diff --git "a/data_multi/mr/2021-04_mr_all_0152.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0152.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0152.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,691 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-01-20T14:03:55Z", "digest": "sha1:CCZN3NNRUZDCWQWKQSXGDT56N5QJU7XU", "length": 11030, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गीता अय्यंगार - विकिपीडिया", "raw_content": "\nगीता अय्यंगार ( ७ डिसेंबर,१९४४ पुणे - १६ डिसेंबर २०१८, पुणे) या भारतीय योगशिक्षिका होत्या. या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांची मोठी मुलगी होत्या. त्यांनी स्त्री स्वास्थ्यासाठी योगासनांचा पुरस्कार केला.[१]\n१ जीवन आणि कार्य\n३ अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके\nअय्यंगारांनी त्यांच्या वडिलांकडून अगदी लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील इतर देशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. १९८४ साली त्यांच्या वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर[२], त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार (जन्म: १९४९) यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे (आर.आय.एम.वाय.आय.) काम बघण्यास सुरुवात केली.[३] यासोबतच त्यांचे परदेशात योगाच्या प्रसाराचे काम चालूच होते.\nस्त्रियांच्या विविध गरजा डोळ्यासमोर ठेऊन अय्यंगारांनी योगाचा अभ्यास केला. स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी, जसे की मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती नंतर आणि रजोनिवृत्ती झाल्यावर करावयाची विशिष्ट आसने, प्राणायाम आणि त्यांचा योग्य क्रम त्यांनी दिला. आपल्या वडिलांप्रमाणेच अय्यंगार मन आणि शरीर यांचा योग कसा साधायचा आणि श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, स्नायू, अधिचर्म आणि मनाला सक्षम कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात.\nअयंगार संस्थेत काम करण्याबरोबरच, त्यांनी विदेशातही अयंगार योग प्रसाराचे कार्य सुरु ठेवले आहे. त्यांची किर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी प्रसाराचे काम केलेले मुख्य प्रदेश पुढील प्रमाणे आहेत.\nयाशिवाय त्यांनी अनेक देशांमधे योग प्रशिक्षकांना तयार केले आहे, उदा. इटली.\nअय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nयोगा: अ जेम फॉर वुमेन[८]\nयोगा इन ॲक्शन - प्रिलीमिनरी कोर्स [९]\nद वुमेन्स योगा बुक: आसना ॲंड प्राणायामा फॉर ऑल फेजेस ऑफ द मेंस्ट्रूअल सायकल: क्लेनेल बॉबी यांच्यासह लेखन [१०]\nअय्यंगार योगा फॉर मदरहूड: सेफ प्रक्टीस फॉर एक्स्पेक्टंट ॲंड न्यू मदर्स[११]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९४४ मधील जन्म\nइ.स. २०१८ मधील मृत्यू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.punenewsnet.in/?p=460", "date_download": "2021-01-20T13:31:45Z", "digest": "sha1:W42ULHBFW3JIDGJ3EMOIEIDOGNDL5VKD", "length": 8193, "nlines": 69, "source_domain": "www.punenewsnet.in", "title": "‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी अभिषेक धामणे – Pune News Net", "raw_content": "\n‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी अभिषेक धामणे\nउपाध्यक्षपदी समीर लड्ढा, सचिव-खजिनदारपदी काशिनाथ पाठारे यांची निवड\nपुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या २०२०-२०२१ या वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्षपदी सीए समीर लढ्ढा, सचिव व खजिनदारपदी काशिनाथ पाठारे यांची निवड झाली आहे. सीए अमृता कुलकर्णी, सीए राजेश अगरवाल, सीए अभिषेक झावरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी मावळत्या अध्यक्षा सीए ऋता चितळे यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी, सीए यशवंत कासार उपस्थित होते.\nसीए ऋता चितळे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. यामध्ये सीएच्या विद्यार्थींकरीता चालवण्यात येणारा फाउंडेशन कोर्स, सीए सभासद व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली नाइट मॅरेथॉन, आयकर, जीएसटीसह इतर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.\nसीए ��भिषेक धामणे म्हणाले, “देशाच्या आर्थिक विकासात सीएचे महत्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी २०२०-२१च्या कार्यकाळात काम केले जाईल. सभासदांना वेळोवेळी नवीन माहिती आणि तंत्रज्ञान याबद्दल अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इमेज (प्रतिमा), इंटलेक्ट (उद्दिष्टपूर्ती) आणि इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) ही तीन मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत. भागीदार, व्यावसायिक, प्रोफेशनल्स आणि सामान्य नागरिकांमध्ये ‘सीए’विषयी आदरभाव रुजविण्यासह आपले योगदान दाखवणे. तंत्रज्ञानाची सांगड विविध उपक्रम राबविण्याचा आणि त्यातून नवनवीन गोष्टींचे उद्दिष्टपूर्ती करण्याचा मानस आहे. पुणे ब्रांचमध्ये अधिकाधिक चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विद्यार्थी, सभासदांना विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे ७५०० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.\nPrevious ‘एआयटी’च्या २६ व्या वर्धापनदिनी रवी कुमार, हणमंत गायकवाड यांचा सत्कार\nNext बालवयातच शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत\nमहिला सक्षमीकरणासाठी बचट गटांची स्थापना\nआन्वी हिअरिंगच्या रिचार्जेबल श्रवणयंत्रामुळे जीवन अधिक श्रवणीय\nगोवा लघुपट महोत्सवात पेनफुल प्राईड सर्वोत्कृष्ट\nमहिला सक्षमीकरणासाठी बचट गटांची स्थापना\nआन्वी हिअरिंगच्या रिचार्जेबल श्रवणयंत्रामुळे जीवन अधिक श्रवणीय\nगोवा लघुपट महोत्सवात पेनफुल प्राईड सर्वोत्कृष्ट\n‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nगोवा लघुपट महोत्सव यंदा १२-१३ डिसेंबरला पुण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/lucas-digne-career-horoscope.asp", "date_download": "2021-01-20T14:55:56Z", "digest": "sha1:RYN7WYAOBHSGBKGMFIR6BGXCE2CH5RFJ", "length": 10012, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "लुकास डिग्ने करिअर कुंडली | लुकास डिग्ने व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » लुकास डिग��ने 2021 जन्मपत्रिका\nलुकास डिग्ने 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 2 E 54\nज्योतिष अक्षांश: 48 N 57\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nलुकास डिग्ने प्रेम जन्मपत्रिका\nलुकास डिग्ने व्यवसाय जन्मपत्रिका\nलुकास डिग्ने जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nलुकास डिग्ने 2021 जन्मपत्रिका\nलुकास डिग्ने ज्योतिष अहवाल\nलुकास डिग्ने फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nलुकास डिग्नेच्या करिअरची कुंडली\nतुमच्या कार्यक्षेत्राने तुम्हाला बौद्धिक समाधान आणि वैविध्य देणे अपेक्षित असते. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही कदाचित दोन व्यवसायात काम कराल.\nलुकास डिग्नेच्या व्यवसायाची कुंडली\nअनेक कार्यक्षेत्रे अशी आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. तुम्ही एखादी गोष्ट पटकन शिकता आणि यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे तुम्हाला मान्य असते त्यामुळे ज्या कामांसाठी तुम्हाला परीक्षा देणे आवश्यक असेल, अशा ठिकाणी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करता, त्यामुळे तुमच्यासाठी हजारो प्रकारची कामे उपलब्ध आहेत. तुम्ही एक चांगले पत्रकार व्हाल किंवा चांगले गुप्तहेर व्हाल. एक शिक्षक म्हणूनही तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि तुमची चेहरे लक्षात ठेवण्याची हातोटी लक्षात घेता तुम्ही एक चांगले दुकानदार होऊ शकाल. ग्राहकाशी तुम्ही मागच्या वेळी काय बोलला होतात ते लक्षात ठेवून सांगणे यापेक्षा ग्राहकासाठी अधिक समाधानकारक काय असू शकेल तुमच्याकडे ही एक उत्तम कला आहे. ज्या ठिकाणी नेतृत्वाची गरज असते, तिथे तुम्ही काहीसे कमी पडता. पण जिथे निर्णय घेण्याची गरज असेल अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही उत्तम कामगिरी कराल. तुम्ही पर्यटन व्यवसायासाठी फार अनुकूल नाही आहात आणि समुद्र तुम्हाला फार आकर्षित करत नाही.\nलुकास डिग्नेची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुमचा अधिकार आणि वजन असेल. तुमच्या भागीदारांनी खोडा घातला नाही तर तुम्ही तुमच्या योजना यशस्वीपणे राबवू शकाल. शक्य तेवढा भागीदारी व्यवसायापासून दूर राहा. तुमच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतील. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल, समाजात एक महत्त्वाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळेल. यात नशीबाचा किंवा दैवाचा भाग नसेल. तुम्ही तुमच्या योजना एकट्यानेच कार्यान्वित करणे चांगले राहील. तुम्ही क्वचित एखादा नवीन शोध लावाल जो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. एखाद्या नुकसानीत असलेल्या जमिनीचा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापर करून घ्याल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://media9news.com/", "date_download": "2021-01-20T13:10:50Z", "digest": "sha1:JYIDGDOWWVGQZCT7N6KU2UVSB5BB2CI6", "length": 14091, "nlines": 140, "source_domain": "media9news.com", "title": "Media9 News Network - A Leading News Network of Maharashtra", "raw_content": "\n25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे\nस्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.\nपुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन\nमहाराष्ट्र लॉक डाऊन , 31 डिसेंबर पर्यंत लॉक डाऊन वाढवला महाराष्ट्र सरकारचा निर्णय\nमुंबई / नवी मुंबई / रायगड\nमुंबई / नवी मुंबई\n25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे\nमुंबई / नवी मुंबई\nस्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.\nपुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त\nमुंबई / नवी मुंबई\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन\nमहाराष्ट्र लॉक डाऊन , 31 डिसेंबर पर्यंत लॉक डाऊन वाढवला महाराष्ट्र सरकारचा निर्णय\nमुंबई / नवी मुंबई\nसिडको अर्बन हाट येथे हस्तकला प्रदर्शन २०२० चे आयोजन\nमुंबई / नवी मुंबई\nऍडव्होकेट इर्शाद शेख यांची सरचिटणीसपदी नियुक्ती\nट्राफिक पोलीस हवालदाराला मारहाण प्रकरणी एका महिलेला आणि एका पुरुषाला अटक\nतलासरी पोलीस ठाणे यांचेकडुन अवैद्य दारु वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई\nमुंबई / नवी मुंबई\n25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे\nमुंबई / नवी मुंबई\nस्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.\nपुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त\nमुंबई / नवी मुंबई\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन\nमुंबई / नवी मुंबई / रायगड\nमुंबई / नवी मुंबई\n25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे\n*25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021* रोजी पनवेल नवी मुंबई येथे Government of Maharashtra, Department of Revenue and\nमुंबई / नवी मुंबई\nस्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री सनिप रामा कलोते यांची नियुक्ती.\nमुंबई / नवी मुंबई\nमाजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन\nमुंबई / नवी मुंबई\nसिडको अर्बन हाट येथे हस्तकला प्रदर्शन २०२० चे आयोजन\nमुंबई / नवी मुंबई\nऍडव्होकेट इर्शाद शेख यांची सरचिटणीसपदी नियुक्ती\nमहाराष्ट्र लॉक डाऊन , 31 डिसेंबर पर्यंत लॉक डाऊन वाढवला महाराष्ट्र सरकारचा निर्णय\nदेवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार\nसिडकोतर्फे खास पोलिसांसाठी साकारण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेस उस्फूर्त प्रतिसाद\nपुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाउन-अजित पवार\nपुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त\nशहरातील नागझरी लगत असलेल्या नाना पेठेतील हॉलमध्ये सुरू असलेल्या मोठया जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी (दि.26 डिसेंबर) रात्री छापा टाकला. पोलिसांनी\nट्राफिक पोलीस हवालदाराला मारहाण प्रकरणी एका महिलेला आणि एका पुरुषाला अटक\nतलासरी पोलीस ठाणे यांचेकडुन अवैद्य दारु वाहतुक करणा-या आरोपीवर कारवाई\nसतत पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ने केले जुगारावर छापामारी गुन्हेगारांना केले जेरबंद\nभारत ने बना ली कोरोना वायरस की स्वदेशी वैक्सीन, 15 अगस्त को लॉन्च की तैयारी\nकोरोना वायरस वैक्सीन से जुड़ी एक बड़ी और अच्छी खबर आई है पता चला है कि देश में 15 अगस्त\nनेपाल मुद्दे पर कांग्रेस का भाजपा पर निशाना, बताया- भारत-नेपाल संबंधों का दुखद दिन\nCM योगी आदित्यनाथ का निर्देश सभी शिक्षकों का डॉक्युमेंट चेक करे शिक्षा विभाग\nMedia9 News सोलापूर पोलिसांना वाढदिवसाची मिळणार सुट्टी, SP सातपुते यांची भेट\nMedia 9 News पुणे पुलिस कमिशनर अमिताभ गुप्ताजी के साथ एक खास मुलाकात सवाल मीडिया ९ का\nMedia9 News अब गुजरात, गोवा, दिल्ली से आनेवाले सभी यात्रियों का होगा कोरोना टेस्ट\nMedia9 News पनवेल प्रेस क्लबची कार्यकारी सदस्यांची निवड, सदस्यांनी घेतली रामशेठ ठाकूर यांची भेट\nMedia9 News खारघर तलोजा अंडर ग्राउंड सब-वे में भर गया खाडी का पानी\nMedia9 News पनवेल के नगरसेवक संतोष शेट्टी को मिला स्थाई समिति सभापति का पद\nMedia9 Newsकृष्ण धाम बिलडर्स अँड डेव्हलपर्स द्वारा कृष्ण कुंज फेज २ का हुआ\nMEDIA9 INTERVIEW - कृष्ण प्रकाश ,कमिश्नर ऑफ पुलिस पिंपरी चिंचवड पुणे\nMedia9 Newsसवाल मीडिया ९ का,चर्चासत्र कार्यक्रम विषय क्या आप ३० सप्टेंबर अयोध्या निर्णय से सहमत है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc", "date_download": "2021-01-20T14:13:07Z", "digest": "sha1:JZA3XO3LMNTAMKFUE7YO3H44NWQF4675", "length": 9511, "nlines": 111, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nबातमी ही बातमी वाचली का ''टोकी मधील भानामतीचा पर्दाफाश - लोकमत 8 नोव्हेंबर 2014 शशिकांत ओक 43 शुक्रवार, 12/04/2019 - 22:47\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११० गब्बर सिंग 104 शुक्रवार, 06/05/2016 - 12:27\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९९ ऐसीअक्षरे 18 बुधवार, 13/01/2021 - 08:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ६७ ३_१४ विक्षिप्त अदिती 113 मंगळवार, 23/06/2015 - 16:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५१ गब्बर सिंग 104 गुरुवार, 20/07/2017 - 16:13\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २६ चिंतातुर जंतू 104 रविवार, 15/06/2014 - 02:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९२ अतिशहाणा 103 सोमवार, 25/03/2019 - 12:09\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ गब्बर सिंग 139 सोमवार, 10/09/2018 - 21:49\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९७ ऐसीअक्षरे 100 मंगळवार, 14/04/2020 - 08:23\nचर्चाविषय ही बातमी समजली क��� - ६४ चिंतातुर जंतू 118 बुधवार, 25/03/2015 - 17:51\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२२ गब्बर सिंग 114 सोमवार, 29/08/2016 - 10:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४८ गब्बर सिंग 98 सोमवार, 19/06/2017 - 10:42\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३४ गब्बर सिंग 107 शुक्रवार, 20/01/2017 - 23:02\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६४ चिंतातुर जंतू 104 शनिवार, 30/12/2017 - 01:01\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : उद्योजक सर रतनजी जमशेदजी टाटा (१८७१), सिनेदिग्दर्शक फेदेरिको फेलिनी (१९२०), ज्ञानपीठविजेती लेखिका कुरतुल ऐन हैदर (१९२६), पत्रकार व लेखक फरीद झकारिया (१९६४)\nमृत्युदिवस : वास्तुविशारद जॉन सोन (१८३७), चित्रकार जाँ-फ्रॉन्स्वा मिये (१८७५), लेखक व समीक्षक जॉन रस्किन (१९००), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१९८०), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९९३), अभिनेत्री परवीन बाबी (२००५)\n१२६५ : इंग्लंडच्या पहिल्या पार्लमेंटची पहिली सभा झाली.\n१९३२ : 'ब्लड ऑफ अ पोएट' हा प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित. (दिग्दर्शन : कवी व चित्रकार जाँ कोक्तो)\n१९४२ : वान्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नावरचा अखेरचा उपाय म्हणजे शिरकाण करण्याचा (फायनल सोल्यूशन) निर्णय घेतला.\n१९५७ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अप्सरा’ ही आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण करून ‘अ‍ॅटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (एईई) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.\n१९६९ : क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसून आला.\n१९७७ : जनता पक्षाची स्थापना झाली. आधुनिक भारताच्या इतिहासात पहिले बिगर काँग्रेसी केंद्रीय सरकार या पक्षाने दिले. परंतु हे सरकार स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ranveer-singh-remember-his-struggle-days-as-he-completing-10-years-in-bollywood-127998457.html", "date_download": "2021-01-20T12:58:45Z", "digest": "sha1:OGQKCUPMQPJK7UURIHZTU4UDTBJLVU4V", "length": 10734, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ranveer singh remember his struggle days as he completing 10 years in bollywood | रणवीर सिंह म्हणाला - ‘लुटेरा’च्या वेळी झालेल्या जखमेमुळे मी बदललाे, त्यामुळे लाेक मला ‘अतरंगी’ म्हणतात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरणवीरला बॉलिवूडमध्ये आज दहा वर्षे पूर्ण:रणवीर सिंह म्हणाला - ‘लुटेरा’च्या वेळी झालेल्या जखमेमुळे मी बदललाे, त्यामुळे लाेक मला ‘अतरंगी’ म्हणतात\nफॅशनमध्ये माझ्या आवडीला बोल्ड आणि अतरंगी म्हटले जाते.\nगुरुवारी रणवीर सिंहला इंडस्ट्रीत 10 वर्षे पूर्ण झाली. त्याचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बारात’ 2010 मध्ये 10 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. आपले करिअर यश-अपयश आणि निर्णायक टप्प्याविषयी त्याने ‘दिव्य मराठी’साेबत चर्चा केली...\nपदार्पण अन् यशाचा प्रवास कसा राहिला\nमी करिअरची सुरुवात हिट चित्रपटाने केली होती, तरीदेखील माझा संघर्ष सुरूच होता. कारण त्या वेळी मंदीचा काळ होता. आजच्याप्रमाणे डिजिटल प्लेटफॉर्मदेखील नव्हते. आज संधीच संधी आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याची संधी मिळते. माझ्या पदार्पणाच्या काळात ते शक्य नव्हते. तेव्हा आदित्य चोप्रा म्हणत, जितक्या जास्त लोकांना भेटणार तितकी तुमची प्रसिद्धी होणार. लोकांचे प्रेमही तुम्हाला तितकेच मिळेल. मला लोकांना भेटायला आणि बोलायला आवडते. त्या काळात मी जवळजवळ तीन ते साडेतीन वर्षे एका चांगल्या संधीच्या शोधात होतो. मला काम करण्याची आवड होती. कधीकधी मी काही मूर्खपणाही केला होता, पण मार्गावर ठाम राहिलो. मी वयाच्या 21 व्या वर्षी प्रयत्न सुरू केला आणि वयाच्या 24 व्या वर्षी मला उत्तम संधी मिळाली. मी हे नेहमी लक्षात ठेवेन. अक्षय कुमारच्या 'पटियाला हाऊस'मध्ये मी एका भूमिकेतून पदार्पण करणार होतो. त्या काळी मी काही लहान बजेटचे चित्रपटदेखील केले, ज्यात बऱ्याच दिग्दर्शकांचा सहभाग होता. यानंतर माझ्या नशिबाने वळण घेतले आणि मी पुढे निघत गेलो.\nतुझी फॅशन सेन्स खूप वेगळी आहे \nफॅशनमध्ये माझ्या आवडीला बोल्ड आणि अतरंगी म्हटले जाते. लुटेराच्या वेळी मला पाठीत मार लागला, त्या घटनेने माझे आयुष्य बदलले. त्या काळात माझा दृष्टिकोनही बदलला. त्या क्षणानंतर मी पूर्णपणे ऑथेंटिक बनण्याचा प्रयत्न केला. जे आवडते ते घालायचे ठरवले. एक अतर���गी सारखे...\nपात्राची निवड तू कसा करतोस \nमाझे चित्रपट ‘लुटेरा’ आणि ‘राम-लीला’ लागोपाठ रिलीज रिलीज झाले. ‘दिल धडकने दो’ आणि ‘बाजीराव मस्तानी’देखील एका वर्षात रिलीज झाले. यांच्या कथा आणि माझ्या पात्रात खूपच अंतर आहे. याच्या 2 महिन्यांच्या आत ‘सिम्बा’ आणि ‘गली बॉय’ रिलीज झाले होते. त्यात जमीन-अस्मानचा फरक होता. मी प्रत्येक प्रकारचे पात्र साकारू इच्छित आहे आणि ते चांगल्या प्रकारे करू इच्छित आहे. कोणीही माझे पोस्टर पाहिले तर त्यांना या जनरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असे वाटायला पाहिजे.\nआधीच्या आणि आताच्या कामात काय फरक आहे \nमी जेव्हा ‘जयेशभाई जोरदार’ पाहिला तेव्हा वाटले, मी एक अनुभवी रणवीर सिंह पाहत आहे. पहिल्या चित्रपटावेळी मी खूपच अडाणी होतो. मात्र कामाचे कौतुक झाले तर हिंमत वाढते. मग मोठी रिस्क घेण्याची हिंमत वाढते.\nदुसरीकडे यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने ‘बँड बाजा बारात’चे दिग्दर्शक मनीष शर्मांसोबतही चर्चा केली आणि चित्रपटाचे किस्से जाणून घेतले\nदहा वर्षांपूर्वी मी दिग्दर्शक म्हणून ‘फॅन’ बनवणार हाेताे : मनीष शर्मा\nमी यशराजमध्ये एक सहदिग्दर्शक म्हणून काम करत हाेतो. ‘फना’, ‘आजा नच ले’ आणि ‘रब ने बना दी जोड़ी’ सारख्या चित्रपटावर सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सर्वात आधी फॅन बनवणार होतो, मात्र ‘बँड बाजा बारात’आधी बनला. सह दिग्दर्शक म्हणूनच ‘आजा नच ले’ पूर्ण केला तेव्हा आदीला फॅनविषयी बाेललो होतो. तेव्हा आदी म्हणाला होता, हा खूप मोठा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अजून खूप मेहनत घ्यावी, असा त्याने सल्ला दिला होता. त्याच्या दोन महिन्यानंतर अादीने मला पुन्हा फोन केला आणि स्टुडिओला येण्याचे सांगितले. त्यांनी मला सांगितले की, शाहरुखसोबत ‘रब ने बना दी जोडी’ बनवत आहे. आम्ही तो बनवला. त्याचे काम संपताच मी आदीला पुन्हा विचारले, आपण फॅन बनवायचा का आदी म्हणाला, यात खूप खर्च आहे. यापेक्षा एखाद मध्यम बजेटचा चित्रपट बनव. त्यानंतर देव जाणे ‘बँड बाजा बारात’चे बिट्टू आणि श्रुती माझ्या जीवनात आले. दिग्दर्शक म्हणून या हाच किस्सा आहे. तो चित्रपट बनला आणि यशस्वी झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/corona-vaccine-india-pm-narendra-modi-news-127981504.html", "date_download": "2021-01-20T12:33:06Z", "digest": "sha1:ZVAPL5LXFKH3TOLCUMPW5X7465XV4XDL", "length": 12225, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona vaccine India pm narendra modi news | वाजवी दरातील सुरक्षित लसीचे जगाला वेध; परिणामी भारताकडेही सर्वांचे लक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना प्रतिबंधक लस:वाजवी दरातील सुरक्षित लसीचे जगाला वेध; परिणामी भारताकडेही सर्वांचे लक्ष\nकाही आठवड्यांत लस तयार होईल, नंतर लसीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसध्या जगभरातील अनेक देश कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध देशांत तयार होत असलेल्या अनेक लसींची नावे सातत्याने कानावर येत आहेत. मात्र, यानंतरही जगाला सुरक्षित पण वाजवी दरातील लसीचे वेध लागले आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडेदेखील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कोरोना महामारी आणि लसीच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सरकारने ही बैठक बोलावली होती.\nया वेेळी मोदी म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी “मेड इन इंडिया’ लस तयार करण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या टीमसोबत माझी सविस्तर चर्चा झाली. भारतातील शास्त्रज्ञांना लसनिर्मितीच्या यशाबाबत प्रचंड आत्मविश्वास आहे. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे भेट देऊन लस उत्पादनाबाबत देशाची तयारी कशी आहे, याचा प्रत्यक्ष आढावा मी घेतला आहे.’\nमोदी म्हणाले, सध्या सुमारे ८ संभाव्य लसींच्या चाचण्या विविध टप्प्यांत आहेत. यांचे उत्पादनही भारतातच होणार आहे. भारताच्या तीन वेगवेगळ्या संस्थांच्या लस अंतिम टपप्यात आहेत. लसनिर्मितीच्या विकासाचा हा टप्पा लक्षात घेता आता लसीची फार वाट पाहावी लागणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये लस तयार होईल. यानंतर वैज्ञानिकांच्या मंजुरीने भारतात लसीकरण सुरू होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.\nप्रत्येक भारतीयाला मोफत लस कधी \nभारतातील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस कधी मिळणार, असा सवाल राहुल गांधींनी सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सोशल मीडियावर उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत स्पष्टीकरण देतील, अशी आशा आहे. भाजपने बिहार विधानसभा आणि हैदराबाद महानगरपालिका निव���णूक जाहीरनाम्यात त्या राज्यांमध्ये प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावरून राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला.\nमॉडर्ना लसीने शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी ३ महिन्यांत नष्ट होऊ शकतात : संशोधन\nअमेरिकी कंपनी मॉडर्ना लसीच्या परिणामाबाबत शास्त्रज्ञांनी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञांनुसार, मॉडर्नाच्या लसीमुळे मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी (संसर्ग टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि पुन्हा कोरोनाबाधित न होऊ देणारे प्रोटीन) तीन महिन्यांत नष्ट होतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोगप्रतिबंधक विभागाकडून हे संशोधन करण्यात आले. ही लस (एमआरएनए-१२७३) विकसित करण्यात या विभागाचाही समावेश आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. दरम्यान, तीन महिन्यांत अँटिबॉडी नष्ट झाल्यास चिंता करण्याचे कारण नसल्याचेही यात म्हटले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत मानवी शरीराला लसीच्या माध्यमातून संबंधित रोगाच्या विषाणूची ओळख पटलेली असते. यामुळे एखादी व्यक्ती अशाच विषाणूंमुळे पुन्हा बाधित झाल्यानंतरही शरीर अँटिबॉडी तयार करते.\nमध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा कोरोना लसीच्या चाचणीसाठी अनफिट\n मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना कोरोना चाचणीसाठी अनफिट घोषित करण्यात आले. ही माहिती मिश्रा यांनीच माध्यमांना दिली. ते म्हणाले, लसीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. या माध्यमातून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा माझा मानस होता. मात्र, आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) चाचणीसाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार मला अनफिट घोषित करण्यात आले. भोपाळमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यात मिश्रा यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा होता. मात्र त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांना नकार देण्यात आला. नरोत्तम मिश्रा काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही आणि सतत मास्कविरोधी वक्तव्ये केल्यामुळे देशभर प्रचंड चर्चेत आले होते. त्यांच्यावर या काळात खूप टीकाही झाली होती.\nप्रारंभी २ टप्प्यांत देशातील ३ कोटी नागरिकांना लस\nसर्वपक्षीय बैठकीत आरोग्य मंत्रालयातर्फे लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत सादरीकरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, देशाच्या आरोग्य क्षेत्रातील सुमारे १ कोटी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात येईल. यात डॉक्टर, नर्स, आशा वर्कर आदींचा समावेश आहे. नंतर पोलिस, सुरक्षा दल, महानगर-नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या लसीचे डोस दिले जातील. यांची संख्या सुमारे २ कोटींच्या जवळपास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/96", "date_download": "2021-01-20T13:53:00Z", "digest": "sha1:KMZ2A7GQCNIB25YHINFZM6DG5CE6O7FZ", "length": 5322, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/96 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nउदार नृपति हर्ष याचा लेख ...सर्वास माहीत व्हावे कीं (माझे) वडील परमभट्टारक महाराजाधिराज प्रभाकरवर्धन आणि मातोश्री भट्टारिका महादेवी यशोमतिदेवी आणि आदरणीय बंधु परमभट्टारक महाराजाधिराज राज्यवर्धन यांचे धर्मप्रेमवर्धन करण्यासाठी माझ्याकडून उपर्युक्त – ( मर्कटसागर ) ग्राम...अग्रहार-म्हणून.. यावच्चंद्रदिवाकरौ, राजकर आणि अन्य कर यापासून मुक्त, भारद्वाजगोत्री ..भालचंद्र आणि भद्रस्वामी या ब्राह्मणांस दिलेले आहे. हे जाणून ग्रामस्थानी..आमच्या आज्ञेनुसार या (ब्राह्मणां) ना नेहमीचे वजन, मापन, सुवर्ण करमणूक यावरील कर द्यावे, यांची योग्य सेवा आणि सन्मान करावा..... आमच्या कुलाची उदार परंपरा अनुसरणारांनी आणि इतरांनीहि या दानास अनुमोदन द्यावे. पाण्यां तील बुडबुड्याप्रमाणे किंवा विजेप्रमाणे चंचल असणा-या लक्ष्मीचे पारितोषिक म्हणजेच परयशपरिपालन व दान. कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिभिर्हितं ...सर्वास माहीत व्हावे कीं (माझे) वडील परमभट्टारक महाराजाधिराज प्रभाकरवर्धन आणि मातोश्री भट्टारिका महादेवी यशोमतिदेवी आणि आदरणीय बंधु परमभट्टारक महाराजाधिराज राज्यवर्धन यांचे धर्मप्रेमवर्धन करण्यासाठी माझ्याकडून उपर्युक्त – ( मर्कटसागर ) ग्राम...अग्रहार-म्हणून.. यावच्चंद्रदिवाकरौ, राजकर आणि अन्य कर यापासून मुक्त, भारद्वाजगोत्री ..भालचंद्र आणि भद्रस्वामी या ब्राह्मणांस दिलेले आहे. हे जाणून ग्रामस्थानी..आ��च्या आज्ञेनुसार या (ब्राह्मणां) ना नेहमीचे वजन, मापन, सुवर्ण करमणूक यावरील कर द्यावे, यांची योग्य सेवा आणि सन्मान करावा..... आमच्या कुलाची उदार परंपरा अनुसरणारांनी आणि इतरांनीहि या दानास अनुमोदन द्यावे. पाण्यां तील बुडबुड्याप्रमाणे किंवा विजेप्रमाणे चंचल असणा-या लक्ष्मीचे पारितोषिक म्हणजेच परयशपरिपालन व दान. कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिभिर्हितं हतत्समाख्यातं धर्मार्जनमनुत्तमम् ॥ ....संवत् २२, कार्तिक वद्य १. उदार नपति हर्ष (३-३(२ (१८३१ ८८( हतत्समाख्यातं धर्मार्जनमनुत्तमम् ॥ ....संवत् २२, कार्तिक वद्य १. उदार नपति हर्ष (३-३(२ (१८३१ ८८( स्व हे स्तोम म म हा रा जा धि रा ज श्री हर्ष स्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/BJP-national-president-JP-Nadda-Corona-positive-Mumbai-tour-likely-to-be-postponed.html", "date_download": "2021-01-20T14:18:39Z", "digest": "sha1:ZELX756J3Y2MRQDP6UXTWOVHIQOPZUKF", "length": 7677, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता", "raw_content": "\nHomeदेश-विदेशभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता\nआटपाडी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांनी स्वतः याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nकोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ मेरा अनुरोध है, जो भी लोग गत कुछ दिनों ��ें संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं\nकोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.\nजे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली असून उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचे मोठे योगदान आहे. तसेच ते नुकतेच मुंबई दौऱ्यावर येणार होते.\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.punenewsnet.in/?p=1272", "date_download": "2021-01-20T12:48:45Z", "digest": "sha1:BG5XI2URO3ZTFCU7544RX7KFYVR76MQE", "length": 8221, "nlines": 68, "source_domain": "www.punenewsnet.in", "title": "कुसुमवत्सल्य फांउडेशनतर्फे महाराष्ट्राची सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन – Pune News Net", "raw_content": "\nकुसुमवत्सल्य फांउडेशनतर्फे महाराष्ट्राची सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन\nपुणे, दि. 24 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला तिची आवड जोपासण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच लॉकडाउन काळात पडद्यामागील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या जगण्याला नवीन उमेद देण्यासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुसमवत्सल्य फांउडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्था कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे होणार आहे.\nकुसमवत्सल्य फांउडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर म्हणाले कि, महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विवाहित स्त्रियांचा विचार करून सदर स्पर्धेची आखणी केलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा फक्त स्पर्धकांपुरती मर्यादित न राहता या स्पर्धेचा उपयोग पडद्यामागील इतर तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळीनाही व्हावा. गेले काही महिने महाराष्ट्रासाठी खुपच अवघड गेले, त्यात प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे लोक छोटी-मोठी कामे करत होती, त्यांचे खायचे हाल झाले तसेच ब्युटिशन, पार्लरवाल्यांचे अक्षरश: दिवाळे निघाले. काहींचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासळत गेले तर काहींनी आत्महत्या केली. या सर्वांची अवस्था लक्षात घेता कुसुमवत्सल्य फाउंडेशनने या स्पर्धेला त्यांच्या अर्थार्जनाचे साधन मानले व आपला समाजसेवेचा प्रेम शाबूत ठेवला. या एका स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईलच पण त्याचबरोबर आपापल्या व्यवसायात गमावून बसलेली उमेद त्यांना पुन्हा नव्याने जगता येईल. महाराष्ट्रातील तमाम गृहिणींना आपली कला जोपासता येईल व त्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण होईल.\nसंकल्प मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एन.कदम म्हणाले कि, लॉकडाउन दरम्यान प्रत्येक घरातील स्त्रीला मोठ्या प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागली. या सर्व जबाबदारीतून थोडा विरंगुळा मिळण्याबरोबर स्वत:चे स्वास्थ आणि सौंदर्य जोपासण्याची गोडी लागली पाहिजे. या उद��देशाने संकल्पतर्फे नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन स्त्रियांच्या स्वास्थ आणि सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी रिसर्च सुरु आहे. लवकरच याबाबतील सौंदर्य प्रसाधने उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.\nPrevious बालदिनानिमित्त इन 10 मीडिया नेटवर्कतर्फे किड्स चॅनल ‘गुब्बारे’ लाँच\nNext स्वास्थ आणि सौंदर्य जपण्याचा महाराष्ट्राच्या सौभाग्यवतींनी केला ‘संकल्प’\nगोवा लघुपट महोत्सव यंदा १२-१३ डिसेंबरला पुण्यात\nसीए फॉऊंडेशन परीक्षेच्या तारखेत बदल\nस्वास्थ आणि सौंदर्य जपण्याचा महाराष्ट्राच्या सौभाग्यवतींनी केला ‘संकल्प’\nमहिला सक्षमीकरणासाठी बचट गटांची स्थापना\nआन्वी हिअरिंगच्या रिचार्जेबल श्रवणयंत्रामुळे जीवन अधिक श्रवणीय\nगोवा लघुपट महोत्सवात पेनफुल प्राईड सर्वोत्कृष्ट\n‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुस-या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन\nगोवा लघुपट महोत्सव यंदा १२-१३ डिसेंबरला पुण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/young-farmer-again-cultivate-papaya-osmanabad-news-377132", "date_download": "2021-01-20T12:41:18Z", "digest": "sha1:V47ARU2OWBTO6QRUWW5Y2GVGNOYR33RQ", "length": 21454, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "अतिवृष्टीने दिला स्वप्नाला तडा, पण जिद्दीने युवा शेतकऱ्याने सात एकरावर केली पुन्हा पपईची लागवड - Young Farmer Again Cultivate Papaya Osmanabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअतिवृष्टीने दिला स्वप्नाला तडा, पण जिद्दीने युवा शेतकऱ्याने सात एकरावर केली पुन्हा पपईची लागवड\nअभियंत्याची पदवी प्राप्त करूनही नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रयोग करीत फळबागेकडे वळलेल्या जेवळी (ता.लोहारा) येथील युवा शेतकऱ्याचे शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने स्वप्नाला तडा दिला.\nजेवळी (जि.उस्मानाबाद) : अभियंत्याची पदवी प्राप्त करूनही नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रयोग करीत फळबागेकडे वळलेल्या जेवळी (ता.लोहारा) येथील युवा शेतकऱ्याचे शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने स्वप्नाला तडा दिला. कष्टाने वाढवलेले चार एकर पपई बागेचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव तसेच पावसाच्या जोरदार माऱ्याने झाडाचे पाने झडल्याने आता फळे अवेळी परिपक्व होऊन मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.\nमावेजासाठी पे��वून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू, मुर्दाड प्रशासनामुळे गेला जीव\nनिसर्गाच्या अवकृपेने हातातोंडाला आलेला उत्पन्न हिरावल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु या युवा शेतकऱ्यांनी खचून न जाता पुन्हा सात एकर पपई लागवड करून अशा संकटाने हरलो नसल्याचे संदेश इतर शेतकऱ्यांना दिला आहे. जेवळी येथील बसवराज वेलदोडे हा चार वर्षांपूर्वी पुणे येथून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक) पदवी घेऊन गावी परतला. या युवकाने नोकरीच्या मागे न लागता वडील राजशेखर वेलदोडे व लहान भाऊ विश्वराज वेलदोडे यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रेयोग करीत फळबागा फुलविल्या आहेत. परिसरात कमी पाण्यात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करणारा युवा शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे.\nप्रथमतः त्यांनी तीन वर्षांपासून आपल्या शेतात अधिक पाणी घेणारे ऊसाची लागवड पूर्णपणे बंद केले आहे. त्यांच्याकडे बेचाळीस एकर शेती असून सध्या ड्रॅगन फ्रुट अर्धा एकर, लिंबू दोन एकर, पेरु चार एकर, सीताफळ सात एकर व पपई चार एकर आहे. कमी पाण्यावर कष्ट व योग्य नियोजन करीत बागा टिकून ठेवले आहेत. दहा महिन्यांखाली लागवड केलेली ही चार एकर पपई तैवान ७८० या जातीचे आहे. रोप लावणे, खत- औषध फवारणी, मजूर, मशागत यासाठी जवळपास आतापर्यंत तीन लाख रुपये खर्च आला आहे.\nनोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा अटकेत, शाळेतून निलंबित होऊनही कारनामे होते सुरू\nयातून जवळपास बारा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसाळ्याच्या शेवटाला झालेल्या अतिवृष्टीने कष्टाने वाढवलेले या चार एकर पपई बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी बदलत्या हवामानामुळे विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसाच्या जोरदार माऱ्याने पपई झाडाचे पाने झडली आहेत. फळांना जोरदार मारा बसला बसल्याने आता फळे अवेळी परिपक्व होऊन मोठ्या प्रमाणात झाडावर नासून गळती लागली आहे. आता बाजारात पाठवाच्या वेळी निसर्गाच्या या अवकृपेने हातात तोंडाला आलेल्या उत्पन्न हिरावल्याने या युवा शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.\nसंकटाचा पूर्ण विचार करुनच शेती कसण्यासाठी उतरलो असून खचून न जाता पुन्हा नव्याने सात एकर पपई लागवड करीत आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे जाणीव ठेवून पिक लागवडीत सातत्य ठेवले ���ाहिजे. एखाद्या वेळेस नुकसान झाले तरी पुढील वेळेस चांगले उत्पन्न मिळवून हे नुकसान भरून निघेल.\n- बसवराज वेलदोडे, शेतकरी, जेवळी\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंधी नोकरीच्या... : कृषी क्षेत्रातील करिअरसाठी...\nभारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. सरकारी संस्थांच्या विविध विभागांमध्ये कृषी अभ्यासक्रमांमधील व्यावसायिकांची गरज वाढली...\nवाटा करिअरच्या... : सर्वंकष माहिती मिळवा...\nपरदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये फक्त कोणते...\nआयडॉलच्या जानेवारी सत्रातील प्रवेशाला सुरुवात; पहिल्या दिवशी दीडशे जणांनी घेतला प्रवेश\nमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आजपासून (ता. 19) सुरुवात...\nविद्यापीठाची रविवारपासून सत्र परीक्षा विद्यार्थ्यांना 'या' पोर्टलवरून देता येणार परीक्षा\nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या द्वितीय आणि तृतीय, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष...\nपरीक्षा न देता IAS झाली लोकसभा अध्यक्षांची मुलगी वाचा काय आहे सत्य\nनवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी...\nअंधारावर घाव घालून सविता बनली डॉक्टर\nनिपाणी : परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्य यामुळे यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी कोणताही पारंपारिक व्यवसाय, जात-पात आड येत नाही. स्मशानाची स्वच्छता...\nबेळगावात आरसीयूच्या ‘रद्द’ परीक्षांचा निकाल जाहीर\nबेळगाव : कोरोनामुळे रद्द झालेल्या पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील तर पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील परीक्षांचा निकाल राणी चन्नमा...\nनिती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार\nNiti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे...\nजात पडताळणी प्रमाणपत्र सादरीकरणासाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलचा निर्णय\nनाशिक : प्रथम वर्ष पदवी, पदव्‍युत्तर पदवी, विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांकडून वेळीच उपलब्‍ध होत...\nनाशिकच्या अक्षयचा भन्नाट अविष्कार वाहन न्‍यूट्रल करताच इंजिन होणार बंद; क्‍लच दाबताच गाडी सुरू\nनाशिक : सिग्‍नलवर किंवा अन्‍य ठिकाणी काही मिनिटांसाठी वाहन उभे केल्‍यावर अनेक चालक वाहन सुरूच ठेवतात. अशात ध्वनी व वायुप्रदूषण होतेच, सोबत इंधनाचीही...\nCET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ\nपुणे - सीईटी सेलतर्फे तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभियांत्रिकीसह अन्य पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे, पण अनेक...\nदूरशिक्षणातून एमबीए प्रवेशाच्‍या अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या स्‍कूल ऑफ ओपन लर्निंगच्‍या माध्यमातून मास्‍टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्‍ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमाच्‍या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/more/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-20T12:46:24Z", "digest": "sha1:XYBXRHMGXBUQENPEJQK7BCX4SAYZ5ZZV", "length": 7756, "nlines": 208, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "शिक्षण Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nखासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…\nविद्यापीठाच्या कारभारात शासनाचा वाढता हस्तक्षेप ….\n…. या दिवशी होणार NEET-PG परीक्षा \nजिल्हा परिषदेच्या शाळा ‘अंधारात’…\nआज ११:३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणास सुरुवात\n27 जानेवारीपासून सुरू होतील 5 वी ते 8 वीच्या शाळा\nअकरावी प्रवेशासाठी अजून एक संधी…\nसोनू सूदचा दिलदारपणा ,१०० मुलांना “Smart Phones “चे केले वाटप.\n९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकमध्ये \nMPSC परीक्षा होणार मार्चमध्ये\nभरती प्रक्रिया पार पडणार…\n… येथे मुलींना शाळेत येण्याचे मिळणार “100” रुपये \nशाळा सुरु पण मह���विद्यालयच.….\nखासगी शाळा अजूनही ‘बंदच’…\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nकांद्याच्या दरात घट …\nअंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी यांचे हस्ते दिनदर्शिका प्रकाशन\nमाशाचे कालवण करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून\nपोलिसांमारहाण झालेल्या कॉन्स्टेबलचा सत्कार : मुंबई पोलिस\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/29", "date_download": "2021-01-20T14:52:46Z", "digest": "sha1:Y7RNXQF2MT7D6LWC6PJE6MSYZ6BHZZ7A", "length": 3584, "nlines": 79, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/29 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n१ महाबळेश्वर( सामान्य वर्णन ). १--३\n२ मूळ महाबळेश्वर श्रीशंकराचें\nस्थान व पंचगंगा. ३--१६\n४ महाबळेश्वर गांव २१--३३\n६ मालकमपेठ उर्फ नहर. ४१--४७\nनेचे व आर्चिड ८४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१९ रोजी १०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/120", "date_download": "2021-01-20T14:58:45Z", "digest": "sha1:CF5HJRFGEMZEJVDXFCOVDRVIWSEPWJIV", "length": 6517, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/120 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n८८ इ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास गळयांतीलहि असेच मौल्यवान् हार काढून घेतले. त्या सर्वांची किंमत जयपाळाच्या हाराच्या दुप्पट होती. ईश्वराने आपल्या साथीदारांना अमर्याद लूट तर दिलीच ; परंतु सुंदर स्त्रिया व पुरुष मिळून पांच हजार गुलामहि दिले. अशा त-हेनें ईश्वरकृपेनें लूट करून आणि विजय मिळवून जगन्नियंत्याला धन्यवाद देत सुलतान आपल्या तळावर परत आला. कारण सर्वसमर्थ ईश्वराने खुरासान प्रांतापेक्षां हिंद देशांतील अधिक सुपीक, अधिक विस्तृत अशा प्रांतावर त्याला विजय दिला होता. हे प्रसिद्ध व पराक्रमशाली युद्ध ३९२ हिजरी तारीख ८ गुरुवार रोजी झालें. (२७ नोव्हेंबर १००१) | अभ्यास:--१. हिंदुस्थानवर स्वारी करण्यांत सुलतान महमुदाचे काय हेतु होते . २. युद्धापूर्वी त्याने काय काळजी घेतली . २. युद्धापूर्वी त्याने काय काळजी घेतली ३. पराभवानंतर या युद्धांत जयपाळाची काय स्थिति झाली ३. पराभवानंतर या युद्धांत जयपाळाची काय स्थिति झाली त्याचे सैन्य इतके मोठे असून पराभव कां झाला त्याचे सैन्य इतके मोठे असून पराभव कां झाला ४. यानंतर महमूदाने आपल्या देशावर किती स्वाच्या केल्या ४. यानंतर महमूदाने आपल्या देशावर किती स्वाच्या केल्या ५. अल्-उत्बच्या मते ईश्वराचे शत्रु नि मित्र कोण होते ५. अल्-उत्बच्या मते ईश्वराचे शत्रु नि मित्र कोण होते त्याने असे कां लिहिले त्याने असे कां लिहिले ३ महमुदाच्या नाण्यावर नागरी लिपि [सुलतान महमूद गझनवीने हिंदुस्थानांतील प्रजेसाठीं जें नाणे पाडले होते त्यावर नागरी लिपींत आणि संस्कृत भाषेत पुढील मजकूर दिला होता.]* | \" अव्यक्तमेकं मुहम्मद अवतार, नृपति महमूद अयं टंको महमुदपुरे घटे हतों, जिनायन संवत-\" याचा अर्थ पुढीलप्रमाणे :- “एक अव्यक्त ( ला इलाह इल्लिलाह ), अवतार मुहम्मूद ( मुहम्मद रसूल इल्लाह) राजा महमूद याच्याकडून हे नाणे महमूदपूर (लाहोर)\nपं. जयचंद विद्यालंकार यांच्या इतिहासप्रवेश पुस्तकांत पृष्ठ २१६ वर हे अवतरण दिले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_43.html", "date_download": "2021-01-20T13:27:18Z", "digest": "sha1:NRUSJPXJUZKOZCWNGLY2FLDWFSGSVFPQ", "length": 18101, "nlines": 159, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "विरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nविरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे\nविरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे\nमहाविकास आघाडी पुरस्कृत (राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना) श्री भैरवनाथ\nग्रामविकास पॅनेल निंबुत निबुत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक २०२०-२५ प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला.\nनिंबुत येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा\nशुभारंभ बुधवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी १० वा श्रीफळ फोडुन व हार अर्पण करून संपन्न झाला. सर्व समाजातील जेष्ठ २१ ग्रामस्थांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषद पुणे चे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य खात्याचे सभापती प्रमोद काकडे होते. त्यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन गावात आणलेल्या विकासाच्या विविध योजना यांची माहिती दिली. तसेच भविष्यात आनंदनगर, लक्ष्मीनगर या ठिकाण महाराष्ट्रात प्रथमच\nराबविण्यात येत असलेली तीन मजली घरकुल योजना आणु अशी ग्वाही दिली. व विरोधकांचे १ रूपयाचे काम दाखवा व एक लाख रूपये मिळवा. असे नागरीकांना आवाहन केले तसेच यावेळी निंबुत गावचे\nमाजी सरपंच राजकुमार बनसोडे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत केलेली विविध विकास कामे याबद्दल माहिती दिली. पशुवैद्यकिय दवाखाना इमारत, सुसज्ज ऑपरेशन थिएटर व निवास व्यवस्था, घंटागाडी, बोअरवेल,\nहायमास्ट लॅम्प, सिमेंट रस्ते, भुमिगत गटारे, वीज, स्मशानभुमीचे सुशोभिकरण, वृक्षारोपन, पाणीपुरवठा\nयाबद्दल माहिती सांगितली. संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक सुशोभिकरण करण्याचे काम प्रग��ीपथावर आहे.\nयावेळी पॅनेल प्रमुख सतिश काकडे यांनी आपल्या भाषणात गावातील सर्व जाती\nधर्माच्या लोकांना बरोबर घेवुन पॅनेल तयार केले आहे. असे सांगीतले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातुन गावात आणलेल्या विविध योजना यांच्याबद्दल माहिती दिली\nतसेच इंद्रसेन संभाजीराव काकडे या छोटया कार्यकत्याने पॅनेलची चिन्हे सांगुन प्रचारास सुरवात केली.\nयावेळी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल निंबुतचे सर्व उमेदवार व गावातील ग्रामस्थ महिला व युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मदन काकडे यांनी केले व आभार शिवाजी\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी ��ेथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : विरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे\nविरोधकांचे एक रूपयाचे काम दाखवा, एक लाख रुपये मिळवा : प्रमोद काकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/28000/backlinks", "date_download": "2021-01-20T13:26:40Z", "digest": "sha1:UIUADEW6GZPARLMCDZM56TD64Y5FG735", "length": 5205, "nlines": 120, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to कोकणकडा..... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/121", "date_download": "2021-01-20T13:45:30Z", "digest": "sha1:OUNX64SNQ32JCYQUW7IKU5KUR3NMVYAH", "length": 6742, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/121 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n| सोमनाथाची अधांत्री मूत ६९ च्या टांकसाळींत पाडले गेले. जिन हजरत यांच्या आयना (पलायन) च 'हिजरी संवत...... अभ्यास :--१. सुलतानाने आपल्या नाण्यांवर वरील मजकूर नागरी लिपींत कां खोदविला 'हिजरी संवत...... अभ्यास :--१. सुलतानाने आपल्या नाण्यांवर वरील मजकूर नागरी लिपींत कां खोदविला २. त्या वेळच्या भारतीयांच्या भाषा कोणत्या होत्या २. त्या वेळच्या भारतीयांच्या भाषा कोणत्या होत्या या भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जात या भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जात सोमनाथाची अधांत्री मूर्ति [ पुढील उतारा झकरिया–अल-काझविनी म्हणजे काझविनी गांवचा झकरिया याच्या लेखनांतून घेतला आहे. याचे इतिहासविषयक लेखन इतक्या योग्यत��चे आहे कीं, रोमन इतिहासकार प्लीनी याचेबरोबर त्याची तुलना करतात. झकरिया हा इराणांत इ. स. १२६३ चे सुमारास होऊन गेला. तो हिंदुस्थानांत आलेला नव्हता. त्याने इतरांच्या ग्रंथांवरून आपले लेखन केले आहे. इलियट अॅन्ड डौसन व्हॉ.१ पृ. ९४] ..ती ( सोमनाथाची मूति ) मंदिराच्या मध्यभागी अधांत्री म्हणजे कोठेहि आधार नसलेली होती. हिंदु तिला फार पूज्य मानीत. सोमनाथाची ती मूर्ति पाहिल्यावर प्रत्येकास आश्चर्याचा धक्काच बसे, मग तो पाहणारा हिंदु असो वा मुसलमान असो. ग्रहणाचे वेळी तेथे हिंदूंची लाखावर यात्रा भरत असे. गझनीच्या महमुदाने ती मूर्ति पाहून आपल्या सहका-यांस विचारले * तुम्हांस काय वाटते ..ती ( सोमनाथाची मूति ) मंदिराच्या मध्यभागी अधांत्री म्हणजे कोठेहि आधार नसलेली होती. हिंदु तिला फार पूज्य मानीत. सोमनाथाची ती मूर्ति पाहिल्यावर प्रत्येकास आश्चर्याचा धक्काच बसे, मग तो पाहणारा हिंदु असो वा मुसलमान असो. ग्रहणाचे वेळी तेथे हिंदूंची लाखावर यात्रा भरत असे. गझनीच्या महमुदाने ती मूर्ति पाहून आपल्या सहका-यांस विचारले * तुम्हांस काय वाटते ' ते म्हणाले ‘या मूर्तीला नवकी कोठे तरी गुप्त आधार असलाच पाहिजे.' यावर सुलतानाने वर खालीं सर्वत्र चाचपून कोठे असा आधार आहे की काय ते पाहण्यास सांगितले. पण आधार आढळेना. यावर एका खिजमतगाराने कल्पना काढली कीं, ती मूत लोखंडाची असावी आणि वरचे छत व बाजूचा भाग हे लोहचुंबकाचे असावेत. मंदिराचे बांधकाम करणाराने एकंदरीत अशी योजना केली असावी कीं, मूर्तीस सर्व बाजूंनीं सारखेच आकर्षण असावे, म्हणजे ती सर्वत्र सारखीच आपली जाऊन अखेर अधांत्री टिकून राहील. त्याच्या या म्हणण्यास कोणी पाठिंबा [५]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/99", "date_download": "2021-01-20T14:38:03Z", "digest": "sha1:BTNXNWGQJ3SWEF2QBLZEFUIPGZXGCP4R", "length": 7607, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/99 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n६६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास सेनेला. भारी असतो. या स्थितीत त्याच्या मार्गात येणा-या एखाद्या माणसाची त्याने कत्तल केली तर कायदा त्याला शासन करोत नाहीं. जेव्हाँ युद्धासाठीं सेना चालू लागते तेव्हा हे शूर शिपाई दंदुभीच्या सैन्याच्या आघाडीला चालतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा हा सम्राट आपल्या हत्तीखान्यांत हजारों हत्ती युद्धासाठी तयार ठेवतो. लढाईचा क्षण समीप आला कीं, या हत्तींना दारू पाजण्यांत येते; आणि मग मद्याने मत्त झालेले हे मातंग शत्रुसेनेवर प्रपाताप्रमाणे सोडले जातात. या स्थितीत जे जे म्हणून त्यांच्या पुढे येईल त्याचा ते चक्काचूर करून टाकतात... ‘‘सांप्रत सम्राट हर्ष पूर्व टोंकापासून पश्चिम टोकापर्यंत विजयी आहे. जामें दूरदूरच्या लोकांना वश केले आहे, शेजारच्या मुलुखाचे राजे त्याच्या शयाने कापतात. परंतु एक महाराष्ट्राचे लोक मात्र त्याला शरण गेलेले नाहींत. हर्षाने बाकीच्या सर्व भारतांतील सेनेचे सेनापतीत्व स्वीकारून अचेक वेळां या लोकांवर स्वारी केली आहे पण त्यांचा प्रतिकारभंग तो कवच करू शकला नाहीं.' अभ्यासः--१. लेखांक ३३ व ३४ वाचून पुलकेशीची पुढील मुद्यासंबंधी पहिती द्याः-(१)स्वभाव,(२)सैन्य, (३) आरमार, (४) पराक्रम, (५) योग्यता. ३५ शंकराचार्यांच्या मते गीतेचे प्रयोजन [ बौद्धधर्माचा पाडाव झाल्यावर भरतखंडाच्या चारहि कोपन्यांत वैदिक धर्माची ध्वजा लावणारा पुरुष शंकराचार्य होय. मलबार प्रांतांत पूर्णा नदीच्या तीरावर कालटी ग्रामी एका नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळांत त्यांचा जन्म झाला (शके ७१० वैशाख शु १०). त्यांना अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले. तेवढ्यात त्यांनी काशी येथील पंडितांशीं वोद करून त्यांना जिंकले. उपनिषदें, गीता व वेदान्तसूत्रे या प्रस्थान त्रयींवर भाष्य लिहिले, तेच सुप्रसिद्ध शांकरभाष्य होय. या भाष्यामुळे * जुन्या वैदिक संस्कृतीची परंपरा पुनरुज्जीवित होऊन तिचा भारतीय जीवनांतील धाया अखंड राहिला. शंकराचार्यानीं आठव्या शतकापर्यंत अखंड अशी अहणून पोहोंचविलेली परंपरा तेराव्या शतकांत ज्ञाने श्वरांनी व विसाव्या शतकांत टिळकांनी महाराष्ट्रांत पुनरुज्जीवित\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.bookstruck.in/d/189--", "date_download": "2021-01-20T14:11:11Z", "digest": "sha1:YYTJFXCDZVYRHCSVCAKBYDMKZW5T35OI", "length": 54919, "nlines": 69, "source_domain": "marathi.bookstruck.in", "title": "भोपाळ गॅस दुर्घटना : दुसरी न पाहिलेली बाजू - मराठी साहित्य कट्टा", "raw_content": "\nभोपाळ गॅस दुर्घटना : दुसरी न पाहिलेली बाजू\nयुनियन कार्बाईड चे सीईओ वॉरेन अँडरसन ह्यांचा मृत्यू ४ वर्ष मागे झाला. न्यू यॉर्क टाईम्स ने त्यांची शोकवार्ता आपल्या पेपर मध्ये प्रकाशित केली. एक्का सामान्य गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला. हळू हळू जगांतील तिसऱ्या नंबरची सर्वांत मोठी रासायनिक कंपनी त्यांनी स्थापन केली. भारतीय लोकांना मात्र ह्या मृत्यूचे अजिबात वाईट वाटले नाही. भारतभर लोकांनी त्याला शिव्यांच्या लाखोल्या पहिल्याच पण भारतीय वर्तमानपत्रांनी सुद्धा वॉरेन ह्यांच्यवर सडकून टीका केली. ह्याचे कारण सोपे होते. भोपाळ गॅस दुर्घटना. आधुनिक भारताच्या इतिहासानं हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अश्या घटना आहेत ज्या संपूर्ण समाजाच्या मनावर एक घर करून आहेत. लातूर भूकंप, भुज भूकंप, मुबई पूर, २६/११ इत्यादींच्या यादींत भोपाळ गॅस दुर्घटना खूप वर आहे. एका सामान्य परिवाराने दिवसभर थकून काम करून रात्री आपल्या हक्काच्या घरांत सुरक्षित पणे झोपावे पण पुन्हा उठू नये ह्यापेक्षा भयावह ती गोष्ट काय आहे भारतीय जनतेने वॉरेन अँडरसन ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीसाठी दोषी धरले. ह्या आयुष्यांत नाही तर पुढील आयुष्यांत ह्या कुकर्मी माणसाला ईश्वर शिक्षा करो असेच भारतीयांनी म्हटले.\nकाँग्रेस विरोधी मंडळी आज सुद्धा राजीव गांधी आणि त्यांच्या इतर चमच्यांना दोषी ठरवतात. अमेरिकन सरकारच्या दबावाखाली त्यांनी अंडरसनला भारतातून पळून जायला मदत केली असे त्यांचे मत आहे. पी साईनाथ आणि असंख्य डाव्या मंडळींनी भोपाळ दुर्घटनेचे भय घालून देशांतील कुठल्याही खाजगी प्रकल्पाला विरोध केला आहे. आज देशां��� काहीही नवीन प्रकल्प म्हटला कि विरोध करायला असंख्य लोक उभे राहतात आणि भोपाळ दुर्घटनेची चित्रे पुन्हा आमचं डोळ्यापुढे येतात. भोपाळ जे दुर्घटना देशांतील सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना आहेच पण जगांतील सर्वांत मोठ्या औद्यीगिक दुर्घटनांपैकी एक आहे.\nसर्व भारतीयांची अशीच समजूत आहे कि नफ्याच्या मागे लागलेली दुष्ट गोऱ्या लोकांच्या कंपनीने भारतीय सरकारच्या नियमाचे उल्लंघन केले आणि फायद्यासाठी भारतीय गरीब लोकांचा बळी दिला. ह्या लोकांच्या जीवनाची किंमत त्यांचं दृष्टीने सुरक्षा मापदंडाच्या खर्चा पेक्षा कमी होती.\nपण ह्या सर्व आरोपांत तथ्य आहे का ह्याची दुसरी बाजू काय ह्याची दुसरी बाजू काय व्हर्जिनिया मध्ये युनियन कार्बाईड चा सेविन प्लांट भोपाळ मधील प्लांट प्रमाणेच होता पण किमान ७ पटीने मोठा होता. सेफ्टी फर्स्ट (सुरक्षा सर्वप्रथम) हा ह्या कंपनीचा मोटो होता. इथं कधीही मोठे अपघात झाले नाहीत. कमल पारीख हे तरुण भारतीय अभियंते इथे अभ्यासासाठी गेले होते. त्यांनी तेथील सुरक्षा प्रक्रियांची खूप स्तुती केली होती. तेथील कार्यकुशलता आणि सुरक्षा ह्यांना कंपनीने दिलेले महत्व ह्यावर त्यांनी लिहिले आहे.\n(अमेरिकन अभियंत्यासोबत काम करणे आनंददायक अनुभव होता. ते अत्यंत कार्यकुशल होते आणि प्रत्येक बारीक गोष्टीकडे त्यांचे नेहमीच ज्ञान असायचे ह्याउलट आम्ही भारतीय अनेक वेळा अश्या गोष्टींना नजरअंदाज करायचो. त्यांचे समाधान झाले नाही तर ते आम्हाला पुढील कमला जाऊ द्यायचे नाहीत. खूप आठवडे आम्ही खूप प्रयत्न करून केले आणि आमच्या अमेरिकन अभियंत्यासोबत प्रत्येक अपघात आणि त्याचे परिणाम ह्यावर सखोल विचार केला).\nसुरक्षेला इतके प्राधान्य देणाऱ्या ह्या कामापनीकडून टिचकी मोठी चूक कशी घडली जर अभियंत्यांनी इतका खोल विचार केला होता तर मग नक्की अपघात कसा घडला जर अभियंत्यांनी इतका खोल विचार केला होता तर मग नक्की अपघात कसा घडला नक्की चूक कुठे घडली नक्की चूक कुठे घडली निव्वळ हलगर्जीपणा इथे कारणीभूत होता कि भारतीय व्यवस्थेत काही तरी मूलभूत कमतरता होती \nसर्वप्रथम शाळेंत आम्ही isocyanate ह्या रासायनिक ग्रुप बद्दल शिकतो आणि कधी कधी पाठयपुस्तकांत भोपाळ गॅस दुर्घटनेची नोंद सुद्धा असते. Methyl Isocyanate (MIC) हे प्रचंड विषारी द्रव्य आहे. ह्याचा उत्कलनांक म्हणजे बाष्पी���वन होण्याचे तापमान खूप कमी असते आणि हे रसायन फक्त स्टील किंवा ग्लास मध्ये ठेवले जाऊ शकते. १९७० मध्ये भारतांत MIC सारखे विषारी द्रव्य सुरक्षित पणे ढेवण्याची क्षमता (तंत्रज्ञान आणि कार्यकुशल अभियंते) होती का MIC चा संबंध पाण्याबरोबर आला कि विस्फोटक पद्धतीने त्यातून विषारी वायू निर्माण होतात. हेच नेमके भोपाळ मध्ये घडले.\nमुळांत एका अमेरिकन कंपनीने इतक्या अत्याधुनिक आवश्यकतेचा प्रकल्प भारतांत आणि त्यांतल्या त्यांत भोपाळ मध्ये घातलाच का ह्याची गरज काय होती ह्याची गरज काय होती दुर्घटनेची पार्शवभूमी समजून घेण्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.\n१९३४ मध्ये युनियन कार्बाईड ने भारतांत प्रवेश केला. ब्रिटिश राज मध्ये हि कंपनी बॅटरी म्हणजे ड्राय सेल आयात करून विकत होती. हळू हळू त्यांनी भारतांतच बॅटरी निर्माण प्रकल्प सुरु केला. एव्हररेडी हा त्यांचा ब्रँड भारतांत तुफान लोकप्रिय होता. त्याकाळी ८६% भारतीय जनता हि खेडेगावांत आणि ब्रिटिश गुलामीत खितपत पडली होती आणि त्यांनी वीज पाहिली सुद्धा नव्हती. बॅटरी सुद्धा महाग असली तरी त्याकाळी तिचा फायदा प्रचंड होता.\n१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि राजकीय तसेच औद्योगिक समीकरणे बदलली. १९४८ आणि नंतर १९५६ चेरमन नेहरू (प्लॅनिंग कमिशन) ह्यांनी नवीन समाजवादी औद्योगिक पॉलिसी आणली. खाजगी आणि सार्वजनिक उद्योग ह्या दोघांना तडा देऊन त्यांनी एक नवीन प्रकारची प्रणाली आणली जाते सरकारला प्रत्येक गोष्टीं ढवळाढवळ करण्याची अमर्याद शक्ती होती. त्याशिवाय मोहनदास गांधी ह्यांची स्वदेशी विचारसरणीचा प्रभाव सुद्धा भारतीय राज्यकर्त्यांवर होता ज्याच्या अंतर्गत त्यांनी विदेशातून कुठलेही तंत्रज्ञान भारतात आणायला बंदी घातली आणि आणलेच तर ते भारतीयांच्या स्वाधीन करण्याची ताकीद दिली. मग भारतीयांत ती क्षमता असो व नसो.\n(भारतात जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यालाच नेहमी प्राधान्य दिले पाहिजे ( विदेशी तंत्रज्ञानापेक्षा) आणि त्याचा दर्जा कीतीही खालचा असला तरी चालेल. सर्व तंत्रज्ञान भारतात आले कि ते भारतीय तंत्रज्ञान बनेल. त्याच्यासाठी ५ वर्षापेक्षा जास्त काळ पैसे देऊ नयेत. )\n१९५६ मध्ये ह्याच्या अंतर्गत कंपनी कायदा आला आणि युनिअन कार्बाईडला ४०% भाग जबरदस्तीने भारतीय संस्थांना विकावा लागला. ह्यातील सुमारे २५% भारतीय सरकारने तर इतर भारतीय सरकारी बँकांनी विकत घेतला. आणि युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड हि कंपनी निर्माण झाली.\n१९५७ साली अमेरिकेत एक विशेष शोध लागला. युनियन कार्बाईड कंपनीने अमेरिकेत सेविन ह्या रसायनाचा शोध लावला. त्याकाळी DDT हे कीटकनाशक प्रसिद्ध होते पण ते मानवी आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहे हे जगाला ठाऊक झाले होते. त्याशिवाय निसर्गांत DDT चे प्रमाण इतके वाढले होते कि कीटक सुद्धा त्याला दाद देत नव्हते.\nह्या मोक्याच्या वेळी सेविन चा शोध म्हणजे मानवी क्षमतेचे एक उत्तम उदाहरण होते. सेविन हे मानवी आरोग्यासाठी अपायकारक नाही हे सिद्ध करण्यासाठी युनियन कार्बाईड च्या वैज्ञानिक मंडळींनी त्याचे सेवन सुद्धा करून त्याचे फोटो पेपर मध्ये छापून आणले होते. MIC हा सेविन चा एक प्रमुख घटक असला तरी सेवींन हे विषारी नव्हते.\nइजिप्त देशांत कापूस पिकवला जातो आणि त्यांचे बहुतेक उत्पन्न त्यातून येते १९६१ साली तिथे प्रचंड कीटकांचा प्रादुर्भाव झाला पण सेवीन मुळे इजिप्त देशाने एक मोठे संकट टाळले. ह्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की जगभर सेविन अत्यंत लोकप्रिय झाले.\n१९६० च्या दशकांत भारतांत अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला. परिस्थती इतकी गाम्भी होती कि तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांनी भारतीय जनतेने आठव्यातील एक दिवस उपास करावा अशी विनंती केली होती. भारतीय जनता आणि शेतकरी ह्यातून मार्ग शोधत होते. त्याकाळी अमेरिकेने पब्लिक लॉ ४८० च्या अंतर्गत रेड क्रॉस कडून भारतीय शेतकऱ्यांना सुमारे ८०० टन सेविन पाठवून दिले. भारतीय हरित क्रांतीत ह्याचा फार मोठा हातभार होता. सेविन ला भारतांत मागणी आहे म्हणून युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ने भारतीय सरकारकडून सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन शेती क्षेत्रांत प्रवेश केला. आणि अमेरिकेतील सेविन आयात करून त्याला थोडे सौम्य करून पॅकेज करून विकायला सुरुवात केली.\nभारतीय सरकार हिट्स बॅक\nभारतीय औद्योगिक धोरण ह्या दृष्टीने फारच कुचकामी होते. युनियन कार्बाईड ला डॉलर देऊन युनियन कार्बाईड लिमिटेड सेविन आयात करत होतीस्वातंत्र्याच्या कालावधीपासून भारतीय आर्थिक धोरण हे विविध आर्थिक थोतांडावर आधारित आहे. त्यातले एक महत्वाचे थोतांड म्हणजे सरकार मार्केटला पूर्णपणे फाटा देऊन कुठल्याही गोष्टीचे दर जबरदस्तीने ठरवू शकते हे आहे. त्यामुळे भारत सरकार रुपया आणि डॉलर चा रेट स्वतःच जबरदस्तीने ठरवू पाहत होते. त्यामुळे कुणीही भारत सरकारला डॉलर देऊन रुपये घेऊ पाहत नव्हते त्यामुळे भारतीय गंगाजळी संपायला आली होती. भारतीय सरकारचा आडमुठेपणा आंतरराष्ट्रीय स्तरावर हास्यसपद ठरला होता.\nमुक्त आर्थिक व्यवस्थेत डॉलरचा तुटवडा झालाच नसता. भारत सरकारने फतव्याद्वारे रुपयाचा दार ठरवलं नसता तर तो मार्केटने ठरवलं असता आणि तो सत्य दर असल्याने कुणीही त्या दराने डॉलर देऊन रुपये घेतले असते. पण रुपयाचा दर हा भारत सरकारने प्रतिष्ठेचा विषय बनवला होता. त्याशिवाय भारतीय जनतेचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेणे आणि सर्व लोकांची शेंडी दिल्लीत हातात धरून बसणे हा त्याचा मूळ उद्देश होता. त्या काळी तुम्हाला भारत सोडून विदेश प्रवास सुद्धा करायचा असेल तर RBI कडून आधी परमिशन घेणे आवश्यक होते.\n(एकदा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर बंधने घातली कि तुमच्या इतर सर्व स्वातंत्र्यावर आपोआप बंधने निर्माण होतात ) - हाईक\nयुनियन कार्बाईड चे एकूण प्रकल्प ३८ देशांत होते पण भारत सोडून कुठल्याही देशांत त्यांनी सेविन प्रकल्प सुरु केला नव्हता. डॉलर वरच्या सरकारी नियंत्रणामुळे त्यांना तो भोपाळ मध्ये बांधणे भाग पडले. ह्या शिवाय भारत तो निर्माण करणे त्यांच्या साठी सुमारे तिप्पट महाग पडत होते त्यामुळे भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि ते अन्न विकत घेणाऱ्या सर्व भारतीयांच्या साठी तो एक मोठा पांढरा हत्ती होता.\nमुक्त अर्थव्यवस्थेंत जो माणूस स्वतः पैसे घालतो तो ते कसे खर्च करावेत हे सुद्धा ठरवतो. फॅक्टरी कसली घालावी, कुठे घालावी, त्यांत मशिन्स काय असावीत आणि तत्यातून कोणती गोष्ट किती प्रमाणात निर्माण करावी हे पैसे गुंतवणारा उद्योजक ठरवतो. पण भारतांत ह्या प्रकाराला मुभा नव्हती. प्लॅनिंग कमिशन काय ठरवते ह्यावरून उद्योजकाला पैसे घालावे लागत होते. प्लॅनिंग कमिशन मधील पोटार्थी कारकून जे गणित करतील ते मुकाट्याने मानून कोट्यवधींची गुंतवणूक करते युनियन कार्बाईडला भाग होते. त्यामुळे प्लॅनिंग कमिशन ने त्यांना 5000 मेट्रिक टॅन ची फॅक्टरी घालायला सांगितले. आणि हे परमिशन देताना सरकारने फॅक्टरीच्या सर्व गोष्टींत आपला हस्तक्षेप असेल हे सुद्धा ठरवले.\nसेविन चे रासायनिक नाव होते Carbaryl. Carbaryl हे MIC आणि α-naphthol ह्यांच्या प्रक्रियेतून बनते. त्यामुळे ह्यासाठी तीन प्रकल्प हवे होते. MIC निर्माणासाठी एक. α-naphthol निर्माणासाठी एक आणि दोघांच्या प्रक्रियेसाठी तिसरा प्रकल्प. सेविन हे खूप लोकप्रिय असल्याने त्याचा वापर जगांत सर्वत्र होत होता. त्यामुळे कीटक सुद्दा त्याला अड्जस्ट होत होते त्यामुळे पुढील ५ वर्षांत सेविन बदलून त्याजागी दुसरे एखादे कीटक नाशक आणायचा युनियन कार्बाईडचा हेतू होता. ह्यांत MIC चा वापर झाला असता पण α-naphthol चा वापर होण्याची शक्यता शून्य होती. त्याशिवाय α-naphthol चा उपयोड आणखीन कुठल्याही उद्योगांत होत नव्हता. त्याशिवाय α-naphthol चा प्रचंड मोठा साठा विविध देशांत होता आणि तो आयात करणे जवळ जवळ फुकट α-naphthol मिळवण्याइतके सोपे आणि स्वस्त होते. त्यामुळे α-naphthol चा प्रकल्प भारतांत बनवायची गरजच नव्हती. पण बाबू मंडळी आणि भारतीय राजकारणी ह्यांना आपले डाव खेळायचे होते. त्यामुळे त्यांनी हि परवानगी नाकारली. α-naphthol सुद्धा भारतांतच बनवायला पाहिजे अशी जबरदस्ती त्यांनी युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड वर केली. α-naphthol बनवायचे तर त्यासाठी भारतीय तंत्रज्ञान आवश्यक होते आणि भारतीय समाजांत हि क्षमताच नसल्याने शेवटपर्यंत α-naphthol तयार करण्याची फॅक्टरी युनियन कार्बाईड बनवूच शकली नाही आणि दुर्घटनेचा पाया ह्यातूनच घातला गेला.\nविदेशी वित्त विनिमय कायद्याचा आघात\n१९७४ हे वर्ष इंदिरा गांधी ह्यांचे \"आत्मनिर्भरता\" वर्ष होते. त्यांनी विदेशी गुंतवणुकीवर प्रचंड बंधने आणलीच त्याशिवाय भारतात विदेशी लोकांना कामासाठी यायला सुद्धा बंदी घातली. विदेशी कंपनीनं भारतातून गाशा गुंडाळावा लागला. त्याकाळी कोका कोला आणि IBM सारख्या कंपनीनी सरळ भारताला राम राम ठोकला. सुमारे ४०% भारतीय कंपन्या काही वर्षातच बुडीत गेल्या. युनियन कार्बाईडला सुद्धा आपला भाग ६०% वरून ५०.९% वर आणावा लागला. पण सर्वांत महत्वाचा आघात म्हणजे प्रकल्प कामासाठी जेव्हा जेंव्हा एखाद्या विदेशी तज्ज्ञाला भारतांत आणावे लागायचे त्या प्रत्येक वेळी दिल्लीला जाऊन विविध खात्यांतून परवानगी आणावी लागत असे.\nआज भारतांत गुंतवणूक करा म्हणून आमचे प्रधान मंत्री छोट्या छोट्या टीचभर देशांत वणवण करत फिरतात पण त्याकाळी सरकारी मग्रुरता इतकी होती कि बहुतेक भारतीयांना पोटभर अन्न सुद्धा मिळत नसताना गुंतवणूकदारांना आपला देश हाकलून लावत होता.\nयुनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ला युनियन कार्बाईड कडून त्यांचा प्लांट डिसाईन आणायची परवानगी थोर मनाने भारतीय बाबूंनी दिली तरी संपुन प्रकल्प भारतीय वस्तू वापरून भारतीयांची बनवायला पाहिजे अशी अट घातली. त्याशिवाय आपण जणू काही पुष्पक विमानाच बनवत आहोत ह्या आवाने भारतीयानी युनिअन कार्बाईडला (अमेरिकन) ला सर्व गोष्टीपासून दूरच ठेवावे अशी ताकीद दिली होती.\nयुनियन कार्बाईडने ह्याच मुळे तंत्रज्ञान भारतीयांना देताना काहीही अपघात झाल्यास त्याची कुठलीही जबाबदारी युनियन कार्बाईड वर असणार नाही हा करार सुद्धा भारतीय सरकार सोबत केला होता. जर भारत सरकारने वॉरेन अँडरसन ला पकडले असते तर सहज पणे तो सुटला तर असताच पण त्याच्या ओघांत युनियन कार्बाईड आणि अमेरिकन सरकारने भारतीय सरकारची अब्रूची लक्तरे जाहीरपणे जगाला दाखवली असती. त्यामुळे अँडरसन ला देश सोडून जायला भारत सरकारनेच मदत केली आणि कायद्या पेक्षा कोर्टाबाहेर प्रकरण मिटवण्यावर जोर दिला. शेवटी काय तर झाकली मूठ सव्वा लाखाची.\n१९७० च्या शेवटी भारतीय सरकारने अनेक छोट्या उद्योजकांना निकृष्ट दर्जाची कीटक नाशके निर्माण करण्याची परवानगी दिली. ह्यांची किंमत सेवींन पेक्षा अर्धी तर होतीच पण सरकार वरून शेतकऱ्यांना सबसिडी सुद्धा देत होते. त्यामुळे ह्या कीटकनाशकांचा खप जास्त झाला आणि फक्त १००० टन सेवींन विकले गेले पण प्लॅनींग कमिशन ने भोपाळ प्रकल्पाला ५००० टॅन सेविन बनवायचा आदेश दिला होता.\nमुक्त अर्थव्यवस्थेंत कंपनी आधी मार्केट रिसर्च करते, त्यावरून गुंतवणूक केली जाती. त्यामुळे कंपनी आपली रिस्क मॅनेज करू शकते पण तिचे प्लॅनिंग कमिशनचे कारकून सर्व काही ठरवत असल्याने युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ला काहीही स्वातंत्र्य नव्हतं. मुक्त अर्थिव्यवस्थेंत कुणी चहाचा कप सुद्धा विकत घेतला तर तिथल्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे एखाद्या आर्थिक घटनेचा परिणाम संपूर्ण आर्थिकव्यवस्थेवर कसा पडेल हे सूक्ष्म स्तरावर कुठलाही विद्वान ठरवू शकत नाही. पण तर्क आणि भारत सरकार ह्यांचे आधीपासूनच वाकडे आहे.\nभोपाळ प्रकल्प ने युनियन कार्बाईड लिमिटेड ला पैश्याचा सुद्धा फायदा केला नाही. १९८४ मध्ये कंपनीला ४ दशलक्ष डॉलर्स चे नुकसान झाले. बहुतेक उच्चशिक्षित कर्मचारी सोडून गेले आणि राहिलेल्या कामगारांचे मनोबल आणखीन खालावले.\nयुनियन कार्बाईड इंडिया आणि युनियन कार्बाईड अमेरिका ह्यातील शेवटचा दुवा होता वॉरेन उमर हा अमेरिकन अभियंता भारतात प्रकल्पाचा मुख्य अधिकारी होता. प्रकल्पाने काम सुरु केले १९८० आणि १९८२ पर्यंत ह्याने भारतांत काम केले. वर लिहिलेल्या फेरा कायद्याप्रमाणे सरकारने त्याला भारत सोडून जायला भाग पाडले. ह्यांचे प्रचंड मेहनत घेऊन भारतीय अभियंत्यांना ट्रेन केले होते.\nहा माणूस गेला कि प्रकल्पाचे काम रखडू लागले त्यावरून प्रचंड तोटा त्यामुळे मॅनेजमेंटला (युनियन कार्बाईड इंडियाला) प्रकल्प चालविण्यात काहीही रस राहिला नाही. ह्यांत वरून भारत सरकारने आदेश दिला कि युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ने युनियन कार्बाईड सोबत काहीही सहयोग करू नये. जानेवारी १९८५ पर्यंत सर्व संपर्क तोडावा असे आदेश साराने दिले होते. डिसेंबर १९८४ मध्ये अपघात घडला.\nउमरची हकालपट्टी केल्यांनतर एव्हररेडी बॅटरी प्लांट मधील एकाला तिथे नियुक्त केले आणि तोटा कमी करण्याचे काम त्याच्यावर संपवले. त्याने हळू हळू सुरक्षा नियमाना दुर्लक्षित केले.\nत्याशिवाय अमेरिकन प्लांट हा स्वयंचलित होता. पण भारताकडे तासली यंत्रणा निर्माण करण्याची क्षमता नव्हती आणि आयातीवर सरकारने बंदी घातली त्याशिवाय \"रोजगार\" जास्त महत्वाचा आहे म्हणून स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बदलून त्याजागी मानवी कामगारांना ठेवले. ह्याला लोकांना इंग्रजी वाचता सुद्धा येत नव्हते त्यामुळे धोक्याच्या क्षणी काय करावे ह्याचे काहीही ज्ञान ह्या लोकांना नव्हते.\nजेंव्हा सरकारने प्लांट साठी जमीन निर्धारित करून दिली तेंव्हा फॅक्टरीच्या बाहेर काहीच नव्हते. जमीन सरकारी असल्याने प्लांट च्या बाहेर बफर झोन सरकारला ठेवणे आवश्यक होते. प्लांट चे काम सुरु झाले तसे अनेक गरीब लोक तिथे वळले. कंपनीने अनेकदा तक्रार करून सुद्धा स्थानिक सरकारनी जमीन बळकावून बसलेल्या लोकांना जमिनीचे मालकी हक्क दिले. ह्यावर विधानसभेत गदारोळ सुद्धा माजला होता पण तत्कालीन राज्य सरकारने काहीही हालचाल केली नाही.\nटॅंक इ ६१० मध्ये पाणी शिरले. त्यांत ४७ टन MIC होते. पाण्याशी संपर्क येताच विषारी वायू निर्माण झाला आणि त्याने हजारो लोकांचे बळी घेतले.\nतात्काळ स्थानिक सरकार, CBI , CSIR इत्यादींनी आपली शोधपथकें पाठवली. अमेरिकेतून युनियन कर्बाईड कंपनीने सुद्धा आपले पथक पाठवले. कंपनीच्या पथकाने शोधानंतर असा निष्कर्ष काढला कि कुणा तरी वैफल्यग्रस्त कामगाराने मुद्दामहून सूडबुद्धीने हि घटना घडवून आणली होती. CBI किंवा CSIR हा दावा फेटाळू शकले नाही पण सरकारने अमेरिकन कंपनीचा निष्कर्ष मानण्यास नकार दिला. भारत सरकारने दावा केला कि टॅंक मध्ये खराबी होती आणि त्यामुळे त्यांत पाणी घुसले पण टॅंक ची पाहणी करून ते सिद्ध झाले नाही.\nराज्य सरकारचे सिंग कमिशन ला अचानक गाशा गुंडायला भारत सरकारने भाग पडले. अशी बातमी होती कि अपघाताची भारत सरकार आणि युनियन कार्बाईड इंडिया हे जबाबदार आहेत असा त्यांचा शोध होता. हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला नाही.\nभारत सरकारचे सर्वांत निर्ल्लज पानाचे कृत्य होते ते म्हणजे \"The Bhopal Gas Leak Disaster Act, 1985\" कायद्याचे निर्माण. ह्या कायद्याच्या अंतर्गत भारत सरकारने स्वतःला (जे ह्या कमानीचे २५% मालक होते, आणि ज्यांनी युनियन कार्बाईड इंडिया च्या प्रत्येक कारभारांत प्रचंड प्रमाणात नाक खुपसले होते) ह्या दुर्घटनेचे बळी ठरवले आणि सर्व मृतांच्या तर्फे युनियन कार्बाईडला कोर्टांत खेचण्याचा अधिकार दिला. अश्या प्रकारे मृत आणि इतर बळींना काहीही पैसे किंवा नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीपासून हात झटकले. युनियन कार्बाईड बरोबबर कोर्टाच्या बाहेर सरकारने ७५० कोटी रुपये उकळले.\nभारतीय सरकारची विविध धोरणे ह्या अपघातास कारणीभूत होती. प्रत्येक ठिकाणी नाक खुपसून प्रत्येक गोष्ट लोकांनी कशी करावी आणि कशी करू नये हे सांगण्याचे भारत सरकारचे धोरण ह्या अपघातास कारणीभूत आहे. एक चांगले तर्कशुद्ध आर्थिक धोरण करणे आणि कमीत कमी व्यत्यय आणून इतरांना त्यांचे धंदे करू देणे इतकेच भारत सरकारने केले असते तर हि दुर्घटना घडली नसती.\nभारत सरकारचे धोरणच चुकले असे नाही तर ह्या संपूर्ण घटनेतून भारतीय समाज आणि सरकार अतिशय अकार्यक्षम आहे असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले. हा डाग पुसून काढायला भारतीयांना खूप दशके लागली. काही प्रमाणात आज सुद्धा आम्ही ह्या भारत सरकारच्या अकार्यक्षमतेचा बाली ठरत आहोत.\nन्यू यॉर्क टाइम्स ने १९८५ मध्ये भारतीय सरकारच्या औद्योगिक धोरणाचे वाभाडे खालील शब्दांत काढले.\nह्यानंतर भारतांत औद्योगिक सुरक्षा ह्यावर बरीच चर्चा झाली. पण मुख्य प्रश्न समाजापुढे हा असला पाहिजे कि सुरक्षेचे निकष कुणी ठरवावेत मुक्त आर्थिक व्यवस्थेंत युनियन कार्बाईडला आधी जमीन विकत घ्यावी लागेल आणि स्थानिक सरकारकडून परवानगी. थोडी सुद्धा शंका असल्यास लोक परवानगी देणार नाहीत. पण आपला प्रकल्प कसा १००% सुरक्षित आहे हे कंपनीला लोकांना सिद्ध करून दाखवावे लागेल (ह्यासाठीच सेविन चे सेवन करून युनियन कार्बाईड च्या संशोधकांनी अमेरिकेत लोकांना पटवले होते). मग हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करावे लागेल आणि तटस्थ तृतीय कंपनीकडून ऑडिट वगैरे करून घ्यावे लागेल. (IT इंडस्ट्रीत आज सुद्धा लोक ISO, CMM इत्यादी च्या मागे ह्यासाठीच असतात, सरकार जबरदस्ती करते म्हणून नाही). शेवटी ह्या ऑडिट कंपनी सुद्धा काही संत मंडळी असणार नाहीत, त्यांना सुद्धा लांच वगैरे देऊन लोकांची दिशाभूल करता येते पण, हळू हळू लांच घेणाऱ्या कंपनी बुडीत निघेल. ह्याउलट सरकारी बाबू किंवा राजकारणी मंडळी आहेत. कितीही लोक कुठेही मेले म्हणून त्यांना फरक पडत नाही त्यामुळे हि मंडळी निर्लज्ज पणे लांच घेऊन कुठेही सही करतात.\nजे सरकार खराब दर्जाचे रस्ते बांधून आणि आणखीन खराब पद्धतीने त्यांची डागडुज्जी करून शेकडो लोकांचा बळी दररोज घेते त्या सरकारला कुठल्याही कारखान्यातील सुरक्षेची खरीच काही चिंता पडून गेली असेल का \napple चा इफोन वर कुठेही ISI चा शिक्का नाही पण तो अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आहे कारण अँपल ने आपली छबीच तशी निर्माण केली आहे आणि एक जरी फोन खराब निघाला तर त्यांचे अब्जावधींचे नुकसान होते (सॅमसंग ला विचारा) त्यामुळे निव्वळ नफाखोरीसाठी ते उत्कृष्ट दर्जाचा फोन निर्माण करतात. एकदा कंपनीने अश्या तत्वांशी फारकत घेतली कि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खालावते ( किंगफिशर ला विचारा) चतुर आणि चांगले कर्मचारी सर्वप्रथम सोडून जातात, काही जण कोर्टांत जातात मग कंपनीला आणखीन नुकसान होते.\nभोपाळ दुर्घटना नफ्यासाठी युनियन कार्बाईड ह्या विदेशी कंपनीने केली हे त्याच मुले तर्कशुद्ध वाटत नाही. दुर्घटनेने त्यांचा काहीही फायदा नव्हता उलट दुर्घटने नंतर त्यांच्या कंपनीची प्रचंड बदनामी झाली आणि शेवटी ती कंपनी जवळ जवळ नामशेष झाली. सुरक्षेशी तडजोड हि कुठल्याही कंपनीसाठी प्रचंड मोठी रिस्क असते त्यामुळे निव्वळ स्वार्थासाठी स���द्धा कुठलीही मोठी कंपनी अशी रिस्क घेत नाही.\nशेवटी काय तर \"आत्म निर्भरता\", \"स्वदेशी\" हे दुसरे काही नसून एक प्रकारचा वंशभेदच आहे. सरकारी बळजबरी वापरून एखाद्या सामान्य ग्राहकाला विनाकारण भौगोलिक स्थानावरून भेदभाव करण्यास भाग पडायचे असा हा तर्क आहे. ह्यातून ग्राहक किंवा समाजाचा काहीही फायदा नसतो तर फक्त भौगोलिक सीमांवर ज्यांची सत्ता आहे म्हणजे सरकार आणि बाबू लोक ह्यांचा फायदा असतो. ह्या बळजबरीने ग्राहकाला कमी पैश्यांच्या चांगली सेवा घेता येत नाही तर स्थानिक आळशी आणि निकृष्ट काम करणाऱ्यांचे फावते.\nस्थानिक समाजांत क्षमता असेल तर विदेशी कंपनी सुद्धा स्थानिक फॅक्टरी उघडून स्थानिक लोकांना रोजगार देते कारण त्यांत त्यांना जास्त नफा मिळतो. विदेशी गुंतवणूकदारांना फक्त येण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. आणि कुणीही विदेशी कंपनी येत नाही तर नक्की का येत नाही ह्यावरून आम्हाला आमच्या समाजांत काय दोष आहेत हे समजते. (एलोन मस्क ने आपण भारतांत का गुणतंवणूक करत नाही हे सांगितले आहे).\nकुठल्याही गोष्टीचा दर्जा हा फक्त स्पर्धेमुळे वाढतो आणि स्पर्धेवर आपण विनाकारण बंधने आणली तर मग दर्जा सुद्धा खालावतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/05/shocking-even-after-getting-vaccinated-these-ministers-got-corona-infection/", "date_download": "2021-01-20T13:23:53Z", "digest": "sha1:BX57ENU3DICCWQ2EVYLPLYJOLTLZO3HM", "length": 10335, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक : लस घेऊनही ह्या मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nHome/India/धक्कादायक : लस घेऊनही ह्या मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण \nधक्कादायक : लस घेऊनही ह्या मंत्र्यांना झाली कोरोनाची ��ागण \nअहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-हरियाणातील मंत्री अनिल विज याना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 नोव्हेंबरला त्यांना को-व्हॅक्सीन डोज देण्यात आला होता. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.\nतसेच संपर्कात आलेल्यांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घेण्याची मागणी केली आहे. अनिल विज यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.\nमी अंबाला कँटच्या एका सिव्हिल रुग्णालयात दाखल आहे. तसेच माझ्या संपर्कातील लोकांना लवकरात लवकर कोरोना टेस्ट करुन घ्यावी.’ कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या परीक्षणासाठी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी 14 दिवसांपूर्वीच अंबालामधील हॉस्पीटलमध्ये स्वतः भारत बायोटेकची लस घेतली होती.\nअनिल विज यांनी व्हॅक्सीनच्या तिसऱ्या ट्रायलसाठी वॉलंटियरसाठी आपले नाव दिले होते. हरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी ‘कोवॅक्सीन’ या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती.\nयात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता.\nविज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा ���ुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/more-than-ten-bjp-mlas-are-angry-they-will-soon-join-ncp-jayant-patil-128018806.html", "date_download": "2021-01-20T13:22:08Z", "digest": "sha1:S7YQYIZY3ZMT3X6C3MT2CAL5ACWNYXVT", "length": 5179, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "More than ten BJP MLAs are angry, they will soon join NCP- Jayant Patil | दहापेक्षा जास्त भाजप आमदार नाराज, लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; जयंत पाटील यांचा खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमोठा खुलासा:दहापेक्षा जास्त भाजप आमदार नाराज, लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; जयंत पाटील यांचा खुलासा\nभाजपची धमकी अन माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश\nभाजपमधील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.\nयाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून भाजपमधील काहीजण आमच्याशी चर्चा करत आहेत. भाजपमध्ये त्यांना योग्य स्थान दिलं जात नसल्याने ते नाराज आहेत. ते सर्व आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असून, लवकरच त्यांना पक्षप्रवेश होईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.\nभाजपची धमकी अन माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश\nहातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी मुश्रीफ म्हणाले की, राजीव आव���े हे जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने धमक्या देऊन त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. आवळे यांच्यापासून सुरुवात होत आहे. यापुढे अनेकजण भाजपमधून राष्ट्रवादीत येतील, असे मुश्रीफ म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shiv-sena-has-no-morcha-at-ed-office-reveals-shiv-sena-leader-sanjay-raut-128085992.html", "date_download": "2021-01-20T12:45:58Z", "digest": "sha1:SS44QBSFGGI2MU44ODKE33V7R26UG6L3", "length": 6552, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shiv Sena has no morcha at ED office, reveals Shiv Sena leader Sanjay Raut | ईडी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा नाही, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमुंबई:ईडी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा नाही, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खुलासा\nईडीच्या नोटिसीसंदर्भात शिवसैनिकांची अस्वस्थता मी समजू शकतो. मात्र सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) विरोधात शिवसैनिकांच्या वतीने मोर्चा काढले जाणार नाही. यासंदर्भात माध्यमात आलेले वृत चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा या ईडी कार्यालयात मंगळवारी (दि.५) चौकशीला सामोरे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, मोर्चाच्या बातम्या चुकीच्या आहेत.\nरस्त्यावर उतरायचे तेव्हा उतरू. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला शिवसेनेची शक्ती पाठीशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशा चर्चांना उधाण आले होते.\nपाच जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे. संजय राऊत यांंच्या पत्नीने दहा वर्षापूर्वी निकटवर्��ीय प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून ५५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्याप्रकरणी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. प्रवीण राऊत हा पीएमसी बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याची ७२ काेटींची मालमत्ता ईडीने नुकतीच जप्त केली आहे.\nघरातली उणीदुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा\nभाजप आमदार नितेश राणे यांनी समाजमाध्यमावर आज शिवसेनेला लक्ष्य केले. ‘शिवसेना ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणीदुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा महाराष्ट्र धर्म ”अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/over-50000-kisan-leave-for-delhi-from-punjab-amritsarpunjab-amritsar-farmers-agitation-latest-news-update-128002022.html", "date_download": "2021-01-20T14:22:35Z", "digest": "sha1:DHTBHQGVHWDINLENWQIU3OUAIXSEWWIH", "length": 5847, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Over 50000 Kisan Leave For Delhi From Punjab Amritsar;Punjab Amritsar Farmers Agitation Latest News Update | दरबार साहिबमध्ये अरदास केल्यानंतर 700 ट्रॅक्टरमधून 50 हजार शेतकरी दिल्लीकडे रवाना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेतकऱ्यांचा जत्था अमृतसरवरुन दिल्लीकडे रवाना:दरबार साहिबमध्ये अरदास केल्यानंतर 700 ट्रॅक्टरमधून 50 हजार शेतकरी दिल्लीकडे रवाना\nशेतकऱ्यांच्या 15 पैकी 12 मागण्या सरकारला मान्य\nकृषी कायद्याविरोधात देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. दरम्यान, शुक्रवारी 700 ट्रॅक्टरमधून 50 हजार शेतकरी अमृतसरवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यांचे म्हणने आहे की, आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी देशभर रेल्वे रोको केले जाईल.\nशेतकरी नेत्यांनी सरकारसोबत झालेल्या बैठकीत 15 मागण्या ठेवल्या होत्या. यातील सरकारने 12 मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी म्हणत आहेत की, उर्वरित तीन मागण्या कृषी कायदा मागे घेण्याबाबत आहेत आणि त्याच सरकार मान्य करत नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या समुहाचे नेतृत्व करणारे शेतकरी-मजूर संघर्ष कमेट��चे प्रमुख सरवण सिंह पंधेर म्हणाले की, आम्ही सहा महिन्यांचे राशन सोबत घेतले आहे. आता दिल्ली जिंकल्यावरच आम्ही परत येऊ.\nशुक्रवारी दुपारपर्यंत शेतकऱ्यांचा जत्था जालंधरपर्यंत आला होता. जालंधर-अमृतसर हायवेवर एका साइडला ट्रॅक्टर-ट्रॉल्यांची लाइन लागली होती. दिल्लीला जाण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी श्री हरमंदिर साहिबणध्ये अरदास केली. यानंतर गोल्डन गेटवर एकत्र आले.\nकृषी मंत्र्यांची अपील मान्य नाही\n10 डिसेंबरला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना अपील केली होती की, शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यास तयार आहोत. कोरोनाचा आणि थंडीचा धोका पाहता, आम्ही शेतकऱ्यांबाबत चिंतेत आहोत. शेतकऱ्यांनी आमच्या प्रस्तावावर विचार करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/shah-rukhs-india-west-indies-and-now-the-us-cricket-team-bought-a-team-for-the-major-league-127970911.html", "date_download": "2021-01-20T13:51:24Z", "digest": "sha1:O4BY6E5FTAXAJII3HL37VNNPBQNR3J3H", "length": 5418, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shah Rukh's India, West Indies and now the US cricket team, bought a team for the Major League | शाहरुखची भारत, विंडीजसह आता अमेरिकेतही क्रिकेट टीम, मेजर लीगसाठी खरेदी केला संघ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nक्रिकेट:शाहरुखची भारत, विंडीजसह आता अमेरिकेतही क्रिकेट टीम, मेजर लीगसाठी खरेदी केला संघ\nटी-20 मध्ये लाॅस एंजलिस नाइट रायडर्सचा मालक\nबाॅलीवूडचा सिनेअभिनेता शाहरुख खानने अमेरिकेतही क्रिकेटला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. यातूनच या ठिकाणी आता किंग खानच्या मालकीचा संघ टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. त्याने नुकताच येथील मेजर लीगसाठी आपला एक संघ खरेदी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये किंग खानचा लाॅस एंजलिस नाइट रायडर्स संघ खेळणार आहे. अशा प्रकारे आता त्याचा प्राेफेशनल लीगमध्ये सहभागी हाेणारा तिसरा संघ ठरला. यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी हाेणाऱ्या काेलकाता नाइट रायडर्स आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबागाे नाइट रायडर्सचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याचा तिसरा संघ अमेरिकेतील लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. आयपीएलमधील काेलकाता नाइट रायडर्स संघाची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे.\nअमेरिकेमध्ये २०२० मध्ये मल्टी-मिलियन डाॅलर टी-२० लीग हाेणार आहे. याच लीगसाठी नुकतीच संघाची घाेषणा करण्यात आली. अमेरिका क्रिकेट एंटरप्रायझेसने (एसीआय) यादरम्यान शाहरुखच्या नव्या टीम खरेदीच्या वृत्ताला दुजाेरा दिला. अमेरिकेतील लीगमध्ये जवळपास सर्व संघ सहभागी हाेणार आहेत. यामध्ये न्यूयाॅर्क, सॅन फ्रान्सिस्काे, वाॅशिंग्टन डीसी, शिकागाे, डलास आणि लाॅस एंजलिसचा समावेश आहे.\n‘लाॅस एंजलिस नाइट रायडर्स संघ आता आमच्या लीगमध्ये सहभागी हाेणार आहे. यासाठी शाहरुख खानने पुढाकार घेतला. त्यामुळे आमच्या लीगमध्ये अजूनही एक संघ सहभागी झाला. यातून येथ‌े क्रिकेटला चालना मिळण्यासाठी मदत हाेईल, अशी प्रतिक्रिया एसीआयचे विजय श्रीनिवासन यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/122", "date_download": "2021-01-20T14:33:13Z", "digest": "sha1:TDVBC4S7KGTKUYVSIQDGPSPGRJGCDXR7", "length": 7187, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/122 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n६१ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास है दु दिला तर कोणी त्याचे म्हणणे अमान्य केले. अखेर सुलतानाची परवानगी घेऊन छताचे कांहीं दगड काढावयाचे ठरले. दोन दगड काढल्याबरोबर मूति एका बाजूस कलली आणखी दोन काढतांच ती आणखी त्या बाजूस कलली आणखी दोन काढतांच ती आणखी त्या बाजूस कलली व पुन्हा आणखी दगड काढतांच ती अधांत्री मूत जमिनीवर आली व पुन्हा आणखी दगड काढतांच ती अधांत्री मूत जमिनीवर आली | अभ्यास :---१. तत्कालीन बांधकामाच्या कौशल्याविषयी आपणास काय माहिती मिळते | अभ्यास :---१. तत्कालीन बांधकामाच्या कौशल्याविषयी आपणास काय माहिती मिळते २. अधांत्री मूत ठेवणाराचे कौतुक करावें कीं तो जमिनीवर पाडणाराचे कौतुक करावे २. अधांत्री मूत ठेवणाराचे कौतुक करावें कीं तो जमिनीवर पाडणाराचे कौतुक करावे सकारण सांगा. ३. भारतीय लोक पूर्वीइतके आजहि भाविक आहेत काय सकारण सांगा. ३. भारतीय लोक पूर्वीइतके आजहि भाविक आहेत काय पृथ्वीराजाचा जय आणि पराजय [ तवकत-इ-नासिरी या ग्रंथाचा लेखक मिन्हाजुस् सिराज हा इ. स. १२२७ चे सुमारास हिंदुस्थानांत आला. तो कांहीं दिवस अल्तमशचे पदरी होता. सुलताना रेझियाची कारकीर्दहि त्याने पाहिली. त्यानंतर तो इ. स. १२४२ चे सुमारास बंगालमध्ये लखनौती येथे राहिला. तेथून तो दोन वर्षांनी दिल्लीस आल्यावर त्यास नासिरिया विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची जागा मिळाली. सुलताना रेझियानंतर आलेल्या नासिरुद्दीनच्या पदरीं राहून त्याने बरेंच लेखन केले असल्याने त्याने आपल्या ग्रंथास तबकत-इ-नासिरी हे नांव दिले आहे. या काळासंबंधींच्या इतिहास-लेखकास तबकत-इ-नासिरी हा ग्रंथ विश्वसनीय पृथ्वीराजाचा जय आणि पराजय [ तवकत-इ-नासिरी या ग्रंथाचा लेखक मिन्हाजुस् सिराज हा इ. स. १२२७ चे सुमारास हिंदुस्थानांत आला. तो कांहीं दिवस अल्तमशचे पदरी होता. सुलताना रेझियाची कारकीर्दहि त्याने पाहिली. त्यानंतर तो इ. स. १२४२ चे सुमारास बंगालमध्ये लखनौती येथे राहिला. तेथून तो दोन वर्षांनी दिल्लीस आल्यावर त्यास नासिरिया विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची जागा मिळाली. सुलताना रेझियानंतर आलेल्या नासिरुद्दीनच्या पदरीं राहून त्याने बरेंच लेखन केले असल्याने त्याने आपल्या ग्रंथास तबकत-इ-नासिरी हे नांव दिले आहे. या काळासंबंधींच्या इतिहास-लेखकास तबकत-इ-नासिरी हा ग्रंथ विश्वसनीय वे आधारभूत वाटतो. प्रस्तुतचा उतारा याच ग्रंथांतून घेतला आहे. इ. व डौ. व्हॉ. २ पृ. २९५ पहा. पुढचा उतारा क्र. ६ हा त्याच ग्रंथांनील पृ. ३३२ वरचा आहे.] - सुलतान महंमद घोरीने पृथ्वीराजास' तरायन येथे तोंड दिले. हिंदुस्थानांतील सर्व राजे पृथ्वीराजाच्या बाजूने होते. दिल्लीचा गोविंदराज ज्या हत्तीवर आरूढ झाला होता त्यावर एका वे आधारभूत वाटतो. प्रस्तुतचा उतारा याच ग्रंथांतून घेतला आहे. इ. व डौ. व्हॉ. २ पृ. २९५ पहा. पुढचा उतारा क्र. ६ हा त्याच ग्रंथांनील पृ. ३३२ वरचा आहे.] - सुलतान महंमद घोरीने पृथ्वीराजास' तरायन येथे तोंड दिले. हिंदुस्थानांतील सर्व राजे पृथ्वीराजाच्या बाजूने होते. दिल्लीचा गोविंदराज ज्या हत्तीवर आरूढ झाला होता त्यावर एका १. पृथ्वीराजास लेखक रायकोलाह' किंवा 'पिठुरा' असे म्हणतो. १. २. तरायन शब्दाऐवजी फिरिस्ता ‘नरायन' असा शब्द वापरतो. तरायन स्थानेश्वराचे दक्षिणेस १३ मैलांवर सरस्वतीचे कांठीं आहे. २. ३. वरील विधान में लेखकाचे सर्वसाधारण विधान आहे. त्यांतील | बिनचूकपणा गृहीत धरता येणार नाहीं ६]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\n��वीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-01-20T14:30:21Z", "digest": "sha1:YXLL5IOUJAVT6ICOGNMAAAPKYB6TG3EL", "length": 10162, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द गेटवे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स - विकिपीडिया", "raw_content": "द गेटवे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स\nदक्षिण आशियातील जगभर उच्चतम सेवा देणारी ही हॉटेल शृंखला आहे. टाटा उद्योगसमूह मधील द इंडियन हॉटेल्स लिमिटेड हे या हॉटेलचे मालक आहेत.[१]\nभारत देशाचे मुंबई शहरात सन १९०३ मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्टस आणि पॅलेस हे नाव धारण कंरुन टाटा ग्रुपने पहिले द ताज महाल पॅलेस हॉटेल चालू केले.[२] तेव्हापासून ते आताच्या २१ व्या शतकापर्यंत ताज ग्रुपने भारतात आणि भारत बाहेर कित्येक हॉटेल्स चालू केली आहेत. १२ ऑक्टोबर २००६ रोजी ताज ग्रुपने इंडियन रिसॉर्टस हॉटेल लिमिटेड,गेटवे हॉटेल्स ॲंड गेटवे रिसॉर्टस लिमिटेड, कुटीरम् रेसोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड,एशिया पॅसिफिक हॉटेल्स लिमिटेड आणि ताज लॅंड्स एंड लिमिटेड या हॉटेलचे एकत्रिकरण केले.[३] सन २००८ मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्टस आणि पॅलेसचे नवीन ब्रॅंड नाव “द गेटवे हॉटेल” केले. कित्येक अस्तीत्वात असणार्‍या हॉटेल मालमत्ता या नवीन ब्रॅंड नावामध्ये स्थलांतरित केल्या आणि कित्येक या विभागात वाढविल्या.\nनोव्हेंबर 2015 अखेर दक्षिण आशिया मध्ये अगदी शांत अशा २८ शहरात ही हॉटेल आहेत.[४] या हॉटेलच्या ४० मालमत्ता आहेत. त्यांची ठिकाणे आणि इतर माहिती खालील प्रमाणे आहे.\nभारत आंध्र प्रदेश विजयवाडा द गेटवे हॉटेल एम.जी.रोड\nछत्तीसगड रायपूर जी. इ.रोड\nहरयाणा गुरगाव दमदम तलाव\nकर्नाटक बंगलोर रेसिडंशी रोड\nमंगलोर ओल्ड फोर्ट रोड\nकेरळ कालिकत बीच रोड\nराजस्थान जयपुर रंगड लॉज\nतमिळनाडू चेन्नई आय टी एक्सप्रेस वे\nउत्तर प्रदेश आगरा फतेहबाद\nपश्चिम बंगाल कोलकता इ.एम.बायपास\nश्रीलंका कोलंबो एयरपोर्ट बगिचा\nवायफाय, २४ तास स्व���गत कक्ष, वातानुकूलित, एलसीडी, टीवी,बार, रेस्टोरंट, कॅफे, खोली सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल,जिम, कॉफी शॉप, सर्व सुविधासह सभा ग्रह, दरबार हॉल, फॅक्स, झेरॉक्स,स्पा, मुलांच्यासाठी पूल, बुटी सलून, इंडोर खेळ, पोहण्याचा तलाव, मुलांना खेळण्यासाठी जागा, खरेदी केंद्र, पाण्यातील खेळ, प्रवाशी मार्गदर्शक, भाड्याच्या कार, शरीर स्वास्थ्य, चलन बदल, धोबी, विवाह सेवा, फुलांचे दुकान इ, सुविधा आहेत.\nउच्चत्तम प्रतीच्या, सर्व सुविधांनी युक्त, वातानुकूलित, आवश्यकतेनुसार आकारमानाच्या, विशेष, दर्शनीय जागा मनोरंजक, नजरेत भरतील अशा कलाकृती, व वरील सर्व सुविधा असणार्‍या खोल्या आहेत.[५]\nराकेश सरना हे या हॉटेलचे सीईओ आहेत. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.[६]\n^ \"वार्षिक अहवाल\" (PDF).\n^ \"ताज हॉटेल्सचा इतिहास\".\n^ \"आमचे हॉटेल्स ब्रांड - ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पैलेस\".\n^ \"ताज हॉटेल आणि त्यांची ठिकाणे\".\n^ \"ताज गेटवे हॉटेलच्या बद्दल\".\n^ \"द गेटवे हॉटेल्स आणि रिसॉर्टसचे मुख्य कार्यालयचे ठिकाण\".\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/192", "date_download": "2021-01-20T14:50:14Z", "digest": "sha1:X2MOWE3MTZ5K7EDGY4ZIL6GMGIOEGWJN", "length": 5094, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/192 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n दीड पुरूष उंचीचे खांब रोंविलेले असतात. व त्यांच्या वरच्या भागाला, अडीच तीन हात रुंदीचा जाळीदार तारांचा एक पत्रा बांधितात, आणि दोन्ही बाजूनें खेळणारे लोक उभे राहून या पत्र्यावरून या बाजूकडून त्या बाजूकडे पिसांचीं फुलें टाकीत असतात. या खेळाचे वेड इंग्रज लोकांस व विशेषेकरून त्यांच्या स्त्रियांस इतकें असतें कीं, महाबळेश्वरीं दुसरा कांहीं नियमित उद्योग नसल्यामुळे प्रत्येक दिवशीं निमेअधिक काळ बाडमिंटन खेळण्यांत गुजरतो. राजविलासी मेजवान्या कधीं गव्हरनर साहेबांकडे, कधीं सेनाधिपतीकडे, कधीं इतर श्रीमंत लोकांकडे होतच असतात. अशा प्रसंगीं गायन सदोदित चालत असतें, याखेरीज आठ दहा दिवसांनीं फ्रिअर हालमध्यें नाटयनाटकें होत असतात. कधी कधी वेण्या सरोवरावर जलक्रिडेकरितां पुष्कळ लोक जातात व इतर रमणीय ठिकाणीं वनभोजनें वारंवार होत असतात. धर्मादायाची सत्कृत्येंही येथें होत असतात. सारांश- या ठिकाणींं ऐहिक अर्थास अनुलक्षून तनु, मन, धन, खर्च करून इंग्रज लोक शारीर सुखाच्या पाठीमागें लागलेले असतात. व्यग्रता किंवा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१९ रोजी १०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.digitalsakshar.com/", "date_download": "2021-01-20T13:48:15Z", "digest": "sha1:YH4IJR7B4QKU4VE56DWOV7AHFZBGZ4GH", "length": 6309, "nlines": 152, "source_domain": "www.digitalsakshar.com", "title": "Digital Sakshar – Watch, Learn and Grow", "raw_content": "\nगणित ही ज्ञानाची एक शाखा असून, त्या शाखेद्वारे मोजणी, संरचना...\nव्याकरण किंवा क्रियापद क्रिया करणारे व्याकरण, किंवा क्रियापद...\nविज्ञान शिक्षण हा विज्ञान सामग्री सामायिक आणि संबंधित लोकांश...\nभूगोल हा अंतःविषय विषय आहे जो पृथ्वीच्या ज्ञानाने सामाजिक वि...\nविज्ञान शिक्षण हा विज्ञान सामग्री सामायिक आणि संबंधित लोकांश...\nव्याकरण किंवा क्रियापद क्रिया करणारे व्याकरण, किंवा क्रियापद...\nआपल्या आसपासच्या परिसरात घडणाऱ्या भौगोलिक व वैज्ञानिक...\nआपल्या आसपासच्या परिसरात घडून गेलेल्या ऐतिहासिक घटनांचा...\nनागरीक हा नागरिकत्वाच्या सैद्धांतिक, राजकीय आणि व्यावहा...\nबीजगणित ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी...\nभूमिती ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म...\nसमुद्रावरील तेल गळतीची स्वच्छता\nसमुद्रावरील तेल गळतीची स्वच्छता\nमी दिपक भांगे , जिल्हा परिषद ,नांदेड च्या शाळेत शिक्षक आहे . माझ्या शाळेतील गोरगरिबांच्या लेकराना आपल्या विडियो च्या म्मदतीने उच���च तम शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे .खरोखर आपले हे शेक्षणिक विडियो फार छान आहेत .असेच विडियो आपण भविष्यात तयार करत रहावेत हीच सदिच्या बाळगतो .आपलाच ऋणी --- Deepak Bhange Nanded\nमला आपले सर्व Videos खूप खूप आवडले मी एक खेडयामधे काम करणारी प्राथमिक शिक्षिका आहे .मला आपले app खूप उपयुक्त आहे सर्व विषय मराठी व हिंदी चेही वीडिओज बनवावेत इतर विषय देखिल लवकरच पुर्ण करावेत आम्हीं आतुरतेने वाट पाहत आहोत . आपल्या कामास shubhechha. -- Pratima Satre\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/shivsangram-leader-rajendra-maske-joins-bjp-48713.html", "date_download": "2021-01-20T13:25:26Z", "digest": "sha1:22YOFYBOCEVQMNCUTKT5KK6M7KS54RHZ", "length": 14013, "nlines": 303, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसंग्रामची राष्ट्रवादीला पाठिंब्याची घोषणा, विनायक मेटेंचा शिलेदारच भाजपात", "raw_content": "\nमराठी बातमी » महाराष्ट्र » शिवसंग्रामची राष्ट्रवादीला पाठिंब्याची घोषणा, विनायक मेटेंचा शिलेदारच भाजपात\nशिवसंग्रामची राष्ट्रवादीला पाठिंब्याची घोषणा, विनायक मेटेंचा शिलेदारच भाजपात\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वाद निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. त्यामुळे मेटेंनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासातच त्यांना भाजपने धक्का दिलाय. शिवसंग्रामचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं.\nपंकजा मुंडेंनी बीड जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानाही शिवसंग्राम आणि शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवली होती. यात शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्केंच्या पत्नीला जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद देण्यात आलं. जिल्हा परिषदेत सोबत असतानाही पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यात राजकीय कुरघोडी कायम चालूच आहेत. या सर्वात राजेंद्र मस्केंची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांची युवा प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही करण्यात आली होती.\nविनायक मेटेंनी भाजपच्या उमेदावर डॉ. प्रितम मुंडेंसाठी काम करणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांचे पदाधिकारीच भाजपात जात आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्र���मच्या दोन झेडपी सदस्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तिसऱ्या सदस्या या राजेंद्र मस्के यांच्या पत्नी आहेत. शिवसंग्रामचे एकूण चार झेडपी सदस्य होते. त्यापैकी तीन जण आता भाजपात गेले आहेत. तर चौथा सदस्यही भाजपच्या जवळचा मानला जातो.\nदरम्यान, बीडमध्ये मदत करायची असली तरच महायुतीमध्ये राहता येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. यापूर्वीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, सोबत रहायचं असेल, तर संपूर्ण राज्यात रहावं लागेल, असं बजावलं होतं.\nGram Panchayat Election | विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या\nधनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो, नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत\nऔरंगाबाद 1 day ago\nबीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका\nमहाराष्ट्र 2 days ago\nमुंडे प्रकरणात आघाडी सरकारची कोंडी, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, लवकरच भेट\nकरूणासोबतच्या संबंधांची कबुली, बलात्काराचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळले\nमहाराष्ट्र 1 week ago\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष\nDattaray Bharne | बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत कुठेही मनुष्यहानी नाही : दत्तात्रय भरणे\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nनोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nनोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nमुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष, कारण काय\nपुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nTANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/shilpa-shetty-raj-kundra-open-a-swanky-new-restaurant-rmadhavan-congratulates-the-couple-127998551.html", "date_download": "2021-01-20T14:20:47Z", "digest": "sha1:7N3JD2R2M7AOHEPF4KYCE23ACEQVMTRX", "length": 5705, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shilpa Shetty, Raj Kundra Open A Swanky New Restaurant, R Madhavan Congratulates The Couple | लॉकडाउननंतर शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी सुरु केला नवीन रेस्तराँ, आर. माधवनने शेअर केले आलिशान रेस्तराँचे इनसाइड फोटो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशिल्पा शेट्टीला शुभेच्छा:लॉकडाउननंतर शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी सुरु केला नवीन रेस्तराँ, आर. माधवनने शेअर केले आलिशान रेस्तराँचे इनसाइड फोटो\nजवळपास 8000 चौरस फूटांच्या या आलिशान रेस्तराँचे फोटो अभिनेता आर. माधवनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती व बिझनेसमन राज कुंद्रा यांनी अलीकडेच मुंबईत एक नवीन रेस्तराँ सुरु केला. अभिनेता आर. माधवनने या रेस्तराँचे इनसाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करुन या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लॉकडाउननंतर अखेर हा 8000 चौरस फूटांचा बॅस्टियन सुरू झाला आहे. शहरातील सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ येथे मिळते. शिल्पा आणि राज तुम्ही दोघांसाठी मी फार खूश आहे’, असे कॅप्शन माधवनने या फोटोंना दिले आहे. माधवनने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये रेस्तराँचे आलिशान इंटेरिअर पाहायला मिळत आहे.\nमाधवनच्या या पोस्टवर कमेंट करताना चाहतेदेखील शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी तुमचे अभिनंदन, प्लीज मला डिस्काउंट कुपन द्या.' तर आणखी एका यूजरने लिहिले, 'जस्ट लव बॅस्टियन.'\nअलीकडेच शिल्पाने केले नाइट आउटिंग\nअलीकडेच शिल्पा शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ग्रुप फोटो शेअर केला होता. ज्यात ती पती राज कुंद्रा, अभिनेता रितेश देशमुख, त्याची पत्नी जेनिलिया डिसूजा आणि रितेशचा भाऊ धीरज देशमुखसोबत दिसली होती. \"काल रात्रीविष���ी... 9 महिन्यांनंतर माझी पहिली नाइट आउटिंग आणि डिनर. बॅस्टियन, वरळी (मुंबई) येथे मित्रांसोबत जेवण आणि मस्ती करण्याचा क्षण\", असे कॅप्शन शिल्पाने फोटो दिले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/ipl-auction-process-in-february-for-this-t-20-is-preferred-128011382.html", "date_download": "2021-01-20T13:38:41Z", "digest": "sha1:2UUZXIF3Q4X5HGDYRA5256Z7SRRAK5HA", "length": 4210, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL auction process in February; For this, T-20 is preferred | फेब्रुवारीत आयपीएलची लिलाव प्रक्रिया; यासाठी टी-20 ला पसंती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nक्रिकेट:फेब्रुवारीत आयपीएलची लिलाव प्रक्रिया; यासाठी टी-20 ला पसंती\nअखेर बीसीसीआय घरच्या सत्राला सुरुवात करत आहे. टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने १० ते ३१ जानेवारीदरम्यान सहा ठिकाणी होतील. सर्व संघ २ जानेवारीपर्यंत स्पर्धा स्थळी पोहोचतील. बीसीसीआय सचिव जय शहाकडून सर्व राज्य संघटनांना त्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र रणजी ट्रॉफीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी फेब्रुवारीत लिलाव हाेणार आहे. यासाठी टी-२० सामने आयाेजित करण्यावर अधिक भर दिला जात आहे.\nसर्व संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की,‘ पाठवलेल्या माहितीच्या आधारे आम्ही घरच्या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. त्याची सुरुवात मुश्ताक अली ट्रॉफीने होईल. रणजी व विजय हजारे ट्रॉफीचा निर्णय स्पर्धेतील साखळी सामन्यानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रियेनुसार घेतला जाईल.’ माहितीनुसार, मंडळाचा मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजनामागे एक उद्देश आहे. आयपीएलची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठी लिलाव प्रक्रिया होऊ शकते. या टी-२० स्पर्धेतून खेळाडूंची ओळख होईल. यंदा लीगमध्ये ९ किंवा १० संघांचा समावेश असेल. यंदा रणजीचे आयोजन कठीण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/09/horoscope-12-september-2019-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:24:47Z", "digest": "sha1:4ZMECQA4SLYBURLSXMMOZP45HISJ6YUS", "length": 10482, "nlines": 66, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "12 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला अचानक लाभाचा योग", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n12 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला अचानक लाभाचा योग\nमेष - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता\nआज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सिनेमाला जाण्याचा प्लॅन कराल. कोर्ट-कचेरीतून सुटका मिळणार आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळणार आहेत. आरोग्यासाठी काळजी घ्या.\nकुंभ - सहकार्यांकडून तणाव वाढण्याची शक्यता\nआज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे निराश वाटेल. कामाच्या ठिकाणी सहकारी तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. रागावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विनाकारण वाद घालू नका.\nमीन - कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता\nकुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रचनात्मक कार्यात मन रमवा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल.\nवृषभ - ताण-तणाव दूर होण्याची शक्यता\nआज तुमची जोडीदारासोबत एखाद्या विषयावर दीर्घ चर्चा होईल. ज्यामुळे तुमच्यामधील ताण-तणाव कमी होणार आहे. सामाजिक कार्यातील रस वाढणार आहे. भावंडांच्या सहकार्यामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.\nमिथुन - विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकेल\nआज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून मन भरकटणार आहे. एखाद्या कामासाठी शिफारस करावी लागेल. अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागेल. कोर्ट-कचेरीतील कामात सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा.\nकर्क - व्यवसायातून अचानक लाभ मिळेल\nआज तुम्हाला व्यवसायातील एखाद्या कामात अचानक लाभ मिळणार आहे. या कामात यश मिळण्याची तुम्हाला मुळीच अपेक्षा नव्हती. कामाच्या ठिकाणी पदो��्नतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना संगीत आणि कला क्षेत्रात रस वाढणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत असेल.\nसिंह - मेहनत करूनही यश मिळणं कठीण असण्याची शक्यता\nआज तुम्हाला मेहनतीप्रमाणे यश मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचारसरणीचा वापर करावा लागेल.\nकन्या - वडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता\nआज तुमच्या वडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. वाहन चालवताना सावध राहा. राजकारणात जाण्याची संधी मिळेल. महत्त्वाची कामे करणे कठीण जाईल.\nतूळ - अविवाहितांसाठी भाग्योदयाचा योग आहे\nआज अविवाहितांचे भाग्य उजळणार आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समर्थन मिळेल. विरोधक तुमच्यासमोर टिकणार नाहीत. उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा.\nवृश्चिक - करिअरमध्ये यश मिळेल\nआज तुम्हाला कामात चांगले यश मिळणार आहे. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगला काळ आहे. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल.\nधनु - आर्थिक संकट येण्याची शक्यता\nआज एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायातील मंद गतीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. उधारी घेताना नीट विचार करा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रवास करणे सध्या टाळलेले चांगले राहील.\nमकर - आरोग्य चांगले राहील\nआज तुम्हाला उत्तम मानसिक, शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. व्यवसायाय अथवा नोकरीतील वातावरण अनुकूल असेल. युवकांना चांगले यश मिळणार आहे. व्यावसायिक संम्मेलनात तुमचा प्रभाव राहील.\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nआळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का\nराशीनुसार निवडा तुमचे करिअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2009/06/blog-post_4231.html", "date_download": "2021-01-20T13:31:40Z", "digest": "sha1:Z5LYR5DC2DUKBIM3MQQ3QYYOIYWOXJDF", "length": 4111, "nlines": 40, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: कोकणातल्या ''दीपा''कडचा प्रवास", "raw_content": "\nमी संयोगिता,म्हणजे सहस्र मधली दीपा दीक्षित. नाटक��तल्या दिक्षितांच शेंडेफळ.\nसाधारण जुलै ऑगस्ट मध्ये मला कळलं की मी या नाटकात दीपा आहे. खरं सांगायचं तर मी तेव्हा शहरातली दीपा होते म्हणजे पुण्यातली. मग माझा कोकणातल्या दीपाकडचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास फार सुंदर होता. त्यात फक्त मी नव्हते तर माझ्याबरोबर माझं सगळं दीक्षित कुटुंब होतं. एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर घरच्यांसारख मोकळं आणि सहज वागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप इंटरेस्टिंग प्रोसेस केली. त्यात आम्ही खूप improvisations केली.\nप्रदीप दादाने (आमचा डिरेक्टर) आम्हाला काही विशिष्ट गोष्टी ज्यांचा वास, रंग, आवाज, चव, स्पर्श etc character ला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी सांगितल्या eg माझ्यासाठी आंब्याचा मोरंबा, घंटेची किणकिण, मधुमालतीची फुलं etc.\nसगळ्यात धमाल म्हणजे आम्ही सगळे कोकण , तिथली लोकं समजून घ्यायला गेलो .तिथे आम्हाला फार वेगवेगळे अनुभव आले जे पुढे actual shows च्या वेळी खूप महत्वाचे ठरले. ती ट्रीप माझा आयुष्यातली अविस्मरणीय ट्रीप होती.\n'सहस्र.. ' मुळे मला खूप चांगले, खूप जवळचे मित्र-मैत्रिणी मिळाले....आमच्या सगळ्यान्मधेच अगदी घट्ट bonding झालं ....\nसहस्र हे माझं आत्तापर्यन्तचं सगळ्यात आवडतं नाटक आहे. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ते आता पुन्हा सदर करतोय \nआमची कोकण ट्रीप ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/suresh-raina-announces-retirement-he-debuted-at-the-age-of-16-know-his-records-mhpg-472763.html", "date_download": "2021-01-20T13:50:05Z", "digest": "sha1:2AYTYB7DMXA7JFHQVF242HME4SPJXCNQ", "length": 15580, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : वयाच्या 16व्या वर्षी रैनानं केलं होतं पदापर्ण! आजही नावावर आहेत 'हे' विक्रम Suresh Raina announces Retirement he debuted at the age of 16 know his records mhpg– News18 Lokmat", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nSuresh Raina Retirement: वयाच्या 16व्या वर्षी रैनानं केलं होतं पदापर्ण आजही नावावर आहेत 'हे' विक्रम\nविराट, रोहितपेक्षा शानदार आहे रैनाचा रेकॉर्ड. पाहा सुरेश रैनाच्या कारकिर्दीतील जबरदस्त विक्रम.\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच क्रिकेटपटू सुरेश रैनानं निवृत्तीची घोषणा केली.\nरैनानं इन्स्टाग्रामवर धोनीसोबत फोटो शेअर करून त्यावर तुझ्या या प्रवासात मी सुद्ध आहे, असे म्हणत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.\nसुरेश रैनानं आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी केली होती.\nरैनानं उत्तर प्रदेशकडून घरेलु क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकदिवसीय संघातून पदार्पण केले.\nवयाच्या 23व्या वर्षी सुरेश रैनाकडे टी-20 संघाची धुरा दिली आणि झिम्बाब्वेविरुद्ध 2010मध्ये झालेल्या मालिकेत रैना संघाचा कर्णधार झाला.\nसुरेश रैनानं आयपीएलमध्ये शतकी खेळी केल्यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.\nसुरेश रैनाला टी-20 किंग म्हणून ओळखले जाते. रैनानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळणार आहे.\nत्यामुळे रैनाचे चाहते त्याला 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळताना पाहतील. त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजेतेपद देण्यासाठीही रैना सज्ज आहेत.\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्��क्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/sex-and-bold-scenes-of-dirty-talk-2s-trailer/", "date_download": "2021-01-20T13:57:21Z", "digest": "sha1:XWHTMMAIJKHVH6ZOJJO2AHV636SHNY2W", "length": 3811, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार - News Live Marathi", "raw_content": "\nगंदी बात 2’च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार\nगंदी बात 2’च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार\nNewslive मराठी- टीव्ही जगतात मालिकांची क्वीन असलेली एकता कपूर आता वेब सीरिजवर आपलं अधिराज्य गाजवतेय. ऑल्ट बालाजीतर्फे तिनं अनेक लोकप्रिय शोज बनवलेत. एकता कपूरनं गंदी बात ही वेब सीरिज आणली होती. ती प्रचंड चालली. ही खूप बोल्ड सीरिज होती. आता पुन्हा एकदा ती घेऊन आलीय गंदी बात २ नुकतंच त्याचं ट्रेलर रिलीज झालंय.\nगंदी बात २ चा टायटल ट्रॅकही रिलीज झालाय. आ दिल बहला दू तेरा गंदी बात से असे गाण्याचे बोल आहेत. या सीरिजमध्ये शांतनु महेश्वरी, अंकित गेरा, रित्विक धंजानी यांची मुख्य भूमिका आहे. बोल्डनेसची सगळी जबाबदारी कायरा दत्त आणि मेहरीन माजदा यांनी पेललीय.\nदरम्यान, एकता कपूरही एक बोल्ड वेबसीरिज घेऊन आलीय. तिचं नाव आहे ‘ XXX’ , ट्रिपस एक्स. यात सेक्स, महिला आणि काँट्रोव्हर्सी हे विषय हाताळलेत.\nपाहा ‘धप्पा’ सिनेमाचा ट्रेलर\n‘या’ तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते तुमची डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/12/jilhadhikari-kadun-dhan-kharedichi.html", "date_download": "2021-01-20T13:38:04Z", "digest": "sha1:KMMNX63EERKCM2EBF325Z6Y5GIQO4RJA", "length": 6821, "nlines": 82, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "जिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट #CollectorChandrapur", "raw_content": "\nHomeचंद्रपुरजिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट #CollectorChandrapur\nजिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी ब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट #CollectorChandrapur\nजिल्हाधिकाऱ्यांकडून धान खरेदीची पाहणी\nब्रम्हपुरी व चौगान बाजार समितीला आकस्म‍िक भेट\nचंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच परराज्यातील व व्यापाऱ्यांकडील धान स्‍थनिक बाजार समितीत खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी बाजार समितीत धानविक्रीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांशी मुक्तसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nयावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायब तहसिलदार योगेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री. बोदे, संबंधीत सहाय्यक निबंधक, तलाठी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावावर रुपये 700 बोनस जाहिर केला आहे. त्यामुळे परराज्यातील धान महाराष्ट्रात विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील महिण्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकतेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले होते.\nशाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार केंद्र सरकारने केला खुलासा #School #College #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nचंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपू��� द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/06/us-china-military-tension-increased-in-south-china-sea-china-conducts-naval-drills-us-fighter-jet-also-ready/", "date_download": "2021-01-20T14:28:13Z", "digest": "sha1:JL3PHHA2IUJ3L7UY3ELSLMB2ZJ4I6ZJR", "length": 7631, "nlines": 56, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दक्षिण चीन सागरात अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव - Majha Paper", "raw_content": "\nदक्षिण चीन सागरात अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By Majha Paper / अमेरिका, चीन, दक्षिण चीन सागर, युद्ध / May 6, 2020 May 6, 2020\nदक्षिण चीन सागरावरून जगातील दोन शक्तीशाली राष्ट्र अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की चीनचे सैन्य दक्षिण चीन सागरात आक्रमव व्यवहार करत आहे. तर चीनने आरोप केला आहे की, राष्ट्रपती निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ट्रम्प प्रशासन वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करत आहे. वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीत चिनी युद्धनौकांनी युद्धाचा सराव केला आहे. तर अमेरिकेने अलास्कामध्ये एफ -35 लढाऊ जेटला अलर्ट मोडमध्ये तयार ठेवले आहे.\nचीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर म्हणाले की, चीनचे सैन्य दक्षिण चीन सागरात आक्रमक वागत आहे. चायनीज कम्युनिस्ट पक्षाने आपल्यावरील आरोपांवर लक्ष हटविण्यासाठी आणि प्रतिमा सुधरविण्यासाठी चुकीच्या सुचना पसरविण्यास सुरूवात केली आहे. फिलिपाईन्सच्या नौदलाच्या जहाजांना धमकावणे, मासेमारी करणाऱ्या व्हिएतनामच्या नौकांना बुडवणे आणि अन्य देशांना तेल व गॅस संबंधी गतिविधिबाबत धमकावणे, हेच दर्शवते.\nएस्पर म्हणाले की, चीन व्हायरसबाबत अधिक पारदर्शी असतात तर व्हायरसला आधीच समजता आले असते व जग या स्थितीमध्ये नसते.\nचीनच्या विमानवाहू जहाज, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी युद्ध अभ्यास केला. चीनच्या सैन्याचे म्हणणे आहे की, आम्ही अमेरिकेसोबत कोणत्याही युद्धाला तयार आहोत. अमेरिकेची विमाने देखील नियमित या भागात दौरा करत आहेत.\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्��र बनण्याचे ७ सिक्रेट्स\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/01/news-that-raises-concerns-corona-can-infiltrate-the-brain-through-the-nostrils/", "date_download": "2021-01-20T12:19:08Z", "digest": "sha1:ZAMSGLGV2C7EQKUX2VALXH2QZOTRLY2H", "length": 9010, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चिंता वाढवणारी बातमी; नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतो कोरोना - Majha Paper", "raw_content": "\nचिंता वाढवणारी बातमी; नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतो कोरोना\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / कोरोना लक्षणे, कोरोनाबाधित, जर्मनी, शास्त्रज्ञ, संशोधन / December 1, 2020 December 1, 2020\nबर्लिन – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असतानाच या महामारीच्या लक्षणांमध्ये अनेक बदल होताना दिसत असून, आता चिंता वाढवणारी माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. नाकावाटे कोरोना विषाणू मेंदूत शिरकाव करू शकतात, अशी भीती एका संशोधनानंतर व्यक्त करण्यात आली आहे.\nनेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल प्रकाशित झाला आहे. हा धोका या अभ्यासात व्यक्त करण्यात आला असून केवळ मानवी श्वसन संस्थेवरच सार्स सीओव्ही २ (कोविड) परिणाम करत नसून मज्जासंस्थेवरही परिणाम करत आहे. याची महत्त्वाची लक्षणे म्हणजे गंध न येण, तोंडाची चव जाणे, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या न्यूरोलॉजिक लक्षणांचा एक तृतीयांशपेक्षा जास्त व्यक्तींना त्रास होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा संशोधकांनी अभ्यास केला. २२ पुरूष व ११ महिलांचा यात समावेश होता. श्वसन नलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागाचे या अभ्यासात परिक्षण करण्यात आले. ज्या ठिकाणी सर्वात आधी कोरोनाचा संसर्ग होतो. मृत्यूवेळी या रुग्णांचे वय ७१ होते. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर आल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले. त्यांना सार्स-सीओव्ही २ चे अनुवांशिक घटक मेंदू आणि श्वसन नलिकेच्या भागात दिसून आले, त्याचबरोबर विषाणूचे कणही आढळून आल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.\nसर्दी, खोकला आणि घशात खवखव होणे हीच लक्षणे कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सांगण्यात येत होती. पण कोरोनाच्या लक्षणांमध्ये त्यानंतर भर पडत गेली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना काही दिवसानंतर गंध न येणे, तोंडाची चव जाणे ही लक्षणे दिसून येऊ लागली. कोरोनाची ही लक्षणे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-20T13:23:26Z", "digest": "sha1:3GMALBNHKIQ5XEWPT55DEWMHJSHTFKLT", "length": 9433, "nlines": 93, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कसोटी क्रिकेट Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nबॉथमच्या शॉटने सुनील गावस्करांचा पाय फ्रॅक्चर झाला होता \nसर इयान बॉथम. इंग्लंडचे महान ऑल राउंडर खेळाडू. त्याचे वडील वेस्टलँड क्लबसाठी खेळायचे, तर आई नर्सिंग सर्व्हिसेसच्या संघाची कॅप्टन होती. शाळेत असताना तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. विशेष म्हणजे दोन्हीही खेळांमध्ये तो भारी खेळायचा.…\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही \nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तरच्या दशकात जेव्हा वेस्ट इंडीजचे फास्ट बॉलर्स तोफगोळे फेकल्याप्रमाणे आक्रमण करायचे त्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात एक स्पिनर देखील होता, जो प्रतिस्पर्धी संघाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवायचा. वेस्ट…\nवडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं \nभारतीय बाप. संशोधनाचा विषय. बाप लोकांना आपल्या पोरांनी इंजिनियरिंग करावं असं का वाटतं हा तर त्याहूनही खोल विषय. आता बाप लोकांच चुकतंय असं आम्ही म्हणत नाही, पण पोरांचं काय आता अशी ढीग भर पोरं सापडतील की जी बळजबरीनं इंजिनियरिंग करतायत…\nलगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता \nकर्नल सी.के. नायडू. कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे ���हिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. १९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या…\nसचिनची शिकवणी घेणारा ‘मास्तर’ गेला \nइंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला भारतीय संघाच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून लक्षात यावं. पण ही किमया अजित वाडेकरांनी घडवून आणली होती. त्यामुळेच आपल्याला अजित वाडेकर हे परदेशी भूमीवर भारतीय संघाला…\nक्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता \nइंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या आणि एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. ही कसोटी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १००० वी कसोटी ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण…\nजेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.\nकसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप. १५ फेब्रुवारी १९९८. द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या…\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15083", "date_download": "2021-01-20T13:09:20Z", "digest": "sha1:UXZX7OXB3F2NYD2ORI6RUSVDAW7Z7HSV", "length": 9838, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "क्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nक्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारी\nक्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारीत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात अ‍ॅक्��िस आणि कॅनरा रोबेको फंड घराण्याने बाजी मारली आहे. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात एडलवाईस फंड घराणे अव्वल ठरले आहे.\nक्रिसिल प्रत्येक तिमाहीतील फंडांच्या त्या फंड गटातील तुलानात्मक कामगिरीनुसार फंडाची क्रमवारीत विभागणी करीत असते. एप्रिल-जून २०२० या कालावधीतील कामगिरीनुसार क्रिसिल क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. ‘सीएमएफआर’ म्हणजेच क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंगमध्ये समावेशासाठी मूलभूत निकष निश्चित आहेत. किमान तीन वर्षेपूर्ण केलेल्या आणि गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या (ओपन एंडेड) फंडांचा या क्रमवारीसाठी विचार केला जातो. याव्यतिरिक्त किमान मालमत्ता हादेखील एक निकष आहे.\nसमभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची विभागणी १० फंड गटात, हायब्रीड फंडांची विभागणी तीन फंड गटात तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांची विभागणी १२ फंड गटात करण्यात येते. लार्ज कॅप गटात अ‍ॅक्सिस ब्लू चिप आणि कॅनरा रोबेको ब्लू चिप अव्वल ठरले आहेत. मल्टी कॅप गटात कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड आणि पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाइड आणि यूटीआय इक्विटी या फंडांना क्रिसिलने अव्वल मानांकन दिले आहे.\nमिराई अॅसेट बँकींग अॅण्ड पीएसयू डेट फंड\nआयआयएफएलकडून परवडणाऱ्या घरांसाठी ‘स्वराज’ योजना\n‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nसन -२०२१ सुरू झाले \nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा ��वच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/241", "date_download": "2021-01-20T14:58:05Z", "digest": "sha1:IHO4JZBCHLJEEPVW3TSLDSHL7CHDTZ2W", "length": 4585, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/241 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n १८५२ मध्यें बिशपसाहेबांस असें दिसून आलें कीं गांवचे लोक मालकमचे घर असें ह्मणतात. तेव्हां लागलींच त्यांनीं त्याप्रमाणें नांव दिलें, याचे पायथ्याशीं सार्वजनिक उपयोगाकरितां बिशपसाहेबांनीं एक तलाव बांधला आहे त्यास बिशपतलाव ह्मणतात. या टेंकडीवरून प्रतापगडच्या पश्चिमेकडील बराच प्रदेश दिसतो, ही सांगण्यासारखी विशेष गोष्ट आहे.\nयेथें तीन धबधबे आहेत, त्यांला हिंवाळ्यांत पाणी बरेंच असल्यामुळे ते प्रेक्षणीय असतात.\nसासून पाइंट व फॉकलंड पाइंट यांच्या दरम्यानचे सखल जागेंत जे ओढे आहेत त्यांना मालकमगांव रस्त्याच्या दक्षणेस चिनी लोकांच्या बागेजवळ धबधबा आहे ह्मणून यास चिनी धबधबा म्हणतात,\nहा धबधबा फार उंचावरून पडत नाहीं, यामुळे ह्या धबधब्याची मजा कमी वाटते असें नाहीं. हा फार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१९ रोजी २०:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/congress-handed-over-sonia-gandhis-letter-to-the-chief-minister-128039048.html", "date_download": "2021-01-20T13:44:45Z", "digest": "sha1:TOD3MOMNCMJVCZH5YGWPPMG7BLKVIBZY", "length": 4042, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress handed over Sonia Gandhi's letter to the Chief Minister | सोनिया गांधींचे पत्र काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सोपवले, किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमुंबई:सोनिया गांधींचे पत्र काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सोपवले, किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष\nराज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सोमवारी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले. भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करतात, तसेच सोनिया याही मार्गदर्शन करत असतात. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी हा पत्ररूपी संवाद आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान आदींचा समावेश होता.\nकिमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष\nमहाविकास आघाडी सरकारचे किमान समान कार्यक्रमाकडे दुर्लक्ष होत असल्याचा घरचा आहेर दिल्ली येथे बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे सरकारला दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/new-year-2021-innovation-automation-will-bring-prosperity-to-industries-and-businesses-128075168.html", "date_download": "2021-01-20T14:19:42Z", "digest": "sha1:VRXWCHTQMIPEIPKGEXDVEQJW5E6AUMR7", "length": 9108, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New year 2021 : Innovation, automation will bring prosperity to industries and businesses | इनोव्हेशन, ऑटोमेशनने येईलउद्योग-व्यवसायांमध्ये बरकत; पारंपरिक चौकट मोडून रुजेल नवी कार्यसंस्कृती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनवोन्मेष:इनोव्हेशन, ऑटोमेशनने येईलउद्योग-व्यवसायांमध्ये बरकत; पारंपरिक चौकट मोडून रुजेल नवी कार्यसंस्कृती\nकोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवी संस्कृती उदयाला आली.\nकोरोना काळामुळे व्यवसाय जगतातील सर्वच समीकरणे बदलली. लॉकडाऊन ते अनलॉक ते न्यू नॉर्मल अशा अभूतपूर्व टप्प्यांनी उद्योग- व्यवसायांची परंपरागत चौकट मोडली. वर्क फ्रॉम होम, ऑटोमेशन, घरपोच सेवा, इनोव्हेशन, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आणि बिझनेस मॉडेल्सची पुनर्रचना या बाबी आता सर्वच व्यवसायांच्या केंद्रस्थानी राहतील. कर्मचाऱ्यांची काळजी, व्यवसायातील जोखमीचा विमा याकडेही व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि कॉर्पो��ेट जगताचे लक्ष राहील.\nतज्ज्ञांच्या मते, नव्या वर्षात राज्यातील ऑटोमोबाइल, वस्त्रोद्योग, बिल्डिंग मटेरियल, वित्तीय पुरवठा या क्षेत्रांत तेजी राहील. माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, सॉफ्टवेअर क्षेत्रात संमिश्र स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. एफएमसीजी, अन्न प्रक्रिया, आरोग्य, विमा, बँकिंग, औषध निर्माण, सोने, चांदी, ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात मात्र मोठी तेजी राहील. पर्यटन, व्हॉस्पिटॅलिटी, पीआर, इव्हेंट्स, आयात-निर्यात, विमान वाहतूक, पेट्रोलियम उत्पादने व पुरवठा आदी क्षेत्रे नव्या संकल्पना, सहभाग आणि उपक्रमांना चालना देत गेल्या वर्षभरात आलेली मरगळ घालवण्यासाठी पुढे सरसावतील.\nव्यवसाय, व्यापारात टिकायचे असेल तर नवीन संकल्पना, इनोव्हेशनला पर्याय नाही हे कोरोना काळाने दाखवून दिले. त्यामुळे सातत्याने नवे काही करत ग्राहकांचे समाधान करणारी सेवा देण्यावर यापुढे भर राहील. कॉर्पोरेट जगतात ऑनलाइन मीटिंग हा नवा ट्रेंड आता चांगलाच रुजला आहे. छोट्या दुकानदारांनीही विविध पेमेंट अॅपची मदत घेत आपले ग्राहक टिकवले. तत्पर सेवा, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांचे समाधान यासाठी प्रत्येक व्यवसायात नवनव्या संकल्पना उदयास येतील.\nनवतंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्य विकासात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. नव्या वर्षात राज्यातील अनेक उद्योगांमध्ये, विशेषत: ऑटोमोबाइल, आयटी, फार्मा, हेल्थ केअर इक्विपमेंट निर्मिती कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचा वापर वाढत जाईल. कोरोनामुळे रोख व्यवहारांना चालना मिळाली. डिजिटल पेमेंटमध्ये दुपटीने वाढ झाली, यूपीआय निर्देशांक १.८ पटीने वाढल्याचे रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो. छोट्या फेरीवाल्यांपासून ते अब्जावधीची उलाढाल असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यात डिजिटल व्यवहार वाढले. दुसरीकडे, ‘असोचेम’ने २०२१-२२ पर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या संभाव्य सुधारणेत उद्योगविश्वातील नव्या कार्यप्रणालीचा मोठा वाटा असेल.\nकोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवी संस्कृती उदयाला आली. कॉर्पोरेट कंपन्यापासून ते लघुउद्योगांपर्यंत साऱ्यांना तिचा लाभ झाला. आगामी काळात घरातून काम करण्याची ही संस्कृती चांगलीच रुजण्याची चिन्हे आहेत. कोरोनामुळे बिझनेस ऑटोमेशनला नव्याने झळाळी मिळते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनच्या मदतीने स्वयंपूर्णता, ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीसाठी डेटा अॅनालिसिस यावर भर राहील. त्याला अनुसरूनच व्यावसायिक धोरणे ठरतील. उत्पादन प्रक्रिया ते तयार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘एआय’चा आधार घेतला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/cobble-planting/", "date_download": "2021-01-20T12:07:59Z", "digest": "sha1:X3QFW4YZXDEQDUX4XW42Q2W6CQVPOV6P", "length": 10840, "nlines": 120, "source_domain": "krushisamrat.com", "title": "मोसंबी लागवड | Krushi Samrat", "raw_content": "\nin शेतीपुरक उद्योग, हवामान\nमोसंबी हे पिवळट हिरव्या रंगाचे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे या वर्गातील एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये मोसंबीची लागवड मोठ्याप्रमाणात केली जाते. या पिकाच्या लागवडीमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. मोसंबी हे फळ मधुर, शीत, ग्राहक, दीपक व पाचक तसेच पुष्टीकारक आहे. यासोबतच मोसंबी तृष्णानाशक स्फुर्तिदायक म्हणून प्रसिद्ध आहे. वाळलेल्या मोसंबीचा रस रक्त पित्तनाशक असतो. मोसंबीच्या १०० ग्रॅम एवढ्या फळामध्ये – ५० मायक्रोग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व, ४० मिली ग्रॅम कॅल्शियम, ३० मिली ग्रॅम फॉस्फरस, ४० कि.ग्रॅ. कॅलरी असतात. यामध्ये शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं.\nकमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीच्या झाडांची वाढ चांगल्याप्रकारे होते. हवामानाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोसंबीच्या लागवडीस चांगला वाव असतो. कोरड्या हवामानात मोसंबीची झाडे चांगली वाढतात व अशा ठिकाणी फळांचा दर्जा चांगला असतो. ज्या ठिकाणचे तापमान १२ डिग्री सेल्सियसपेक्षा खाली जात नाही व ३५ पेक्षा जास्त नसते अशा ठिकाणी या फळझाडांची वाढ चांगली होते व फळे उत्तम पोसली जातात.\nया पिकासाठी मध्यम काळी, उत्तम निचऱ्याची, साधारणतः एक मीटर खोल असलेली जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. चोपण व चुनखडीचा थर असलेल्या जमिनीत मोसंबीची लागवड अजिबात करू नये. उपलब्ध चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त असू नये. भारी काळ्या तसेच पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करणे टाळावे.\n१८ x १८ फूट अंतरावर चौरस पद्धतीने २ x २ x २ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यांमध्ये शेणखत १ पाटी आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम टाकावे. नंतर रोपांची लागवड करावी. रोप लावतेवेळी जर्मिनेटरची (जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाणी या द्रावणात रोपे बुडवून लावावीत) प्रक्रिया करावी. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकविला जातो. तसेच जमिनीत गांडुळांच्या संख्येत वाढ होते. रोपांचा जारवा फुटण्यास मदत होऊन रोपांची वाढ जोमदार होते.\nपूर्ण वाढलेल्या झाडास 50 कि.ग्रॅ. शेणखत, 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश दरवर्षी द्यावे. नत्र खत दोन वेळा विभागून द्यावे. स्फुरद, पालाश व अर्धे नत्र ताण पूर्ण झाल्यानंतर द्यावे. उरलेले नत्र फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावे. बहार धरतेवेळी ५०० ग्रॅम ते १ किलो व त्यानंतर २ महिन्यांनी ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडास द्यावे. त्याने मुळांभोवती गारवा निर्माण होऊन जारवा (पांढऱ्या मुळ्या) वाढतो. तसेच झाडांची फुट व वाढ चांगली होऊन पाने गर्द हिरवी राहतील. फळधारणेस आल्यानंतर खत व फवारणी व्यवस्थित योग्य वेळी न दिल्यास पाने पिवळी पडून पानांवर चट्टे दिसतात.\nपाणी देताना झाडाच्या बुंध्यास लागणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार पावसाळ्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा पाणी द्यावे. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nकालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/woman-breastfeed-after-having-drugs-3-months-old-child-dies-mhkk-505613.html", "date_download": "2021-01-20T13:30:23Z", "digest": "sha1:2TXN3ZZW72DFEKZEEIEZ5WCNXWFQM5BO", "length": 19582, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि अमृत असलेलं आईचं दूधच बाळासाठी ठरलं विष; 3 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATM��धून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n...आणि अमृत असलेलं आईचं दूधच बाळासाठी ठरलं विष; 3 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\nही दोस्ती तुटायची नाय, धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\n...आणि अमृत असलेलं आईचं दूधच बाळासाठी ठरलं विष; 3 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू\nतान्ह्या बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत आणि जीवदान असं म्हटलं जातं. तेच दूध एक चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे.\nवॉशिंग्टन, 16 डिसेंबर : तान्ह्या बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत आणि जीवदान असं म्हटलं जातं. तेच दूध एक चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. महिलेनं दूध पा��ल्यानंतर मुलाचा काही वेळात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा घेऊन महिलेनं आपल्या पोटच्या तान्हुल्याला दूध पाजलं आणि घात झाला. अमेरिकेत एका महिलेवर अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर 3 महिन्यांच्या मुलाला दूध पाजल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. 31 वर्षांच्या ऑटोम ब्लॉन्सेटमध्ये मेथमॅफेटामाइनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळलं आहे. या अंमली पदार्थाला सोप्या भाषेत क्रिस्टल मेथ असंही म्हटलं जातं. हा पदार्थ एकदा घेतल्यानंतर माणूस त्यासोबत अॅडिक्टेड होतो. त्याचं व्यसन लागतं आणि त्याशिवाय जगणंही अशक्य वाटायला लागतं.\nमुलगा हालचाल करत नाही हे समजताच महिलेनं तातडीनं वैद्यकीय मदत घेतली. वैद्यकीय पथक घरी दाखल झाल्यानंतर त्यांना चिमुकल्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळेना. त्यांनी या चिमुकल्याला तपासलं तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना देखील कळवण्यात आलं.\nहे वाचा-दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून टवाळ तरुणांनी केली मारहाण, VIDEO VIRAL\nपोलिसांनी या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधण्यास सुरुवात केली. 11 डिसेंबरला मिळालेल्या वैद्यकीय अहवालानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुकल्याची आई अर्थातच ऑटम या महिलेच्या शरीरात क्रिस्टल मेथचा डोस मोठ्या प्रमाणात आढळून आला. याशिवाय त्यांना गांजा देखील घेतला होता. या रिपोर्टनंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान या महिलेनं मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन केले होते आणि त्यानंतर आपल्या तान्ह्या 3 महिन्यांच्या मुलाला ब्रेस्टफिडिंग केल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर आरोपी महिलेच्या घरातून ड्रग्स जप्त केले आहेत.\nस्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार अशाप्रकारे लहान मुलांचे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जानेवारी महिन्यात एक महिलेला अशाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. पुन्हा 11 महिन्यांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमे��िकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/198", "date_download": "2021-01-20T13:58:59Z", "digest": "sha1:RJVNA5UYFDOBKWLXTPNETJ436FHLTMPS", "length": 4908, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/198 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमोठी थोरली दरी असते. या बाहूंच्या टोकांस येऊन उभे राहिले ह्मणजे समोरचा डोंगराळ प्रदेश साफ दिसतो आणि प्रतिबंधाच्या अभावामुळे जोरानेंं वाहणारा वारा मिळतो. साहेब लोकांनींं या पाइंटांवर हवा खात बसण्यासाठींं फार चांगल्या सोई केल्या आहेत, त्या अशा कींं त्या ठिकाणी आसपासची झाडी तोडून व जमीन साफ करून गाडया फिरविण्याजोगेंं मैदान केलेले असते, आणि पाइंटाच्या शेंंवटास येऊन उभे रहाणाऱ्या जिज्ञासु प्रेक्षकांचा सृष्टिसौंदर्य अवलोकन करण्याच्या नादांत, तोल जाऊन कडेलोट होऊंं नये, ह्मणून पाइंटांच्या सभोवती बहुधा दगडी भिंत घातलेली असते. अशा या रम्य स्थळींं अनेक युवयुवती सकाळ संध्याकाळ आपली करमणूक करण्यासाठींं येत असतात. तथापि या ठिकाणी कोणांस जी कांंही करमणूक करून घ्यावयाची असेल ती त्यानेंं सकाळी सहा वाजण्याच्या पुढेंं व संध्याकाळींं सहा वाजण्याच्या अगोदर करून घेतली पाहिजे, तसेंं न केल्यास एखादे वेळी प्राणांतिक अवस्था होणेचा संभव आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१९ रोजी १���:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/aai-kuthe-kay-karte-actress-real-life/", "date_download": "2021-01-20T12:58:11Z", "digest": "sha1:LGKFM762S3W4XYEKZQNBIO2FUGPGZQRT", "length": 6797, "nlines": 51, "source_domain": "patiljee.in", "title": "अरुंधती देशमुख बद्दल जाणून घ्या बरंच काही – Patiljee", "raw_content": "\nअरुंधती देशमुख बद्दल जाणून घ्या बरंच काही\nसध्या सर्वात जास्त लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका होय. अर्थातच महिलांना ही मालिका तितकीच आपल्या जवळची वाटते त्यामुळे सगळ्यांना या मालिकेची तितकीच ओढ लागलेली आहे. या मालिकेत एक गृहिणी आपल्या येणाऱ्या प्रत्येक संकटाना कशी सामोरे जाते ते पाहायला मिळते.\nआपण जरी या अभिनेत्रीला अरुंधती देशमुख या नावाने जरी ओळखत असलो तरी तिचे खरे नाव मात्र मधुराणी गोखले प्रभूलकर आहे. तिचा जन्म भुसावळ या ठिकाणी झाला आहे. याशिवाय तिचे शिक्षण हे पुणे मध्ये झाले आहे. सगळ्याच अभिनेत्री प्रमाणे हिला ही लहानपणा पासूनच अभिनय करण्याची आवड होती आणि त्यातच तिने करिअर करण्याचे ठरविले.\nत्यामुळे वयच्या 16 वर्षापासूनच तिने या क्षेत्रात उडी घेतली. याचबरोबर तिला संगीताची आवड आहे ती एक उत्तम गाईका आहे. तीच लग्न प्रमोद प्रभुळकर ह्यांच्या सोबत झाले आहे ते पेशाने लेखक तसेच डायरेक्टर आहेत. शिवाय दोघांच्या गोड संसात एक मुलगी ही आहे तीच नाव स्वराली आहे. या दोघांची मिळून अक्टिंग अकॅडमी आणि प्रोडक्शन हाउस ही आहे.\nअरुंधती हिने सारेगमप या गाण्याच्या शो मध्ये ही सहभागी झाली होती. याच बरोबर अत्यंत गाजलेले नाटक म्हणजे तुमचं आमचं सेम असत यात ही मधुराणी होती. तसेच भूमिका हे नाटक, नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात ती आपल्याला पाहायला मिळाली आहे.\nतसेच मनी मंगळसूत्र, भाभी पिडीया, युथ tube, गोड गुपित, गणप्या गावडे, सुंदर माझे घर याशिवाय अनेक मालिका म्हणजे इंद्रधनुष्य तसेच असंभव यात ही ती होती त्यानंतर कवितेचे पान या वेब सिरीज मध्ये ही ती दिसली. सह्याद्री वाहिनी वरील music ट्रॅक या कार्यक्रमाचं अंकरिंग ही या अभिनेत्री ने केले आहे.\nPrevious Articleमिरी खाण्याचे फायदेNext Articleदन दनुन हसवणारा अभिनेता म्हणजे�� प्रसाद खांडेकर यांच्या बद्दल जाणून घेऊया\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2021-01-20T12:24:22Z", "digest": "sha1:OVN55JGOSN7FEZOD6JX7262TYMZSJK7V", "length": 11003, "nlines": 141, "source_domain": "www.batmidar.in", "title": "जीवनदायी आरोग्य विमा योजना पत्रकारांना लागू करणार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी जीवनदायी आरोग्य विमा योजना पत्रकारांना लागू करणार\nजीवनदायी आरोग्य विमा योजना पत्रकारांना लागू करणार\nमुंबई, दि. 29 : राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. या योजनेसाठी पत्रकारांना विशेष आरोग्यपत्र दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनी���ा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांच्यासह सदस्य व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचाही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत कार्यवाही सुरु असून याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेण्यात येईल. यासाठी विशेष कार्ड देखील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाईल. पत्रकारांना मुंबईत घरे उपलब्ध करुन देण्याबाबत सिडको, म्हाडा यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. पत्रकारांना पेन्शन लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून त्याबाबतही कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nशंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. ठाणे कासारवडवली येथे झालेल्या दुर्घटनेचे चित्रिकरण करताना मृत्यू झालेल्या वृत्तवाहिनीचे कॅमेरामन श्री. भौमीक यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर यांनी प्रास्ताविक केले.\nबैठकीस मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, केतन पाठक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे यांच्यासह वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष प्रविण राऊत, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, खजिनदार महेश पवार, कार्यकारिणी सदस्य महेश पावसकर, विवेक भावसार, खंडूराज गायकवाड, राजू झनके उपस्थित होते.\nPrevious articleहार्टवर अ‍ॅटॅक होण्यापूर्वी…\nNext articleआणखी 8 आमदारांची पाठिंबा पत्रे मिळाली\nमाहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nपत्रकारांनी देशाच्या शत्रूंचे इंटरव्हयू घ्यावेत \nपत्रकार शिवाजी क्षीरसागर यांना पंतप्रधानांकडून तीन लाखाची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.entrepreneurshipd.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-20T13:14:31Z", "digest": "sha1:3KTVJMGMH65LQVDU2I6KMVHZMXPNW634", "length": 18208, "nlines": 84, "source_domain": "www.entrepreneurshipd.com", "title": "हॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा मार्गदर्शन Start a hotel business ( Marathi )", "raw_content": "\nहॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा मार्गदर्शन Start a hotel business ( Marathi )\nआज आपण हॉटेल व्यवसाय बदल माहिती पाहू. भारतामध्ये हॉटेल व्यवसाय हा एक चांगला व आकर्षक व्यवसाय आहे. आणि तो व्यवसायासाठी एक चांगला पर्याय आहे, कारण भारतामध्ये मुख्य आकर्षण विविध प्रकारच्या संस्कृती यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणी पुढेही अशीच वाढत जाईल. म्हणूनच भारतामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करणे एक फायद्याच्या व्यवसाय असू शकतो.\nतुम्ही भारता मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी येथे महत्वाचे मार्गदर्शन केले आहे ते नकी वाचा.\nआपण कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय स्थापन करणार आहात. ( हॉटेल व्यवसाय माहीती )\nआपण प्रत्यक्षात हॉटेल व्यवसाय सुरुवात करण्यापूर्वी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारचे हॉटेल चालू करणार अहात यावर पहील्यांदा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्या प्रकारा मध्ये आपण कॅटरिंग व्यवसाय किंवा राहण्याची सोय असलेले हॉटेल ( रेस्टॉरंट ) वगैरे हॉटेल किंवा लहान रेस्टॉरंट त्या मध्ये असू शकत. त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचा घटक म्हणजे हॉटेलची जागा किंवा स्थान. स्थान निश्चित करताना पर्यटक स्थळ, पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, नागपूर, यासारख्या सिटी मध्ये किंवा कोणत्याही हिल स्टेशन वर चालू करणे हॉटेल व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.\nआपला हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे व यशस्वी करण्यासाठी हॉटेल व्यवसायात योग्य प्राथमिक सुविधा आणि वाहतूकी साठी सुविधा असणे ही एक महत्वाची गरज आहे. कारण लोकांना हॉटेलमध्ये जाण्यासाठी वाहन सहज व सुलभ भेटणे गरजेचे आहे. हॉटेल हे वाहनांची सुविधा असलेल्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शॉपिंग मॉल्स, विमानतळ, Highway आशा ठिकाणी असू शकत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बसस्थानक, शॉपिंग मॉल्स, विमानतळ, Highway या भागात अधिक लोक आपल्या हॉटेलकडे आकर्षित होण्याची शक्यता असते आणि त्या मुळे तुम्हाला मोठा महसूल मिळेल.\nहॉटेल च क्षेत्र निश्चित करा ( आकार )\nहॉटेल क्षेत्र निश्चित करण्यासाठी ते सर्व आपल्या हॉटेलच्या आकारावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. जर आपण 70-90 रूम मीडयम प्रकारच्या हॉटेलसाठी प्लॅनिंग निश्चित करीत आहात तर अंदाजे क्षेत्र 9000-50000 चौरस फूट असू शकत. 90 किंवा 100 पेक्षा अधिक व मोठ्या खोल्या असलेल्या 5 star हॉटेलसाठी, आपण सुमारे 100,0020 चौरस फूट पुढे जाऊ शकता.\nआपल्या हॉटेलच्या लेआउट पण एक महत्वाचा भाग आहे आपल्या हॉटेल चा लेआउट नियोजनासाठी, आपण इंटिरियर डिझाइनर्सची व्यापाऱ्यांची मदत घेऊन आपल्या बजेटमध्ये आपल्याला उत्कृष्ट आणि आकर्षक प्रोजेक्ट देऊ शकतील. ते आपल्याला सुंदर आणि पर्यटकांना हवे असे लेआउट करून देतील आणि पर्यटकांना देखील आकर्षित करू शकतील. महाराष्ट्र मध्ये असे व्यावसायिक इंटिरियर डिझाइनर्सच्या आपल्याला खूप प्रमाणात भेटीला त्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी आपण इंटरनेट मधील जाहिरात पाहू शकता आणि जाहिरातीं मध्ये देखील पाहू शकता.\nआपल्या हॉटेल साठी आर्थिक वित्त पुरवठा कसा मिळु शकेल.\nजेव्हा आपल्याकडे आर्थिक सहाय्य कमी असेल. जर आपल्याला आर्थिक बाबी आवश्यक असेल तर महाराष्ट्रा मध्ये तुम्ही अनेक खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून हॉटेल व्यवसायासाठी वित पुरवठा घेऊ शकता. साधारणतः, 30% रकमेची व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे आणि आणि उरलेली 70% रक्कम तुम्हाला बँका पुरवठा करू शकतील. जेव्हा तुम्ही बँकेकडे जाणार तेंव्हा तुम्हाला हॉटेलच्या सम्पूर्ण बजेटबाबत त्या अगोदरच निर्णय घेणे गरजेचे आहे.\nकर्ज देण्यापूर्वी बँका तुमची सर्व बाजूने विश्वासार्हता चेक करतील आणि आणि त्या व्यक्तीची दायित्व तपासतील.\nहॉटेल व्यवसाय करण्यासाठी आणी त्याच्या अभ्यासासाठी बाजाराचे पूर्णपणे सर्वेक्षण करा.\nतुम्ही जेथे हॉटेल सुरू करण्याचा विचार करीत आहात तेथे आपल्या हॉटेल व्यवसायाची गरज आणि व्याप्ती जाणून घेणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हांला हॉटेलच्या स्थानाच्या आजूबाजूला 10 कि.मी. अंतरावर तुम्हाला बाजारपेठेचे पूर्णपणे सर्वेक्षण करावे लागेल. म्हणजेच हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी चालू केल्यानंतर फायदेशीर ठरेल की नाही हे पहाण्यासाठी आपल्याला मदत करेल. जर त्या ठिकाणी अशाच हॉटेल्समधून कोणतीही स्पर्धा असेल, तर आपण ग्राहकांसाठी नवनविन ऑफर करण्यासाठी एक वेगळी सुविधा आणि वैशिष्ट्यांसह हॉटेल व्यवसाय योजना तयार करू शकता. आपल्याकडे हॉटेल मध्ये ऑफर करण्यासाठी काहीतरी नवीन असल्यास आपण अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकाल.\nहॉटेल परवाना कसा घ्यायचा How to get a hotel license\nजेव्हा तुम्ही हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेता , त्या नंतर पुढची स्टेप म्हणजे हॉटेल परवान्यासाठी पुढे जाणे. जर तुम्हाला हॉटेलमध्ये बार / मद्य व इतर सुविधेसाठी योजना तयार करत असाल तर तुम्हाला त्या सुविधे साठी परवाना घेणे आवश्यक असेल. आणि हॉटेल व्यवसाय स्थापन करण्यासाठी साठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे गरजेचे आहे. जर पुढे आपल्या हॉटेल आवारात तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही त्याचा एक वेगळा परवाना घेणे आवश्यक आहे.\nभारतामध्ये हॉटेल व्यवसाय साठी कोणकोणते परवाने ( License ) घ्यावे लागतात.\nअन्न सुरक्षा परवाना – तुम्हाला FSSAI (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) कडून परवाना घ्यावा लागेल.\nआरोग्य / व्यवसाय परवाना – हा परवाना तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्थानिक नागरी प्राधिकरणाकडून भेटू शकतो.\nEating घराचा परवाना – हा परवाना तुमच्या शहरातील परवानाधारक पोलिस आयुक्तांकडून भेटेल.\nदारू परवाना – जर तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये बार / मद्य आशा सुविधा ठेवणार आहात तर तुमच्या शहरातील स्थानिक उत्पादन शुल्क आयुक्तांकडून तुम्हाला हा परवाना घ्यावा लागेल.\nअग्निशमन परवाना घ्यावा लागेल – हे आपल्या स्थानिक शहरातील अग्निशमन विभागाकडून भेटू शकतो.\nहॉटेल व्यासायसाठी कर्मचारी भरती Recruitment for hotel business\nतुम्हला आपल्या हॉटेल साठी कर्मचारी देखील अवशक्य आहेत. हॉटेलच्या आकार आणि गरजेनुसार अनुभवी किंवा फ्रेश कर्मचारी भरती करावी लागेल. हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसचे कर्मचारी, सुपरवायझर, हाऊसकीपिंग, लाईन मॅनेजर, वेटर, इत्यादीचा समावेश होतो. तुम्ही जाहिराती द्वारे किंवा प्लेसमेंट एजन्सीतुन भरती करू शकता.\nहॉटेलची जाहिरात कशी करावी आणि रेटिंग ( हॉटेल व्यवसाय माहिती )\nहॉटेल सुरू करतांना आपल्या व्यवसायासाठी भारतीय पर्यटन मंडळाकडून रेटिंग घ्यावी लागेल. सर्वसामान्य रेटिंग्स 1-, 2-, 3-, 4-, 5 या प्रकारे असू शकते. आपल्या हॉटेल ची जाहिरात केलास नकीच हॉटेल च्या कमाईत वाढ होऊ शकते म्हणून आपल्या हॉटेल ची जाहिरात भारत भर व विदेशात सुद्धा गरज असेल तर करावी.\nआपला स्व��ःच हॉटेल व्यवसाय अधिक फायदेशीर कसा बनवू शकेल आपल्याला काय वाटते त्या तुम्ही इथे टिपणी द्वारे बोला.\nआपण कोणत्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय स्थापन करणार आहात. ( हॉटेल व्यवसाय माहीती )\nहॉटेल च क्षेत्र निश्चित करा ( आकार )\nआपल्या हॉटेल साठी आर्थिक वित्त पुरवठा कसा मिळु शकेल.\nहॉटेल व्यवसाय करण्यासाठी आणी त्याच्या अभ्यासासाठी बाजाराचे पूर्णपणे सर्वेक्षण करा.\nहॉटेल परवाना कसा घ्यायचा How to get a hotel license\nभारतामध्ये हॉटेल व्यवसाय साठी कोणकोणते परवाने ( License ) घ्यावे लागतात.\nहॉटेल व्यासायसाठी कर्मचारी भरती Recruitment for hotel business\nहॉटेलची जाहिरात कशी करावी आणि रेटिंग ( हॉटेल व्यवसाय माहिती )\nखिलौना स्टोर बिज़नेस कैसे खोले How to Start Toys Store 2020-12\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A5%87/5fbf63f264ea5fe3bd326114?language=mr", "date_download": "2021-01-20T12:40:10Z", "digest": "sha1:V3CP3E4D4Z2J7FEDKMJONXJOMWGWTKAM", "length": 3445, "nlines": 44, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मिरचीत फुलोरा अवस्थेत द्या 'हि' आवश्यक खते! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमिरचीत फुलोरा अवस्थेत द्या 'हि' आवश्यक खते\nमिरची पिकात फुलाचे प्रमाण वाढवून जास्त उत्पादनासाठी फुल वाढीच्या अवस्थेत जमिनीतून एकरी २४:२४:०० @ ७५ किलो, पोटॅश @ ५० किलो, मॅग्नेशियम सल्फेट १० किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १० किलो द्यावे. तसेच विद्राव्ये खत १२:६१:०० @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlistsku_list=AGS-CN-369,AGS-CN-299&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमिरचीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/mahajob-portal-cha-shubharambh-companya-matr-lockdown/", "date_download": "2021-01-20T14:11:34Z", "digest": "sha1:JFQK36YS4EJWRFYY7MNR7EF7PSC2KWC7", "length": 9207, "nlines": 105, "source_domain": "analysernews.com", "title": "महाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ, कंपन्या मात्र लॉकडाऊन", "raw_content": "\nमहाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ, कंपन्या मात्र लॉकडाऊन\nमुंबईः राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे दि. ६ जुलै दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तर राज्यातील औद्यगिक क्षेत्रामध्ये 100 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन झाला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्याची तयारी सुरु आहे. साध्या महाजॉब्स पोर्टलचा शुभारंभ आणि कंपन्या मात्र लॉकडाऊन अशी स्थिती आहे.\nटाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडत आहेत. तर देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना यातच महाराष्ट्रामध्ये जगभरातील विविध देशांमधील 14 हून अधिक गुंतवणुकदारासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तर राज्यात मॅग्रेटिक महाराष्ट्र 2.0 मध्ये 25 हजार कोटींपेक्षा आधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात 3 चिनी कंपन्याची गुतंवणुक देखील आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार देशातील उद्योजकांना उद्योग करण्यासाठी उभारी देत आहेत तर राज्यात मात्र विदेशी गुंतवणुक आणली जात आहे.\nटाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी परवानागी दिली आहे. अशा स्थितीत उद्योगात कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा. यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. पण पुन्हा लॉकडाऊन यामुळे बेरोजगार वाढण्याची शक्यता आहे.\nरोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रा���ध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु आहे. उद्योगात लॉकडाऊन करु नका. अशी मागणी करत आहेत. आता सरकार महाजॉब्स पोर्टल मधून बंद कंपन्याना कामगार पुरवणार का असे प्रश्न बेरोजगाऱ्यांना पडला आहे.\nयामुळे झाडावर उलटे लटकतात वटवाघूळ\nजि. प. च्या वतीने प्लास्टिक वेचणी मोहीम\nकेंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा\nचौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद\nशस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nMPSC अखेर उत्सुकता संपली...\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8590", "date_download": "2021-01-20T13:03:55Z", "digest": "sha1:KV3ASR4FQONUW6CN2S33YPM65KZPAWRK", "length": 22404, "nlines": 195, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "देशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nफिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय ���ेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nवर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ\nहिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया शिबिर\nघाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार भरघोष मतांनी विजयी\n११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”\nमिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास पँनलचे 7 उमेदवार विजयी\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nमुंबई येथे महाराष्ट्र राज्य चे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब याना मुक्ताईनगर मुस्लिम समाज तर्फे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.\nसालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल\nडीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,\nअंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं मारली बाजी ,\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nराऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व\nआष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nHome राष्ट्रीय देशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा\nदेशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा\nविशेष प्रतिनिधी – राजेश भांगे\nदिल्ली – कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.\nनिर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.\nकोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल.\n– कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या , पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.\n– पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.\n– मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.\n– एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा ८.६९ करोड शेतकऱ्यांना होणार आहे.\n– जनध��� योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.\n– उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.\n– वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.\n– बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा.\n– सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.\n– कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल अॅडव्हान्समध्ये पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.\nभारतामध्ये बुधवारी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार कर्ज वाढवू शकते. येत्या आर्थिक वर्षासाठी ७.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सरकारची योजना आहे. आरबीआयला केंद्राचे बाँड खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, महागाईच्या भीतीने गेल्या दशकभरापासून आरबीआयने खरेदी केलेली नाही. यामुळे आता आरबीआला जगातील अन्य देशांसारखाच सरकारी बाँड खरेदी करावा लागणार आहे.\nPrevious articleघरमालक अन् सोसायट्यांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनुक केल्यास कडक कारवाईचा ईशारा – आरोग्य मंत्री राजेश टोपे\nNext articleमानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील परिसरात सोशल डिस्टनसिंग व स्थानिक पोलिसांना सहकार्य करा असे नागरिकांना आवाहन.\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nमहत्वाची बातमी January 19, 2021\nबुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे –...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Blood-Sodium-Electrolytes/800", "date_download": "2021-01-20T12:44:23Z", "digest": "sha1:AFNXHITGSFJQLRAWAGH6R3BOJOVPMAYA", "length": 25603, "nlines": 167, "source_domain": "www.hellodox.com", "title": "सिरम सोडियम लेवल", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#रक्त सोडियम इलेक्ट्रोलाइट्स#सोडियम\nसोडियम हे इलेक्ट्रोलाइट शरीरातील सर्व द्रवपदार्थांमध्ये असते, नर्व आणि स्नायूंच्या कार्यप्रणालीसह शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक असते. हे परीक्षण रक्तातील किंवा मूत्रात सोडियमचे स्तर मोजते.\nसोडियम, इतर इलेक्ट्रोलाइट्ससह पोटॅशियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेट (किंवा एकूण सीओ 2) सह, पेशींना सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते आणि शरीरातील द्रव प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.\nसोडियम हा सर्व शरीरातील द्रवपदार्थांमध्ये उपस्थित असतो तर रक्त आणि शरीरातील पेशींच्या बाहेर द्रवपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा अतिरिक्त सेल सोडियम तसेच सर्व शरीराचे पाणी मूत्रपिंडांद्वारे नियंत्रित केले जाते.\nआम्ही आमच्या आहारामध्ये सोडियम, मीठ (सोडियम क्लोराईड किंवा NaCl) पासून आणि जे आपण खातो त्यातील काही अंशांपासून सोडतो. बहुतेक लोकांमध्ये सोडियमचे पुरेसे प्रमाण असते. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टींचा उपयोग होतो आणि बाकीचे मूत्रपिंड काढून टाकतात. शरीरात रक्तातील सोडियम एका संकीर्ण एकाग्रता श्रेणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते.\nहार्मोन तयार करणे जे (नट्रिएरेटिक पेप्टाइड्स) वाढू शकतात किंवा कमी (एल्डोस्टेरोन) तयार करतात जे मूत्रात सोडल्या गेलेल्या सोडियमचे प्रमाण काढतात.\nपाण्याचे नुकसान टाळण्यासाठी एक हार्मोन तयार करणे (एन्टिडियुरेटिक हार्मोन, ���डीएच, कधीकधी वासप्रेसिन म्हणतात)\nतहान नियंत्रित रक्तातील सोडियममधील 1% वाढीमुळे देखील व्यक्तीस तहान लागते आणि सोडियम पातळीला सामान्य पातळीवर परत आणण्याकरिता त्या व्यक्तीला पाणी पिण्यास गरज भासते.\nअसामान्य रक्त सोडियम सामान्यतः यापैकी एका प्रणालीसह काही समस्येमुळे असतो. जेव्हा रक्तातील सोडियमचे स्तर बदलते तेव्हा शरीरातील पाणी देखील बदलते. हे बदल फार कमी द्रवपदार्थ (डीहायड्रेशन) किंवा जास्त प्रमाणात द्रव (एडेमा) सह संबद्ध असू शकतात, बहुतेकदा पाय मध्ये सूज येऊ शकते.\nकमी सोडियम (हायपोनॅट्रीमिया) आणि उच्च सोडियम (हायपरेट्रॅमिया) सह सोडियमच्या असामान्य सांद्रता शोधण्यासाठी सोडियम रक्त चाचणीचा वापर केला जातो. हे नियमितपणे नियमित आरोग्य तपासणीसाठी इलेक्ट्रोलाइट पॅनेल किंवा मूलभूत चयापचय पॅनेलचा भाग म्हणून वापरले जाते.\nसोडियम हे सर्व शरीरातील द्रवपदार्थांमध्ये इलेक्ट्रोलाइट असते आणि नर्व आणि स्नायूंच्या कार्यप्रणालीसह शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक असते. हे पेशींना सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते आणि शरीरातील द्रवपदार्थाचे नियमन करण्यास मदत करते.\nनिर्जलीकरण, अतिरिक्त द्रव (edema), किंवा विविध लक्षणे (उदा. कमजोरी, गोंधळ, तहान आणि / किंवा कोरड्या श्लेष्मल झिल्ली) असलेल्या लोकांच्या उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी रक्त सोडियम चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. अनेक आजारांमध्ये रक्त सोडियम असामान्य असू शकतो. एक इलेक्ट्रिकल व्यवसायी इतर इलेक्ट्रोलाइट्ससह, इलेक्ट्रोलाइट असंतुलन ओळखण्यासाठी किंवा मेंदू, फुफ्फुस, यकृत, हृदय, मूत्रपिंड, थायरॉईड किंवा एड्रेनल ग्रंथींचा समावेश असलेल्या आजाराचे लक्षण ओळखण्यासाठी केली जाऊ शकते.\nज्ञात इलेक्ट्रोलाइट असंतुलन असलेल्या लोकांमध्ये, उपचारांच्या प्रभावीतेचे परीक्षण करण्यासाठी किंवा डायरेटिक्ससारख्या सोडियम पातळ्यांवर परिणाम करणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्यासाठी रक्त सोडियम चाचणीचा वापर केला जाऊ शकतो.\nअसंतुलन जास्त प्रमाणात सोडियम घेणे किंवा जास्त प्रमाणात सोडियम सोडणे हे निर्धारित करण्यात मदत करण्यासाठी असामान्य रक्त सोडियम पातळी असलेल्या लोकांना मूत्र सोडियम पातळीवर चाचणी केली जाऊ शकते. मूत्रपिंडाच्या रोगाचे कारण ठरविण्यास आणि उपचार मार्गदर्शनास मदत करण्यासाठी ���ेल्थकेअर प्रॅक्टिशनरना मदत करण्यासाठी असामान्य मूत्रपिंड चाचण्या असलेल्या लोकांसाठी मूत्र सोडियम चाचणी देखील वापरली जाते.\nसोडियम चाचणी इलेक्ट्रोलिट पॅनेल किंवा मूलभूत चयापचयाच्या पॅनेलचा भाग म्हणून बऱ्याच लोकांना नियमित प्रयोगशाळेचे मूल्यांकन करण्याचा एक भाग आहे.\nहे वार्षिक शारिरीक चाचणी दरम्यान किंवा जेव्हा एखाद्यास विशिष्ट आरोग्य तक्रारी असतील तेव्हा केली जाऊ शकते.\nएखाद्या व्यक्तीस कमी सोडियमचे लक्षणे आढळल्यास रक्त सोडियम चाचणीची केली जाऊ शकते जसे की कमजोरी, गोंधळ आणि सुस्ती. जर सोडियम पातळी द्रुतगतीने घसरली तर व्यक्ती दुर्बल आणि थकल्यासारखे वाटू शकते; गंभीर प्रकरणांमध्ये, व्यक्तीस गोंधळ होऊ शकते किंवा कोमामध्ये देखील येऊ शकते. जेव्हा सोडियम पातळी हळू हळू पडते, तथापि काही लक्षणे दिसू शकत नाहीत. अशाचप्रकारे एखाद्याला लक्षणे नसले तरी सोडियम पातळी वारंवार तपासले जाते.\nजेव्हा एखाद्या व्यक्तीस उच्च सोडियमचे लक्षण असतात, जसे की तहान, कोरडे श्लेष्मल झिल्ली (उदा. तोंड, डोळे), कमी वारंवार पेशी, स्नायू चिकटणे . जर सोडियम पातळी अत्यंत उच्च सांद्रता वाढते तर लक्षणे अस्वस्थता, अकारण अभिनय आणि कोमा किंवा आघात यांचा समावेश असू शकतात.\nइंट्राव्हेनस (चतुर्थ) द्रवपदार्थांचे उपचार किंवा जेव्हा डिहायड्रेशन विकसित होण्याची शक्यता असते तेव्हा तपासणी करतेवेळी इलेक्ट्रोलाइट्स मोजले जाऊ शकतात. हाय ब्लड प्रेशर, हृदय अपयश आणि यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोगासह काही विशिष्ट परिस्थितींच्या उपचारांवर देखरेख करताना इलेक्ट्रोलाइट पॅनल्स आणि मूलभूत चयापचयाच्या पॅनल्स देखील नियमितपणे केले जातात.\nअसंतुलनचे कारण ठरविण्यास किंवा उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी रक्त सोडियम चाचणी परिणाम असामान्य असतो तेव्हा मूत्र सोडियम चाचणीची मागणी केली जाऊ शकते.\nरक्तातील सोडियम च्या निम्न पातळीसाठी (हाइपोनॅट्रीमिया) खालील कारण असू शकते:\nडायरिया, उलट्या, जास्त घाम येणे, मूत्रपिंडाचा रोग, मूत्रपिंडाचा रोग किंवा कोर्टलिसॉलचे कमी प्रमाण, अॅल्डोस्टेरॉन आणि सेक्स हार्मोन (अॅडिसन रोग) यासारख्या गोष्टीमुळे जास्त प्रमाणात सोडियम सोडले जात असेल.\nव्यायाम दरम्यान होऊ शकते म्हणून खूप पाणी पिणे\nहृदयाच्या विफलतेमुळे, सिरोसिस आणि मूत्रपिंडाच्या रोगांमु���े शरीरात जास्त प्रमाणात द्रव जमा होणे (एडेमा) ज्यामुळे प्रोटीन लॉस (नेफ्रोटिक सिंड्रोम) किंवा कुपोषण होऊ शकते. बऱ्याच आजारांमध्ये, विशेषत: मेंदू आणि फुफ्फुस, अनेक प्रकारचे कर्करोग आणि काही औषधे असलेल्या शरीरात जास्त प्रमाणात अँटी-डायरेक्टिक हार्मोन (एडीएच) बनतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जास्त पाणी राखून राहते. कमी रक्त सोडियम क्वचितच सोडियम सेवन कमी होते (आहारातील कमी आहार किंवा चतुर्थ द्रवांमध्ये कमी सोडियम).\nउच्च रक्त सोडियम पातळी (हायपरटार्मिया) ही जवळजवळ नेहमीच पुरेसे पाणी न पिल्याने जास्त प्रमाणात पाणी शरीराबाहेर (डीहायड्रेशन) गेल्याने होते. दुर्मिळ प्रकरणांमध्ये, पुरेसे पाणी, कशिंग सिंड्रोम किंवा बराच कमी एडीएचमुळे उद्भवणाऱ्या स्थितीमुळे सोल्यूटेक्शना कमी होण्यामुळे हो सकता है.\nसोडियम मूत्रद्रव्यांचे प्रमाण याचे रक्त पातळीच्या संबंधात मूल्यांकन करणे आवश्यक आहे. शरीर सामान्यत: जास्त सोडियम बाहेर टाकते, म्हणून मूत्रांतील एकाग्रता वाढवता येते कारण ते रक्ताने वाढविले जाते. जेव्हा शरीर जास्त सोडियम सोडत असेल तेव्हा हे मूत्रात देखील बघितले जाऊ शकते; या प्रकरणात, रक्त पातळी सामान्य ते कमी असेल. अपुरे प्रवेशामुळे रक्त सोडियम पातळी कमी असल्यास, मूत्र देखील कमी होईल.\nकमी होणारे मूत्र सोडियम पातळी निर्जलीकरण, कँजेस्टिव्ह हृदय अपयश, यकृत रोग, किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम दर्शवू शकते.\nवाढलेला मूत्र सोडियम पातळी मूत्रपिंड वापर किंवा अॅडिसन रोग दर्शवू शकते.\nइतर इलेक्ट्रोलाइट्सच्या संबंधात सोडियम पातळीचे मूल्यांकन वारंवार केले जाते आणि अॅयनियन फाईपच्या प्रमाणात मोजण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-kolhapur/bjp-trying-find-marathi-face-belgaum-polls-65374", "date_download": "2021-01-20T12:26:16Z", "digest": "sha1:32Q3I3BNEZ3Z2OCZ75RGUHO4WCDVS2BU", "length": 12785, "nlines": 183, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "निवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस! - BJP Trying to find Marathi Face in Belgaum for By-polls | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिवडणू��� आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस\nनिवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस\nनिवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस\nनिवडणूक आल्याने भाजपला बेळगावात आठवला मराठी माणूस\nरविवार, 15 नोव्हेंबर 2020\nबेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक मराठी भाषिकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली, तरी पक्षातील काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.\nबेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने मराठी चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक मराठी भाषिकांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली, तरी पक्षातील काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी झाली. अंगडी यांच्या समर्थकांनी त्यासाठी मोहीमही चालविली. परंतु, काही दिवसांपासून ही मागणी बाजूला पडल्याचे चित्र आहे. भाजपकडून उमेदवार निवडीवेळी धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो, अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. त्यात मराठा किंवा मराठी कार्ड वापरले जाणार असल्याची चर्चाही आहे. बेळगाव मतदारसंघातील मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. त्याचा फायदा पुढील विधानसभा निवडणुकीत होईल, असे पक्षनेतृत्वाला वाटते.\nदिवंगत सुरेश अंगडी यांनी सलग चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करुन अंगडी लोकसभेवर निवडून गेले. अर्थात त्यावेळी त्यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता.\n2009 व 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात होता, पण आधीपेक्षा त्यांचे मताधिक्‍य वाढले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण ��िधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. खासकरुन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. अर्थात भाजपने मराठी उमेदवार दिला तर कन्नडबहुल भागात मतदान होणार का, याची चाचपणीही सुरू आहे.\nदरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे मराठी उमेदवार निवडून येणे शक्‍य असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.\nसोळा वर्षांपासून भाजपचे प्राबल्य\nबेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांत मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. यापैकी दक्षिण व उत्तर या दोन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. याशिवाय रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक व आरभावी या मतदारसंघांतही भाजपचे आमदार आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे गोकाकचे आमदार आहेत. बेळगाव ग्रामीण व बैलहोंगल या दोनच मतदारसंघांत कॉंग्रेसचे आमदार आहेत. सोळा वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य असून त्या जोरावर मराठी उमेदवार निवडून येऊ शकतो, असे स्थानिक नेत्यांना वाटते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअमित शहांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली\nबेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या कर्नाटक दौर्यावर आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह बेळगाव दौरा करत असल्याची...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nबेळगाव लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies भाजप मराठी पोटनिवडणूक सोशल मीडिया रेल्वे खासदार आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.in/sip-calculator/", "date_download": "2021-01-20T14:12:15Z", "digest": "sha1:5JQDU5C5FK6X4HUAYRLXXR5FYQ264SLR", "length": 5928, "nlines": 80, "source_domain": "eschool4u.in", "title": "पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) गणक | E-school", "raw_content": "\nपद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) गणक\nया गणकामध्ये तुम्ही दरमहा / तिमाही / सहामाही किंवा वार्षिक तसेच एकरकमी गुंतवणूक करत असल्यास आपणास त्याचे गणन येथे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या त्या रकान्यात योग्य ती किंमत टाकल्यास आपणास हा गणक योग्य तो निकाल दर्शवेल.\nयामध्ये तुम्ही तुमच्या RD , भविष्य निर्वाह निधी, मुचुअल फंड, विमा , शेअर्स किंवा तत्��म ज्या गुंतवणुकीचे आपण जितक्या वर्षासाठी निवड केली आहे त्याचे गणन करून मिळणारा अंदाजे परतावा आपणास येथे करता येईल.\nफक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.\nवार्षिक पगार शोधा एका क्लिकवर.\nइयत्ता पहिली – बालभारती -मराठी माध्यम- प्रश्न सराव\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम\n३९.गोष्टीतील गणित | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३८.पाढे तयार करूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on १४.बेरीज – बिनहातच्याची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on २२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २३.रमाबाई भिमराव आंबेडकर | इ. तिसरी | मराठी Quiz |\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १४. खजिनाशोध | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nनिकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी\nशालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह ) ₹0.00\nसध्या आम्ही आमच्या अनेक उपक्रमास आपला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामधून तुम्हाला विविध प्रकारचे तंत्रज्ञान युक्त घटक उपलब्ध करून देत आहोत. सदर वेबसाईट मधील घटक आम्ही या क्षेत्रातील जाणकार व उपक्रमशील शिक्षक यांच्या मार्गदर्शन मधून बनवीत आहोत. सर्वसाधारण विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना मोफत किंवा कमी खर्चात ई साहित्य मिळावे. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व समस्या येथून पूर्ण व्हाव्यात असा या वेबसाईट बनविण्याचा उद्देश्य आहे.\nerror: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/246", "date_download": "2021-01-20T13:34:05Z", "digest": "sha1:X5P363OYSZ3NWQ5FPQWWLD3KB2OON6F6", "length": 4621, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/246 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n ल्यासारखें होऊन, आपला पुनर्जन्म झाला असें वाटेल यांत शंका नाहीं.\nआक्टोबर महिन्यानंतर या नदीचे पाणी कमी होऊन धबधब्याचा पाऊण हिस्सा खडक पुढे झुकल्यासारखा असल्यानें प्रवाह टप्य��टप्यानें जातो आणि मग खालीं आपटतो; यामुळे जे स्फटिकासारखे वारिबिंदु उडत असतात त्यांवर सूर्याचे किरण तिरकस पडून सभोंवार इंद्रधनुष्याचें कडे दिसतें तें फारच शोभा देतें. ज्या कड्यावरून धबधबा पडतो त्याच कडयांवर खालून वर मेटाकुटीने जातां येतें. परंतु अंगावरचीं पांघरुणें मात्र बहुतेक तुषारांनीं ओलीं होतात.\nयाला जाण्यास दोन वाटा आहेत. एक सातारा रस्त्याला अडीच मैल गेल्यावर डावे बाजूनें लिंगमळा बंगल्याजवळून वाट फुटते ती पाऊल वाट, व दुसरी केट पाइंटानजिक पुणें रस्त्यापासून निघते ती. या दोन्ही वाटांनीं मनुष्य धबधब्याच्या माथ्यावर येऊन पोहोंचतों.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/chikhli-urban-bank-recruitment-2020/", "date_download": "2021-01-20T14:04:26Z", "digest": "sha1:6JW5A3T2MVEOUJO6EREH6N3RSXF63K5O", "length": 6311, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि., चिखली भरती.", "raw_content": "\nदि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि., चिखली भरती.\nChikhli Urban Bank Recruitment 2020: दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nक.लिपिक / व. लिपिक : किमान 2 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक (बैंक , पतसंस्था ,आर्थिक क्षेत्र) वाणिज्य विज्ञान शाखा पदवीधर , पदव्युत्तर, M.B.A\nवेतन हे शैक्षणिक पात्रता व अनुभव यांचा आधारे प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान ठरविण्यात येतील.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nदि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि., चिखली .डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रोड चिखली, जिल्हा. बुलढाणा 443201\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (��र्ज करण्याची शेवटची तारीख): 26 डिसेंबर 2020\n(येथे PDF जाहिरात बघा)\nNext articleMSC Bank : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती.\nनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अंतर्गत भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nSSB – सशस्त्र सीमा बल भरती.\nAAI -एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भरती.\nनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 127 पदांसाठी भरती.\nभारतीय नौदल येथे भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2021-01-20T14:18:03Z", "digest": "sha1:ONQD5Y6YM3TYSYFY4EEYGJ2TAX3HLOFG", "length": 8158, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नागपूर, अमरावतीसह वर्धा पॅसेंजर दिड महिन्यांसाठी रद्द | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nनागपूर, अमरावतीसह वर्धा पॅसेंजर दिड महिन्यांसाठी रद्द\nबडनेरा विभागात पूल पुर्नबांधणीचे काम ; रेल्वे प्रवाशांची गैरसोय\nभुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाती�� बडनेरा सेक्शनमध्ये पूल पुर्नबांधणीच्या कामासाठी विशेष इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी 16 मे पासून अप-डाऊन नागपूर, भुसावळ, अप-डाऊन नागपूर-वर्धा तसेच अप-डाऊन नागपूर-वर्धा पॅसेंजर 30 जूनपर्यंत (दिड महिन्यांसाठी) रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांसह चाकरमान्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.\nया गाड्या झाल्या रद्द\nबडनेरा-भुसावळ सेक्शनमध्ये पुलाच्या पुर्न बांधणीच्या कामासाठी गाडी क्रमांक 51286-51285 नागपूर-भुसावळ व भुसावळ-नागपूर पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक 51260-51259 नागपूर-वर्धा व वर्धा-नागपूर पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक 51262-51261 वर्धा-अमरावती व अमरावती-वर्धा पॅसेंजर 16 मे ते 30 जूनदरम्यान तब्बल दिड महिना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.\nचीनच्या सरकारी मिडीयाने केले मोदींचे कौतुक\nगो सेवा सदभावना पदयात्रेचे भुसावळात स्वागत\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nगो सेवा सदभावना पदयात्रेचे भुसावळात स्वागत\nआरएसएसचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करत होते: प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Stretch-marks/1586", "date_download": "2021-01-20T14:13:34Z", "digest": "sha1:CVLMPLHTYJHOCCTCHCEUWG2AGX7J3QVD", "length": 14529, "nlines": 137, "source_domain": "www.hellodox.com", "title": "स्ट्रेचमार्क्स कमी करण्याचे घरगुती उपाय", "raw_content": "\nमहागड्या क्रिम्सना करा बाय बाय; स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' स्वस्त उपाय\n#पसरलेले गुण#घरगुती उपचार#नैसर्गिक उपचार\nस्ट्रेच मार्क्स हे शरीरासाठी हानिकारक नसतात. मात्र शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. पोट, पाठ, छाती आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. महिला आणि तरूणींना तर हमखास स्ट्रेच मार्क्सच्या समस्यांना सामोरे जावे .\nस्ट्रेच मार्क्ससाठी अनेक उपचार आहेत, मात्र ते पूर्णतः गायब होत नाहीत. लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशा जीवनशैलीचे अनुसरण करावे. गर्भवती महिलांनी अधिकाअधिक पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.\nव्हिटॅमिन ई ला ब्यूटी व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. डॅमेज स्किन सेल्स रिपेअर करून स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदाम पालक यांचा समावेश करा कारण यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण हे अधिक असते.\nव्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर असल्याने आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश करा. गाजर, फिशमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण हे अधिक असते.\nस्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश नक्की करा. लिंबू, आवळा, संत्र, द्राक्ष खा.\nव्हिटॅमिन के बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र त्याचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन के हे स्ट्रेच मार्क्स हटवण्यासोबतच डार्क सर्कल्सही दूर करतात.\nनियमितपणे व्यायाम केल्याने शरीरासंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. लठ्ठपणामुळे देखील स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. त्यामुळे व्यायाम केल्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते आणि स्ट्रेच मार्क्सवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.\nटिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.\nस्ट्रेचमार्क्स कमी करण्याचे घरगुती उपाय\n#पसरलेले गुण#नैसर्गिक उपचार#घरगुती उपचार\nगरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच जेव्हा तुमचं पुन्हा रूटिन सुरू होतं तेव्हा स्ट्रेचमार्कमुळे काही कपडे घालण्यावर बंधनं येतात. क्रॉप टॉप, लो वेस्ट जीन्स घालताना स्ट्रेचमार्क दिसू नयेत म्हणून प्रयत्न सुरू होतात. अशावेळेस स्ट��रेच मार्क्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहेत. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य \nअंड्यांचा पांढरा बल्क -\nस्ट्रेच मार्क्सच्या भागाला नीट स्वच्छ करा. त्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा. हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने पोटाजवळचा भाग स्वच्छ करा. त्यानंतर ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा.\nबटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.\nस्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.\nतेलाचा मसाज नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल. याकरिता नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा मसाज करणं फायदेशीर ठरत.\nकॉफी आणि कोरफड पॅक -\nकॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हा पॅक स्ट्रेच मार्कवर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रिम लावा. महिनाभार हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/We-believe-BJPs-saffron-will-fall-on-Mumbai-Municipal-Corporation-BJP-leader-Ram-Kadam.html", "date_download": "2021-01-20T14:08:22Z", "digest": "sha1:TIDQKHJKFMKP22RAUZBNVZOSWSRJFW2O", "length": 8315, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदम", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र “आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदम\n“आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदम\n“आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार” : भाजपा नेते राम कदम\nमुंबई : हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाली असली तर भाजपनं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर भाजपा नेते राम कदम यांनी मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार,” असं राम कदम म्हणाले.\nप्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में भाजपा को बिहार में जीत और फिर हैदराबाद में जिस तरह की सफलता मिली यह बताता है कि देश को मोदी जी के नेतृत्व पर कितना भरोसा है, लोगो ने विकास की बात मान ली है हमे पूरा विश्वास है कि BMC पर भी भाजपा का भगवा लहराएगा\n“शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्या लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार,” असंही त्यांनी नमूद केलं.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद ���्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/kedar-jadhav-in-india-red/", "date_download": "2021-01-20T13:29:24Z", "digest": "sha1:DLOS3UABEP56ND7WUDNJVR3XN6OFG7MC", "length": 7953, "nlines": 73, "source_domain": "themlive.com", "title": "देवधर ट्रॉफीमध्ये केदार जाधव एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू - The MLive", "raw_content": "\nदेवधर ट्रॉफीमध्ये केदार जाधव एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू\n२५ ते २९ मार्च रोजी विझाग येथे होणाऱ्या देवधर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डने इंडिया ब्लू आणि इंडिया रेड संघाची घोषणा केली. दुखापतीमधून सावरलेल्या रोहित शर्माकडे इंडिया ब्लू तर गुजरातचा रणजी विजेता कर्णधार पार्थिव पटेलकडे इंडिया रेडच नेतृत्व दिल आहे.\nशनिवारपासून सुरु होणाऱ्या या लढतींमध्ये विजय हजारे ट्रॉफी विजेता तामिळनाडू हा तिसरा संघ आहे. विजय हजारे ट्रॉफी हि सॅन १९७३-७४ सालापासून खेळली जाते. रणजी ट्रॉफी प्रमाणेच देवधर ट्रॉफी भारतात प्रतिष्ठेची एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धा आहे.\nभारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हा पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील इंडिया रेड संघाकडून खेळणार आहे . केदारने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यात ५३.५७ च्या सरासरीने ३७५ धावा केल्या आहेत. ह्याच वर्षी इंग्लंड मध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये जागा मिळविण्यासाठी ही केदारसाठी मोठी संधी आहे.\nऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूजीलँड बरोबर खेळताना दुखापती झालेल्या रोहित शर्माकडे इंडिया ब्लूच नेतृत्व दिल आहे. रोहितने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा मुंबईकडून दोन सामने खेळले आहेत पण १६ आणि ४ धावा अशी निराशाजनक कामगिरी केली आहे. पार्थिव पटेलकडे इंडिया रेडच नेतृत्व दिल असून त्याने रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबदस्त खेळ केला आहे. त्याला निवड समितीचे लक्ष वेधून घ्यायची मोठी संधी यामुळे मिळणार आहे.\nमहेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे तर २८ खेळाडूंच्या चमूत सुरेश रैनाला स्थान देण्यात आले नाही. धोनीने सध्या पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये झारखंडच नेतृत्व करताना ८ सामन्यात ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत.\nसय्यद अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये उपयुक्त गोलंदाजी करणाऱ्या हरभजन सिंगला संधी देण्यात आली आहे. त्याच्याकडे चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी गांभीर्याने पहिले जात आहे तर आशिष नेहराचा संघात समावेश करण्यात आला नाही. नेहराची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी एकंदरीतच चांगली असल्यामुळे निवड समिती सदस्य त्याच्याबद्दल समाधानी आहेत.\nविजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला संघात स्तःन देण्यात आले नाही . त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारया शेवटच्या कसोटीमध्ये संधी मिळू शकते.\nरोहित शर्मा(कर्णधार), मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, अंबाटी रायडू, मनोज तिवारी, रिषभ पंत(यष्टीरक्षक), दीपक हुडा, हरभजन सिंग, कृणाल पांड्या, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर , प्रसिद्ध क्रिष्णा, पंकज राव\nपार्थिव पटेल(कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयांक अग्रवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरक्रीत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्नेवर, अशोक दिंडा, कुलवंत खेज्रोलीया, गोविंदा पोद्दार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.in/%E0%A5%A9%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%87/", "date_download": "2021-01-20T14:08:57Z", "digest": "sha1:NJYS4QRCH6SBS7LM73CYN3BIVMC4GNYL", "length": 4767, "nlines": 79, "source_domain": "eschool4u.in", "title": "३५.माहितीचे व्यवस्थापन | इ. दुसरी Quiz | गणित online test | E-school", "raw_content": "\n३५.माहितीचे व्यवस्थापन | इ. दुसरी Quiz | गणित online test\nफक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.\n३४.धारकता मोजूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३५.माहितीचे व्यवस्थापन | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३४.धारकता मोजूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३३.वजन करूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १८. मजेशीर होड्या | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १३. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा | इ. तिसरी |\nइयत्ता तिसरी - परिसर अभ्यास - प्रश्न सराव - मराठी माध्यम | E-school on ८. आपली पाण्याची गरज\nइयत्ता तिसरी - परिसर अभ्यास - प्रश्न सराव - मराठी माध्यम | E-school on २१. समूह्जीवानासाठी सार्वजनिक व्यवस्था\nनिकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी\nशालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह ) ₹0.00\nसध्या आम्ही आमच्या अनेक उपक्रमास आपला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामधून त���म्हाला विविध प्रकारचे तंत्रज्ञान युक्त घटक उपलब्ध करून देत आहोत. सदर वेबसाईट मधील घटक आम्ही या क्षेत्रातील जाणकार व उपक्रमशील शिक्षक यांच्या मार्गदर्शन मधून बनवीत आहोत. सर्वसाधारण विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना मोफत किंवा कमी खर्चात ई साहित्य मिळावे. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व समस्या येथून पूर्ण व्हाव्यात असा या वेबसाईट बनविण्याचा उद्देश्य आहे.\nerror: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nhm-akola-recruitment-2020-3/", "date_download": "2021-01-20T13:19:19Z", "digest": "sha1:XPMR6S7S6JQUSJLEFRU3Z4QOYMCKINDG", "length": 5395, "nlines": 108, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवटची तारीख) NHM - राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवटची तारीख) NHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती.\n(आज शेवटची तारीख) NHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला भरती.\nNHM Akola Recruitment 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला 14 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nPrevious articleIBBI- दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nNext articleपूर्व रेल्वे अंतर्गत वैद्यकीय व्यवसायी या पदांसाठी भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत भरती.\nमुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती.\n(आज शेवटची तारीख)कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती.\nभारतीय खाण ब्यूरो नागपुर अंतर्गत भरती.\nटाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे भरती.\nस्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अभियंता (फायर) या पदांसाठी भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/weight-loss-without-exercise-and-dieting-know-the-tips/329552", "date_download": "2021-01-20T12:20:48Z", "digest": "sha1:ZBWOOPGGAFPIHFEDNXKWO4BBHPXGCHZI", "length": 10127, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " व्यायाम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचे आहे? जाणून घ्या हे उपाय", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्यायाम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचे आहे जाणून घ्या हे उपाय\nस्मार्ट आणि फिट राहण्यासाठी व्यस्त रूटीनमधून व्यायामासाठी वेळ काढणे आणि डाएटिंग करणे दोन्हीही कठीण झाले आहे. आठवड्यातून एकदा मनासारखे खाणे खाल्ल्याने वजन वाढत नाही तर अनहेल्दी आहाराचा विचार मनातून निघून जातो\nव्यायाम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचे आहे\nसध्याच्या व्यस्त लाईफमुळे हल्ली व्यायामालाही वेळ काढणे मुश्किल होते\nझोपायला जाण्याच्या ६ तासआधी जेवण घ्या\n३० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांनी साखर आणि मीठापासून थोडे दूरच राहावे.\nमुंबई: सध्याच्या या धावपळीच्या दुनियेत सर्वांना स्मार्ट(smart) आणि फिट(fit) राहायचे आहे. मात्र व्यस्त जीवनशैलीमध्ये(fast lifestyle) व्यायामासाठी वेळ काढणे(exercise) आणि डाएटिंग(dieting) करणे कठीण झाले आहे. तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी(weight loss) व्यायाम चांगली आणि निरोगी पद्धत आहे. मात्र त्यासाठी दररोज वेळ काढण्याची गरज असते दरम्यान सध्याच्या व्यस्त लाईफमुळे हल्ली व्यायामालाही वेळ काढणे मुश्किल होते. वजन घटवण्याची दुसरी पद्धत आहे डाएटिंग करणे आहे ज्यासाठी तज्ञांकडून तितकीशी पसंती दिली जात आहे. साधारणपणे डाएटिंगचा अर्थ उपासी राहणे आणि आपल्या आवडीच्या पदार्थांपासून दूर राहणे.\nडाएटिंग, व्यायामाशिवाय घटवा वजन\nआपल्या आवडीचे खाद्य सोडून जेव्हा महिनोमहिने डाएटिंग केली जाते तेव्हा लज्जतदार पदार्थ खाण्यासाठी आपला मेंदू सक्रिय होतो. अनेक महिन्यांच्या कडक डाएटिंगनंतर पुन्हा सामान्य रूटीनमध्ये आल्यास पहिल्यापेक्षा अधिक वजन वाढते. याचे एक कारण म्हणजे आपल्या आवडीच्या पदार्थांपासून दूर राहणे. तज्ञांच्या माहितीनुसार मनुष्याला प्रत्येक प्रकारच्या आहाराची गर असते. आठवड्यातून एकदा आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही तर शरीरास निरोगी नसलेल्या पदार्थांचे विचार मनातून निघून जातात. यामुळे डाएटिंगचा कालावधी वाढतो आणि सोप्या पद्धतीने वजन कमी होते. सांगितलेले उपाय केल्यास वजन कमी करणे नक्कीच शक्य होते.\nनव्या वर्षात वजन घटवण्याचा विच���र करत आहात तर या गोष्टींवर द्या लक्ष\nघरात बनवलेल्या वरण-चपातीने तुम्ही करू शकता वजन कमी\n वजन घटवण्यासाठी काय खावे\nवजन कमी करण्यासाठी काही उपाय\nएखाद्या व्यक्तीने आपल्या जेवणात तिखट मसाल्याचा वापर करावा. यामुळे त्याची खाण्याची इच्छा कमी होईल,\nजेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमीठेवावे. ३० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांनी साखर आणि मीठापासून थोडे दूरच राहावे.\nजेवण नेहमी वेळेत जेवण्याचा प्रयत्न करावा. वेळेआधीही नको आणि उशिरानेही नको.\nझोपायला जाण्याच्या ६ तासआधी जेवण घ्या. संध्याकाळी सहानंतर काहीही खाल्ले जाणार नाही याची काळजी घ्या.\nआठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा आपल्या आवडीचे जेवण घ्या.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nCorona Vaccination: पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ\nCovaxin: कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या स्वदेशी 'कोव्हॅक्सिन' लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccine free: संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार\nCovid-19 Vaccine: ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccination: २ जानेवारीपासून देशभरातील सर्व राज्यांत लसीकरणाचं 'ड्राय रन', पाहा कसे होणार हे ड्राय रन\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\nआठवलेच्या पक्षाला ग्रामपंचायतीत 'इतक्या' जागा\nकाँग्रेसला शिवसेनेने दिला दे धक्का\nट्रॅक्टर रॅलीबाबत सुप्रीम कोर्टाने पाहा काय-काय म्हटलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/28/abb-the-owner-of-this-company-made-his-employees-millionaires-i-thought-crores/", "date_download": "2021-01-20T12:51:01Z", "digest": "sha1:CGMIPTH3U4YNTWJWEVTZU3XAZOEHAJ7P", "length": 13078, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अबब! 'ह्या' कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती ; वाटले करोडो ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी क���ँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली \n‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद\nग्रामीण भागात शिवसेनेची विजयाची मुसंडी \nलोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली \n ‘ह्या’ कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती ; वाटले करोडो …\n ‘ह्या’ कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती ; वाटले करोडो …\nअहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-बॉस म्हटले कि एक ठरलेली प्रतिकृती समोर उभी राहते. परंतु असे नाही की आपण गृहित धरले त्याप्रमाणे सर्व बॉस एकसारखे असतात. अशा बर्‍याच कंपन्या आणि बॉस आहेत जे आपल्या कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार करतात.\nअशीच एक कंपनी आहे द हट ग्रुप. त्याच्या बॉसने कंपनीचा लाभ आपल्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे वितरीत केला की सर्व कर्मचारी करोडपती झाले. यात ड्रायव्हरपासून ते शिपाईपर्यंतचा समावेश आहे. जाणून घेऊयात या कंपनीबद्दल आणि बॉसबद्दल .\nद हट ग्रुपच्या बॉसचे नाव आहे मॅथ्यू मोल्डिंग ;- ब्रिटनमधील मॅथ्यू मोल्डिंग नावाचे बिझनेसमन आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेयर्स कर्मचार्‍यांमध्ये वाटले आहेत. त्याच्या या निर्णयामुळे कंपनीतील अनेक कर्मचारी करोडपती बनले आहेत, त्यामध्ये ड्रायव्हर आणि शिपाई , वैयक्तिक कर्मचारी यांचा समावेश आहे.\nद हट ग्रुप कंपनीने कर्मचार्‍यांना दिले हे प्रॉफिट शेअर्स :- द हट ग्रुप कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना प्राफिट शेअर्स देऊन लक्षाधीश केले आहे. ही एक ब्रिटीश कंपनी आहे. याची मालकी मॅथ्यू मोल्डिंगकडे आहे. मॅथ्यू मोल्डिंगने आपल्या कंपनीच्या हितासाठी आपल्या कर्मचार्‍यांना 8183 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. कंपनीने कर्मचार्‍यांसाठी बाय बॅक योजना चालविली. यात मॅथ्यू मोल्डिंगने सर्व कर्मचार्‍यांना सामील होण्याची संधी दिली.\nमॅथ्यू मोल्डिंगमुळे आता कर्मचारी करोडपती:- मॅथ्यू मोल्डिंगच्या निर्णयाचा फायदा कंपनीच्या ड्रायव्हरपासून असिस्टेंट पर्यंत झाला आहे. मॅथ्यूच्या पर्सनल असिस्टेंटच्या म्हणण्यानुसार, तिला इतके पैसे मिळाले आहेत की वयाच्या 36 व्या वर्षी ती निवृत्त होऊ शकते. मॅथ्यू मोल्डिंगच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण या व्यवसायाबद्दल काही ना काही मत देत होता. वेळ कठीण होता, परंतु आम्हाला खात्री ���ोती की कंपनीचा शेअर वाढेल. आणि आता कंपनीला फायदा होत असल्याने तो कर्मचार्‍यांमध्ये वाटला गेला आहे.\nया कंपनीबद्दल जाणून घ्या :- द हट ग्रुप ब्रिटेनचा ई-कॉमर्स व्यवसाय करणारी कंपनी आहे. जिम चे शौकीन 48 वर्षीय मोल्डिंगत्यांच्या जबरदस्त पार्ट्या, त्याचे प्रोटीन शेक आणि त्याच्या ब्रँडच्या सौंदर्य उत्पादनांसाठी चर्चेत असतात . 2004 मध्ये जॉन गॅलमोर यांच्यासमवेत त्यांनी द हट समूहची स्थापना केली. द हट ग्रुप जगभरातील 164 देशांमध्ये व्यवसाय करतो. यावर्षी सप्टेंबरमध्ये मॅथ्यू मोल्डिंगने प्रथमच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nजिल्हा बॅंकेसाठी पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले १५३ अर्ज \nपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘सुपर’ कामगिरी देशातील ठरले ‘असे’ पहिलेच अधिकारी\n30 जानेवारीपासून अण्णा आंदोलनाच्या रिंगणात उतरणार\n जिल्ह्यात 315 पक्षांचा मृत्यू\nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-chief-sharad-pawar-reaction-on-maha-vikas-aghadi-victory-in-maharashtra-vidhan-parishad-teachers-and-graduates-constituency-election-58736", "date_download": "2021-01-20T12:54:50Z", "digest": "sha1:FQ32NS7MBZZJOFDUWHTWJ5RJVXISB5N7", "length": 10650, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमहाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार\nमहाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेतील विजय म्हणजे महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारल्याचंच निदर्शक असल्याचं म्हटलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nविधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघतील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला (bjp) दणका दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून या निवडणुकीवर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारल्याचंच निदर्शक असल्याचं म्हटलं आहे.\nविधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ६ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला हाती घेण्यात आली. निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार सहापैकी ४ पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या लागलेल्या निकालांत काँग्रेस (congress), राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. धुळे-नंदुरबार या एकमेव मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत.\nहेही वाचा- विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका\nत्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (sharad pawar) म्हणाले. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा हा निकाल म्हणजे महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केल्यानेच हे यश मिळालं आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात मतांची मोठी आघाडी भाजपच्या हाती असल्याने आमच्यासाठी हा निर्णय आश्चर्यकारक नव्हता. परंतु गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जे काम केलं त्या कामाच्या जोरावर पुणे आणि नागपूर मतदाससंघातील कधीही न मिळालेली जागा देखील महाविकास आघाडीच्या वाट्याला आले हाच खरा विजय. या निकालातून सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रतील चित्��� बदलल्याचं हे द्योतक आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.\nया निकालांमुळे महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणूक लढण्याच्या निर्णयाचं तिन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. यापुढील निवडणुका देखील एकत्रित लढण्याकडे तिन्ही पक्षांचा कल वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nहेही वाचा- सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री\nकंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा\nकोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे\n'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nकोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च\nपश्‍चिम रेल्वेचं दिवसाला 'इतकं' उत्पन्न\nमहाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नाही- जयंत पाटील\nमराठा आरक्षणावर सरकारच्या मनात नेमकं काय, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल\nकुलाब्यात बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध\nलाॅकडाऊनच्या काळात दीड लाखांहून अधिक बेरोजगारांना रोजगार\nभाजप आमदार राम कदमांचं ‘तांडव’, पोलिसांनी घेतलंं ताब्यात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.bookstruck.in/d/8-sudha-murthi-books", "date_download": "2021-01-20T12:35:28Z", "digest": "sha1:CGSRL3C3QUE6YYPO26EBQJ7VTWB74SXL", "length": 3605, "nlines": 14, "source_domain": "marathi.bookstruck.in", "title": "Sudha Murthi Books सुधा मूर्ती ह्यांची पुस्तकें - मराठी साहित्य कट्टा", "raw_content": "\nSudha Murthi Books सुधा मूर्ती ह्यांची पुस्तकें\nसुधा मूर्ती ह्या नारायण मूर्ती ह्यांच्या पत्नी. त्यांनी सामाजिक क्षेत्रांत भरीव कामगिरी केली आहे. त्याचवेळी छंद म्हणून त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. काही पुस्तके मुलांसाठी आहेत.\nमी माझ्या आजीला कसे वाचायला शिकवले\nसुद्धा मूर्ती ह्यांचे हे पुस्तक अतिशय सुप्रसिद्ध आहे. मूर्ती अतिशय छान पद्धतीने आपल्या आजीची कथा सांगतात जिथे कर्मवीर नावाच्या मासिकांत काशी यात्रा नावाची एक कथा धारावाहिक स्वरूपांत प्रसिद्ध होते असे. सुधा मूर्ती आपल्या आजीला दार महिन्याला हि कथा वाचून दाखवतात. काही महिने सुधा ह्यांना दुसऱ्या गावी जावे लागते. ती जेंव्हा परत येते तेंव्हा तिला समजते कि मासिक वाचता न आल्याने आजीला प्रचंड दुःख झाले होते आणि आपण शाळेंत जाऊ शकलो नाही ह्या व्यथेने त्यांना रडू कोसळते.\nमूर्ती तेंव्हापासून आजीला शिकवायचा विडा उचलतात आणि काही दिवसांत आजी प्रचंड मेहनतीने मॅगझीन चे कव्हर वाचू शकते.\nसुधा मूर्ती ह्यांनी आपल्या सामाजिक कार्याचे अनुभव इथे विशद केले आहेत. खोटे सांगून बापाला वृद्धाश्रमात पाठविणारा उचभ्रु मुलगा. अगदी मृत्यू समीप आला असता मेहनत घेऊन आपल्याला मदत केलेल्या माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक महिला. दान घेणारा आणि देणारा दोघांनाही कृतज्ञता शिकविणारा एक आदिवासी प्रमुख आणि खूप काही छान कथा त्यांच्या पुस्तकांत आहेत.\nसुद्धा मूर्ती यांची पुस्तके नक्कीच वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Dhanagarachi-a-td7316863.html", "date_download": "2021-01-20T13:43:54Z", "digest": "sha1:ASHHJLHGJCUNKG4JS3ZVF3JR6CCKCVTO", "length": 3805, "nlines": 58, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] धनगराची मेंढरं गा,Dhanagarachi Mendhara Ga", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nधनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं \nमातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं \nपर मानुस लई उफराटा\nअवो त्याची भूक लई मोठी\nत्याची दानत लई खोटी\nसुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती \nआन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं\nमातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं \nआसं पुराणात लेकरु होतं\nचालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली \nआन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर\nमातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं \nभांडं घेऊन गेला फुडं\nतिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते सारं घडलं \nआन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर\nमातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं \nमोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं\nअहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघाल तिथं दिसतंया सारं काळं \nआन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर\nमातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/15587", "date_download": "2021-01-20T14:22:35Z", "digest": "sha1:EJKE5L64EAO3PZVNKZ2CDMSBZCZAJBGV", "length": 10290, "nlines": 101, "source_domain": "dhanlabh.in", "title": "विप्रोकडूनही ‘बायबॅक’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल ���ँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी ‘टीसीएस’च्या पाठोपाठ विप्रोनेही मंगळवारी भागधारकांना खूश करणारी ९,५०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) योजना जाहीर केली. या योजनेतून भागधारकांच्या हाती असलेले २३.७५ कोटी समभागांची प्रत्येकी ४०० रुपये किमतीला पुनर्खरदी केली जाणार आहे.\nकंपनीच्या मिळकतीतून भागधारकांना निरंतर लाभ मिळवून देण्याच्या तत्त्वाला अनुसरून समभाग पुनर्खरेदीची ही घोषणा असल्याचे विप्रोचे मुख्य वित्तीय अधिकारी जतीन दलाल यांनी मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या बिगर लेखापरीक्षित वित्तीय कामगिरीही संचालक मंडळाने विचारात घेतली. या सहामाहीत कंपनीचा नक्त रोकड प्रवाह हा निव्वळ उत्पन्नाच्या १६०.७ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nविप्रोकडून निर्धारित ४०० रुपये ही पुनर्खरेदी किंमत, मंगळवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारात विप्रोच्या ३७५.५० रुपये या बंद भावाच्या तुलनेत ६.४ टक्के अधिमूल्य प्रदान करणारी आहे. आठवडाभरापूर्वी टीसीएसने प्रति समभाग ३,००० रुपये किमतीला १६,००० कोटी रुपयांची पुनर्खरेदी योजना जाहीर केली असून, गत चार वर्षांतील त्या कंपनीची ही या प्रकारची तिसरी योजना आहे. तर विप्रोनेही २०१९ सालात १०,५०० कोटी रुपये, २०१७ मध्ये ११,००० कोटी रुपये तर २०१६ मध्ये २,५०० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदी योजना राबविली आहे.\nचक्रवाढ व्याजमाफी — रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब\nएसबीआय आणणार क्रेडिट कार्ड आयपीओ\nफ्लिपकार्टचा ‘आयपीओ’ चार वर्षांत येणार\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या ���ार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nसन -२०२१ सुरू झाले \nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://morayaprakashan.com/product/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%AB%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0/?add-to-cart=5196", "date_download": "2021-01-20T14:03:20Z", "digest": "sha1:6IFEIIE7AGIVSVGXD7TKWMPMCJ2GB43G", "length": 10576, "nlines": 151, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "शुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल – Moraya Prakashan", "raw_content": "सुविचार आणि सुसंस्कार यांचा प्रसार हाच आमचा विचार\nYou are previewing: शुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल\nशुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल\nविज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nशुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल\nशुक्रतारा या गाण्याला पूर्ण झालेली ५५ वर्षे, आजवर देशविदेशात मिळून ‘ शुक्रतारा ‘ या कार्यक्रमाचे २६०० प्रयोग\nशुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल quantity\nशुक्रतारा या गाण्याला पूर्ण झालेली ५५ वर्षे, आजवर देशविदेशात मिळून ‘ शुक्रतारा ‘ या कार्यक्रमाचे २६०० प्रयोग , अतुल अरुण दाते यांनी या कार्यक्रमाचे केलेले आयोजन आणि अरुणजी दाते यांचे ८३ व्या वर्षात पदार्पण ,या निमित्ताने मोरया प्रकाशनने या मराठी भावसंगीतातील अढळ असणाऱ्या ‘ शुक्रताऱ्याचा ‘ सुरेल असा जीवनप्रवास मराठी रसिक वाचकांसमोर नव्या स्वरुपात प्रकाशित केला आहे .मराठी भावसंगीतातील ‘ शुक्रतारा ‘ असणारे ज्येष्ठ गायक श्री. अरुणजी दाते यांनी आपला ५५ वर्षांचा गायन प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. गायन क्���ेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील सांगीतिक पार्श्वभूमी , सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांचा, साहित्यिकांचा लाभलेला सहवास , आईवडिलांची कलासक्त ,सकारात्मक आणि माणूस जपण्याची शिकवण यासर्वांमुळे ते एक कलाकार व व्यक्ती म्हणून कसे घडत गेले , याचे फार सुंदर चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे, यातून १९३४ नंतर ते १९९५ पर्यंतच्या कालावधीत प्रथम इंदौर ,मग मुंबई, ग्वाल्हेर येथील मराठी माणूस आणि संस्कृती यांचेही थोडेफार वर्णन येते. मराठी संगीत क्षेत्रात त्यावेळेस पासून सुप्रसिद्ध अशा अनेक गायक ,संगीतकार, वादक ,निवेदक आणि राजकीय व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींशी असलेला त्यांचा निकटचा स्नेह , त्यांच्या आठवणी अरुणजी दाते यांनी मनमोकळेपणाने वाचकांसमोर मांडल्या आहेत . गायनाच्या कार्यक्रमांच्या दौऱ्यांमध्ये देश विदेशात स्थायिक झालेली मराठी माणसे, त्यांचा मराठी भावगीतांना मिळालेला उत्तम प्रतिसाद , अनुभव हेही वाचकाला एका कलाकारच्या आयुष्याची सफर घडवून आणतात . कलाक्षेत्रात आवश्यक असणारी शिस्तबद्धता, नियोजन, सहकलाकारांविषयीचा आदर , आपुलकी ,मैत्री, स्पर्धेची ईर्ष्या न बाळगता कलेची केलेली सच्ची साधना ,या गोष्टी आजकालच्या कलाकारांनी यातून आत्मसात कराव्यात अशा आहेत . या लेखनाला आदरणीय पु.ल.देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे . या सर्वांचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांनी केले आहे. अरुणजींच्या जीवनातील अनेक अविस्मरणीय क्षणांची उपलब्ध असलेली रंगीत छायाचित्रेही यात समाविष्ट केली आहेत . पुस्तकाच्या दुसऱ्या भागात अरुणजींसोबत अनेक वर्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या अनेक व्यक्तींनी, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याबरोबरचे क्षण आपल्या लेखांतून मांडले आहेत. यातून एखादा कलाकार कितीही मोठा झाला तरी किती साधेपणाने ,नम्र व दिलदार वृत्तीने समाजात वावरू शकतो,आपल्या कलेने समाजातील अनेक स्तरांतील लोकांना आपलेसे करून आनंद देऊ शकतो, हे समजून घेता येते. या भागाचे शब्दांकन सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले आणि श्रीधर पाठक यांनी केले आहे .\nदीनांची माउली संत ज्ञानेश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-zp-jalna-recruitment-11954/", "date_download": "2021-01-20T14:07:31Z", "digest": "sha1:DEWNBMDMTLKQX424O5PBJSO7E47CORCN", "length": 12257, "nlines": 118, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - ज��लना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२८ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२८ जागा\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३२८ जागा\nजालना जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदवी/ पदविका किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदाच्या १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या ११ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या १०९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या १३५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाची २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nविस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ लेखाधिकारी पदाची २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून\nपदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ यांत्रिकी पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nहिंगोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५० जागा\nकोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५२ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा रा���्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/find-out-whats-happening-in-2021/", "date_download": "2021-01-20T13:14:14Z", "digest": "sha1:TL76MRRMXLVCR6JOEEWLWAAFY6ELOT5D", "length": 6401, "nlines": 52, "source_domain": "patiljee.in", "title": "जाणून घ्या २०२१ मधे घडणाऱ्या काही घडामोडी – Patiljee", "raw_content": "\nजाणून घ्या २०२१ मधे घडणाऱ्या काही घडामोडी\nजसे २०२० मधे खूप गोष्टी घडल्या, काही चांगल्या काही वाईट. काहींचा फायदा झाला तर काही लोकांचे खूप मोठे नुकसान. २०२० मधे देखिल खूप अशा घडामोडी झाल्या ज्या सकारात्मक होत्या, कुठेतरी आशेचा किरण दाखवून गेल्या.\nमात्र २०२१ ची सुरुवात आपण चांगल्या बातम्यांनी आणि सकारात्मकतेने करू. या ज्या काही घडामोडी आहेत त्या खरच सामान्य जनतेसाठी आणि देशासाठी फायदेशीर आहेत की ते फक्त एक मृगजळ आहे हे आपल्याला लवकरच कळेल.\nटेसला ही एक अमेरिकेची कंपनी आहे जी विद्युत वाहनांसाठी ओळखली जाते. ही कंपनी २०२१ मधे भारतात प्रवेश करणार आहे आणि कदाचित टेसला या कंपनीचे उत्पादन देखिल भारतातच होईल. उत्पादनाबाबत अजून काही ठाम माहीती समोर आली नाही.\nसगळ्यात महत्वाची बातमी आहे, कोरोणाच्या लसीसंबंधीची. भारतामधे सिरम इन्स्टिट्यूट ने कॉरोनाच्या लसीचे ४० ते ५० दशलक्ष इतके डोस आधीच तयार करून ठेवले आहेत. मात्र या लसींचे वाटप टप्पा टप्प्याने करण्यात येणार आहे.\nअदानी पोर्ट्स भारतातील सर्वात मोठे खाजगी मल्टी-पोर्ट ऑपरेटर आहे, अदानी पोर्ट्स हे अदानी ग्रुप्स चा एक भाग आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही दुसरी अशी कंपनी आहे जी एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहचली आहे. आणि पहिली कंपनी आहे मुकेश अंबानी यांची.\nयाबाबतचे तुमचे मत काय आहे, हा फक्त गुजराती व्यावसायिक दृष्टिकोनाचा परिणाम आहे की, अनुकूल राजकीय संबंधांचा यामागे काही हात आहे. हे सगळे देखिल कधी ना कधी समोर येईलच. पण तोपर्यंत आपला दृष्टिकोन आपण सकारात्मकच ठेऊ.\nPrevious Articleदन दनुन हसवणारा अभिनेता म्हणजेच प्रसाद खांडेकर यांच्या बद्द�� जाणून घेऊयाNext Articleश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/05/ram-gopal-varma-and-sona-mohapatra-from-the-women-standing-outside-the-liquor-store/", "date_download": "2021-01-20T13:55:45Z", "digest": "sha1:OF4FCWSGL6WPGEVF2HXQFUDFFWOYWBRY", "length": 7078, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या महिलांवरुन राम गोपाल वर्मा आणि सोना मोहपात्रामध्ये जुंपली - Majha Paper", "raw_content": "\nदारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या महिलांवरुन राम गोपाल वर्मा आणि सोना मोहपात्रामध्ये जुंपली\nकोरोना, मनोरंजन, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, दारु विक्री, रामगोपाल वर्मां, सोना मोहपात्रा / May 5, 2020 May 5, 2020\nआपल्या वादग्रस्त पण बेधडक वक्तव्यामुळे दिग्दर्शक-निर्माते रामगोपाल वर्मा हे ओळखले जातात. त्यांनी एखाद्या गोष्टीवर मत मांडले आणि त्यावरुन वाद झाला नाही, असे क्वचितच घडते. त्याचप्रमाणे सध्या त्यांचे एक ट्विट भलेतच चर्चेत आहे. केंद्र सरकारने देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी दिली आणि तळीरामांच्या देशभरातील दारूच्या दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगाच लागल्या. यावर आता रामगोपाल वर्मा काही बोलणार नाही, असे होऊच शकत नाही. पण त्यांनी यावर निरीक्षण नोंदवताना त्यांचे नेमके लक्ष दारूच्या दुकानांबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांकडे गेले. त्यांनी दारूच्या दु��ानापुढे महिलांची रांग पाहून एक ट्विट केले आणि त्यांच्या या ट्विटमुळे गायिका सोना मोहपात्रा चांगलीच वैतागली आहे.\nरामगोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये दारूच्या दुकानाबाहेर असलेल्या रांगेत कोण उभे आहे, ते एकदा पाहा, आणि त्याच नंतर दारू पिणा-या पुरूषांबद्दल गळे काढतात…, असे म्हटले आहे.\nबॉलिवूडची गायिका सोना मोहपात्रा हिला राम गोपाल वर्मांचे हे म्हणने खटकले आणि तिने राम गोपाल यांच्यावर आपला राग व्यक्त केला. सोना मोहपात्राने आपल्या ट्विटमध्ये, राम गोपाल वर्मा तुम्हाला देखील एका लाईनमध्ये उभे होण्याची गरज आहे. तुम्हाला जिथे खरे शिक्षण मिळेल. पुरूषांप्रमाणे महिलांना देखील दारु खरेदीचा अधिकार आहे. पण हो, कुणालाही दारु पिऊन हिंसा करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/18/the-number-of-corona-victims-in-the-country-is-on-the-threshold-of-one-lakh/", "date_download": "2021-01-20T13:58:03Z", "digest": "sha1:OTCXBRT7J7GJPEOAROUNEU6SWRP5JPDG", "length": 7194, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर - Majha Paper", "raw_content": "\nदेशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा / May 18, 2020 May 18, 2020\nनवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली असून त्यानुसार आजपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. पण देशातील कोरोना बाधितांची संख्या लॉकडाऊननंतरही वाढत आहे. मागील 24 तासांत देशात नवे 5242 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसात आतापर्यंतचे आढळून आलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 96 हजार 169 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आजपर्यंत 3029 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 36 हजार 824 लोकांनी जीवघेण्या कोरोनावर मात केली आहे. दरम्यान देशातील कोरोना बाधितांचा आकडा 96 हजाराच्या पार झाला आहे.\nदरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर मागील तीन दिवसांमध्ये 13.6 दिवसांवर आला आहे. तर मागील 14 दिवसांत हा दर 11.5 वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन 3.1 टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर 37.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.\n106 दिवसांमध्ये देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांवर पोहोचली आहे. तर या संख्येजवळ पोहोचण्यासाठी ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला 44 ते 66 दिवस लागले होते. आठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेच, अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालय, मिझोरम, पद्दुचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_662.html", "date_download": "2021-01-20T12:06:56Z", "digest": "sha1:SZJPNBSFWER2FPQNB2ENC4L3NX54PSES", "length": 20003, "nlines": 237, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nसातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nगजबलेल्या परिसरात जुगाराचे अड्डे चालत असल्याने परिसरात अस्थिरतेचे वातावरण सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिस...\nगजबलेल्या परिसरात जुगाराचे अड्डे चालत असल्याने परिसरात अस्थिरतेचे वातावरण\nसातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिसरात भरलेला जुगार अड्डा सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने उध्दवस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण 3 लाख 16 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा शहरातील पोवई नाका या नेहमी गजबलेल्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालविले जात असल्याने या परिसरातील रहिवाशी तसेच व्यावसायिकांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गैरप्रकारांना पोलिसांनी तात्काळ आळा घालून लोकांना भयमुक्त करावे, अशी मागणी होवू लागली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार, दि. 1 रोजी साडेसात वाजता सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील सातारा कॅफे व दुध डेअरी परिसरात जुगार अड्डा भरला असल्याची माहिती सातारा उपविभागीय कार्यालयातील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून टनास्थळी छापा टाकला. छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहताच संशयितांची पळापळ झाली. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पाहणी केली असता तेथे जुगार सुरु असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांचा छापा पडल्यानंतर परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी संतोष दिलीप मतकर (वय 32, रा. मंगळवार पेठ), अक्षय वाघमारे (24, रा. जगतापवाडी, शाहूनगर), अमर चंद्रकांत जाधव (32, रा. शाहूपुरी), सुमित परशुराम बनसोडे (22, रा. म्हसवे, ता. सातारा), अक्षय नंदू जाधव (23, रा. करंजे पेठ), अक्षय संजय जाधव (25, रा. रविवार पेठ), फिरोज युनुस पठाण (50, रा. सदरबझार), सुभाष वसंत मोरे (45, रा. बेबलेवाडी ता. सातारा), जीवन कृष्ण काळे (42, रा. करंजे पेठ) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे रोख रक्कम, मोबाईल. दुचाकी, रिक्षा असा तब्बल 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाण्यासमोर लावला. संशयितांविरुध्द जुगारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भिमराव यादव, इनायतुल्ला मुल्ला, मुस्तफा शेख, संतोष देेशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकालवडे येथे निवडणूकीच्या निकालानंतर दोन गटात राडा\nपरस्पर विरोधी तक्रारी; 18 जणांविरुध्द गुन्हा दाखल विशाल पाटील / कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील कालवडे येथे नि वडणूक निकालानंतर दोन गटात ...\nधनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न; \"मी माघार घेते\"\nमुंबई : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर, सदर आरोप करणार्‍या महिलेकडून...\nओगलेवाडी येथे पोलिसांसह होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण\nमद्यधुंद अवस्थेतील चौघे ताब्यात; न्यायालयापर्यंत पायी कराड / प्रतिनिधी (विशाल पाटील) ः मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलिसांसह व होमगार्...\n30 वर्षानंतर बनवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर\nपालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला धक्का विशाल पाटील / कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचारांच...\nकराड दक्षिणेत भाजपाची सरशी तर उत्तरेत पालकमंत्र्यांना झटका\nतांबवे, नांदगाव, कालवडे, खोडशी, पार्ले, बनवडी, पाल, चोरे, विशाल पाटील/ कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nलोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nसातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/07/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2021-01-20T14:02:34Z", "digest": "sha1:MMAFXKDNS4LIEM5MEIA7OMNLYK4AKIIF", "length": 7256, "nlines": 57, "source_domain": "www.royalchef.info", "title": "लसणाचे औषधी गुणधर्म", "raw_content": "\nलसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात.\nलसूण हा तिखट, सूज, पक्षघात, संधीवात, हृदयरोग व फुफुसाच्या आजारावर खूप गुणकारी आहे. लसुणाच्या सेवनाने रक्तातील घट्ट पणा दूर होतो. तसेच लसुणाच्या सेवनाने आवाजत सुधारणा होते. व दंतरोग दूर होतो.\nलसुणामध्ये कॅल्शियम, पोटँशीयम, फाँस्फरस, तसेच जीवनसत्व, “बी”, “सी” आहे. तसेच लसणामध्ये असलेले Antiseptic गुण आहे त्यामुळे Bacteria चे जंतू नष्ट करण्यास मद्त करते. थंडीमध्ये लसूण सेवन केल्याने शरीर बलवान व निरोगी होते. लसणामध्ये असणारे सल्फाईड द्रव्य त्वचा, फुफुसे व मूत्रपिंडाद्वारे बाहेर निघून जाते. लसूण हा पौस्टिक गरम आहे. जुलाबात गुणकारी आहे. स्त्रियाना लसूण हा खूप गुणकारी आहे.\nलसुणामध्ये फुप्फुसाचा क्षय, गंडमाळ, व जखमेवर खूप गुणकारी आहे.तसेच ते एक जंतुनाशक आहे. जे नियमित लसणाचे सेवन करतात त्यांना क्वचितच क्षय रोग होतो. डांग्या खोकलावर लसूण गुणकारी आहे. लसणाच्या सेवनाने श्वासनळीत भरलेला कफ मोकळा होऊन बाहेर पडतो व कफातील जंतू पण नष्ट होतात. लसुनाच्या च्या सेवनाने मूत्रपिंडाना उतेजन मिळते लघवीचे प्रमाण वाढते.\nटीप : लसूण व दुध बरोबर किंवा एकाच वेळेस घेवू नये. कारण की लसूण व दुध हा विरुद्ध आहार आहे.\nलसूण हा उष्ण आहे त्यामुळे थंडी मध्ये त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात व त्याचे सेवन करी करावे कारण त्यामुळे पिक्त होऊ शकते. व शरीरावर छोटी-छोटी गळवे होऊ शकतात.\nलसूण, मीठ, कोथंबीर, बेदाणा व साखर घालून चटणी बनवली असता व तिचं सेवन केले असता अरुची दूर होवून अन्न पचण्यास मदत होते.\nउडदाच्या वड्यात लसूण घालून वडे तळून खाल्याने लकवा बरा होतो असे म्हणतात.\nलसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे व मीठ मिक्स करून त्याची चटणी सेवन केल्याने वाढलेल्या रक्त दाबाचे प्रमाण कमी होते.\nलसूण, ओला नारळ, मीठ, लाल मिरची पावडर व लिंबू घालून बनवलेला चटणी खूप छान लागते.\nअसा आहे लसूण गुणकारी त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला खूप फायदा होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8596", "date_download": "2021-01-20T13:43:43Z", "digest": "sha1:SB7IIOTVG2GB2GKKBNOLSSPXBGHARHW6", "length": 11348, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पंचायत समिती जिवती येथे स्व इंदिरा गांधी यांना अभिवादन | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर पंचायत समिती जिवती येथे स्व इंदिरा गांधी यांना अभिवादन\nपंचायत समिती जिवती येथे स्व इंदिरा गांधी यांना अभिवादन\nराजुरा (ता.प्र) :– आज दिनांक १९/११/२०२० रोज गुरूवारला पंचायत समिती जिवती येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न प्रियदर्शिनी श्रीमंती इंदिराजी गांधी यांना आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले. सर्वांनी एकतेची शपथ घेतली. यानंतर पंचायत समिती जिवती येथे आढावा बैठक घेण्यात आली.\nया प्रसंगी पंचायत समिती सभापती अंजनाताई पवार, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी गणपतराव आडे, आदिवासी जेष्ट नेते श्री शामरावपाटील कोटनाके, श्री सुग्रीव गोतावळे माजी प स सदस्य, श्री अशफाक शेख उपनगराध्यक्ष, दत्ता तोगरे, भिमराव पवार, शंकरराव कांबळे, आरिफ भाई, रामु चव्हाण, रोहिदास आडे, साहेबराव नाईक, विलास पवार, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.\nPrevious articleवाघाच्या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार..\nNext articleचंद्रपूर येथे Adv.अभिजित वंजारी यांची प्रचार सभा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\n जेएनयू मध्ये पीएचडी केलेले आणि मुंबई हायकोर्टात वकील असलेले व्यक्ती झाले ग्रामपंचायत सदस्य…\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दी��्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9487", "date_download": "2021-01-20T12:54:49Z", "digest": "sha1:2JEVJTPY622VTVV5JZMUS3ENIC7BZHIC", "length": 11592, "nlines": 198, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गोंडपिपरीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत…! | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी गोंडपिपरीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत…\nगोंडपिपरीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत…\nगोंडपिपरी (सुनील डोंगरे )-कार्यकारी संपादक –\nगोंडपीपरी हाय वे सडकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .मात्र सडकेवर गतिरोधक दिसत नाहीत .यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने दिसेल त्या वाटेने वाहने दमटत असल्याने अपघात घडताहेत .वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे .\nचंद्रपूर -आलापल्ली हा मार्ग हाय वे झाला आहे .नूतन सडकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .ही फोर लेन सडक आहे .अगदी चकचकीत सडक तयार झाली आहे .तथापि सध्या कुठेही गतिरोधक बसवण्यात आलेले दिसत नाहीत .\nजुना बस स्टॅन्ड ,नवीन बस स्टॅन्ड ,जनता हायस्कूल पंचायत समिती याकडील सडकेवर गतिरोधकांची नितांत गरज आहे .\nगतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने पळताना दिसतात .जुना बस स्टॅन्ड परिसर गजबजलेला परिसर आहे .मुख्य बाजारपेठ याच ठिकाणी आहे .इथली वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे .इथे वाहतुकीला कुठलीही शिस्त नाही ..छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत .\nइथे वाहतूक पोलिसांची ड्युटी लावणे अत्यंत गरजेचे आहे .\nPrevious articleभावाच्या हत्या प्रकरणातील आरोपींने जिल्हा कारागृहात घेतला गळफास…\nNext articleगोंडपिपरीत दारूचा सुळसुळाट…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/if-you-dont-have-face-mask-you-need-hundred-rupees-your-pocket-65238", "date_download": "2021-01-20T12:52:56Z", "digest": "sha1:ED7KGYVQKA7XSQ4FEUMMYT6PYVJVM3HE", "length": 17892, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच ! - If you don't have a face mask, you need a hundred rupees in your pocket! | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम���यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच \nतोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच \nतोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच \nबुधवार, 11 नोव्हेंबर 2020\nमास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणाऱ्यांवर आता पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे.\nनगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलिसांना दिला आहे. तसा आदेश डॉ. भोसले यांनी काढला आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडणे, मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून शंभर रुपये दंड वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nकोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणीही शासकीय नियमांचे पालन करीत नाही. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणाऱ्यांवर आता पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे.\nसध्या दीपावलीच्या खरेदीसाठी नगर शहरात व प्रत्येक तालुका पातळीवर मोठी गर्दी होत आहे. सरकारने कितीही कठोर नियम केले, तरीही नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली होताना दिसते. सध्या नगरचा कापडबाजार गर्दीने खच्चून भरत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रस्त्यातवर तंबाखू खाऊन थुंकणारे कमी नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना अधिक फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nगेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रोज दीडशे रुग्ण सापडू लागले होते. ते आता अडीचशेच्या दरम्यान जाऊ लागले आहेत. हळूहळू कोरोना वाढतो आहे. नगर तालुक्यातील अकोळनेरमध्ये तर एकाच दिवशी 44 रुग्ण आढळून आले होते. संगमनेर शहरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कमी होणारे रुग्णांचा आकडा काही दिवस दोनशेच्या दरम्यान स्थिर होता. आता मात्र तो वाढू लागला आहे. त्यामुळे नगरकरांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.\nयाबाबत अधिक कठोर होत जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी पोलिसांना अधिकार दिले असून, कोणीही विनामास्कचा आढळल्यास त्याच्याकडून लगेचच शंभर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दहा रुपयांचे मास्क तोंडाला लावलेले केव्हाही बरे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.\nअसे असले, तरीही कोरोनामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोना वाढणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपापली काळजी घेतली, तरी कोरोनाला ब्रेक बसेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत गर्दीच्या काळात शासनाने घालवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न..प्रेमवीर पोलिस निलंबित..\nपिंपरी : एका पोलिसाने पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलिस ठाण्यात ही घटना घडली....\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nनऊ महिने फरार ग्रामविकासचा निलंबित सचिव अखेर पोलिसांच्या जाळ्यात\nपाटण : पिस्तुल रोखुन जीवे मारण्याची धमकी देणारा व गुन्हा नोंद झाल्यानंतर गेली नऊ महिने फरार असलेला दिवशी बुद्रुक (ता.पाटण) येथील रहिवाशी व...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nजिवावर खेळून आमदार जोरगेवारांनी पकडली अवैध दारू, १ कोटीचा माल जप्त\nचंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी आहे. दारूबंदी उठवावी की नाही, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण अवैध धंदे करणाऱ्यांना याचा काही फरक पडत नाही....\nबुधवार, 20 जानेवारी 2021\n भाजपला निवडणुकीचे वेध, सादर करणार करवाढ नसलेलेले बजेट\nपिंपरी : पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीचे वेध पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला आतापासूनच लागले आहे. त्याची तयारी म्हणून नुकतीच (ता.१६)...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\n'टॉप टेन' गुन्हेगारांवर मोक्कातंर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई\nसातारा : जिल्हाच्या कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या 'टॉप टेन' गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nमुंडे प्रकरणाला नवीन वळण : रेणू शर्माविरोधात भाजपच्य�� माजी आमदाराची पोलिसांकडे धाव\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nवाळू तस्कर व महसुल-पोलीस प्रशासनाच्या मिलीभगत विरोधात भाजप आमदाराचे उपोषण\nगेवराई ः तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nग्रेड सेपरेटरप्रश्नी शंभूराज देसाईंकडून उदयनराजेंची पाठराखण...\nसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. ना पोलिस खात्याकडे, ना गृह...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nशिंदवणेत राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब महाडीक गटाची हॅट्‌ट्रीक\nउरुळी कांचन (जि. पुणे) : पूर्व हवेलीमधील बहुचर्चित ग्रामपंचायतीची सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात माजी सरपंच अण्णासाहेब महाडीक यांना यश आले आहे....\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nअर्णव गोस्वामींना बालाकोट, पुलवामाबद्दल पूर्वकल्पना कशी\nनाशिक : रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बालाकोट अन्‌ पुलवामा या संवेदनशील विषयांची माहिती कशी होती, याची चौकशी केली जाणार आहे....\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nअंगावर गुलाल दिसेल त्याला पोलिसांनी चोपले\nराहुरी : ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणाऱ्यांना पोलिसांनी अडविले; पण कोणीच...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nधनंजय मुंडे प्रकरणावर अजितदादा पहिल्यांदाच बोलले...\nमाळेगाव (जि. पुणे) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nपोलिस नगर कोरोना corona दिवाळी संगमनेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.in/calculate-yearly-salary-at-one-click/", "date_download": "2021-01-20T13:20:27Z", "digest": "sha1:YGK45UUAAFUAIJBBDDZDLFU6VPMMYO6G", "length": 5549, "nlines": 80, "source_domain": "eschool4u.in", "title": "वार्षिक पगार शोधा एका क्लिकवर. | E-school", "raw_content": "\nवार्षिक पगार शोधा एका क्लिकवर.\nदिलेल्या टेबल मध्ये विचारलेल्या घटकाची योग्य माहिती भरल्यास आपणास आपल्या वार्षिक पगाराची ठोकळ माहिती मिळू शकेल. यामध्ये गणन केलेल्या रक्कमा या सर्व साधारण पणे अंदाजे आहेत. आपण येथे योग्य माहिती भरल्यास आपणास आपला अंदाजे पगार शोधता येईल.\nआपण येथे शोधलेला वार्षिक पगार आपल्या आयकर विवरण साठी वापरू शकता.\nफक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.\nआपला आयकर आपणच शोधुया\nपद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) गणक\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम\n३९.गोष्टीतील गणित | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३८.पाढे तयार करूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on १४.बेरीज – बिनहातच्याची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on २२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २३.रमाबाई भिमराव आंबेडकर | इ. तिसरी | मराठी Quiz |\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १४. खजिनाशोध | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nनिकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी\nशालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह ) ₹0.00\nसध्या आम्ही आमच्या अनेक उपक्रमास आपला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामधून तुम्हाला विविध प्रकारचे तंत्रज्ञान युक्त घटक उपलब्ध करून देत आहोत. सदर वेबसाईट मधील घटक आम्ही या क्षेत्रातील जाणकार व उपक्रमशील शिक्षक यांच्या मार्गदर्शन मधून बनवीत आहोत. सर्वसाधारण विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना मोफत किंवा कमी खर्चात ई साहित्य मिळावे. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व समस्या येथून पूर्ण व्हाव्यात असा या वेबसाईट बनविण्याचा उद्देश्य आहे.\nerror: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/women-and-child-welfare-planning/", "date_download": "2021-01-20T13:55:34Z", "digest": "sha1:VK6OJR7DKYGPFTSNM7JIS4JWPQJ6P77Y", "length": 8158, "nlines": 165, "source_domain": "krushisamrat.com", "title": "महिला व बालकल्याण योजना | Krushi Samrat", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण योजना\nअ) महिला व बालकल्याण :-\nग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण\nमहिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना\nमिळण्यासाठी 3 हजार रुपये अनुदान देण्यात येते.\nग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविण्यासाठीही अनुदान देण्यात येते.\nग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविण्यात येतात.\nइयत्ता.7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देण्यात येते.\n(चड-उखढ पुर्ण करणार्‍या मुलीना 3500 रु. लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल)\nब) समाजकल्याण विभाग :-\n( मागासवर्गीयांसाठी – जातीचा दाखला आवश्यक)\nयशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणार्‍या लाभार्थींना (रु.1,00,000/-तीन टप्यांमध्ये).\nपिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे.\nपशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे.\nमागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nखरीप हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना\nडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/page/27/", "date_download": "2021-01-20T12:50:34Z", "digest": "sha1:W3RXQP7MAYMQRDTKR4IFX6PBPJLHGVAJ", "length": 13106, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आपलं घरदार Archives - Page 27 of 75 - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nआग्र्याच्या ताजमहालचा वापर मराठयांनी घोड्याचा पागा म्हणून केला होता.\nगेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य…\nइलेक्शन दिल्ली दरबार माहितीच्या अधिकारात\nडॉ. कलाम आले न् वैतागवाडीचा वैताग कायमचा गेला….\nगोष्ट आहे 15 ऑक्टोंबर 2005 मधील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस होता. मात्र कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये न पडता ते रमले होते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडीमध्ये. हा सगळा आदिवासी पाडा. त्यावेळी इन-मिन 350 लोकवस्तीच…\nभारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मात्याला आत्महत्या करावी लागली होती.\n१९ जून १९८१. दुपारची वेळ. कलकत्ता येथील सदर्न अव्हेन्यू मधील एका बिल्डींग. तिथल्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फॅनला लटकणारा एक ५० वर्षाच्या व्यक्तीचा देह सापडला. जवळच चिठ्ठी लिहून ठेवलेली होती, \"I can't wait everyday for a heart attack…\nपोरं १८ व्या वर्षी कॉलेजला जातात त्या वयात पतंगरावांनी विद्यापीठ काढलं\nभारती विद्यापीठ आणि पतंगराव कदम यांच्याबद्दल बरीच टोकाची मतं असतील. म्हणजे संस्थेत डोनेशन भरून ॲडमिशन होतं असं म्हणणारे असतील किंवा आवश्यक त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाहीत म्हणून आरोप करणारे असतील. दूसरीकडं पतंगराव कदम म्हणजे राजकारण ते ही…\nबाकीचे चर्चा करत राहिले, कोल्हापूरकरांनी सियाचीनमध्ये जवानांसाठी हॉस्पिटल उभारलं\nगोष्ट आहे १९९९ सालची. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी अमन की आशाच्या गप्पा मारणाऱ्या पाक���स्तानने दगलबाजी केली आणि काश्मीरमध्ये कारगिल हद्दीत घुसखोरी करून युद्ध पेटवले. हा हल्ला आपल्या साठी अनपेक्षित होता. पण भारतीय सेनादलाने…\nमुंबईच्या चाळीत स्वप्न बघत मोठ्या झालेल्या माणसाने जगातील सर्वात उंच हॉटेल बांधलं\nमुंबईमध्ये वरळी मधली एक सर्वसामान्य चाळ. विचार करायला देखील वेळ नसणाऱ्या मिडलक्लास चाकरमानी लोकांच जग. गल्लीतली एखादी क्रिकेट मॅच, दिवाळी गणपती एकत्र साजरे करणे, दही हंडीचा जल्लोष अशा छोट्या छोट्या गोष्टीत भरमसाठ आनंद गोळा करायचा इतपत…\nरँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.\nसध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे. असेच महाभयंकर संकट…\nमारामारीचं निमित्त झालं आणि सातारच्या छत्रपती घराण्याची राजकारणात एन्ट्री झाली.\nसातारच राजकारण छत्रपती घराण्याभोवती फिरत. इथे फाईट कोणाच्यात असली तर ती उदयन महाराज आणि शिवेंद्रराजे या दोघा भावांच्या कार्यकर्त्यांमध्येच असते. दोन्ही बाजू तुल्यबळ. मागच्या वर्षी दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पण उदयन महाराजांचा…\nअत्रे होते म्हणूनच जॉर्ज सारखा नवखा माणूस स.का. पाटलांना हरवू शकला\nगोष्ट १९६७ सालची. देशातल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीची. मुंबईत ज्यांना हरवणं शक्य नाही अशी ओळख असणारे स.का. पाटील. सलग तीन वेळा निवडुन आले होते. त्यांना निवडणुकीत हरवणं हे कोणालाही अशक्य वाटत होतं. आणि याच निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जाॅर्ज…\nया विजयानंतर शिवरायांच्या साम्राज्याची सीमा दक्षिणेच्या सागरतटापर्यंत पोहचली.\nस्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करायचा हे स्वप्न महाराजांनी पूर्वी पासून पाहिलेलं होत. महाराजांचे पिताजी शहाजी महाराज यांची बंगळूरला जहागीर होती. शिवरायांनी बालपणीचा काही काळ तिथे घालवला होता. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ही जहागीर सांभाळत…\nताई तेलीणीने पेशव्यांना हाणला सोटा : किल्ले वासोट्याची कहाणी\nसातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अजिंक्य किल्ला म्हणजे वासोटा. कोयना नदीच्या खोऱ्यात निबिड जंगलात असलेला हा किल्ला इतका ��ुर्गम आहे की शिवकाळात याचा वापर कैद्यांना ठेवायचा तुरुंग म्हणून केला जाई. पूर्वेला घनदाट अरण्य आणि…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/sexuality-education/", "date_download": "2021-01-20T12:13:23Z", "digest": "sha1:AJNUEOWQ5N5YUFKSAXXDQN56C5ZAZSQZ", "length": 26820, "nlines": 172, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nलैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे\nलैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे\nसाभार – डॉ. मोहन देस, पालकनीती (सप्टेंबर-ऑक्टोबर 2009)\nलैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय…\nलैंगिकता म्हणजे काय हे समजण्यासाठी लैंगिकतेबद्दल शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण लैंगिकता शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय हा प्रश्न राहतोच. डॉ. मोहन देशपांडे यांनी त्यांचे हे काही विचार मांडले आहेत. लैंगिकता शिक्षणाची विभागणी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये केली गेली आहे… त्याविषयी\n1) प्रजनन विज्ञानात्मक भाग\nयामधे प्रामुख्यानं प्रजनन व त्या संदर्भातील वैज्ञानिक तथ्ये सांगितली जातात. प्रजननाविषयीची संपूर्ण वैज्ञानिक माहिती, पौगंडावस्था, हार्मोन्स, शारीर-मानसिक बदल, आरोग्य, मासिक पाळी, स्वच्छता, एच्.आय्.व्ही. लिंग सांसर्गिक आजार इत्यादि विषय यात येतात. या भागामधे अर्थातच मुख्यत… वैद्यकीय माहितीवर भर दिला जातो. एकूण लैंगिक शिक्षणातून या भागाला अगदी वेचून वेगळं काढण्याची परंपरा तशी जुनी आहे. (काही तज्ज्ञांच्या मते फार पूर्वी भारतीय संस्कृतीमधे दिलं जाणारं लैंगिकता शिक्षण अनेकस्पर्शी होतं आणि ते मोकळेपणानं दिलं जायचं. त्यात त्या काळात उपलब्ध असलेल्या विज्ञानाचा भागही असायचा) बहुधा अलीकडे विज्ञानाचं श्रेष्ठत्व जेव्हा सिद्ध होऊ लागलं तेव्हा याचं वेगळेपणही सिद्�� झालं असावं. पण हा भाग वेगळा करून पाहण्याची आणखीही एक रीत म. गांधींनी सांगितली होती. त्यांनी केवळ प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवण्याची शिफारस केली होती. बाकीच्या वेळी ब्रह्मचर्याचा अवलंब करावा असं सांगितलं. एका अर्थानं लैंगिकतेला संपूर्णत नाकारण्याचीच ही भूमिका आहे.\nयाला काही लोक शरीररंजन असंही म्हणतात. पण फक्त शरीराचं रंजन कसं होणार यासाठी मनाचीही नितांत गरज असते. याचं स्वरूप मुख्यत… रंजनात्मक, स्वप्नाळू आणि अनेकदा सवंग (Titillating) असतं. लैंगिकतेच्या एकूणच मानुष संवादाच्या अभावामुळे या क्षेत्राची विशेष चलती आहे. रंजनच करायचं (आणि टी.आर.पी. वाढवायचा यासाठी मनाचीही नितांत गरज असते. याचं स्वरूप मुख्यत… रंजनात्मक, स्वप्नाळू आणि अनेकदा सवंग (Titillating) असतं. लैंगिकतेच्या एकूणच मानुष संवादाच्या अभावामुळे या क्षेत्राची विशेष चलती आहे. रंजनच करायचं (आणि टी.आर.पी. वाढवायचा ) म्हटल्यावर प्रचलित रूढ विचारांना धक्का देणं, मुळातून विचार करायला लावणं मूलभूत प्रश्र्न विचारणं वगैरे गोष्टी या क्षेत्राला सहसा परवडत नाहीत. म्हणून या भागामधे पुरुषप्रधानता, पुरुषी आक्रमकता, लैंगिक हिंसा, बाईचं उपभोग्य स्थान, प्रचलित स्त्री-पुरुष देहाच्या सौंदर्य कल्पना, सौंदर्य स्पर्धा, पूर्वापार चालत आलेले लैंगिकतेचे भीषण आविष्कार, स्वामित्व, मालकी हक्क, लैंगिक व्यवहारातील “व्यापारी’ वृत्तीचा सहज स्वीकार, व्यसनांचा व व्यसनांमुळे “वाढणाऱ्या’ लैंगिक शक्तीचा पुरस्कार, लैंगिक टॉनिक्सचा प्रचार, स्त्रीच्या लैंगिक आविष्कारांचे दमन किंवा छचोरच दर्शन यांची रेलचेल असते. उपभोग हा या रंजनाचा गाभा असतो. आपल्याला हवं ते लैंगिक समाधान आणि हवं तितकं प्रेमदेखील विकत मिळू शकतं, ते तसं नाही मिळालं, तर थोडंफार दमन करून जबरदस्ती करून मिळवता येतं अशी अंधश्रद्धा या क्षेत्रानं पसरवली आहे. पण हे एकच “शिक्षण क्षेत्र’ असं आहे की जिथं संवादी वातावरण निर्माण होतं (किंवा तसा भास तरी नक्की होतो) मुलामुलींना हे क्षेत्र अतिशय आकर्षक वाटतं. प्रौढांनाही हे क्षेत्र अतिशय आकर्षित करत असतं.\nसृजनशील माणसाचं मन कुमारवयीन मनासारखं असतं असं सार्थपणे म्हटलं जातं. एका अर्थानं खरे कलावंत, साहित्यिक, वैज्ञानिक, संशोधक त्यांच्या कुमारवयाच्या बाहेर आयुष्यभर येतच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. प्���चंड अस्वस्थता, ऊर्जा, स्वप्निल जगणं, वास्तवाचं नीटसं भान नसणं, व्यवहार नीट न सांभाळणं, (काही वेळा ही मंडळी नको तेवढा पै-पैचा हिशेबही करतात) एकलकोंडेपणा, उसळणारा उत्साह, अहंकार (पण कधी नको एवढे नम्र), भविष्यवेधी, बंडखोर, धाडसी, लॅटरल थिंकिंग (जगावेगळा विचार) करणारी, अति प्रेमळ, डोळ्यात सतत कारणाशिवायही अश्रू असणारी अशी असतात. आत्म-पीडन ही देखील त्यांची वृत्ती असू शकते. समाजात मान्य असलेल्या अनेक गोष्टी/विचार यांना मान्य नसतात. यांची लैंगिक अवस्थाही अनेकदा पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांसारखीच असते. संयम, विवेक, बंधने नको असतात.\nकाही कलावंतांना तर कला-निर्मितीच्या वेळी लैंगिक पूर्ततेचा (ऑरगॅझमचा) अनुभव येतो अनेक कुमारवयीन मुलं अतिशय सृजनशील असतात. परंतु अनेकांची सृजनशीलता वयात येण्याआधीच मारून टाकली जाते. पौगंडावस्थेतील लैंगिकतेचा व सृजनात्मकतेचा इतका जवळचा संबंध असतो हे अनेकदा आपण विसरून जातो \nसर्वसाधारणपणे अध्यात्म आणि लैंगिकता यांचं फार सख्य नाही असं मानलं जातं. लैंगिकतेच्या अैहिकतेला प्रखर विरोध हे या क्षेत्राचं वैशिष्ट्य मानलं जातं. परंतु मधुराभक्ती (मीराबाई) आणि आधुनिक काळातले “ओशो’ (रजनीश) यांनी स्त्री-पुरुष नात्याचं विविधरंगी उत्कट दर्शन आपल्याला दिलं आहे. राधा- कृष्णाचं नातंही असंच रंगवून सांगण्याचा विषय आपल्या कवींनी, लेखकांनी मानला. उर्दू गझलमधलं काव्य तितकंच उत्कट आहे, गझलमधे अनेकदा देवाला प्रेयसीचं रूप देऊन काव्यनिर्मिती केलेली दिसते. या साऱ्या कलावंतांनी, संतांनी नात्याचं हे सौंदर्य खरोखरच पाहिलं असेल, अनुभवलंही असेल. पण ते मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी त्यांना अध्यात्माचा आधार घ्यावा लागला की काय असं वाटतं. वास्तवात खरोखर उतरू शकणाऱ्या नातेसंबंधातल्या अतीव उत्कट सौंदर्याचा, सखोल अनुभवाचा आणि त्यातून मिळू शकणाऱ्या “समाधी’चा आणि प्रचंड स्व-भानाचा थांग नीट लागत नाही म्हणूनही कदाचित आध्यात्मिकतेमधे तो शोधावा लागला, असंही असेल. हा विषय तसा जटिल आहे आणि यातून वादही निर्माण होऊ शकतात. परंतु यातला अतिशय हृद्य, मानुष आणि सृजनात्मक गाभा आपल्या लैंगिकता संवादामधे निश्र्चित उपयोगी पडू शकतो, एवढं मात्र इथं नमूद करावंसं वाटतं.\nलैंगिकता म्हणजे एक अनेक पदरी नातं असतं आणि हे पदर सूक्ष्म असतात. त्यामुळे यात ���ातेसंबंधाचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जायला हवा. पण सध्याच्या लैंगिक शिक्षणामधे नातेसंबंधांबद्दल नीटसं, सविस्तर आणि सगळं बोललंच जात नाही. खरं तर लैंगिकता संवादाची बैठक (मांड आणि मांडामांडही) या भागावर असायला हवी. लैंगिकतेचं नातं अधिक संवादी व्हायला हवं असेल तर आत्ताच्या लैंगिकतेच्या नात्यांचा मागोवा घ्यायला हवा. हे नातं स्वत…शी देखील असतं. स्वप्रतिमेशी असतं. दुसऱ्याशी असतं. दुसऱ्याच्या प्रतिमेशीही असतं. परंतु आज पारंपरिक पुरुषकेंद्री, लिंगभाव संवेदनशील नसलेली नातीच मुलांसमोर येत राहतात. ही नाती उथळ, खोट्या प्रतिमा जपणारी, केवळ उपभोग हे मूल्य असणारीच ठळकपणे पुढे येतात.\nदेह-मनावरचा मालकी हक्क ¸ सांगणारी, कधी कधी फसवणूक, अत्याचार आणि असमानतेचं आणि शोषणाचं मूल्य सहज पोटात घेणारी नाती पाहत पाहतच आपली मुलं मोठी होतात. या नात्यांबद्दलचं शिक्षण मुद्दामून वेगळं द्यावं लागत नाही. ती नाती मुलामुलींच्या समोर इतक्या प्रत्ययकारी रीतीनं येत राहतात की ती शिकण्यासाठी वेगळे धडे, पुस्तकं लिहावी लागत नाहीत. शिक्षणाचे सर्वच प्रांत हे शिक्षण सहजपणे आणि न कळत मुलांना देत असतात. प्रचलित नातेसंबंधांकडे डोळसपणानं पाहता यायला हवं. त्यातल्या त्रुटी, उणिवा काढून टाकायच्या असतील आणि भीषण चुका टाळायच्या असतील तर त्याबद्दल सविस्तर बोलणं झालं पाहिजे.\nअसा संवाद झाला तर मुलांच्या पुढच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुकर होतील. असं झालं तर स्वत…शी, स्व-शरीराशी, स्वप्रतिमेशी एक सुसंवादी नातं तयार होऊ शकेल. स्त्री- पुरुषांचं किंबहुना कोणाही दोन व्यक्तीचं नातं (लैंगिक नातंही) सन्मानावर आधारलेलं असेल. मैत्री, आकर्षण, प्रेम (आणि मोह) यांचं मानवी स्वरूप अनुभवता येईल (आज यात कमालीची भेसळ झालेली दिसते, ही नाती व्यापारीकरणाकडे झुकलेली दिसतात). मानवी देह-मनाच्या सौंदर्याची नवी परिमाणं रुजतील. ही परिमाणं अधिक सुंदर असतील. यातलं एक परिमाण विविधता हे असेल. ही परिमाणं आंतरिक सौंदर्याला अधिक देखणेपण देणारी असतील. यात स्पर्धा, मापं, तुलना, न्यूनगंड असणार नाही. फसवणूक, अत्याचार, शोषण इत्यादीबद्दल तीव्र तिरस्कार निर्माण होऊ शकेल. परस्पर आधाराचं नवं मूल्य रुजेल. मनोरंजनाच्या क्षेत्रामधे प्रसारित केल्या जाणाऱ्या, किंवा अधिक दृढमूल केल्या जाणाऱ्या विपरीत मूल्��ांशी संघर्ष कसा करावा हे उमजेल. निर्णयक्षमता अधिक डोळस होईल. “नाही’ कुठे आणि कसं म्हणावं हे समजेल. लैंगिकतेकडे आजारासारखं पाहणं थांबेल. एच्.आय्.व्ही./एड्सच्या विरोधात नेमकं काय करायचं हे कळेल. सृजनात्मक नात्याच्या आधारानं एकमेकांना सर्वांगानं फुलवणारं, सतत विकास पावणारं, स्पर्धाविरहित संवादी नातं खरोखरच प्रस्थापित होऊ शकतं असा विश्र्वास निर्माण होईल, आणि त्यासाठी कोणते प्रयत्न कसे करायला हवेत हेही उमजेल.\ninformationsexuality educationनक्की वाचानातेसंबंधलैंगिकतालैंगिकता शिक्षण\nमाझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%94%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89/", "date_download": "2021-01-20T13:06:50Z", "digest": "sha1:GCZKGWAOEZVB4P7SSKEYXA3KFXOKQY6B", "length": 18342, "nlines": 170, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस���ते लोकार्पण\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे | औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलांंपैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.\nया उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nया उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहाचे आयोजन\nभारतीय डाक विभागामार्फत आधार कार्ड साठी आधार सप्ताहचे आयोजन दिनांक ८ ते १४ मार्च या कालावधीत आधार कार्ड दुरुस्ती /... read more\nराज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – अजित पवार\nपोलिस शिपाई भरतीच्या निर्णयाने शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – उपमुख्यमंत्री... read more\nआमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध\nआमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध – पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव – जुन्नर तालुका शिवसेनेच्या... read more\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर कालवा समितीत प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी असावा –... read more\nशेतकरी विधेयकाविरोधात लोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे निदर्शने\nलोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे मूक निषेध शेतकरी विरोधी विधेयक मंजूर झाल्याने निदर्शने लोकभारती पुणे च्या वतीने आळेफाटा येथे पोलिस... read more\nसन २०१९-२० साठी राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये\nसन २०१९-२० च्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतीमान विकास, वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा,... read more\nबेनकेंच्या वाढ��िवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी\nदेवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या... read more\nअमोल कोल्हे यांची जुन्नर, भोसरी मध्ये स्वागत सभा, राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन\nसजग वेब टीम, जुन्नर जुन्नर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे लगेच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिरूर मतदारसंघासाठीचा विधानसभा स्तरीय मेळावा उद्या... read more\nकांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात\nकांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात सजग वेब टीम, मुंबई मुंबई | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा... read more\nजुन्नर तालुक्यात सध्या चर्चा या फोटो ची\nजुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांमध्ये असलेलं सख्य हे पूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यात कायम चर्चेत राहिलेलं... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्��क्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-20T12:24:12Z", "digest": "sha1:HEFX2EJ5YWWDHGGMIAUJTKUGZKEOBTOJ", "length": 20534, "nlines": 173, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\n'मदत नव्हे कर्तव्य' आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, महाराष्ट्र, आरोग्य, मावळ\n‘मदत नव्हे कर्तव्य’ आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम\n‘मदत नव्हे कर्तव्य’ आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम\n‘मदत नव्हे कर्तव्य’ आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम\nBy sajagtimes latest, Politics, आरोग्य, महाराष्ट्र, मावळ मावळ, सुनील शेळके 0 Comments\n‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत मावळातील १४ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप\nमावळचे आमदार सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम\nतालुक्यातील वाडी-वस्तीवरसुद्धा घरपोच मिळणार अन्नधान्य\nमावळ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘लॉकडाउन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाला. हजारो कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून मावळातील २० हजार गरजु कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याचा उपक्रम आमदार सुनील शेळके यांनी हाती घेतला आहे.\nतालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र परिवार यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे सोमवारी (दि.१३एप्रिल २०२०) येथे सकाळी ११ वाजता या उपक्रमाची औपचारिक सुरूवात करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १४ हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तसेच सामाजिक संस्था, सभासद यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nयाविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, कोरोना विषाणुविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना आम्ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून ह्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.\n‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करुनच जीवनावश्यक वस्तू वाटप …\nवाटप करताना प्रशासनाने दिलेल्या ‘सोशल डिस्टंसिंगबाबत सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. गरजु कुटुंबियांना एक महिना पुरेल इतका किराणासह अत्यावश्यक ११ वस्तुंचा संच तयार केला आहे. ग्रामीण भागातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ येथील गरजु कुटुंबांसह १९ आदिवासी गावे, डोंगर पठारावर असणारे पाडे, वाड्या वस्त्यांवर जावून घरपोच धान्यवाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी शासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घेतली जाईल, असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.\nवडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन\nवडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’ चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन ७६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचे आमदार अतुल बेनके व माजी... read more\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात... read more\nपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे सहवासितही पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि.१० | पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु... read more\nछत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे\nछत्रपती शिवाजी म��ाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी शिवरायांचा पराक्रमांचा उलगडला इतिहास सजग... read more\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा\nअनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले... read more\nउसतोडणी कामगारांची काळजी यापुढेही घेतली जाईल – सत्यशिल शेरकर\nविघ्नहर सह.साखर कारखान्याकडुन कारखान्याच्या ऊसतोडणी मजुर व कामगार यांना किराणा मालाचे वाटप सजग वेब टिम, जुन्नर शिरोली बु.| कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन... read more\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७\nराज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७ सजग वेब टिम, मुंबई मुंबई, दि. २४ | राज्यात काल रात्रीपासून... read more\nमॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले.\nमृतांमध्ये जि.प.सदस्य मोहित ढमाले यांच्या मातोश्रींचाही समावेश सजग वेब टीम, जुन्नर ओतूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत... read more\nकांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात\nकांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात सजग वेब टीम, मुंबई मुंबई | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3262", "date_download": "2021-01-20T13:45:25Z", "digest": "sha1:FI7P6A6B5QH3DSZL26QDEHS6MSXA6DE5", "length": 16492, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हसत-खेळत शिक्षणाला आधार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशैलेश दिनकर पाटील 20/03/2019\nमी कल्याणला राहत होतो तेव्हा शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागांत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू वाटप उपक्रम घ्यायचो. महेंद्र धीमतेसर यांचे मार्गदर्शन असायचे. मी नोकरीनिमित्ताने पालघर जिल्ह्यात शिफ्ट पाच-सहा महिन्यांपूर्वी झालो आहे. तेथील शाळांची परिस्थिती जाणून घ्यायची होती. महेंद्र धीमतेसरांच्या मदतीने केंद्रप्रमुख नवनाथ जाधवसरांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांच्याशी संपर्क करून पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. माझ्या मुलीचा पहिला वा��दिवस 5 जानेवारीला (2019) झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही मदत करावी अशी इच्छा होती. माझे मित्र शंकर दिवटे यांची पुतणी भाग्यश्री हिचाही वाढदिवस साजरा करायचा होता. आमचे नियोजन ठरले.\nभांडुपचे ‘देवामृत फाउंडेशन’ आणि मुंबईचे अतुल पडवळ यांची ‘सह्याद्री विद्यार्थी अकादमी’ यांची मदत घेऊन छोटेखानी उपक्रम योजला. तलासरी तालुक्यातील सिगलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरले. बहुतेकजण म्हणाले, की शैक्षणिक साहित्य तर जून महिन्याच्या दरम्यान देतात. ते संपूर्ण साहित्य देतात. आम्ही तसा प्रयत्न जून महिन्यात करू; पण त्या आधी तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित वस्तू भेट दिली तर त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि तेथील परिस्थिती यांची माहिती तरी होईल असे मनात आले. त्यानिमित्ताने इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांना १६ मार्च, शनिवारी साहित्य वाटप केले. ते सगळे मोफत देण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही विद्यार्थ्यांकडून त्या बदल्यात काहीतरी करून घेऊया असे ठरवले. सहावी ते आठवीच्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे पंचवीस गट तयार केले आणि प्रत्येक गटाला एक प्रश्न दिला. त्यात त्यांनी एक प्रकल्प तयार करून द्यायचा- इमारत कशी बांधली जाते त्यांच्या परिसरातील बाजार, त्यांच्या परिसरातील विविध कलांत निपुण असणाऱ्या व्यक्ती (वादन, गायन, चित्रकार, इत्यादी), भूकंप का होतो त्यांच्या परिसरातील बाजार, त्यांच्या परिसरातील विविध कलांत निपुण असणाऱ्या व्यक्ती (वादन, गायन, चित्रकार, इत्यादी), भूकंप का होतो, वर्तमानपत्र कसे चालवले जाते - त्याचे महत्त्व असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. विषय देण्याचे कारण इतकेच, की नेहमीचे शिक्षण घेत असताना वेगळे काही मुद्दे मिळाले, की त्यांचा शोध घेण्यात वेगळाच आनंद मिळतो. एरव्ही गप्पा मारणारे, धांगडधिंगा करणारे विद्यार्थी... त्यांची गटागटांत चर्चा सुरू झाली. माहिती शोधण्यासाठी जो तो धडपडू लागला आणि विद्यार्थ्यांकडून नेमके तेच हवे असते. विद्यार्थ्यांकडून ते प्रकल्प पूर्ण झाले. त्यांनी त्यात चांगल्यापैकी माहिती लिहिल्याचे आढळले.\nमासिक पाळी हा विषय मुलींना देण्यात आला होता. मुलींनी त्यावर मात्र लिहून दिले नाही. मासिक पाळी हा विषय ग्रामीण भागात मुलींपुढे काढला, की त्या बऱ्याचदा लाजल्यासारखे करतात. त्यावर कोणी व्यक्त होण्यास बघत नाही. ‘देवामृत फाउंडेशन’च्या प्रिया जाधव आणि स्मिता मडये यांनी विद्यार्थिनींशी अर्धा तास संवाद साधला, तेव्हा कोठे मुली हळूहळू बोलू लागल्या आणि मासिक पाळीविषयी लिहून देण्यास तयार झाल्या. त्या दोन दिवसांत लिहूनही देतील.\nशैक्षणिक वस्तू वाटप झाल्यानंतर शिक्षक विणेश धोडी यांनी शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू दाखवल्या आणि त्यांची काही चित्रेही दाखवली. अप्रतिम कला एका मुलीने साबुदाणे रंगवून त्यांचे कबुतर कागदावर साकारले होते, तर दुसऱ्या मुलीने कागदाची रंगीबेरंगी फुले बनवून कागदाच्याच फुलदाणीत मांडली होती. त्या मागास भागात मुलांच्या हाती असे कौशल्य आणि डोक्यात वेगळी कल्पकता एका मुलीने साबुदाणे रंगवून त्यांचे कबुतर कागदावर साकारले होते, तर दुसऱ्या मुलीने कागदाची रंगीबेरंगी फुले बनवून कागदाच्याच फुलदाणीत मांडली होती. त्या मागास भागात मुलांच्या हाती असे कौशल्य आणि डोक्यात वेगळी कल्पकता त्यांची अडचण भाषेची जाणवली. आम्ही मराठीतून बोलत होतो, ते त्यांना नीटसे समजत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात अबोलपणा होता. त्यांना बोलते करण्याचादेखील प्रयत्न असेल. साहित्य वाटप करतेवेळी माझा सहकारी विलास पाटील आणि त्याचा परिवार ही मंडळी सोबत होती. विलास पाटील त्यांच्या भाषेत बोलू लागल्यावर मुले-मुली खुलली, वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागली. आमटे कुटुंबीयांनी गडचिरोलीत स्थानिक भाषेत शिकवण्याचा प्रयोग चालवला आहे तो अनुकरणीय वाटतो.\nमहेंद्र धीमते (शहापूर केंद्रप्रमुख) - 9011752639\nनवनाथ जाधव (वाडा केंद्रप्रमुख) - 07385324453\nप्रिया जाधव (देवामृत फाउंडेशन) - 07045839034\nअतुल पडवळ (सह्याद्री विद्यार्थी अकादमी) - 8268883091\nशंकर दिवटे (कल्याण) - 9987633133\nविणेश धोडी (सिगलपाडा शाळेतील शिक्षक) - 09898350357\nशैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते उत्‍साही आहेत. हौसेने लेखनही करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते 'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या वर्तुळात आले आणि संस्‍थेचे कार्यकर्ते बनून गेले. सध्‍या ते 'थिंक महाराष���‍ट्र'च्‍या कल्‍याण टिममधून त्‍या परिसराचे माहितीसंकलन करत आहेत.\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nपालघरमध्ये सतत होणाऱ्या भूकंपाविषयीचा माझा अनुभव\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nमहानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: श्रीचक्रधर स्वामी, खोपडी गाव, सिन्‍नर शहर, महानुभाव पंथ, सिन्‍नर तालुका\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nकिशोर शितोळे - शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, जलसंधारण, येळगंगा नदी, नदीचे पुनरुज्जीवन, श्रमदान, जलदूत संस्था, जलसंवर्धन\nसंदर्भ: शैक्षणिक, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक\nप्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक, शिक्षण, शैक्षणिक\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nसंदर्भ: शैक्षणिक, प्रशिक्षण, शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ, भिवंडी तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/mbbs-first-year-exams-should-be-postponed-abvp-127967630.html", "date_download": "2021-01-20T12:47:29Z", "digest": "sha1:JLKPIRFU3KJH3IHFFHBBAKKH2JONI5TG", "length": 4419, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MBBS first year exams should be postponed- Abvp | एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात- अभाविप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपरीक्षा:एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात- अभाविप\nकोरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाउन मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे . लॉकडाउन मधील ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल ही विद्यार्थ्यांचे होऊ शकलेले नाहीत . असे असतानाही महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस चा परीक्षा 7 डिसेंबर पासून घेण्याचे घोषीत केले आहे. या नियोजित परीक्षा ���ाज्य सरकारने पुढे ढकलाव्या याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना अभाविपने पाठवले आहे.\nयाबाबतची माहिती देताना अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने (NMC) दिनांक 25 नोव्हेंबर रोजी निर्देश जारी केले आहेत की, की 1 डिसेंबर पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावीत. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी 2021 मध्ये एमबीबीएसच्या परीक्षा घेण्यात याव्यात. एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (NMC) निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/category/other/", "date_download": "2021-01-20T13:49:31Z", "digest": "sha1:LEBHTU2ZNUXLD6AFW65WQ2LYJDVAYKBX", "length": 10727, "nlines": 105, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "इतर – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nउन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना\nपुरामुळे पूर्व विदर्भात पुरामुळे महावितरणचे ९ कोटींचे नुकसान\n‘एससी’त समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धोबी समाजाचे ‘अन्नत्याग’\nश्रीशांकर स्तोत्र रसावली, श्रीगणेश स्तोत्रांचे रसग्रहण.\nUncategorized अजबगजब अर्थकारण आरोग्य ऍडव्हटोरिअल क्राईम खरेदी-विक्री\nटीचरला मिस्ड कॉल दिला की, ती विद्यार्थ्यांना ऐकविते छान छान गोष्टी\nजयंत सोनोने, अमरावती: लॉकडाऊनच्या काळात शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्यातही नेटवर्क आणि अन्य अडचणी येतात. त्यातही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा प्रयोग जिल्हा परिषद शिक्षिका दीपाली बाभूळकर यांनी केला. या टीचरला साधा मिस्ड कॉल दिला की,…\nगणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरते मूर्ती विसर्जन व संकलन रथ\nअयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जमाव टाळण्यासाठी नगर परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. श्री गणेश मूर्ती विसर्जन करीता विविध प्रभागात व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी फिरते विसर्जन व संकलनरथ तयार करण्यात आलेत.…\nडॉ. तुषार देशमुख वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: युवा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी चळवळीतीत अग्रेसर असणारे युवानेते डॉ. तुषार देशमुख यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसेच पूर्वविभाग प्रभारीपदी…\nरिदम आर्टीस्ट टॉय लिओ यांना मातृशोक\nबहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक चपराशीपुरा येथील पॅट्रिशिया लिओ (78) यांचे रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी आणि नातवंडे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काँगेसनगर येथील…\nअकोला येथील शासकीय आयटीआय (मुलींची) प्रवेशाला मुदतवाढ\nसुनील इंदुवामन ठाकरे, अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केवळ महिलांकरिता राखीव…\nफक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…\nकुरणखेडच्या युवकांनी फुलवले गावाचे स्वप्न\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुरणखेड हे छोटंसं गाव. इथल्या युवकांनी याला ‘ड्रीम व्हिलेज’ करण्याचा संकल्प केला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून स्वच्छतेच्या अनुशंगाने भरीव प्रयत्न केलेत. गावासाठी…\nमाणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः माणूस हा वामनदादांच्या कवितेचा केंद्रबिंदू होता. माणसांच्या हितासाठीच लिहावे आणि गावे हे त्यांच्या जीवनाचं सार राहिलं. ते म्हणतात, \"माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हीत व्हावे, एकाने…\nनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल – ना. श्री. धोत्रे\nसुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशामध्ये लागू झाले असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यामधून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल पिढ्या घडविण्यासाठी आमूलाग्र परिवर्तन या शैक्षणिक धोरणात असल्याचे…\nप्रा. स्नेहाशीष दास ���ांना पितृशोक\nबहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक महिला महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहाशीष दास यांचे वडील जनप्रिय दास (81) यांचे नागपूरला शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिप्रा,…\nहळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती\nउद्या वणीतील सर्व दवाखाने बंद\nडॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-palghar/2016/vasai", "date_download": "2021-01-20T12:11:56Z", "digest": "sha1:MWOVRI4GT4WJIUS4IQPLMTPH4RKI3CIH", "length": 9365, "nlines": 134, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Vasai 2016 - 17 | रेडि रेकनर पालघर २०१६ - १७", "raw_content": "\nमूल्य दर २०१६ - १७\nवसई २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nसन २०१६ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१६ - १७\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/the-newlyweds-exercised-their-right-to-vote-at-the-limbaganesh-polling-station-127967384.html", "date_download": "2021-01-20T14:14:14Z", "digest": "sha1:LDO6I6CBH4BIEXFBI4IQ7OQTVSZHNRXG", "length": 4214, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The newlyweds exercised their right to vote at the Limbaganesh polling station | लिंबागणेश मतदान केंद्रावर नवदांमपत्याने मतदानाचा हक्क बजावला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपदवीधर मतदान:लिंबागणेश मतदान केंद्रावर नवदांमपत्याने मतदानाचा हक्क बजावला\nआज दिनांक 1 डिसेंबर मंगळवार रोजी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणूक\nऔरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर नवदांम्पत्याने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला.\nआज दिनांक 1 डिसेंबर मंगळवार रोजी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील निवडणूक असल्याने सकाळी 11 वाजता लिंबागणेश जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर नवदांमपत्य वर गणेश जनार्दन बांगर महाराज व वधु भक्ति संजय वाघ यांनी शासकीय नियमानुसार कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक अटी मास्क लावून, शारीरीक अंतर पाळत, मतदान कक्षात जाण्यापुर्वी हात धुवून नंतर सॅनिटायझरचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन बांगर महाराजांनी केले. यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित माजी सरपंच बाळासाहेब मुळे,गणेश काका मोरे,रविंद्र निर्मळ, विक्की वाणी, मुस्तफा शेख आणि डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नवदांमपत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/33", "date_download": "2021-01-20T13:48:16Z", "digest": "sha1:SRCTUGBQZTRXDFH7HKX6Q3WHPQE2HMQL", "length": 3506, "nlines": 77, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/33 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n२१ चावडी व फौजदारी कचेरी. ३१२--३१७\n२२ नेटिव जनरल लायब्ररी. ३१८--३२४\n२३ पोष्ट ( आफिस ) व तार\n( अIफिस ) ३२५-३३२\nघरें पाहणारे एजंट. ३२९\n२५ सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें. ३३८-३४२\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१९ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://divinetej.blogspot.com/2009/12/blog-post_3185.html", "date_download": "2021-01-20T14:31:42Z", "digest": "sha1:5WM6CGYNVPPGFAVIWMBZPQKQ3W6KKCZR", "length": 4131, "nlines": 40, "source_domain": "divinetej.blogspot.com", "title": "पाकळ्या: अंधार व अवकाश...........!", "raw_content": "\nगुरुवार, ३ डिसेंबर, २००९\nअंधार, प्रकाशाचा एक विरुद्ध अर्थी शब्द, जीवनातील सगळ्यात नाकारार्थी वाटणारी गोष्ट. भयावह, न आवडणारी, जिथे प्रगती थांबते, वा सर्वांचा शेवट वाटणारी..... किवा नव्या सुरुवाती पूर्वीची ...\nआपण ज्या गोष्टी पाहतो त्या सार्‍या या निसर्ग नियमानुसार आचरण करत असतात. सूर्य दररोज उगवतो व मावळतो, पृथ्वी व सर्व ग्रह, तारे आपला मार्ग आक्रमित असतात... ही कोणती शक्ति आहे याचा अजुन तरी कोणीही शोध लावला नाही. विच फोर्स ड्राइव ऑल ऑफ देम अँड फ्रॉम व्हेर इट प्रोड्यूस्ड इटसेल्फ....\nमाझी छोटीसी तर्क बुद्धी मला अस सांगतेय की विश्वाचा जन्म होण्या अगोदर सगळीकडे फक्त अंधार व मुक्त मोकळे अवकाश यांचेच अस्तित्व असेल. आणि मला वाटत की खरी ईश्वरी शक्ति या अंधारातच समावलेली असेल व ती सर्व अवकाशातही व्याप्त असु शकेल....\nआता हेच बघा जेव्हा आपण दिवसभर खूप कष्ट करून जेव्हा रात्री गाढ झोपी जातो तेव्हा पुढच्या दिवशी लागणारी उर्जा वा शक्ति ही कालच्या अंधारातच तयार झालेली असते ना...\nआणि मुख्य म्हणजे 'अंधार व अवकाश' तयार करण्यासाठी दुसर्‍या कोणत्याही नैसर्गिग वा कृत्रिम गोष्टीची गरज भासत नाही .......................\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवी आर वेरी डिमांडिंग नाउ अ डेज़..\nलाइफ ईज़ ग्रेट .......\nमुझे मोहोबत सी हो गई है....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-20T12:04:14Z", "digest": "sha1:ONAWOWLIIWVJ6CWAWEWNZLRF4YCTHT2M", "length": 24949, "nlines": 175, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार\nबाबाजी पवळे (सजग वेब टीम)\nराजगुरूनगर | आपल्याकडे खेळ म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मनातला ताणताणाव दूर करण्याचे माध्यम मानले जाते. परंतु आता खेळामध्ये सोनेरी भविष्य निर्माण झाले असून क्रीडाक्षेत्रात करीयरची उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू व वस्ताद काकासाहेब पवार यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, उपप्राचार्य जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, पहिलवान शिवराज राक्षे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा.तानाजी पिंगळे, प्रा.सारिका गोरे, प्रा.योगेश मोहिते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.\nकाकासाहेब पवार म्हणाले की, खेळात करियर करण्यासाठी खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे. खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या\nखेळाडूंना शासकीय व विविध खाजगी कंपन्यात नोकरीची संधी उपलब्ध आहे. कुस्तीपटू राहुल आवरी याने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यावर महाराष्ट्र सरकारने त्याची पोलीस सेवेत मोठ्या पदावर नियुक्ती केली. आपणही मनातील भीती दूर करून प्रचंड मेहनत घेऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nसंस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी क्रिकेट या खेळाबरोबर कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांनाही विविध लीगमुळे चांगले दिवस आले असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा खेळाडू हवा आणि त्याच्यात खिलाडूवृत्ती हवी. खेळामुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. देशासाठी खेळण्याचा आनंद आणि अभिमानामुळे मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राच्या पर्यायाचा करियर म्हणून विचार करण्याचे आवाहन करून सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .\nया पारितोषिक वितरण समारंभात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६ वा क्रमांक आलेल्या सारिका खिलारे या विद्यार्थिनीचा सुमारे ५ हजार रुपयाचे नानासाहेब थिगळे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या शिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर नेटबॉल, हॅण्डबॉल, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिकस व पावरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगती गोपनारायण, रोहित जाधव, अक्षय घोंगे, राजकुंवर तापकीर, केतन सांडभोर, सुरज घोगरे, अंकिता गायकवाड, ऋतुजा नाणेकर संदीप वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.\nराष्ट्रीय सेवा योजना विभागातील विशाल बांदल, प्रगती उतर्डे, प्रतीक्षा उतर्डे. एन.सी.सी.मधील प्रवीण बोरकर, चंद्रशेखर रणपिसे, मयूर सावंत, सांस्कृतिक विभागातील प्रगती गोपनारायण, विद्या ठोंबरे, पायल नेटके, हस्ताक्षर स्पर्धेत गणेश कुलकर्णी, मला आवडलेला वक्ता या स्पर्धेतील राहुल सरोदे, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थी असलेल्या कृतिका गुंजाळ, वैशाली ठोंबरे, वैशाली लांडे, अभिजित बेंडाले, सीमा आरुडे, मयुरी भवारी, तेजल राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बारावीला गणित विषयात १०० गुण मिळविणाऱ्या सिद्धेश रामाने याचाही गौरव करण्यात आला.\nसाहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.\nया निमित्ताने जीमखाना विभागातील वेटलिफ्टिंग स्टँडचे उदघाटन काकासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस बी पाटील, सूत्रसंचालन प्रा. शाम खेत्रे यांनी, पारितोषिक वाचन प्रा. प्रतिमा लोणारी व प्रा. दिलीप मुळूक यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. सारिका गोरे यांनी तर आभार उपप्राचार्य जी.जी.गायकवाड यांनी मानले.\nसुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन\nसुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन सजग वेब टीम, पुणे पुणे (दि. ७ ) | प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ... read more\nराज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – अजित पवार\nराज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – वित्त व नियोजनमंत्री अजित पवार मुंबई दि. ६ | बळीराजाला... read more\nखून करून फरार झालेला आरोपी २४ तासाच्या आतमध्ये ताब्यात\nखून करून फरार झालेला आरोपी २४ तासाच्या आतमध्ये ताब्यात. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिस स्टेशन यांची संयुक्त... read more\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी\nकळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी सजग वेब टिम मुंबई – खेड तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांना कळमोडी... read more\nपुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे\nसजग वेब टीम, जुन्नर पुणे – भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील ज्ञानदेव कांबळे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मंगळवारी बिनविरोध निवड झाली.... read more\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nऔंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सजग वेब टिम, पुणे पुणे | औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर... read more\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे सजग वेब टिम, पुणे पुणे | निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील... read more\nलेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात\nलेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात आमदार बेनके यांनी घेतला कामकाजाचा आढावा सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | श्री... read more\nजिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी\nजुन्नर तालुका शिवसेनेत खळबळ सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक नेतृत्व आशाताई बुचके यांची पक्षाने... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यं��� घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/aiims-bhopal-recruitment-2020-2/", "date_download": "2021-01-20T13:37:19Z", "digest": "sha1:W3ROHCDBHM7LSRT6DIHWIDGFGVB6VLUG", "length": 5729, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "AIIMS Bhopal -अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान,भोपाल भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates AIIMS Bhopal -अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान,भोपाल भरती.\nAIIMS Bhopal -अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान,भोपाल भरती.\nAIIMS Bhopal Recruitment 2020: अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान,भोपाल 49 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2021आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleप्रगत संगणक विकास केंद्र पुणे येथे संचालक (वित्त) या पदासाठी भरती.\nNext articleअणु ऊर्जा विभाग, मुंबई अंतर्गत 74 पदांसाठी भरती.\nनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अंतर्गत भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nभारतीय नौदल येथे भरती.\nग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती.\nमेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nAAI -एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/foreigners", "date_download": "2021-01-20T14:09:43Z", "digest": "sha1:TX4VSI3URLS6XSHUJP2UUBQDUBZMKAA6", "length": 11395, "nlines": 330, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "foreigners - TV9 Marathi", "raw_content": "\nमराठी बातमी » foreigners\nभारतातील सर्वात मोठ्या कोव्हिड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार; वाचा नेमकं काय घडलं\nआता देशातील कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटल्याने या कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. | Delhi's Sardar Patel COVID centre starts admitting foreigners people ...\nAshok Chavan | महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु : अशोक चव्हाण\nRajasthan | राजस्थानच्या रणथंबोरमध्ये दोन वाघांची फायटिंग, पर्यटकांकडून व्हिडीओ शूट\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष\nDattaray Bharne | बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत कुठेही मनुष्यहानी नाही : दत्तात्रय भरणे\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी2 hours ago\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी3 hours ago\nPHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘���ई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट\nPHOTO | ‘भाभीजी घर पर है’च्या सेटवर नवी ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचं जोशात स्वागत\nPHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी\nफोटो गॅलरी9 hours ago\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी20 hours ago\nPHOTO : सारा अली खानचे मालदीवमध्ये तांडव\nफोटो गॅलरी20 hours ago\nPhoto : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘क्यूटनेस ओव्हर लोडेड’, अभिनेत्री मिथिला पालकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य\nफोटो गॅलरी1 day ago\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nशिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्याचे उद्दिष्ट्ये ते पणन महासंघाच्या कर्जाची हमी, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय\nMI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त\n“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”\nAshok Chavan | महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु : अशोक चव्हाण\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nRajasthan | राजस्थानच्या रणथंबोरमध्ये दोन वाघांची फायटिंग, पर्यटकांकडून व्हिडीओ शूट\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-career-special-prasad-dabake-marathi-article-2983", "date_download": "2021-01-20T13:35:53Z", "digest": "sha1:C5DXPM2RRZDFXHAZZOA5HWMDWTSSIDOI", "length": 15983, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Career Special Prasad Dabake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\n‘क्‍लिक’ होणारे वेगळे करिअर\n‘क्‍लिक’ होणारे वेगळे करिअर\nसोमवार, 3 जून 2019\nसध्या सर्वसामन्यांना सगळ्यात सुटसुटीत आणि सोपं माध्यम जर कुठलं असेल तर ते म्हणजे ‘फोटोग्राफी’ म्हटलं तर अतिशय अवघड नाही, तर अतिशय सोपं सोपं अशा करता की, यात तुम्हाला काहीच करायचं नाहीये, ��क कॅमेरा उचलायचा आणि फोटो काढत सुटायचं. मग ते घरातले असोत वा बाहेरचे. तुमच्याकडे महागडा कॅमेरा असलाच पाहिजे असं नाहीये एखादा साधा फोन ही चालेल आणि अवघड अशाकरता की कॅमेऱ्यामागची जी नजर आहे ती मात्र सगळ्यांकडे असतेच असं नाही त्याचा मात्र तुम्हाला अभ्यास करावा लागतो.\nपूर्वी म्हणजे रोल कॅमेरे असताना फोटोग्राफी ही तितकी सोपी नव्हती. कॅमेरे अतिशय महाग होते. शिवाय प्रत्यक्ष फोटो काढून, रोल डेव्हलपमेंट होऊन आपल्या हातात त्याची प्रिंट येण्याकरता सुरवातीला खूप वेळ लागत असे. कॅमेरे ही जड होते तंत्रज्ञानही जुनाट होतं. त्यामुळे फोटोग्राफी करणारा वर्ग हा अतिशय मर्यादित होता.\nआपल्याकडे साधारण सन २००० पासून डिजिटल माध्यमातून फोटो काढायला सुरवात झाली. कॅमेरे स्वस्त होत गेले शिवाय वापरायलाही अतिशय सोपे, वेगवान होत गेले. (आता तर तुमच्या हातातल्या टीचभर mobile ही तुम्ही अतिशय दर्जेदार फोटो काढू शकता.) तेव्हा हळूहळू ही कला सोपी होत गेली. त्या वेळेला त्याचे साधारण दोन ढोबळ प्रकार होते, एक निसर्गरम्य फोटोग्राफी म्हणजे ज्याला आपण landscape ग्राफी म्हणतो आणि दुसरी आहे ती माणसांची ज्याला आपण portrait ग्राफी म्हणतो.\nहा प्रकार थोडासा महागडा आहे म्हणजे त्याच्या करता तुम्हाला उत्तम छायाचित्र घेणारा कॅमेरा हाताशी पाहिजे ज्याची किंमत अंदाजे लाखभर रुपयापासून सुरू होते. शिवाय जिथे फोटो काढणार ती स्टुडिओची जागा, lights, कामावर असलेली माणसं या करता भरपूर मेहनत आणि पैशाची आवश्‍यकता आहे. काही काळ तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या फोटोग्राफरच्या हाताखाली शिकावं लागेल. उत्तम मासिके, लेख वर्तमानपत्र, website या करता या प्रकारचे फोटो वापरले जातात.\nयाचाच पुढचा प्रकार आणि सध्याचा लोकप्रिय प्रकार म्हणजे wedding photography - एक उत्तम टीम गोळा करून तुम्ही ही फोटोग्राफी करू शकता यात सुद्धा हल्ली व्हिडिओ शूटिंगपासून ते pre-wedding आणि post wedding ही करू शकता..या क्षेत्रात अगदी तुम्ही नवखे जरी असलात तरी. मात्र स्पर्धेत टिकून राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण आजकाल जिकडे तिकडे कॅमेरा घेऊन हजारो फोटोग्राफर तयार आहेत..अर्थात त्या करता तुम्हाला तुमचं काम creative बनवावं लागेल.\nलॅन्डस्केप फोटोग्रेफी / ट्रॅव्हल फोटोग्राफी :\nहा तसा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यात तुम्ही प्राणी, पक्षी, निसर्ग या सारखे असंख्य विषय निवडू शकता, एखाद्या चांगल्या कंपनीत तुम्ही तुमचे फोटो घेऊन काम करू शकता किंवा website वर हे फोटो विकू शकता.. तुमचे वयक्तिक प्रदर्शन ही भरवू शकता; पण यात खात्रीशीर पैसे मिळतीलच याची काही शाश्वती नसते...किंवा तुमचे तुम्ही travel करत फोटो काढत फिरू शकता. पण याच्याकरिता आर्थिक पाठबळ असणं आवश्‍यक आहे.\nहा आत्ताच्या काळातला सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार आहे. याला उत्स्फूर्त photography असं ही म्हणता येईल. यात तुमचा काही कंट्रोल नसतो, म्हणजे रस्त्यांनी जाताना एखादी चांगली दिसणारी फ्रेम तुम्ही तुमच्या mobile ध्ये टिपू शकता पण त्या करता समोरच्या मॉडेल वर/व्यक्तीवर पडणारा light तुम्ही ठरवू शकत नाही. किंवा त्यांनी काय हावभाव केले पाहिजेत हेही तुम्ही ठरवू शकत नाही. थोडक्‍यात हा थोडा नशिबाचा आणि सरावाचा भाग आहे. हे photo तुम्ही online विकू शकता magazine ला पाठवू शकता. Instagram सारख्या ठिकाणी याच्या खूप स्पर्धा सतत चालू असतात त्यात तुम्ही भाग घेऊ शकता. थोडक्‍यात एक छंद म्हणून तुम्ही या प्रकारातून सुरवात करू शकता.\nIndustrial photography, product राफी event photography हे सगळे प्रकार थोड्याफार फरकाने व्यावसायिक फोटोग्राफीचेच भाग आहेत या करता तुम्हाला स्टुडिओ setup, चांगली टीम याची गरज लागतेच. यात खरे आव्हान आहे ते तगड्या स्पर्धेचे. याची काही प्रमुख कारण म्हणजे\nकॅमेरे अतिशय स्वस्त झालेत. आयफोनसारख्या फोन वर तुम्ही अतिशय उच्च दर्जाची छायाचित्रे मिळवू शकता. क्‍लिष्टता राहिली नाही (उदा. रोल डेव्हलपमेंट, प्रिंटिंग.) सहज उपलब्ध असलेली माहिती ती तुम्ही वेबच्या अथवा मासिकाच्या द्वारे सहज मिळवू शकता. या करता चांगल्या फोटोग्राफरचं काम बघणे त्यांच्या workshop ध्ये सहभागी होणे हे आवश्‍यक आहे. या सगळ्यातून तुम्हाला तुमची वेगळी शैली निर्माण करायची आहे, त्या करता जे दिसेल ते टिपण्यासाठी तुम्ही तयार असल पाहिजे..हजारो फोटो काढले पाहिजेत त्या करता पडेल ते कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. पण सगळ्यात महत्वाच हे आहे की कला असणं आणि आपली कला विकता येणं यातला balance तुम्हाला कळला पाहिजे.\nगेले दहा-अकरा वर्ष मी फोटोग्राफी करतोय. माझीही सुरुवात एका travel photography च्या assignment झाली. त्या नंतर हळूहळू मित्रांचे फोटो काढ , कोणाला पोर्टफोलिओ करून दे. मग एका ओळखीतून दुसरी काम मिळत गेली. मधल्या काळात फिल्म करता फोटो काढले. या शिवाय भारतभर भ्रमण करून एक उत्त��� छायाचित्रणाचा अनुभव माझ्याकडे जमा झाला. माझी नजर सुधारण्यासाठी या सगळ्याचा मला खूप फायदा झाला आणि होतोय.\nकारण शेवटी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी तुम्हाला तुमची vision वाढवणं अतिशय गरजेच असतं. त्या करता आजूबाजूला काय चालू आहे याचं भान ठेवणं, येणाऱ्या नवीन नवीन उपकरणाशी आपण सतत up to date राहणं या गोष्टी ही आवश्‍यक आहेत.. तुम्ही बघून जेवढं शिकता त्यातून तुमची नजर हळूहळू तयार होत जाते. मुळात ही कला काही लगेच पैसे मिळवून देणारी नाही आहे.. त्या करता काही महिने लागू शकतात किंवा काही वर्ष सुद्धा. सतत काम करत राहणं हा यावरचा एकमेव उपाय आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://citytimestv.com/explainer-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-20T13:05:01Z", "digest": "sha1:BNVCSWJC54Z4LCJEIB4TONCN5JKABWV3", "length": 12485, "nlines": 172, "source_domain": "citytimestv.com", "title": "explainer: देशातील 'या' बड्या नेत्यांनी लग्नानंतर थाटला दुसरा संसार - महाराष्ट्र", "raw_content": "\nexplainer: देशातील ‘या’ बड्या नेत्यांनी लग्नानंतर थाटला दुसरा संसार\nexplainer: देशातील ‘या’ बड्या नेत्यांनी लग्नानंतर थाटला दुसरा संसार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या लग्नाबाबतही खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर देशातील काही राजकीय नेत्यांच्या दुसऱ्या लग्नांच्या गोष्टी समोर आल्या आहेत. याबाबत घेतलेला हा आढावा\nअभिनेत्री राधिकासोबत कुमार स्वामी यांचा विवाह\nकाही वर्षांपूर्वी कर्नाटकमधील जनता दल पक्षाचे नेता कुमार स्वामी यांनी चित्रपट अभिनेत्री राधिकासोबत गपचुप लग्न केलं होतंय. जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा कर्नाटक आणि कन्नड चित्रपटसृष्टीत मोठा गदारोळ माजला होता. कुमार स्वामी आणि राधिका या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. १९८६मध्ये कुमारस्वामी यांचे अमिताशी लग्न झालं होतं. अनितापासून कुमारस्वामींना एक मुलगादेखील आहे. तर, २��०६ मध्ये कुमारस्वामींनी राधिकाशी लग्न केलं. या दोघांना शमिका कुमारस्वामी नावाची एक मुलगी देखील आहे. कुमारस्वामी यानांही राधिकासोबत लग्न केल्यानंतर कायदेशीर वादाला सामोरे जावं लागलं. हिंदू वैयक्तिक कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, पुरावा नसल्यामुळं हायकोर्टानं हे प्रकरण फेटाळून लावले.\nएनडी तिवारी यांचं लग्न\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी हिंदू धर्माप्रमाणे लग्न करावं लागलं होतं. एन.डी तिवारी आणि उज्ज्वला शर्मा यांच्या लग्नानं देशातील राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं होतं. २०१४ मध्ये नारायण तिवारी यांनी लग्न केलं होतं. परंतु, याआधी उज्ज्वला शर्मा यांचा मुलगा रोहित शेखरनं आपण एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्याला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती. रोहित शेखर हा एनडी तिवारी यांचा मुलगा आहे का हे तपासण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली होती. यात रोहित शेखर एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचं स्पष्ट झालं होतं. या सर्व घडामोडींनंतर एनडी तिवारी यांनी उज्ज्वला शर्मा यांच्यासोबतचे संबंध स्विकारले होते. त्यानंतर त्यांनी १४ मे २०१४मध्ये दुसरं लग्नही केलं होतं. यापूर्वी १९५४मध्ये त्यांचं सुशीला तिवारी यांच्यासोबत लग्न झालं होतं.\nरामविलास पासवान यांचं दुसरं लग्न\nकेंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांनीही दोन लग्न केली होती. राम विलास पासवान यांनी १९८३ साली रिना पासवान यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांनाही चिराग आणि निशा पासवान अशी दोन मुलं आहेत. याआधी १९६० मध्ये पासवान यांचं राजकुमारी देवी यांच्याशी लग्न झालं होतं. राजकुमारी देवी आणि रामविलास पासवान या जोडप्याला उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र, या दोघांनी १९८१ मध्ये घटस्फोट घेतला.\nमाझ्यावरचे बलात्काराचे आरोप खोटे; धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा\nधनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया समोर\nधनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेसनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nराज्यातील ‘या’ व्यक्तींना करोन��वरील लस मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट\nधनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा; भाजपचा आक्रमक पवित्रा\nमुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची हे माहितीये पण…; नारायण राणे\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत करणार चौकशी\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे टिकास्त्र\nविधानमंडळ होणार जनतेसाठी खुले\nमुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची हे माहितीये…\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस…\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे…\n× आमच्याशी संवाद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/agri-wise-advice-as-per-the-present-crop-of-crops/", "date_download": "2021-01-20T13:53:33Z", "digest": "sha1:TYTPEVHICYRJ6FI6NGDPRVBXVBUEFQOO", "length": 10798, "nlines": 165, "source_domain": "krushisamrat.com", "title": "पिकांच्या सद्याच्या अवस्थनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला | Krushi Samrat", "raw_content": "\nपिकांच्या सद्याच्या अवस्थनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला\nबागायती गहू पिकाची पेरणी केली नसल्यास 15 डिसेंबरपूर्वी करून घ्यावी. उशिरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे, दोन ओळीतील अंतर 18 सेंमी ठेवावे.\nशेतामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव ओळखण्या करीता हेक्टरी 5 ते 6 कामगंध सापळे लावावेत. शेतामध्ये एकरी 2 कामगंध सापळे झाडाच्या उंचीपेक्षा 30 ते 45 सेमी उंच लावावेत. पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्या स याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 7 80 मिली प्रती एकर फवारणी करावी.\nकरडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.\nऊस पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार फिप्रोनील 0.3 टक्केे 13 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावे किंवा जमिनीत ओल असताना मेटारायझियम अ‍ॅनोसोप्लीथ जैविक बुरशी 4 किलो प्रती एकर जमिनीतून द्यावी.\nसंत्रा किंवा मोसंबी-वाढीची अवस्था\nसंत्रा किंवा मोसंबी फळबागेतील तणनियंत्रण करावे. वाढ न झालेले व रोगग्रस्त फळे काढून घ्यावीत. बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.\nडाळिंब बागेत फळांची प्रत खालावू नये म्हणून फळांना बटर पेपर लावावेत. बागेस ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.\nचिकू ब���गेस पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बागेत झाडाभोवती आच्छादन करावे.\nगुलाब पिकावरील कळ्या खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.\nकोबीवर्गीय भाजीपाला पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 300 पीपीएम 1 लीटर किंवा डायमिथोएट 30 टक्के 260 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.\nगवतवर्गीय चारा पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावे.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nTags: Agri-wise advice as per the present crop of cropsपिकांच्या सद्याच्या अवस्थेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/gopal-agarkar-article-tarun-shikshitas-vidanyanpana", "date_download": "2021-01-20T13:34:01Z", "digest": "sha1:ZDGILDKRMNNKRZUMGKIEZESFFV6ZJKDQ", "length": 67387, "nlines": 124, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 तरुण सुशिक्षितांस विज्ञापना", "raw_content": "\nगोपाळ गणेश आगरकर (1856 -1895) यांना जेमतेम 39 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील शेवटची 14 वर्षे त्यांच्या सार्वजनिक कार्याची म्हणता येतील. त्यांपैकी सुरुवातीची सात वर्षे ‘केसरी’ तर नंतरची सात वर्षे ‘सुधारक’ या साप्ताहिक वृत्तपत्रांचे ते संपादक होते. या दोन्ही पत्रांतून त्यांनी तत्कालीन समाजाच्या स्थितीगतीवर सव्वाशेहून अधिक निबंध लिहिले. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या संदर्भातील विशेष महत्त्वाचे वैचारिक लेखन अभ्यासायचे असेल तर आगरकरांचे निबंध त्यात येतातच येतात. त्यांच्या भूमिकेचा मध्यवर्ती भाग किंवा गाभा एकाच निबंधातून समजून घ्यायचा असेल आणि सव्वाशे वर्षांनंतरही तो जसाच्या तसा लागू होतो हे दाखवायचे असेल तर, तरुण सुशिक्षितांस विज्ञापना हा निबंध वाचायला हवा. हा निबंध ‘सुधारक’च्या तीन अंकांतून क्रमशः प्रसिद्ध झाला होता. प्रसिद्धीच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत, पण 1890 दरम्यानचा तो आहे. जुन्या वळणाची भाषा व पल्लेदार वाक्ये, यामुळे वाचताना तो काहीसा कठीण वाटेल, पण कमालीचा बौद्धिक आनंद देईल यात शंका नाही.\nतरुण सुशिक्षित देशबांधवहो, हा सुधारक अत्यंत प्रेमपूर्वक जी विज्ञापना तुम्हा पुढे करीत आहे, तिकडे लक्ष द्याल आणि तिची सार्थकता करण्याविषयी प्रयत्न कराल, अशी आशा आहे.\nअसे म्हणतात की- ज्या देशांतील लोकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य स्थापिले आहे, ज्या देशांतील लोकांनी राजांचा जुलूम नाहीसा करून प्रजासत्ताक राज्यपद्धती स्थापिल्या आहेत- ज्या देशांतील लोक, सामाजिक व धार्मिक गोष्टींची सुधारणा करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता, ती आपली आपण करू लागले आहेत आणि ज्या देशांतील लोकांस सर्व प्रकारच्या क्रांतीस लागणाऱ्या साधनांची अनुकूलता साध्य झाली आहे; त्या देशांतील युनिव्हर्सिट्यांतले शिक्षक आणि शिष्य पूर्वसंप्रदायप्रिय असतात. कोणतीही जुनी पद्धत टाकणे, नवीचा अंगीकार करणे वगैरे गोष्टी त्यास आवडेनाशा होतात. सारांश, जे चालत आले आहे तेच बरे आहे, त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याने नवी लचांडे उद्भवण्याचा संभव आहे आणि त्यांचा परिहार कसा करावा हे ठाऊक नसल्यामुळे त्यापासून हित न होता उलट नुकसान होण्याची भीती आहे. सबब- जे चालू आहे त्याचेच संरक्षण करावे आणि त्यापासून होईल तितके सुख उपभोगावे, असे त्यास वाटत असते. काही अंशी असे होणे फार स्वाभाविक आहे.\nज्याप्रमाणे जलोदधीचा अत्यंत क्षोभ करणारा प्रचंड प्रभंजन काही वेळ मोठ्या जोराने वाहिल्यावर आणि समुद्रावर व जमिनीवर त्याने अनेक उत्पात करून सोडल्यावर, जणू काय विगलितवीर्य होत्साता शांत होतो आणि वातावरणात पराकाष्ठेची निश्चलता उत्पन्न होऊन सर्व सचेतन-अचेतन वस्तू जागच्याजागी निश्चेष्ट झाल्यासारख्या भासू लागतात; त्याप्रमाणे ज्या देशात मोठमोठ्या राज्यक्रांत्या झाल्या आहेत, ज्यातील लोकांनी राज्यस्वातंत्र्यासाठी व विचारस्वातंत्र्यासाठी अनेक तुंबळ युद्धे केली आहेत; जो देश अनेक वर्षांनी शांतिसुखाचा अनुभव घेऊ लागला आहे आणि ज्यातील लोकांस विशेष गुरुत्त्वाचा कोणताही अन्याय दूर करणे राहिले नाही अशा देशांतील लोकांस थोडीशी स्तिमितता यावी- विशेषतः राज्यक्रांती म्हणजे काय, ती घडवून आणण्यास केवढे प्रयास पडतात, ती होऊ लागली म्हणजे प्रजेस किती हाल सोसावे लागतात, वगैरे गोष्टी ज्यास नीटपणे समजतात- अशा त्या देशांतील सुशिक्षित लोकांस तरी ती यावी, हे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा इंग्लंडसारख्या देशातील युनिव्हर्सिट्यांच्या प्रोफेसरांनी व कॉलेजातील विद्यार्थ्यांनी ग्लॅडस्टनसारख्या मंत्रिगण-शिरोमणीस विरुद्ध होऊन हार्टिंग्टनसारख्या संकुचित दर्शनाच्या व मर्यादित औदार्याच्या लोकाग्रणीचे प्रोत्साहन करावे आणि तदनुषंगाने वागण्याविषयी तत्परता दाखवावी, यात काही आश्चर्य नाही. पण ज्या देशांतील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता, अज्ञान आणि अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे किंवा परवशता प्राप्त झाली आहे- ज्या देशांतील सामान्य लोकांस गूढ अज्ञानाने व्यापले आहे- ज्या देशातील लोकांस विपत्तीपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत, पण त्यांच्या परिहारार्थ काय करावे हे समजत नाही; सारांश- ज्या देशांत राजकीय समता नाही, विद्या नाही, वित्त नाही, शारीरिक-मानसिक सामर्थ्य म्हणण्यासारखे नाही, अशा देशांतील युनिव्हर्सिट्यात आणि कॉलेजांत इतर ठिकाणापेक्षा थोडीशी अधिक चळवळ नसेल तर त्या देशाची अखेर गती काय होईल, हे सांगता येणे फार कठीण आहे.\nविचार करणे, सुख-दुःखाचा अनुभव घेणे व क्रिया करणे या तीन गोष्टींपैकी पहिलीत, दुसरीत किंवा तिसरीत प्रत्येक मनुष्य चूर होऊन गेलेला असतो. मोठमोठ्या ग्रंथांची पारायणे करावीत, रात्रीच्या रात्री चि��तनात घालवाव्यात, विचार व्यवस्थित झाला की तो पुस्तकद्वाराने किंवा दुसऱ्या कोणत्या तरी साधनाने लोकांपुढे आणावा- अशा रीतीने कित्येक आपली आयुष्ये कंठत असतात. अशास बाह्य सुखांचा फार उपभोग सापडत नाही, व बाह्य क्रिया करता येत नाही. वाचनापासून होणारा जो आनंद तोच यांचे स्थायी व आवडते सुख आणि विचार करण्यास व लिहिण्यास लागणारी जी शारीरिक हालचाल तीच यांची बाह्य क्रिया. दुसरा वर्ग सुखाभिलाषी लोकांचा. यास मानसिक सुखापेक्षा शरीरसुखाची चाड विशेष असते. वारुळात जशी एक खुशालचेंडू राणी मुंगी असते म्हणून सांगतात, तीसारखे हे सुखपरायण लोक होत.\nसुखोपभोगासाठी सर्व प्राणिमात्र धडपडत असतात आणि ज्यास जो प्राप्त होईल त्याने त्यापासून आनंद करून घ्यावा, हे योग्य आहे. पण ज्या सुखोपभोगामुळे निरंतर तो घेता येण्याची शक्यता नाहीशी होते, बुद्धीस मांद्य येते, गात्रे निःशक्त होतात, उत्साह नाहीसा होतो आणि कुटुंबास व राष्ट्रीय कोणत्याही प्रकारचा फायदा न होता उलट नुकसान किंवा त्रास सोसावा लागतो; अशा सुखोपभोगात निमग्न असण्यात काय फायदा आहे बरे पण असे लोक कोणत्याही देशांत थोडेथोडके नसतात. ज्या ठिकाणी अविद्या आणि वित्त यांचा संयोग दृष्टीस पडतो, त्या ठिकाणी व्यसनासक्ती दृष्टीस पडत नाही असे सहसा होत नाही. सुदैवाने ज्यांना सुखोपभोग करून घेता येत असेल, त्यांनी सुखाची निवड करताना ती आपणास व इतरांस शेवटपर्यंत हितावह होतील किंवा नाही, एवढे पाहत जावे म्हणजे झाले.\nया सुखपरायण वर्गाशिवाय लोकांचा आणखी एक तिसरा वर्ग असतो. या वर्गातील लोकांची क्रियाप्रवृत्ती फार जबरदस्त असते. एका दृष्टीने यास समाजाचे आधारस्तंभ म्हणता येईल. यांनी काबाडकष्ट करून आवश्यकतेचे व चैनीचे पदार्थ उत्पन्न करावेत आणि त्यांचा उपभोग वरील दोन वर्गांतील किंवा मधल्या वर्गातील लोकांनी घ्यावा, असे आजपर्यंत बऱ्याच अंशी होत आले आहे. पुढेही अल्प काळात या स्थितीत विशेष फेरबदल करता येईल असे वाटत नाही. तथापि, निरपेक्ष बुद्धीने व आस्थापूर्वक परिश्रम केले असता, ही असमता थोड्या वर्षांत बरीच दूर करता येण्यासारखी आहे. ज्या देशात ही असमता वाढत जाऊ लागली असेल, त्या देशाच्या ऱ्हासास आरंभ झाला आहे, असे समजावे. जेव्हा या असमतेची परमावधी होते, तेव्हा घनघोर राज्यक्रांती होऊन समाजचे समाज लयास जातात, धुळीस मिळ��ात किंवा त्यात अपूर्व स्थित्यंतरे होतात, निरंतर कष्ट साहण्यास खालच्या प्रतीचे प्राणीसुद्धा तयार असत नाहीत; तर मनुष्य कसा असेल कष्ट साहणे म्हणजे जीविततत्त्व क्षीण करून घेणे होय आणि तसे करून घेण्यास बहुतेक मनुष्ये तयार होतील तर हळूहळू सारी मनुष्यजात नाहीशी होईल कष्ट साहणे म्हणजे जीविततत्त्व क्षीण करून घेणे होय आणि तसे करून घेण्यास बहुतेक मनुष्ये तयार होतील तर हळूहळू सारी मनुष्यजात नाहीशी होईल परंतु मनुष्य अस्तित्वात आले आहेत व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे, यावरूनच त्यांच्या नाशास अनुकूल अशा कारणांपेक्षा त्यांच्या अस्तित्वास व वृद्धीस अनुकूल अशी कारणे या पृथ्वीतील परमाणुसंघात निगूढ आहेत, असे सिद्ध होते. तेव्हा काय दिसून येते की विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे सांप्रतकाली प्रत्येक देशात तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात, ते कायमचे नव्हेत.\nप्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हे हळूहळू समप्रमाणाने करावे लागून, साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे. जो-जो ती तशी होत जाईल तो-तो खरी उन्नती होऊ लागली, असे म्हणता येऊ लागेल. एवढे खरे आहे की, काही झाले तरी सर्वांची बुद्धी सारखी तीव्र होतील आणि पाहिजे त्या कामात पाहिजे त्याला पडता येऊन ते उत्तम रीतीने वठविता येईल, असे पूर्णपणे होण्याचा संभव फार थोडा आहे. तथापि, प्रस्तुतकाली निरनिराळ्या वर्गांतील लोकांत व स्त्री-पुरुषांत जे विलक्षण अंतर दृष्टीस पडत आहे ते पुष्कळच संकुचित करता येणार आहे आणि ज्या देशात तसे करण्याचा प्रयत्न झपाट्याने चालत राहील, तेच देश अखेरीस तगतील. सर्वत्र जो जीवनार्थ कलह मोठ्या निकराने चालला आहे, त्यात भांडता-भांडता बाकीचे नाहीसे होतील. यासाठी ज्यांना हे अस्तित्वतत्त्व स्पष्टपणे कळून आले असेल आणि ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपापल्या देशाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने रात्रंदिवस झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असूनही जे स्तब्ध राहतील, त्यांच्या माथ्यावर देशास विपद्दशा आणल्याची आणि त्याचा नाश अपरिहार्य केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित देशबांधवहो, जर तुम्हास इतर देशांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल- तुमची आज जी स्थिती आहे, तीहून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल; तर ज्या दुर्मतांनी, दुराग्रहांनी दुराचारांनी, महारोगाप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारो वर्षे फडशा चालविला आहे, त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत उचित होय. या कामी तुमच्याकडून हलगर्जी झाल्यास या देशाला लवकरच जे दिवस येणार आहेत, त्यांचा नुसता विचार डोळ्यांपुढे आला तरी भय वाटल्यावाचून राहत नाही.\nइंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्‌स वगैरे देशांतल्या सर्व वर्गांतील लोकांमधले व स्त्री-पुरुषांमधले संबंध कसे आहेत, हे नित्य नजरेपुढे येत असूनही जर तुम्ही आपले डोळे मिटाल आणि बालविवाहसारख्या अनेक व्याधी तुम्हांस अत्यंत पीडित असून, त्यांच्या प्रतिकारार्थ काहीच न कराल; तर तुमच्या संततीस तुमच्या मूर्खपणाबद्दल, आळसाबद्दल व अप्पलपोटेपणाबद्दल फारच त्रास सोसावा लागेल. तसे होऊ न देणे हे तुमचे कर्तव्य आहे व ते अल्पसायासाने कसे करता येईल हे सांगावे, एवढाच या लेखाचा उद्देश आहे.\nआज जी सुधारलेली राष्ट्रे आहेत, त्यांपैकी प्रत्येकात विचार करणारे, उपभोग घेणारे व श्रम करणारे असे तीन ठळक वर्ग दृष्टीस पडत असून, ते उत्पन्न करणारी कारणे दिवसेंदिवस क्षीण होत आहेत. ती जसजसी अधिकाधिक क्षीण होत जातील तसतशी समाजस्थ असमता नाहीशी होऊन विचार, उपभोग व शरीरश्रम ह्या गोष्टी सर्वांस समप्रमाणाने कराव्या लागतील आणि तसे झाले म्हणजे समाजास खरी बळकटी व स्थिरता आली, उन्नतावस्था प्राप्त झाली असे म्हणता येईल, असे मागे सांगितले आहे. तसेच ही असमता दूर करण्याच्या खटपटीचा विशेष बोजा पहिल्या वर्गातील लोकांवर पडतो, हेही सांगितले आहे.\nइंग्रजी शिक्षण मिळालेले बहुतेक सुशिक्षित लोक सामाजिक प्रश्नांविषयी विचार करू लागले आहेत आणि त्यांच्या विचारांचा परिणाम त्यांच्या आचरणावर उत्तरोत्तर होऊ लागेल, यात संशय नाही. पण अशा रीतीने जे वर्तनांतर होते, ते स्थायिक होण्याचा संभव असत नाही इतकेच नाही, तर कोणतीही गोष्ट चांगली आहे तेव्हा ती करणे जरूर आहे असे वाटून ती करू लागणे यात जे मनास शिक्षण मिळते, ते अप्रत्यक्ष रीतीने घडून येणाऱ्या वर्तनांतरापासून कधीच प्राप्त होत नाही. आसमंतातील वस्तुस्थितीच्या अधीन होऊन ती नेईल तिकडे जाणे यात कोणताही पुरुषार्थ नाही. ज्या ठिकाणी स्त्रीचा वाराही येण्याचा संभव नाही, अशा ठिकाणी ब्रह्मचर्य आचरल्याबद्दल फुशारकी मारण्यात काय हशील आहे आपणावर अमुक प्रकारचे संकट येणार आहे असे कळून त्याच्या परिहारार्थ जाणूनबुजून उपाय योजणे, यातच मनुष्याचे मनुष्यपण आहे. लोकसंख्या वाढत जाऊन अन्नाची पंचाईत पडू लागली म्हणजे विवाहकाल सहजच लांबत जाईल, आपण होऊन तो लांबविण्याची गरज नाही.\nव्यापारधंदा, सरकारी नोकऱ्या, आगगाडीचा प्रवास इत्यादी कारणांनी जातिबंध आपल्या आपण शिथिल होऊ लागले आहेत, तेव्हा ते वाईट आहेत असे म्हणून एकमेकांस दुखविण्याची गरज नाही. सामान्य शिक्षणाचा व विशेषतः विज्ञानाचा जसजसा प्रसार होत जाईल तसतशा धर्मसंबंधी वेडेपणाच्या समजुती लयास जातील, सबब, त्यावर टीका करण्याची गरज नाही. कोणतीही सुधारणा करण्याविषयी लोकांच्या मनात दृढ इच्छा उद्भवल्याशिवाय, केवळ कायद्याच्या जुलमाने सुधारणा होऊ शकत नाही. ती इच्छा उद्भवली असता, कायदा करण्याची आवश्यकता राहत नाही, कारण मग ती लोकांचे लोकच करतात. पराधीनास बलहीनता येते व बलहीनांच्या कपाळी पराधीनता ब्रह्मदेवाने लिहिली आहे. सबब, हिंदुस्थानच्या लोकांनी राष्ट्रोन्नती करण्याचा प्रयत्न करणे शुद्ध वेडेपण होय. अशा रीतीने सामाजिक-राजकीय प्रश्नांविषयी विचार करणाऱ्या लोकांस विचारी म्हणावे किंवा नाही, याचा संशय आहे. हे असल्या विचारांनी मनुष्यात आणि इतर प्राण्यात काही अंतर नाही, असे दाखवू पाहतात मागल्या पिढ्यांस आलेल्या संकटांची माहिती व त्यांच्या परिहारार्थ त्यांनी योजिलेल्या उपायांचे ज्ञान, त्यांच्या साह्याने म्हणजे पूर्व पिढ्यांच्या अनुभवाने भावी विपत्ती टाळण्याचा प्रयत्न मनुष्य करणार नाही, वस्तुस्थितीचा गुलाम होऊन ती वागवील तसे वागेल, तर प्राणिवर्गात त्यास प्राप्त झालेले श्रेष्ठत्व त्याच्याकडे कसे राहील, आणि सध्या जी सुखे उपभोगण्यास सापडत आहेत मागल्या पिढ्यांस आलेल्या संकटांची माहिती व त्यांच्या परिहारार्थ त्यांनी योजिलेल्या उपायांचे ज्ञान, त्यांच्या साह्याने म्हणजे पूर्व पिढ्यांच्या अनुभवाने भावी विपत्ती टाळण्याचा प्रयत्न मनुष्य करणार नाही, वस्तुस्थितीचा गुलाम होऊन ती वागवील तसे वागेल, तर प्राणिवर्गात त्यास प्राप्त झालेले श्रेष्���त्व त्याच्याकडे कसे राहील, आणि सध्या जी सुखे उपभोगण्यास सापडत आहेत तेवढ्यांचा तरी त्यास कायम उपभोग कसा लाभेल, हे सांगता येत नाही. तात्पर्य- अगदी शुष्क गोष्ट असली, तरी तिच्यासाठी बुद्धिपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. जे लोक असे करीत नाहीत, ते हळूहळू दैववादी बनून निरुद्योगी व निरुत्साह होत्साते क्षीण होत जातात आणि शेवटी समूळ नष्ट होतात.\nतस्मात्‌ सुशिक्षित बांधवहो, तुम्हास अशी प्रार्थना आहे की, वर जे म्हटले आहे ते तुम्हास मान्य असेल तर तुम्ही कालावर व वस्तुस्थितीवर अवलंबणे पुरे करून, ज्या सुधारणा तुम्हास अत्यंत आवश्यक वाटत आहेत त्या करण्याविषयी बुद्धिपूर्वक प्रयत्न करण्यास लागले पाहिजे. त्या आवश्यक सुधारणांपैकी काही अशा आहेत की, त्या वृद्ध लोकांच्या हातून होण्याचा संभव नाही. इतकेच नाही, तर त्यापैकी पुष्कळांस त्याची संमतीही मिळण्याची आशा नाही. उदाहरणार्थ- पुनर्विवाह व ऋतोत्तर कन्याप्रदान. तसेच, कित्येक तरुण सुशिक्षितांस या दोन गोष्टी व अशाच प्रकारच्या इतर गोष्टी कितीही चांगल्या वाटू लागल्या असल्या आणि त्यांची आवश्यकता भासू लागली असली, तरी त्या करण्यास प्रवृत्त होण्यास त्यांची छाती होणार नाही. सगळेच असे असतील असे आमचे म्हणणे नाही. एखाद्याचे धैर्य, निश्चय व कार्यनिष्ठा असामान्य असल्यास, तो लोकमताची किंवा अगदी जवळच्या आप्तांचीही पर्वा न करता आपल्या मनास जी गोष्ट प्रशस्त वाटली ती करण्यास प्रवृत्त होईल. पण असे लोक फार विरळा असतात. अशांची संख्या वाढेल तितकी वाढणे इष्ट आहे आणि तिच्या कमी-अधिक वाढीवर समाजाची सुधारणा शीघ्र होणे किंवा न होणे हे अवलंबून आहे. तथापि, सध्याचे जग सामान्य विचारांच्या, सामान्य धैर्याच्या व सामान्य समजुतीच्या लोकांचे झालेले आहे. वृद्ध तरुणांच्या आचार-विचारांत कालमानाने व शिक्षणभेदाने थोडाबहुत फरक होतो, पण त्यामुळे त्यात जमीन-अस्मानाचे अंतर पडत असे नाही. तसे होणे इष्टही नाही, कारण असे होऊ लागेल तर कोणत्याही घरा कोणाही सुखाचा लवलेश मिळेनासा होऊन साऱ्या समाजात अहोरात्र चलबिचल माजून राहील. कोणाचा धाक कोणावर चालणार नाही आणि सगळ्याच प्रकारच्या सुधारणांस प्रचंड व्यत्यय येईल. सुधारणा करण्याची इच्छा जशी तरुणास असते तशी वृद्धास असत नाही. समाजाच्या असलेल्या स्थितीचे संरक्षण करण्याविषयी वृद्ध लोक अ��्यंत उत्कंठित असतात. त्याचे पाऊल पुढे पडावे, अशी तरुणास आकांक्षा असते. वृद्ध हे समाजनौकेचे भरताड होत, तर तरुण शिडे होत पहिल्याशिवाय समाजात स्थिरता राहणार नाही, दुसऱ्याशिवाय त्याला गती येणार नाही; तेव्हा ज्यांच्या मनात समाजाचे कल्याण व्हावे असे असेल, ते या दोहोंची फारकत व्हावी असे कधीही चिंतणार नाहीत. दोहोंचाही उपयोग आहे व दोघांनाही आपापला कार्यभाग उरकण्याची मोकळीक पाहिजे. प्रत्येक गोष्टीत बाबाने बेट्याला आपले वळण गिरविण्यास लावणे हे जसे वाईट, तशी आपली प्रत्येक गोष्ट बाबा ऐकून घेत नाहीत म्हणून बेट्याला त्याचा विषाद येणे हेही वाईट. दोघांच्या संमतीने जेवढे चालेल तेवढे हवेच आहे. पण ज्या गोष्टीत दोघांचे ऐक्य होण्याचा संभव नसेल, त्या ज्याच्या त्यास आपल्या मनाप्रमाणे करावयास सापडल्या; तरच घरात व बाहेर शांतता-समाधान राहण्याचा संभव आहे.\nआज ज्यांचे अर्धे अधिक वय होऊन गेले आहे, वागण्याची पूर्व पद्धत ज्यांच्या अंगी खिळून जाऊन स्वभावतुल्य झाली आहे, अनेक वर्षांच्या विश्वासामुळे व तदनुसार आचरणामुळे ज्यांच्या धर्मविषयक व नीतिविषयक कल्पना वज्रलेप झाल्या आहेत, जुनाट झालेल्या झाडाप्रमाणे ज्यांची मने किंवा शरीरे वळण्याची आशा उरली नाही; अशांनी आम्ही ज्या गोष्टी पुढे सांगणार आहोत त्यात पडावे, अशी आमची इच्छा नाही आणि तुम्ही त्यात पडा, असे आम्ही त्यांस म्हणणारही नाही. जे आज अपत्यवंत आहेत, ते आपल्या अपत्यांची व्यवस्था कशीही लावोत- त्याबद्दल आम्ही कुरकुर करणार नाही. पण ज्यांच्यावर अद्यापि संसाराचा भार पडलेला नाही, ज्यांच्याकडे पितृत्वाचा अधिकार अद्यापि आलेला नाही, नवे ज्ञान संपादण्याचे व विचार कायम करण्याचे ज्यांचे वय अद्यापि गेले नाही, ज्यांच्या ईर्षेला पराभव ठाऊक नाही, ज्यांची हिंमत कशानेही खचलेली नाही- जगाच्या दुःखमय अनुभवामुळे ज्यांच्या अंतकरणात अनौदार्य, संशय, परदुःखपराङ्‌मुखता आणि परहितौदासीन्य यांचा प्रादुर्भाव झाला नाही, अशा विद्यालयीन व इतरस्थ तरुण सुशिक्षितांनी आम्ही जी कल्पना सुचवीत आहोत तिचा विचार करून ती अमलात आणण्याविषयी मंडळी स्थापावी, अशी आमची त्यांस प्रार्थना आहे.\nआम्हामधील बालविवाहाची चाल इतर सर्व वाईट चालींपेक्षा आम्हास विशेष विघातक होत आहे, हे अलीकडे सर्व समंजस लोकांस कबूल झाले असून, ती बंद व्हावी अशी इच्छा बरीच पसरली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. पण ती बंद करण्याचा उपाय मात्र आमच्याकडून झाला नाही तो करण्याचे काम अनपत्यवान तरुण सुशिक्षित लोक जोपर्यंत आपल्या अंगावर घेणार नाहीत, तोपर्यंत त्याची योजना मनापासून कोणीही करणार नाही, असे आम्हास वाटते. ही गोष्ट तरुणांनी मनावर घेतली असता आजपासून पंचवीस वर्षांच्या आत हा रोग येथे कधी होता किंवा नव्हता, अशा रीतीने त्याची त्यास वाट लावता येईल. तेव्हा असा हा रामबाण असावा तरी काय, हे जाणण्याची वाचकांस मोठी उत्कंठा झाली असेल यात संशय नाही; पण स्थलसंकोचामुळे ती आज पुरविता येत नाही, हे पाहून फार दिलगिरी वाटते. तथापि, ज्यांनी इतके दिवस दम काढला, त्यांना आणखी आठ दिवस तो सहज काढता येईल, असे समजून फार खेद न करता सध्या रजा घेतो.\nतरुण सुशिक्षितांनी जो विषय आपल्या हाती घ्यावा म्हणून आज आम्ही प्रत्यक्षपणे सुचविणार आहोत, त्याची गेल्या दोन लेखांत जितकी प्रस्तावना करावयाला पाहिजे होती तितकी केली आहे. आज आम्हास ज्या सुधारणा करणे आवश्यक आहे त्यांपैकी बहुतेक जुन्या पिढीच्या लोकांकडून होण्यासारख्या का नाहीत याचे दिग्दर्शन मागे केले आहे, ते वाचकांच्या स्मरणात असेलच. या घटकेस हिंदुस्थानात नव्या व जुन्या कल्पनांचा ज्या प्रकारचा झगडा सुरू आहे, तसा येथे पूर्वी कधीही झाला नसेल. आजपर्यंत हिंदुस्थानावर ज्यांनी स्वाऱ्या केल्या किंवा येथे आपली राज्ये स्थापिली, त्यांच्या आणि आम्हा एतद्देशीय हिंदूंच्या राजकीय व सामाजिक विचारांत विशेष अंतर नसल्यामुळे हिंदूंनी आपल्याला जिंकणारांपासून अवश्य शिकले पाहिजे असे विशेष काही नव्हते. किंबहुना, हिंदू लोकांपाशीच आपल्या परकी राज्यकर्त्यांस शिकविण्यासारख्या काही गोष्टी होत्या. यामुळे आजपर्यंत ज्यांनी हिंदुस्थानास जिंकून त्यात आपली सत्ता स्थापिली, त्यांनी हिंदूंचा शारीरिक किंवा बाह्य पराभव केला इतकेच म्हटले पाहिजे. पण इंग्रजांनी आम्हावर जे राज्य स्थापिले आहे, त्याची गोष्ट अगदी निराळी आहे. या राज्यामुळे आमच्या स्थितीत पराकाष्ठेचा बदल होत आहे. प्रथम-प्रथम या स्थित्यंतराचे स्वरूप आमच्या लक्षात बरोबर आले नाही. पण अलीकडे पाच-पंचवीस वर्षांत पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून जेवढे म्हणून त्याच्या पाशात सापडले आहेत, त्यांची स्थिती विलक्षण होऊन गेली आहे आणि उत्तरोत्तर या शिक्षणाचा परिणाम बहुतेकांवर होणार, हे स्पष्ट दिसत आहे. पुष्कळांचे असे म्हणणे आहे की, पाश्चिमात्य शिक्षण फार थोड्यांस प्राप्त झाले असल्यामुळे, त्याने हिंदू लोकांच्या स्थितीत विशेष फेरफार झाला आहे, असे म्हणता येणार नाही.\nपण आमच्या मते, असे समजणाऱ्यांची चूक आहे. केवळ शाळांच्या द्वारे पाश्चिमात्य विचारांचा प्रसार होऊन त्यामुळे आमचे जे स्थित्यंतर होत आहे तेवढ्याचाच विचार केला तर- ते विशेष विस्तृत नाही, हे कबूल करावे लागेल. पण शाळांशिवाय ज्या दुसऱ्या अनेक द्वारांनी हिंदू समाजातील प्रत्येक वर्गातल्या लोकांवर परिणाम घडत आहेत, त्यांचा नीट विचार केला तर असे दिसून येईल की- ज्याच्या आचारात व विचारात पाश्चिमात्य कल्पनांनी थोडाबहुत तरी फेरफार झाला नाही, असा एक वर्गही नाही. शाळा खात्याशिवाय इतर खात्यांचा संबंध प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गातील वयात आलेल्या मनुष्यांशी येऊन पोचत आहे आणि तदनुषंगाने त्यास आपल्या वागणुकीत प्रतिदिवशी कमी-अधिक फेरफार करावा लागत आहे. मोजणी खाते, जमीनजमाबंदी खाते, न्याय खाते, पब्लिक वर्क्स खाते, वैद्यक खाते, लष्करी खाते, सॅनिटरी खाते, अबकारी खाते इत्यादिकांनी आमच्या इकडील शेतकऱ्यांवर, कारागिरांवर, व्यापाऱ्यांवर, सावकारांवर, वाण्याउदम्यांवर व सामान्य मजुरांवर केवढे परिणाम घडत आहेत\nया खात्यांशी लोकांचा जो व्यवहार होतो, तो सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच व्हावा लागतो. त्यामुळे त्या नियमांचे वळण त्यास नकळत लागत चालले आहे आणि ते नकळत लागत आहे म्हणून मुळीच लागत नाही असे म्हणणे बरोबर नाही. याशिवाय तारायंत्र, आगगाडी, पोस्टखाते, सेव्हिंग्ज बँक्स, पोस्टल बँक्स, वगैरे ज्या गोष्टी सरकारने किंवा खासगी मंडळ्यांनी व्यापाऱ्यांच्या सोईसाठी व इतर सोईसाठी स्थापिल्या आहेत; त्यांचा लोकांच्या धर्मविचारावर, नीतिविचारावर व नित्याचरणावर केवढा परिणाम होत आहे याचा जो लक्षपूर्वक विचार करील त्याला- आणखी शे-पन्नास वर्षे असाच क्रम चालला तर हिंदुस्थानच्या पहिल्या स्थितीचा मागमूस नाहीसा होण्याइतके त्याचे स्थित्यंतर होणार आहे, असे कबूल करावे लागेल. तात्पर्य काय की- जिकडे पाहावे तिकडे पाश्चिमात्य कल्पनांनी व आचारांनी आम्हास वेढल्यासारखे झाले आहे आणि त्यांच्या पेचातून आम्हास निसटून जाता येईल, असे वाटत नाही. पण निसटून जाण्याचा प्रयत्न करण्याची काय गरज आहे ज्या युरोपीय कल्पनांचा प्रघात इकडे पडत आहे, त्यांपैकी जेवढ्या अहितकारक असतील तेवढ्या वर्ज्य करून बाकीच्यांचा अंगीकार करण्यास काय हरकत आहे ज्या युरोपीय कल्पनांचा प्रघात इकडे पडत आहे, त्यांपैकी जेवढ्या अहितकारक असतील तेवढ्या वर्ज्य करून बाकीच्यांचा अंगीकार करण्यास काय हरकत आहे दुसऱ्या विषयाविषयी लिहीत असता असे दाखविले आहे की- युरोपात आज जी सुधारणा दृष्टीस पडत आहे, ती मागील अनेक सुधारणांचे सार आहे आणि ज्या राष्ट्रांस जीवनार्थकलहात टिकावयाचे असेल, त्यांना त्या सुधारणेचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे खरे असेल, तर ती सुधारणा आपल्या घरी चालून आली असून आपण तिचा निषेध करणे, म्हणजे आपल्या हाताने जाणूनबुजून आपले नुकसान करून घेण्यासारखे होय. निदान आमची तरी अशी समजूत आहे की- इंग्रजांच्या राज्यामुळे ज्या गोष्टी येथे प्रस्थापित झाल्या आहेत व होऊ पाहात आहेत, त्यांपैकी बहुतेक स्वीकरणीय व अनुकरणीय आहेत. सबब, त्यांचा येथे जो आपोआप प्रसार होत आहे त्यास विरुद्ध जाणे हे तर इष्ट नाहीच; पण ज्यांना त्यांचे चांगुलपण समजण्यासारखे शिक्षण मिळाले आहे, त्यांनी बुद्धिपुरस्सर त्यांचा स्वीकार व प्रसार केला पाहिजे. असे केले तरच त्या लवकर मूळ धरतील आणि त्यांच्या फलाचा लाभ थोड्या वर्षांत आम्हास होऊ लागून जीवनार्थकलहात हार न जाण्याची आशा आम्हास करता येऊ लागेल. हे बुद्धिपुरःस्सर सुधारणा करण्याचे काम तरुण सुशिक्षितांशिवाय इतरांच्याने होण्यासारखे नाही, म्हणून इतका वेळ त्यांची विनवणी चालविली आहे.\nतरूण सुशिक्षित मित्रहो, ‘शरीर धड तर मन धड’ (A sound mind in a sound body) अशी जी इंग्रजी भाषेत सुप्रसिद्ध म्हण आहे, ती तुम्हा सर्वांच्या ऐकण्यात आलीच असेल. ज्याप्रमाणे जोरदार वृक्ष निपजण्यास मूळ अंकुर जोरदार पाहिजे; त्याप्रमाणे देशात सुदृढ़ स्त्री-पुरुष निपजण्यास सुदृढ मुले होण्यास वैद्यक शास्त्रात जो खऱ्या विवाहाचा काल सांगितला, त्याचे कोणाकडूनही उल्लंघन होता कामा नये. या कालाचे उल्लंघन आम्हाकडून अनेक वर्षे होत असल्यामुळे आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, श्रम करण्यास नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमच्या शरीरसामर्थ्याचा लोप होत असल्यामुळे आमचे मानसिक सामर्थ्यही नाहीसे होत आ���े. याशिवाय बालविवाहापासून आम्हावर जी इतर अरिष्टे गुदरत आहेत, त्यांचा येथे अगदी अल्प उल्लेख करण्यासही जागा नाही. बालविवाह बंद झाल्यास, आज प्रत्येक घरी ज्या एक-दोन हतभाग्य बालविधवा दृष्टीस पडतात, त्या दृष्टीस पडेनाशा होतील. पुरुषांच्या अंगी अधिक पौरुष दृष्टीस पडू लागेल, तरुणांस अधिक उद्योग करण्याची हिंमत येईल आणि धाडसाची कामे अंगावर घेण्याची छाती होऊ लागेल. ज्याला त्याला आपापल्या मनाप्रमाणे आपली बायको पसंत करण्याची सवड मिळू लागल्यामुळे स्त्री-पुरुषांच्या सुखाची वृद्धी होऊन संसारयात्रा अधिक रमणीय होईल. विवाहापूर्वी मुलींस ज्ञान संपादण्यास अधिक फुरसत मिळाल्यामुळे पुढे त्यांच्याकडून अपत्यसंवर्धनाचे व प्रपंच चालविण्याचे काम चांगल्या रीतीने होऊ लागेल. पण हे सर्व होण्यास बालविवाहाची चाल बंद झाली पाहिजे. ती बंद होणे किंवा न होणे सर्वथैव तुमच्याहाती आहे.\nया कामासाठी सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी, अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील- त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे-मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही, अशा शपथा घ्याव्यात. जर अशा मंडळींस खरोखरीच काही सुधारणा व्हावी अशी उत्कट इच्छा असेल, तर मुलीचे लग्न बारा वर्षे झाल्यावर व मुलाचे लग्न अठरा वर्षे झाल्यावर करावयाचे, असा निर्बंध कायद्याने करून घेतला पाहिजे. जो अशा मंडळीचा सभासद झाला, त्याने तीत नवे तरुण आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. असा क्रम काही वर्षे चालला, तर बालविवाह निषेधक मंडळीच्या सभासदांची संख्या दोन हजारांवर सहज जाईल आणि इतकी मंडळी सामान्य उद्देशाने एका कामाशी निगडित झाली म्हणजे तिला दुसऱ्या सुधारणाही झपाट्याने करता येतील.\nप्रत्येक सभासदाने वर्षाची रुपया- दीड रुपया वर्गणी देण्यास तयार झाले पाहिजे. या वर्गणीपासून जो फंड उभारला जाईल, त्याच्या मदतीने अनेक आवश्यक व उपयुक्त गोष्टी करता येतील. अलीकडे पाच-चार ठिकाणी अशा प्रकारच्या मंडळ्या स्थापित झाल्या आहेत. अशा प्रकारची मंडळी स्थापावयाची झाली म्हणजे काय काय करावे लागते, अशाविषयी राजे सर टी.माधवरावांसारख्यांनी पुष्कळ शोध करून टिप्पणी प्रसिद्ध केली आहेत. तेव्हा अशा ���ंडळांचे नियम वगैरे कसे असावेत, याविषयी येथे विशेष लिहिण्याची गरज नाही. अगोदर अशी मंडळी स्थापण्याविषयी व कायदेशीर बंधने करून घेण्याविषयी काहींचा निर्धार झाला पाहिजे. तो एकदा झाला, म्हणजे पुढचा मार्ग सोपा आहे.\nआम्हास अशी आशा आहे की, कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी हे काम आपल्या हाती घेतल्यास त्यास ताबडतोब यश येणार आहे. ज्यांच्या अंगी विचारशक्ती आणि उत्साह यांचा संगम झालेला असतो, त्यांना कोणतीही सुधारणा करण्यास अवघड जात नाही. सबब, येथील डेक्कन कॉलेजातील, फर्ग्युसन कॉलेजातील, सायन्स कॉलेजातील व त्याप्रमाणेच मुंबई येथील एल्फिन्स्टन, फ्री चर्च वगैरे सर्व कॉलेजांतील सुशिक्षित, सुजाण, सुविचार व प्रौढ विद्यार्थ्यांस आमची अशी विनंती आहे की- त्यांनी या स्वहितकर व राष्ट्रहितकर कार्यात पुढारीपण घ्यावे. पुढील देशस्थिती त्यांच्या हाती आहे. वरील विद्यालय सध्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कामास आरंभ केल्यास, त्यांच्या पाठीमागून त्यांच्या जागी येणारे विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतील; एवढेच नाही, तर कॉलेजातील विद्यार्थी अशा कामात पडल्यास त्याचा परिणाम शाळांतील प्रौढ मुलांवरही होऊ लागेल. या रीतीने धाग्याशी धागा लागून अल्पकाळात सुंदर सुधारणापट तयार होईल आणि ज्यांना तो वापरण्यास सापडेल, त्यांची अनेक प्रकारची आपदा नाहीशी होईल, इतकेच नाही, तर त्यास अननुभूतपूर्व अशा अनेक संसारसुखांचा उपभोग मिळू लागेल.\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाल�� अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/politics-opposition-regarding-metro-car-shed-thorat-67111", "date_download": "2021-01-20T14:35:32Z", "digest": "sha1:ZSFZV6XW755NWN4G66ZGDBTKL7EULUB2", "length": 17215, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात - Politics from the opposition regarding 'Metro car shed': Thorat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\nशनिवार, 19 डिसेंबर 2020\nकोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.\nसंगमनेर : \"भाजप सरकारने \"आरे'च्या वनक्षेत्रात प्रस्तावित केलेल्या, मुंबईतील बहुचर्चित मेट्रो कार शेड प्रकल्पाची जागा आघाडी सरकारने पर्यावरण व वनसंरक्षणाच्या चांगल्या हेतूने बदलली आहे. मात्र, दुर्दैवाने विरोधक याचे भांडवल करून राजकारण करीत आहेत,'' अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.\nसंगमनेर विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, \"मुंबईतील मेट्रो कार शेड प्रकल्प राजकारणाचा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा भाग आहे. \"आरे' विभागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून, पर्यावरण व वनप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या भावनेतून कार शेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने विरोधक त्याला विरोध करीत राजकारण करीत आहेत.''\nकोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.\nविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याचा परिण���म स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक गावपातळीवरची असल्याने, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते. आमचाही हाच प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले.\nदरम्यान, संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी थोरात यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. तालुक्यातही अनेक ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, त्यातही काॅंग्रेसचे सरपंच होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा तरुणांची नोकरी धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची चिन्हे\nमुंबई : एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी अंतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nपुणे, मुंबई प्रमाणेच औरंगाबादेतील शासकीय डाॅक्टर्सना कोवीड भत्ता द्या..\nऔरंगाबाद : कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nमराठा आरक्षण : एमपीएससीचा यू टर्न , उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती नाही.\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर भरती प्रक्रिया रखडलेली आहे. मात्र, ९ सप्टेंबर २०१९ च्या आधी ज्या...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\n भाजपला निवडणुकीचे वेध, सादर करणार करवाढ नसलेलेले बजेट\nपिंपरी : पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीचे वेध पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला आतापासूनच लागले आहे. त्याची तयारी म्हणून नुकतीच (ता.१६)...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nमंत्री गडाखांच्या नेतृत्त्वाखाली मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध\nसोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 138 अर्ज दाखल झाले होते. मात्र, 117 इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी तेवढेच...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nधक्कादायक : डॉक्टर अन् नर्स देताहेत कोरोना लशीला नकार...सरकारची डोकेदुखी वाढली\nनवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सु���वात झाली असली तरी या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nग्रेड सेपरेटरप्रश्नी शंभूराज देसाईंकडून उदयनराजेंची पाठराखण...\nसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. ना पोलिस खात्याकडे, ना गृह...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nकोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू...सरकार म्हणतंय, लशीचा संबंध नाहीच\nनवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली असली तरी या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना लस घेतलेल्या दोन आरोग्य...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nराळेगणसिद्धीतील मिरवणूक पोलिसांनी थांबविली\nराळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसद्धी येथे आज विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. परंतु कोरोनाच्या...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nधक्कादायक : कोरोनाची लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत....\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nमेडिकल कॉलेजचेही उद्‌घाटन करणार, कोण आडवं आलं तर आडवं करणार...\nसातारा : ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाच्या चर्चेचा चिमटा काढत उदयनराजेंनी, बाकीचे रथी-महारथी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला आले असते तर भाषणं झाली...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nपाटणसावंगीवर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचे वर्चस्व\nनागपूर : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव पाटणसावंगी ग्रामपंचायतीवर केदार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. येथील १७ही जागांवर...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nकोरोना corona यती yeti सरपंच संगमनेर भाजप वनक्षेत्र मेट्रो पर्यावरण environment राजकारण politics बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat विभाग sections मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare निवडणूक आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/ajit-pawar-instructed-municipal-commissioner-reduce-rent-pimpri", "date_download": "2021-01-20T14:00:13Z", "digest": "sha1:4WV4VYJTQRSRVLBIUMN2GWTZ27WZHDZZ", "length": 11460, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर... - Ajit Pawar instructed the Municipal Commissioner to reduce the rent Pimpri Court | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर...\nअजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर...\nअजितदादांनी दिलेला शब्द खरा ठरला तर...\nसोमवार, 4 जानेवारी 2021\nपिंपरी महापालिका भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा हा प्रस्ताव मंजूर करते का कसे याकडे वकीलवर्गच नाही, तर शहराचेही आता लक्ष लागले आहे.\nपिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी बारच्या पदाधिकाऱ्यांना सहा दिवसांपूर्वी दिलेला शब्द आज खऱा केला. मुलभूत सुविधाही नसलेल्या सध्याच्या अपुऱ्या जागेतील पिंपरी कोर्ट नेहरूनगर या दुसऱ्या प्रशस्त ठिकाणी हलविण्याच्या प्रश्नी त्यांनी या पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पिंपरी पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांना नेहरूनगर येथील जागेचे भाडे कमी करण्यास आपल्या सचिवांना सांगितले. ते झाले, तर पिंपरी कोर्ट स्थलांतराच्या मार्गातील मोठा व मुख्य अडसर दूर होऊन ते लवकरच नव्या जागेत गेलेले दिसेल.\nकार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असणारा नेता काळाच्या पडद्याआड : चंद्रकांत पाटील https://t.co/X5FyO9Pdbw\nदरम्यान, आजच्या या बैठकीनंतर कोर्ट हलविण्याचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. पालिकेने ठरवलेले १४ लाख रुपये महिना हे न्यायालयाचे भाडे कमी केले, तर पिंपरी कोर्ट नव्या जागेत स्थलांतर होण्यातील मुख्य अडसर दूर होणार आहे. नववर्षात वकिलांनाच नाही, तर पक्षकारांनाही ही भेट ठरणार आहे. भाजप सत्तेत असलेली पिंपरी महापालिका भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा हा प्रस्ताव मंजूर करते का कसे याकडे वकीलवर्गच नाही, तर शहराचेही आता लक्ष लागले आहे.\nसध्याचे शहर न्यायालय हे भाड्याच्याच जागेत पालिकेच्या इमारतीत ते सुरु झाल्यापासून म्हणजे १९८९ पासून आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. मुलभूत सुविधांचीही तेथे वानवा आहे. त्यात ही जागा वर्दळीच्या अपघातग्रस्त चौकात आहे. त्यामुळे तिचे तातडीने स्थलांतर करण्याची मागणी वकिलांनी केली होती. पालिकेने नेहरूनगर येथील प्रशस्त जागा त्यासाठी देऊ केली. मात्र, त्याकरीता भाडे म्हणू��� १४ लाख रुपये मागितले आहे. तो प्रस्ताव विधी व न्याय विभागाने मंजूर केला होता. मात्र, लॉकडाउनमुळे नव्या खर्चावर निर्बंध असल्याने हे स्थलांतर रखडले होते. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्यासाठी पिंपरी बार शिष्टमंडळाने २९ डिसेंबरला शहरात खासगी भेटीवर आलेल्या अजितदादांना निवेदन देऊन मार्ग काढण्यास सांगितले होते. त्यावर त्यांनी आज मुंबईत चर्चेला बोलावले होते.\nपिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस असोसिएशनचे अध्यक्ष अॅ़ड. दिनकर बारणे, उपाध्यक्ष अतुल अडसरे, सेक्रेटरी अॅड. हर्षद नढे, माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर-पाटील, अॅड. सुभाष चिंचवडे, राष्ट्रवादीच्या लिगल सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अॅड गोरक्ष लोखंडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीचे माजी सदस्य आतिष लांडगे यांनी आज मुंबईत अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या सचिवांना पिंपरी पालिका आयुक्तांना फोन करून पिंपरी न्यायालयाचे भाडे कमी करण्यास सांगितले. ते झाले, तर कोर्ट लवकरच नव्या जागेत गेलेले दिसेल, असा आशावाद अॅड. बारणे, अॅड. लांडगे, अॅड. लोखंडे यांनी अजितदादांबरोबरील या सकारात्मक चर्चेनंतर 'सरकारनामा'शी मुंबईहून बोलताना व्यक्त केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी अजित पवार ajit pawar स्थलांतर चंद्रकांत पाटील chandrakant patil भाजप महापालिका पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/how-much-longer-do-farmers/", "date_download": "2021-01-20T12:44:10Z", "digest": "sha1:TKMS7XCBN63FIFJ32H2H4QKFI6HLOMEA", "length": 3600, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "how much longer do farmers Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nआजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, शेतकऱ्यांनी मदतीसाठी किती वाट पाहायची\nमुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पण गुरुवार पाठोपाठ आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित…\nराज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी मतदान पडले पार\nपहिल्याच निकालात पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का, भाजपचा दणदणीत विजय\n; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान\nसोने-चांदीवर संक्रात ; नफेखोरीने सोने-चांदी गडगडले, आजचा दर\nमराठा आरक्षणावरून ��राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\nचीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये म्हणणार ‘कमलम’\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/bhoomi-pednekar-talks-about-how-the-role-of-durgamati-127954184.html", "date_download": "2021-01-20T14:16:49Z", "digest": "sha1:D2NZ3H2Q6FG4KKEXJ5XAJYPELL4XYN2E", "length": 9197, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhoomi Pednekar talks about how the role of 'Durgamati' | पहिल्यांदा एका सामान्य मुलीची भूमिका आणि आता लार्जर दॅन लाइफ 'दुर्गामती', दोन्ही कसे जमले सांगतेय भूमी पेडणेकर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nइंटरव्ह्यू:पहिल्यांदा एका सामान्य मुलीची भूमिका आणि आता लार्जर दॅन लाइफ 'दुर्गामती', दोन्ही कसे जमले सांगतेय भूमी पेडणेकर\nअमित कर्ण, मुंबई2 महिन्यांपूर्वी\nमी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच बघितला होता, साइन करण्याच्या नंतर नाही.\nभूमी पेडणेकर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे एकाच वर्षात दोन चित्रपट विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. तिचा ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर आला. आता ‘दुर्गामती’ अॅमेझॉनवर येत आहे. हे ‘भागमती’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी अॅडेप्टेशन आहे, ज्यात ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीची मुख्य भूमिका साकारली होती. भूमीने या चित्रपटाच्या संदर्भात ‘भास्कर’शी विशेष गप्पा मारल्या....\nपहिल्यांदा एका सामान्य मुलीची भूमिका आणि आता लार्जर दॅन लाइफ दुर्गामती. दोन्ही कसे जमवले\nतुमच्याकडे कॅनव्हास असतो तेव्हाच एखादा अभिनेता इतका वैविध्यपूर्ण परफॉर्मन्स देऊ शकतो. सुदैवाने माझ्याकडे अशा प्रकारच्या ऑफर येत असतात.\nया चित्रपटाचे काम सुरू करण्याआधी मूळ ‘भागमती’ चित्रपट बघितला होता \nमी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच बघितला होता, साइन करण्याच्या नंतर नाही. अनुष्का शेट्टीने खूप चांगले काम केले आहे. तोच तोचपणा घेऊन काम करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे दुर्गामती साइन केल्यानंतर मी तो बघितला नाही. मला काहीतरी वेगळे करायचे होते.\nमध्य प्रदेशातल्या कोणत्या खास ठिकाणी याचे चित्रीकरण केले\nभोपाळजवळ याचे चित्रीक���ण केले होते. येथील राणी महल नावाच्या हवेलीमध्ये चित्रीकरण करण्यात आले. हवेली खूप जुनी होती. रिअल लोकेशनला चित्रीकरण करण्याचा फायदा म्हणजे तुमच्यात खूप ऊर्जा राहते आणि त्या जागी तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटते.\nज्यांनी ‘भागमती’ बनवला होता, ते अशोकच या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा वाटला \nते कलाकारांना सोबत घेऊन काम करतात. त्यांनी अगोदरच 'भागमती' सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती केली म्हणून कलाकारांनी सुचविलेल्या नव्या कल्पना ऐकायच्या नाहीत असे त्यांचे नाही. मी कोणत्याही प्रकारे या दृश्य चित्रपटाचा भाग नाही. मोठ्या पडद्यावरही मी अशा प्रकारचा पेहराव व शक्तीने काम केले नाही.पण तरीही अशोक सरांनी माझ्या संकल्पनाही स्वीकारल्या. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेता येणे शक्य झाले.\nहा एक भव्य असा व्हीएफएक्स चित्रपट आहे, यासाठी कॅमेऱ्यासमोर काहीतरी विशिष्ट करावे लागले का \nते गुपितच राहू द्या. ती गोष्ट सांगितली तर पडद्यावर मी साकारलेल्या भूमिकेची रंजकता निघून जाईल. पण खरंच हा माझा पहिलावहिला भव्य असा व्हीएफएक्स चित्रपट आहे. त्यामुळे सेटवर वातावरणही वेगळे होते. समोर आणि आजूबाजूला खूप गोष्टी नव्हत्या. पण मनात त्या गोष्टींची प्रतिमा आणून तसेच त्याची अनुभूती घेऊन मी चित्रीकरण केले. हे सर्व करणे म्हणजे तलवारीच्या धारदार पात्यावरून चालण्यासारखे होते.\nचित्रपटाचे नाव का बदलले \nहा निर्मात्यांचा निर्णय होता. ‘दुर्गावती’पेक्षा ‘दुर्गामती’ नाव जास्त संयुक्तिक असल्याचे त्यांना जाणवले. चित्रपट बघितल्यावर रसिकांना देखील याची अनुभूती होईल.\nहॉरर चित्रपट बघायला आवडतो\nमला खूप भीती वाटते म्हणून मी जास्त हॉरर चित्रपट बघत नाही. दुर्गामती पूर्णपणे हॉरर चित्रपट नाही. हा एक कॉन्स्परन्सी थ्रिलर आहे. हो, पण यात भय जरूर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A5%AD%E0%A5%A7/", "date_download": "2021-01-20T13:31:18Z", "digest": "sha1:IBD3X6KTA7TBWNQ5ZVG4DHOE3JCOIJR4", "length": 7927, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "उपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासदारांचं मतदान | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर उपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासद���रांचं मतदान\nउपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासदारांचं मतदान\nउपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री तथा उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार मनोहर पर्रीकर , खासदार सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत एकूण ७१३ खासदारांनी मतदान केलं.\nसकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीलाच मतदान केलं. दुपारपर्यंत बहुतेक खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून मतदान केल्याची माहिती दिली. संख्याबळ पाहता व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित असल्यानं मतदानाच्या वेळी भाजप खासदारांमध्ये विशेष उत्साह दिसत होता. मतमोजणी आज संध्याकाळीच होणार असून त्यानंतर लगेचच देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव घोषित केलं जाणार आहे.\nNext articleगांधीवरील हल्ल्याचा गोवा महिला काँग्रेसतर्फे निषेध\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले...\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन...\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली :...\nइफ्फीतील प्रमुख अशा भारतीय पॅनोरमा विभागाचे उद्घाटन\nस्वाधार गृह योजनेसाठी अर्ज\nकला अकादमीत कोरगावकर यांच्या फेरनियुक्तीमध्ये घोटाळा:शिवसेना\nगोमंतकीय हितरक्षण हे मुख्यमंत्र्यांचे घटनात्मक कर्तव्य : आम आदमी पक्ष\nकाँग्रेसचे सरकार आल्यास गिरीश मुख्यमंत्री:खलप\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफ��� डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nबाणस्तारी पूल 22 रोजी वाहतूकीस बंद\nकोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी गोवा शिपयार्डकडून 1 करोड 75 लाखांचा मदतनिधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-01-20T13:02:11Z", "digest": "sha1:3GGW6YHCP7RWFDRP4LUJTSZBWL66LLVO", "length": 6778, "nlines": 137, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडात कांदा पिकाचे क्षेत्रफळ वाढले. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा रायगडात कांदा पिकाचे क्षेत्रफळ वाढले.\nरायगडात कांदा पिकाचे क्षेत्रफळ वाढले.\nअलिबाग- औषधी गुणधर्म आणि गोड-तिखट चवीमुळे लोकप्रिय असलेल्या अलिबागच्या पांढर्‍या कादयाला चांगला दर मिळू लागल्याने यंदा अलिबागसह पेण,महाड,रोहा,माणगाव,कर्जत आदि ठिकाणीही या कांद्याची लागवड होत असून जिल्हयात 250 हेक्टर क्षत्रफळावर पांढर्‍या कादयाचं पीक घेतलं जाण्याची शक्यता आहे.यापुर्वी जिल्हयात केवळ 130 हेक्टरवरच आणि तो ही अलिबाग परिसरातच पांढरा कांदा पिकविला जात होता.क्षेत्रफळ वाढले असल्याने यंदा जिल्हयात पांढर्‍या काद्याचे उत्पादन 2700 ते 2900 मॅट्रिक टन पर्यंत वाढेल असा विश्‍वास कृषी विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.–\nPrevious articleरोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांचा राजीनामा\nNext articleएक सेल्फी तो बनती ही है ना\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nअनंत गीते यांचा अर्ज दाखल\nअलिबागला साऊंड अ‍ॅन्ड म्युझिक शो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.quality-glove.com/polyester-glove/", "date_download": "2021-01-20T12:35:06Z", "digest": "sha1:ENYUONVEL5HR6BNNSVTRUCKLQNAU5A6Y", "length": 4561, "nlines": 159, "source_domain": "mr.quality-glove.com", "title": "पॉलिस्टर ग्लोव्ह फ���क्टरी, पुरवठा करणारे - चीन पॉलिस्टर ग्लोव्ह मॅन्युफॅक्चरर्स", "raw_content": "\nपरेड आणि सेरेमोनियल ग्लोव्ह\nएसपीए ग्लोव्ह / सॉक्स\nतपासणी सुरक्षा हँड ग्लोव्हचे संरक्षण करा\nनक्की पकड डिलक्स ग्लोव्ह\nफ्लीस आणि स्पोर्ट्स ग्लोव्ह\nटच स्क्रीन फ्लीस ग्लोव्ह\nकॅनव्हास वर्किंग हॉटमिल ग्लोव्ह\nपत्ता:क्रमांक 553 तैहुआ गल्ली, झिनहुआ जिल्हा, शिझियाझुआंग हेबेई, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nवजन कॉटन ग्लोव्ह, पांढरा सूती पकड हातमोजे, व्हाईट कॉटन ग्लोव्ह, किड्स व्हाईट कॉटन ग्लोव्हज, कॉटन ग्लोव्हज, कॉटन ग्लोव्ह,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://echawadi.com/covid-impact/all-party-meeting-begins-today-under-the-chairmanship-of-the-prime-minister-possibility-to-discuss-these-issues/27218/", "date_download": "2021-01-20T13:25:53Z", "digest": "sha1:ELO73KJ7HO4TYF37EWPHXCQ7OEMXF5PQ", "length": 14468, "nlines": 113, "source_domain": "echawadi.com", "title": "ई-चावडी - पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु; 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता", "raw_content": "\nग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा\nतुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय\nग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….\n‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय\nग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी\nपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ४) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील सवर्पक्षीय नेत्यांशी आज पंतप्रधान संवाद साधणार आहेत.\nगल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ��-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा\nया बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे. यावेळी भविष्यातील कोरोना लसीच्या वितरणा संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीही देशातील कोरोना रुग्णसंखेत होणारी वाढ लक्षात घेता पंतपप्रधानांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली होती.\nया नेत्यांचा असेल समावेश कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे. यात – बीजू जनता दलचे चंद्रशेखर साहू, AIMIMचे इम्तियाज जलील, शिवसेनेचे विनायक राऊत, YSRCP से विजयसाई रेड्डी आणि मिथून रेड्डी, जेडीयूचे आरसीपी सिंह, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद, टीएमसीचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ’ ब्रायन, AIADMKचे नवनीत कृष्णन, DMKचे TRK बालू आणि तिरुचि शिवा, जेडीएसचे एचडी देवेगौडा, एनसीपीचे शरद पवार, समाजवादीपक्षाचे राम गोपाल यादव, बसपाचे सतीश मिश्रा, राष्ट्रीय जनता जलाचे प्रेम चंद्र गुप्ता, टीडीपीचे जय गल्ला, AAPचे संजय सिंह, TRSचे नाम नागेश्वर राव, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल\nदरम्यान, दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक रीत्या वाढत चालली आहे. दिल्लीत गुरुवारी कोरोनामुळे 82 जणांचा मृत्यू – देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी 3,734 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 82 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत 9,424 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली येथे गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्या 30,302 वरून 29,120 वर आली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता एकूण करोनाबाधितांची संख्या 95 लाखांच्याही पुढे गेली आहे. तर 1.40 लाखांच्या जवळपास लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.\nTagged कोरोना, नरेंद्र मोदी, सर्वपक्षीय बैठक\nकोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र\nलसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी\nमुंबई : महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोप��� यांनी आज दिली. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला […]\nकोरोना इम्पॅक्ट बातमी विदेश\n कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू\nफायजरची करोना लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला पोर्तुगीज मधील असून कोरोनाची फायजरची लस घातल्यानंतर केवळ ४८ तासात तिचा मृत्यू झाल्यास निदर्शनास आले आहे. मृत्यू झाले सोनिया असेवेडो असे असून त्या ४१ वर्षाच्या होत्या. मात्र आता सोनिया यांच्या वडिलांनी संबधित संस्थांकडून त्यांच्या मृत्यूचे कारण […]\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट; आता केवळ एवढे रुग्ण\nमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आज दिवसभरातही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या […]\nभाजपाच्या गडाला सुरुंग लावत पुणे, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा\nगुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर\nग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा\nतुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय\nग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….\n‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1070807", "date_download": "2021-01-20T14:19:19Z", "digest": "sha1:RFX6WZW7A3AUEGA7VLK3A4Z5LZPOZEZA", "length": 2161, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १४८४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १४८४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:०९, २५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने व���ढविले: sh:1484\n१९:२८, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: se:1484)\n२१:०९, २५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sh:1484)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/caaynij-aarop-dekhiil-cinii-vstuprmaanne-tklaaduuc-kaa/", "date_download": "2021-01-20T14:15:36Z", "digest": "sha1:7E2RPIWXDF7BDZX35GQJP6CYNQ7CB7Y3", "length": 5017, "nlines": 108, "source_domain": "analysernews.com", "title": "चायनिज आरोप देखील चिनी वस्तुप्रमाणे तकलादूच का?", "raw_content": "\nचायनिज आरोप देखील चिनी वस्तुप्रमाणे तकलादूच का\nकॉंग्रेसचे नेते प्रवक्ते वेगवेगळे व्हिडीओ टाकत सरकार आणि सैन्यावर आरोप करत आहेत. पण हे आरोप देखील चायनिज वस्तुप्रमाणे तकलादू ठरत आहेत. निट शहानिशा न करता केलेले आरोप पक्षाची प्रतिमा खराब करतात.\nखाली दोन लिंक देत आहे. त्या नक्की बघा\nही एक लिंक जुन्या व्हिडीओची\nअशी काही ठिकाणे जी आजही पडद्याआड\nकोरोना व्हायरसवर मात करणार आयुर्वेदिक औषधा, कोरोनिल लॉच\nजि. प. च्या वतीने प्लास्टिक वेचणी मोहीम\nकेंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा\nचौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद\nशस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/39", "date_download": "2021-01-20T14:34:17Z", "digest": "sha1:IBSYQINZOBRTN7RYGNTKYBWN7VBXGN2R", "length": 5094, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/39 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nस्त्रियोनाम्ना प्रथां यांतु गायित्र्याः पक्षपाततः \nगायित्रपि नदी भूत्वा केनापीयं न लक्षिता ॥\nयाचा भावार्थ असा कीं, तुम्ही गायित्रीचा पक्षपात केलात, त्याअर्थी जलरूप होऊन स्त्री नांवानें जगांत प्रसिद्ध व्हाल, व गायित्रीही नदी होईल व तिजकडे लोक दुर्लक्ष्य करितील. हें ऐकून विष्णूनेही सावित्रीला शाप देऊन उसने फेडिलें व जलप्राय करून टाकिलें. असें होतांच सावित्रीने मोठया त्राग्यानें लागलींच जवळ विलक्षण उंचीच्या कडयावरून उडी घेऊन समुद्रात सत्वर जाऊन मिळण्याचा मार्ग स्वीकारला. असे पाहून तिची समजूत करून तिला परत माघारी आणण्याकरितां ब्रम्हदेवही मागोमाग गेले. परंतु ती परत आली नाही. सावित्रीचे कांठी समुद्रकिना-यापर्यंत १२ लिंगें अंतरानें असलेली पाहून याचा खरेपणा वाटतो. नंतर आरंभिलेला यज्ञ पुढें चालविला असतां त्यास एक मोठे विघ्न उत्पन्न झालें, त्याची हकीकत अशी :-\nमहाबळ व अतिबळ या नांवाचे दोन पराक्रमी दैत्य भाऊ भाऊ असत. त्यांनीं तिन्ही लोकांस फार जर्जर केलें. तेव्हां ब्रह्मा विष्णु महेश हे सैन्य घेऊन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी २०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/130", "date_download": "2021-01-20T12:09:16Z", "digest": "sha1:JV4X3IYLZPZ2CL4OLIOU6ZD7XIZDV4TI", "length": 7491, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/130 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nहिंदुस्थानचा साधनरूप इतिहास या पुस्तकाच्या पृ. १७९ वरील आहे. याचे मूळ इ. डौ. व्हॉ. ३, - पृ. ३८० वर पहा.] हिंदूंनीं व मूर्तिपूजकांनी आम्हीं कानाडोळा करावा म्हणून कर भरण्याचे पत्करलें होते आणि आपल्याला कसला उपसर्ग लागू नये म्हणून जिजिया कर भरण्याचेहि मान्य केले होते. पुढे या लोकांनी शहरांत व आजूबाजूस नवी देवळे बांधावयास आरंभ केला. महंमदी धर्माच्या अगदी विरुद्ध हे काम झाले. त्याचे तर असे सांगणे आहे कीं, असली देवळे होऊ देता कामा नये. दैवी इच्छा प्रमाण धरून मी ही मंदिरे पाडून टाकिली आणि काफिरशाहीचे पुढारी, की जे लोकांना पातकास प्रवृत्त करीत, त्यांना ठार मारून टाकलें व सटरफटर लोकांना फटकेमार दिला. शेवटी हा घाणेरडा प्रकार बंद पडला. उदाहरणादाखल सांगतों :--मल्लू नांवाच्या खेड्यांत एक तळे आहे, याला ते कुंड म्हणतात. येथे देवळे बांधलेली होती. विशेष प्रकारच्या दिवशीं सशस्त्र होऊन आणि घोड्यावर बसून हिंदु लोक तेथे जात असत. त्यांची बायका-मुलें पालखीतून किंवा गाड्यांतून जात व ते हजारोंनीं जमत व मूर्तीची पूजा करीत. या अनाचाराकडे इतका कानाडोळा झाला कीं, बनिया लोकांनी आपापल्या गोण्या भरून तेथे न्याव्या व बाजार थाटावा आणि माल विकावा असा प्रकार सुरू झाला. आपण कोण, काय हे विसरून केवळ पैका मिळावा म्हणून कांहीं मुसलमानहि तेथे जमू लागले. हें वर्तमान कळतांच माझ्या धर्मबुद्धिप्रमाणे मला वाटले की, इस्लामी धर्माची अप्रतिष्ठा करणारे आणि निदास्पद असे हे कृत्य थांबविलेच पाहिजे. मग जत्रेच्या दिवशी मी जातीनेच तेथे गेलों व हुकूम दिला कीं, या लोकांचे पुढारी आणि या गलिच्छ प्रकाराचे पुरस्कर्ते यांना ठार मारावे. सरसकट हिंदु लोकांना कांहीं कडक शासन करण्यास मीं प्रतिबंध केला; पण मी त्यांची देवळे उलथून टाकली आणि त्यांच्या जागी मशिदी बांधल्या. देवाच्या दयेने मूतपूजक आणि काफिर लोक मूर्तीची पूजा करीत असत तेथेच आज मुसलमान खया देवाची आराधना करीत आहेत. अभ्यास :--चर्चा करा : 'आजच्या नीतिनियमान्वये जुन्या पुरुषांची योग्यता ठरविणे कसे अयोग्य आहे ते हया आत्मगत लेखावरून स्पष्ट होत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Endoscopic-Retrograde-Cholangio-Pancreatography-ERCP/1018", "date_download": "2021-01-20T13:37:26Z", "digest": "sha1:VQREZZAUKRT52BDC2AGXTYDLZV72TS3C", "length": 17345, "nlines": 148, "source_domain": "www.hellodox.com", "title": "एंडोस्कोपिक रेट्रोग्रेडेड चोलॅंगियोपॅक्रेट्रोग्राफी (ईआरसीपी) चाचणी", "raw_content": "\nएंडोस्कोपिक रेट्रोग्रेडेड चोलॅंगियोपॅक्रेट्रोग्राफी (ईआरसीपी) चाचणी\n#वैद्यकीय चाचणी तपशील#एन्डोस्कोपिक रेट्रग्रॅड चोलॅंजियो स्नार्व्हास्लॉफी ईआरसीपी\nएंडोस्कोपिक रेट्रोग्रेडेड चोलॅंगियोपॅक्रेट्रोग्राफी (ईआरसीपी) चाचणी\nईआरसी��ी ही नैदानिक ​​आणि उपचारात्मक प्रक्रिया आहे जी लज्जास्पद लवचिक ट्यूब आणि एक्स-रे वापरते जी पित्त, पॅनक्रिया आणि पित्ताशयाची छोटी छोटी आतड्यांमधून बाहेर पडणार्या पित्त आणि अग्नाशयी नलिका तपासण्यासाठी वापरली जाते.\nईआरसीपी प्रक्रिया दरम्यान, आपला चिकित्सक आपल्या तोंडातून, एसोफॅगस आणि पोटातून ड्युओडेनममध्ये किंवा लहान आतडेच्या वरच्या भागाद्वारे एन्डोस्कोप किंवा संकीर्ण प्लास्टिक ट्यूबमधून जातो. हळूहळू कॉन्ट्रास्ट सामग्री म्हणून डाई टाकल्यानंतर, आणि फ्लोरोस्कोपी (एक्स-रे) च्या सहाय्याने, डॉक्टर कोणत्याही पत्थर, संकोचन किंवा इतर असामान्यतांसाठी पित्त आणि अग्नाशयी नलिकांचा अभ्यास करू शकतात.\nजर आपल्याला वेदना होत असेल किंवा असामान्य लॅब (यकृत किंवा पॅनक्रिया रक्त तपासणी) आणि / किंवा इमेजिंग चाचणी (सीटी किंवा एमआरआय स्कॅन) परिणाम प्राप्त झाल्यास आपले डॉक्टर ईआरसीपी प्रक्रियाची शिफारस करू शकतात. या रोगाचा उपयोग बॅलीरी किंवा अग्नाशयी रोगाचे निदान करण्यासाठी केला जातो ज्यामध्ये रोगाचा सौम्य आणि घातक उद्गम, किंवा इटिओलॉजी यांचा समावेश होतो. ज्या रुग्णांना जांडयुक्त (त्वचा आणि डोळे यांचे पिवळ्या रंगाचे विरघळवणे) केले जाते त्यांना देखील प्रक्रियेतून जाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, शस्त्रक्रिया आवश्यक आहे काय हे निर्धारित करण्यासाठी एक ईआरसीपी चाचणी वापरली जाते.\nप्रगत एन्डोस्कोपर्स ब्रेल नलिकातील दगड क्रश करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी किंवा अरुंद नलिका वाढविण्यासाठी स्टेंट ठेवण्यासाठी ईआरसीपी प्रक्रिया दरम्यान विविध चिकित्सेच्या तंत्रज्ञाने करू शकतात. ते नलिकातून बायोप्सी किंवा ऊतींचे नमुने देखील कॅन्सरसारख्या काही वैद्यकीय परिस्थितींचे निदान करण्यासाठी घेऊ शकतात.\nईआरसीपी प्रक्रियेसाठी कशी तयार करावी\n- ईआरसीपी चाचणीपूर्वी आठवड्यात आपल्याला आहार आणि / किंवा औषधे प्रतिबंध असू शकतात. कृपया आपल्या डॉक्टरांना तपशीलवार सूचनांसाठी विचारा. आपण कोणत्याही प्रकारचे रक्त पातळ करणारे औषध घेतल्यास आपल्या डॉक्टरांना याची खात्री करुन घ्या.\n- प्रक्रिया, प्रकाश जेवण किंवा अपारदर्शी द्रवपदार्थांपूर्वी कमीतकमी 8 तास आधी आपल्याला 6 तासांपूर्वी कोणतेही द्रव्य जेवण दिले जाणार नाही किंवा कमीतकम��� 2 तास आधी द्रव साफ केले जाणार नाही.\n- कामातून दिवस काढून टाकण्याची योजना.\n- आपण ओळखत असलेल्या कोणालातरी घरी चालविण्याची योजना करा. प्रक्रिया सामान्य ऍनेस्थेसियामुळे केली गेली असल्याने, प्रक्रिया नंतर चालविण्यास किंवा दुसऱ्या दिवशी कामावर परत जाण्याची आपल्याला परवानगी दिली जाणार नाही.\nआपल्या वैद्यकाला कोणत्याही विशिष्ट गरजा, वैद्यकीय परिस्थिती, एलर्जी (जसे की लेटेक्स) आणि आपण घेत असलेल्या सर्व वर्तमान औषधाबद्दल माहिती द्या. काही प्रकरणांमध्ये, - आपला डॉक्टर प्रक्रियापूर्वी अँटीबायोटिक ठरवू शकतो.\n- नॉर्थशोर जीआय लॅब आपल्यास असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या प्रक्रियेपूर्वी संध्याकाळी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.\n- काही प्रकरणांमध्ये, जेव्हा एखाद्या ईआरसीपी प्रक्रिया दरम्यान रुग्णांना काही उपचारात्मक हस्तक्षेपांची आवश्यकता असते तेव्हा त्यांना निरीक्षणासाठी रात्रीच्या वेळी रूग्णालयात दाखल केले जाऊ शकते.\n- एकदा आपण ईआरसीपी प्रक्रियासाठी आल्यावर एकदा काय अपेक्षा करावी.\n- आपल्या शेड्यूल केलेल्या प्रक्रियेच्या वेळापूर्वी 30 मिनिटापर्यंत पोहोचाण्याची योजना.\n- आपणास एक अनैच्छिक ओळ दिली जाईल कारण प्रक्रिया ऍनेस्थेसियासह केली जाते.\n- ऍनेस्थेसियाविषयी आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नांची किंवा समस्येचे निराकरण करण्यासाठी अॅनेस्थेसिओलॉजिस्ट आपल्याशी भेटेल.\n- प्रक्रियेनंतर घरी जाण्यासाठी कोणी उपलब्ध असेल तर आपल्याला विचारले जाईल.\n- आपल्या डोक्यावर उजवीकडे वळल्यावर आपल्या पोटावर आपल्याला ठेवण्यात येईल.\n- बर्याच बाबतीत, प्रक्रिया 90 मिनिटे लागतात.\n- ईआरसीपी प्रक्रिया नंतर काय अपेक्षा करावी\n- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण सुमारे 60 ते 90 मिनिटांसाठी पुनर्प्राप्त कराल.\n- आपणास गलेचा त्रास होऊ शकतो.\n- एकदा आपण डिस्चार्ज निकष पूर्ण केले की, आपला चिकित्सक आपल्याबरोबर प्राथमिक निष्कर्षांवर चर्चा करेल आणि आपल्याला अतिरिक्त चाचणी घेण्याची आवश्यकता असल्यास आपल्याला कळवेल. आपण आपल्या नेहमीच्या औषधे घेतल्यानंतर पुन्हा सुरु करू शकता.\n- जर आपण निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल न झाल्यास, आपल्याला घरी घेऊन जाण्यासाठी डिस्चार्ज निर्देश प्राप्त होतील.\n- परीक्षांच्या निष्कर्षांवर अवलंबून क���ही रुग्णांना आहार आणि / किंवा औषध प्रतिबंध दिले जाऊ शकतात.\n- प्रक्रियेनंतर आपल्याला चालविण्याची परवानगी दिली जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2009/06/blog-post_7625.html", "date_download": "2021-01-20T12:04:20Z", "digest": "sha1:YB2GMUMUR34XLDPTVPOWXETUWTPNJP6D", "length": 9947, "nlines": 42, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: भाऊ म्हणतो ....", "raw_content": "\nमी निखिल मुजुमदार. \"सहस्रचंद्रदर्शन.....\" ह्या नाटकात \"भाऊ......\" ही भूमिका करतो. पहिल्या दिवशी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला ते फार आवडलं नाही. ह्यात काहीच घडत नाही असं मला वाटलं. खूप हळू-हळू गोष्टी घडत जातात. आपण जगतो तसं हे नाटक घडतं. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याबद्दल मला शंका होती. परंतू जेव्हा प्रोसेस सुरु झाली तेव्हा ते फार इंटरेस्टिंग होत गेलं...\nआमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कोकण पाहिलं नव्हतं. मी ह्या बाबतीत फारच मागे होतो. मला साधी करवंद सुद्धा माहिती नव्हती. म्हणून आम्ही सगळे कोकणातील \"आंजर्ले...\" येथे जाऊन काही दिवस राहिलो. फार छान अनुभव होता तो. मी पूर्णपणे शहरात वाढलेला होतो. मला खेडेगाव हे काय असतं हे माहितीच नव्हतं. नाटकात मी जी भूमिका करतो आहे ती एका कोकणातल्या शेतकऱ्याची आहे. मी शेत, आंब्याची बाग ह्या गोष्टी कधी पहिल्याच नव्हत्या. चुलीवर स्वयंपाक करणे म्हणजे नक्की काय हे सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा मी आंजर्ल्याला गेलो तेव्हा फार वेगळं वाटलं. समुद्र, कड्यावरचा गणपती, गावातला पीर, तीथे राहणारे लोक हे सगळं खूप छान, वेगळं आणि आमच्या नाटकाला पूरक असं होतं.\nह्या नाटकाच्या प्रोसेसचा भाग म्हणून आम्हाला सगळ्यांना काही वास, रंग, फूल, चव लक्षात ठेवायला सांगितलं. त्याप्रमाणे मी झेन्डूचं फूल, राखेचा रंग, काजळीचा वास आणि कुळथाच्या पिठल्याची चव ह्या गोष्टी लक्षात ठेवून, मनात साठवून पुण्यात परत आलो...\nआम्ही हे नाटक उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले. खूप तालमी केल्या. मला मात्र शेवटपर्यंत \"भाऊ....\" हा जमत नव्हता. कुठेतरी काहीतरी कमी होतं. मला अजिबात confident वाटत नव्हतं. आमचा ११ डिसेंबर ला पहिला प्रयोग होता. ९ डिसेंबर ला आमची रंगीत तालीम होती. त्यादिवशी तालीम करत असताना काय झालं माहित नाही पण भांडणाचा सीन चालू असताना मला रडू आलं. तो interval च्या आधीचा सीन होता. तो सीन झाला, पडदा पडला आणि संयोगिता( दीपा , माझी नाटकातली मुलगी) मला मिठ��� मारून रडायला लागली. मला काहीच कळत नव्हतं. सगळे शांत होते. कोणीच कोणाशी ५ मिनिटे बोलू शकलं नाही. आणि नंतर प्रदीपदादा फक्त दुरून माझ्याकडे बघून हसला.......... त्यादिवशी मी पहिल्यांदा स्टेजवर \"निखिल\" म्हणून नाही तर \"भाऊ....\" म्हणून उभा होतो. प्रयोगाच्या २ दिवस आधी मला actor म्हणून मिळालेला हा breakthrough खूप महत्वाचा होता.\nमला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी आम्हाला आमचा राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल कळला. त्या दिवशी निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती होतं. प्रयोगसुद्धा चांगला झाला होता. पण तरी मनात धाकधूक होती. प्रदीपदादाला निकाल दुपारीच कळला होतं पण त्याने दुपारी कोणालाही सांगितला नाही. आम्ही सगळे संध्याकाळी भेटलो. नेहेमीप्रमाणे गोलात बसलो. पहिली २ - ४ वाक्य दादा वेगळंच काहीतरी बोलला. आणि एकदम त्याने आम्हाला पहिल बक्षीस मिळालं असं सांगितलं. सगळे साधारण २ - ३ सेकंद शांत बसले. आणि मग एकदम सगळ्यांनी एकंच गोंधळ सुरु केला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ४ वर्षांची प्रतीक्षा संपली होती. ४ वर्षं आम्ही एकत्र नाटक करण्याची आम्ही खूप धडपड, खूप अडचणींवर मात करून हे नाटक केलं होतं. त्या मेहेनतीचं चीज झालं होतं. आम्ही खुश होतो. खूप खुश होतो.........आहोत...........राहू...............एकमेकांबरोबर...............\nनाटकाची प्रोसेस सुरु असताना आम्ही सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करू लागलो. ह्या नाटकाने मला साधारण १५ खूप चांगले मित्र - मैत्रिणी दिले. आजही आम्ही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो जेवढं आम्ही नाटकाची प्रोसेस चालू असताना करत होतो. आम्ही भेटलो नाही तरी एकमेकांबरोबर कायम असतो.\nह्या नाटकामुळे आम्ही आयुष्यात माणूस म्हणून घडत गेलो. आम्हाला सगळ्यांना ह्या नाटकाचा आमच्या आयुष्यात खूप फायदा झाला. माझा अभ्यास सुधारला. चांगले मार्क्स मिळाले. हे नाटक चालू असताना मी २ companies मध्ये select झालो. मला Australia ला जायची संधी मिळाली. हे सगळं \"सहस्र.....\" ने मला दिलं.\nमाझ्या आयुष्यातल्या काही खूप महत्वाच्या गोष्टींपैकी \"सहस्र........\" ही एक गोष्ट आहे. मी हे सगळं कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही.......\nआमची कोकण ट्रीप ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/03/celebrities-at-akash-ambani-wedding-see-photos-in-marathi/", "date_download": "2021-01-20T14:25:00Z", "digest": "sha1:OLZI3IEQYLGC7VG42PUCVT4GCREIY6S2", "length": 9079, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nआकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो\nनव्या वर्षात आणखी एका लग्नाची चर्चा होती ती आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाची. काहीच तासांपूर्वी त्यांचा हा शाही सोहळा मुंबईच्या जीओ गार्डनमध्ये सुरु झाला आहे. अंबानी म्हटले की थाट हा आलाच. त्यामुळे अंबानीच्या लग्नासाठी जीओ गार्डनची सजावटही तशी खासच करण्यात आली आहे. फुलांनी केलेले हे डेकोरेशन अगदी पाहण्यासारखे आहे. पण या थाटासोबतच अंबानींचे लग्न खास असते. कारण ईशाच्या लग्नाला परदेशी कलाकारांची हजेरी होती. आता या लग्नाला कोणाची हजेरी लागणार ही उत्सुकता संपली आहे कारण या लग्नासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. पाहुयात या लग्नातील काही खास क्षण\nसध्या आलिया आणि रणबीरला एकत्र पाहिल्यानंतर या लग्नातही हे नवं कपल एकत्र येईल असे वाटले होते. पण या लग्नाता आलिया कुठेही दिसली नाही. किमान रणवीर कपूरसोबत तरी ती या फोटोफ्रेममध्ये पाहायला मिळाली नाही. तर करण जोहर, अयान मुखर्जीसोबत रणबीर फोटो काढताना दिसला. त्यामुळे रालियाच्या फॅनला मात्र नक्कीच निराशा झाली असेल.\nनिक जोनसला घेऊन काहीच दिवसांपूर्वी प्रियांका भारतात आली आहे. ती निकला या लग्नाला घेऊन येईल असे वाटले होते. पण ती या लग्नाला आई आणि तिच्या भावासोबत दिसली. त्यामुळे निकला या लग्नाला पाहण्याची इच्छा असणाऱ्यांची नक्कीच निराशा झाली असेल.\nपरफेक्ट शाहरुख आणि गौरी\nबॉलीवूडमधील परफेक्ट कपल म��हणून ज्यांची ओळख आहे. ते शाहरुख आणि गौरीदेखील या शाही विवाहसोहळ्यासाठी आले आहे. शाहरुखने लग्नासाठी पांढराशुभ्र डीझायनर कुडता घातला आहे तर गौरी पेस्टल ग्रेमधील फॅन्सी साडीत दिसत आहे. ही दोघं यामध्ये पिक्चर परफेक्ट दिसत आहे.\nबच्चन आर ऑलवेज बेस्ट\nकोणत्याही शाही सोहळ्यात बच्चन कुटुंबियांचा थाट हा वेगळाच असतो.काहीच वेळापूर्वी लग्नासाठी अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या दिसली. या तिघांनाही रॉयल लुक कॅरी केला आहे. अॅश निळ्या रंगाच्या डिझायनर लेंहगामध्ये आहे. अभिषेक त्याच्या पेंटट कुडता स्टाईलमध्ये तर आराध्या पेस्टल पिंक ड्रेसमध्ये लिटल प्रिन्सेस दिसत आहे.\nलग्नात आणखी कोणी लक्ष वेधून घेतलं असेल तर ते मास्टर ब्लास्टरने वाईन कलरचा कुडता गोल्डन पायजमा आणि कोल्हापुरी चप्पला असा साधा पण आयकॅची लुक केला होता. तर अंजलीने मल्टीकलर सिल्क साडी परिधान केली होती.\nआकाशच्या लग्नासाठी युवराज सिंग, हार्दिक पांड्या, झहीर खान आणि सागरीकादेखील दिसले. कॉफी विथ करणमधील हार्दिकच्या बेताल वक्तव्यानंतर वादळ उठले होते. त्या सगळ्या प्रकरणानंतर तो आज सगळ्यांना दिसला आहे. हार्दिकने फ्लोरल स्लिवलेस जॅकेट आणि कुडता घातला आहे. ज्यात तो नक्कीच पिक्चर परपेक्ट वाटत आहे.\n(फोटो, व्हिडिओ सौजन्य- Instagram)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/virat-kohali-is-angry/", "date_download": "2021-01-20T13:58:38Z", "digest": "sha1:BYPUZZTSCJU7OBGMDWDDMGS63OBUNHNN", "length": 8655, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "उलट सुलट चर्चांमुळे नाराज- विराट कोहली | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nउलट सुलट चर्चांमुळे नाराज- विराट कोहली\nनवी दिल्ली-भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते गुप्तपणे त्यांनी केलेले लग्न यापर्यंत सगळ्या गोष्टीत चाहते चवीने लक्ष घालतात. पण चाहत्यांच्या याच चर्चांमुळे हल्ली विराट अस्वस्थ होतो. त्यानेच याबाबद्दल माहिती दिली आहे.\nआम्हाला देखील खाजगी आयुष्य आहे\nएका कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला की माझे चाहते माझ्याबद्दल कायम चर्चा करत असतात. चाहत्यांनी कायम माझ्या किंवा माझ्या जोडीदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे मी काही वेळा थोडा अस्वस्थ होतो. मी हळूहळू आता या गोष्टींना सरावायला लागलो आहे. मात्र सेलिब्रिटी हे देखील माणूसच असतात हे चाहत्यांनी समजून घ्यायला हवे.\nखेळतांना फक्त टीमचा विचार\nमी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये समतोल राखतो. जेव्हा मी माझ्या कुटुंबाबरोबर असतो, तेव्हा मी माझ्या डोक्यातून क्रिकेटचा विषय पूर्णपणे बाजूला काढतो आणि मित्रांसोबत, कुटुंबासोबत छान वेळ घालवतो. मला माझ्या कुत्र्याबरोबर वेळ घालवायलाही आवडते. पण ज्यावेळी मी दौऱ्यावर असतो. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त खेळाचा विचार असतो, ज्यात नेहमीचे व्यायाम आणि कसरत करणे वगैरेचा समावेश असतो, असेही तो म्हणाला.\nच-होली येथील आस्था टाऊनशिप प्रकल्पाचे भूमिपूजन\nपार्किंग पॉलिसीच्या नावाखाली सामान्यांची लुट\nVIDEO: जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि ग्रामसेवकांची कारागृहात रवानगी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nपार्किंग पॉलिसीच्या नावाखाली सामान्यांची लुट\nट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात दोन जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7807", "date_download": "2021-01-20T13:35:55Z", "digest": "sha1:QRACUWOEMYHXFEAWLUZB27UYPUWV6POL", "length": 15628, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जारावंडी येथे ग्राम कृषि विकास समितीची स्थापना | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली जारावंडी येथे ग्राम कृषि विकास समितीची स्थापना\nजारावंडी येथे ग्राम कृषि विकास समितीची स्थापना\nगडचिरोली प्रतिनिधी/ सतिश कुसराम\nग्रामपंचायत सभागृह जारावंडी येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सभेमध्ये शासनाच्या ग्राम कृषि विकास समितीची स्थापने बाबतच्या अध्यादेशाचे वाचन करण्यात आले. अध्यादेशास अनुसरुन समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच ग्रामपंचायत जारावंडी सुधाकरजी नरोटी, उपाध्याक्ष म्हणून उपसरपंच जारावंडी, सचिव म्हणून सचिव ग्राम पंचायत जारावंडी, सहसचिव म्हणून कृषि सहाय्यक जारावंडी, व अध्यादेशाप्रमाने इतर सदस्य यांची निवड करण्यात आली.\nसभेला मार्गदर्शन करतांना श्री. ब-हाटे यांनी ग्राम विकासासाठी ग्राम कृषि विकास समितीची गरज विषद करतांना शेतक-यांना वेळोवेळी उदभवना-या समस्या व त्यांचे निराकरण, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, बांबू लागवड, एकात्मीक किड व्यवस्थापन, महिलांचा कृषि विकासात सहभाग, विकेल ते पिकेल च्या अनुषंगाने गावाने करावयाचे नियोजन इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. सिंचन सुविधा, मत्स्य व्यवसाय, पिकांचे मुल्यवर्धन मध्ये मक्यापासून कोंबडी खाद्य, मासोळी खाद्य तयार करणे तसेच कृषि विभागाच्या इतर विविध योजनांची माहीती देवून सदर योजनांची अंमलबजावणी सुलभ रितीने होण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.\nसभेमध्ये सरपंच जारावंडी श्री.नरोटे यांनी कृषि विकासाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये कृषि निवीष्ठांचा पुरवठयांचा तुटवडा, उत्पादित मालांची विक्रीबाबत अडचणी, कुटीरउद्योग, लघूउद्योग पत पुरवठा अडचणी इत्यादी समस्या मांडल्या.\nतालुका कृषि अधिकारी एस.ए.गायकवाड यांनी सभेला संबोधन करतांना प्रथम अध्यादेशाचे वाचन केले. कृषि विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, फळबाग लागवड, कृषि यांत्रीकीकरण, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक किड व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मत्स्यपालन, आळींबी लागवड, सेंद्रीय शेती उत्पादने इत्यादींबाबत मार्गदर्शन करतांना येणाऱ्या अडचनी व त्यावरील उपाययोजना यांची सखोल माहीती दिली.\nग्रामसभेला जारावंडी सरपंच सुधाकर नरोटी, तालुका कृषि अधिकारी, एटापल्ली एस. ए. गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी कसनसूर जे. डी. दमाहे, कृषि अधिकारी एटापल्ली एस.जी. माने, कृषि पर्यवेक्षक एच. के राऊत, कृषि सहाय्यक जी. एस. हिचामी, एल. पी. मटटामी, एस. एम. गेडाम, बि. टी. एम. आत्मा समिर पेदापल्लीवार ग्राम पंचायत सदस्य गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. कृषि विभागाच्यावतीने श्री. पेदापल्लीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले\nPrevious articleजागतिक बालिका दिनानिमित्ताने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन\nNext articleचंद्रपूरातील वैद्यकिय दवाखाच्या सुविधांचा अभाव पोहचला हाय कोर्टात\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nअयोध्या येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी राजे अम्ब्रिशराव महाराजांनी दिली 5 लाखांची देणगी…\nवाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना…\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघ���तात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/8/26/Vithuch-swapn-.aspx", "date_download": "2021-01-20T12:36:02Z", "digest": "sha1:PVHA3QA5GLOLKZE7PK7DSITWY3YW5GI5", "length": 9769, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "विठूचं स्वप्न...", "raw_content": "\nअंतरात्म्याला साद घालत चेहर्‍यावर कसल्याशा आंतरिक भावनेने उमटलेलं हास्य त्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर आणखीनच प्रसन्न वाटत होतं. आपली पांढरीशुभ्र सशाच्या केसांसारखी मऊशार दाढी कुरवाळत तो म्हातारा मनातच काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या मागे प्रकाशच प्रकाश आणि सुगंधी धूर... मधूनच त्याचं सुहास्य वदन...\nअंगात भगवं-पांढरं वस्त्र आणि पायापर्यंत लोंबणारे त्याचे गळ्यातले रेशमी वस्त्र-कफनी...\n‘बोल बच्चा, तू मनका सच्चा’ असं म्हणत गळ्यातील काळ्या-हिरव्या मण्यांची माळ बोटात पकडून तो पुटपुटला. ती माळ त्याने कुठल्या बाजारातून की कुठून खरेदी केली होती कुणास ठाऊक... ती माळ त्याने बोटात पकडून जप सुरू केला आणि थोड्या वेळाने पुन्हा पुटपुटला ‘बोल बच्चा, तुझे क्या चाहिए’ असं म्हणत गळ्यातील काळ्या-हिरव्या मण्यांची माळ बोटात पकडून तो पुटपुटला. ती माळ त्याने कुठल्या बाजारातून की कुठून खरेदी केली होती कुणास ठाऊक... ती माळ त्याने बोटात पकडून जप सुरू केला आणि थोड्या वेळाने पुन्हा पुटपुटला ‘बोल बच्चा, तुझे क्या चाहिए दिल्ली का कुतुबमिनार या आग्रे का ताजमहाल दिल्ली का कुतुबमिनार या आग्रे का ताजमहाल तू अगर चाहे तो में कुछ भी दे सकता हूँ, एक पलक झपकनेसेभी पहले.’ फारच आश्‍चर्यकारक होता तो म्हातारा... त्याने पुन्हा त्याच्या लांबच लांब भगव्या झग्यातून बोटाहून थोडी लांब असणारी काठी काढली. काठीभोवती प्रकाशाची वर्तुळं घिरट्या घालत होती. तो प्रकाश पांढराशुभ्र नव्हता. ती काठी त्य��ने हवेतच दोन-तीन वेळा वर-खाली, इकडे-तिकडे अशी क्रमाने फिरवली आणि क्षणात कुतुबमिनार आणि ताजमहाल जसे आहेत, तसे त्याच्या हाताच्या तळव्यावर निर्माण झाले... ‘अब देख मेरी कमाल तू अगर चाहे तो में कुछ भी दे सकता हूँ, एक पलक झपकनेसेभी पहले.’ फारच आश्‍चर्यकारक होता तो म्हातारा... त्याने पुन्हा त्याच्या लांबच लांब भगव्या झग्यातून बोटाहून थोडी लांब असणारी काठी काढली. काठीभोवती प्रकाशाची वर्तुळं घिरट्या घालत होती. तो प्रकाश पांढराशुभ्र नव्हता. ती काठी त्याने हवेतच दोन-तीन वेळा वर-खाली, इकडे-तिकडे अशी क्रमाने फिरवली आणि क्षणात कुतुबमिनार आणि ताजमहाल जसे आहेत, तसे त्याच्या हाताच्या तळव्यावर निर्माण झाले... ‘अब देख मेरी कमाल’ म्हणत त्याने डोळे बंद केले, मनात काहीतरी पुटपुटला, डोळे उघडले... डोळ्यांतून प्रकाश नुसता वाहतच होता. प्रकाशाचे कवडसे जणू... त्या कवडशांतून असंख्य निळे, पिवळे, हिरवे, पांढरे, गुलाबी असे विविधरंगी पक्षी बाहेर पडले. पक्षी किती असावेत, याचा अंदाज येत नव्हता. काही पक्षी फारच वेगळे होते. आत्तापर्यंत कुणीही न पाहिलेले... पक्ष्यांना पंख होते, पण ते त्यांच्या डोक्यावर तुर्‍यासारखे... म्हातारा हे सर्व करत करत खदखदून हसत होता. खूप मोठ्याने..\n‘ए बच्चे ठिक तरह से बैठ, नहीं तो एक लगाऊँगा गालपर’ तो म्हातारा जरा रागानेच ओरडला. या ओरडण्याच्या आवाजाने विठू त्याच्या अर्धवट झोपेतून जागा झाला. स्वप्नातला म्हातारा एवढा रागीट कसा झाला’ तो म्हातारा जरा रागानेच ओरडला. या ओरडण्याच्या आवाजाने विठू त्याच्या अर्धवट झोपेतून जागा झाला. स्वप्नातला म्हातारा एवढा रागीट कसा झाला याचा विचार करत विठू पूर्ण जागा झाला आणि त्याला आठवलं की, आपण एस.टी.मधून प्रवास करत आहोत आणि शेजारी एक पांढरी दाढी असलेला म्हातारा बसलेला आहे. झोपेत मध्येमध्ये तो विठूला त्याच्या स्वप्नात दिसत होता आणि विठू त्याच्या खांद्यावर कलंडत होता. विठूला स्वप्न पाहायची आवडच होती. चंद्र, तारे, आकाश, पक्षी यांची स्वप्नं त्याला पडायची. त्याची शाळा परगावी असल्याने तो एस.टी.तून रोज शाळेत जात असे. मधूनच एक डुलकीही यायची. या डुलकीमध्ये आजूबाजूची माणसं, चित्रं त्याच्या स्वप्नात यायची. स्वप्नापूर्वी त्याने चित्रांच्या पुस्तकात कुतुबमिनार, ताजमहालची चित्रं पाहिली होती. तो म्हातारा, ही चित्रं त्या���्या स्वप्नात आली होती. स्वप्नातला जादू करणारा म्हातारा वास्तवात एवढा रागीट कसा असू शकतो, याचा विचार करता करता त्याच्या दप्तरातून त्याने एक ‘अग्निपंख’ नावाचं पुस्तक बाहेर काढलं, वाचनासाठी. ते होतं भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांचं. विठूने सहज ते पुस्तक न्याहाळलं आणि त्याला त्या पुस्तकातलं एक वाक्य फारच आवडलं. अब्दुल कलामांनी लिहिलं होतं, ‘स्वप्नं पाहा, मोठी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या.’ अब्दुल कलामांनी मातृभूमीसाठी, तिच्या प्रगतीसाठी मोठी स्वप्नं पाहिली आणि ती पूर्ण केलीसुद्धा. विठूला स्वप्नांची गंमतच वाटली आणि ताकदसुद्धा समजली. मुळातच विठूला स्वप्नं पाहायचं वेड. आता तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठापण केली पाहिजे, याची त्याला जाणीव झाली होती... एस.टी. आता त्याच्या शाळेच्या स्टॉपवर थांबली. विठू एका नव्या स्वप्नात प्रवेश करणार होता, अब्दुल कलामांचं बोट धरून...\nकलाशिक्षक, वासुदेव बळवंत फडके विद्यालय\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/gauhar-khan-and-zaid-darbar-wedding-card-video-lockdown-lovestory-shown-from-creative-card-128032181.html", "date_download": "2021-01-20T14:20:59Z", "digest": "sha1:HB35HSR54UFIXIY6S2LUYG2GWPQTJGA3", "length": 4447, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "gauhar khan and zaid darbar wedding card video Lockdown Lovestory shown from Creative Card | गौहर खान आणि जैद दरबारची लग्नपत्रिका पाहिलीत का तुम्ही! क्रिएटिव्ह कार्डमधून दाखवली लॉकडाउन लव्हस्टोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवेडिंग कार्ड:गौहर खान आणि जैद दरबारची लग्नपत्रिका पाहिलीत का तुम्ही क्रिएटिव्ह कार्डमधून दाखवली लॉकडाउन लव्हस्टोरी\nलॉकडाउन दरम्यान गौहर आणि झैद यांची प्रेमकहाणी कशी फुलली हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.\nअभिनेत्री गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार येत्या 25 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही घरी लगीनघाई सुरु आहे. नुकतीच या दोघांची लग्नपत्रिका समोर आली आहे. अतिशय क्रिएटिव्ह अशी ही लग्नपत्रिका आहे. गौहरने सोशल मीडियावर आपल्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ शेअर केला आहे. लॉकडाउन दरम्यान गौहर आणि झैद यांची प्रेमकहाणी कशी फुलली हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.\nगौहर आणि झैद हे दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि त्यांनी कसे प्रपोज केले हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ‘जब वी मेट’ असे कॅप्शन देत गौहरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांची ही लग्नपत्रिका अनोखी आहे.\nझैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. तो एक टिकॉटक स्टार होता. विशेष म्हणजे गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. 25 डिसेंबर रोजी मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/mx-player-baykola-kai-hava-webseries-reviews-in-marathi-923420/", "date_download": "2021-01-20T12:18:16Z", "digest": "sha1:7L6QYYJSGJZRQJG6KJHXFDPWN3F6KUA5", "length": 10725, "nlines": 51, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "मनोरंजनासाठी व्हा सज्ज आली आहे विनोदी वेबसीरिज 'बायकोला हवं तरी काय?'", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nमनोरंजनाची खुमासदार फोडणी म्हणजे 'बायकोला हवं तरी काय\nघरी राहून आणि काम करुन थोडं बोअरं झाला आहात का हलकं- फुलकं मनोरंजन करणाऱ्या अशा सीरिजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक धमाल वेब सीरिज भेटीला आली आहे. आयुष्यात अपेक्षा या कायम वाढत असतात. त्यांचे ओझे काही कमी होत नाही. त्यात प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याकडून तर फारच अपेक्षा असतात. म्हणूनच कधी कधी समस्त नवऱ्यांनाही प्रश्न पडत असावा की, बायकोला हवं तरी काय हलकं- फुलकं मनोरंजन करणाऱ्या अशा सीरिजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक धमाल वेब सीरिज भेटीला आली आहे. आयुष्यात अपेक्षा या कायम वाढत असतात. त्यांचे ओझे काही कमी होत नाही. त्यात प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याकडून तर फारच अपेक्षा असतात. म्हणूनच कधी कधी समस्त नवऱ्यांनाही प्रश्न पडत असावा की, बायकोला हवं तरी काय, अशीच आहे ही नवी मराठी वेबसीरिज. पहिल्यांदाच श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी एका वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ही सीरिज नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया.\nBigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी\nम्हणून आहे ही मालिका धम्माल कॉमेडी\n‘मला जरा हे अजून मिळालं असतं तर आनंद झाला असता’ हे वाक्य अनेकांच्या ओठी नाही तर मनात असतंच. अशी जास्तीची अपेक्षा करणे चुकीचे नाही. पण कधी कधी या जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होत गेल्या तर मात्र काही तरी धमाल उडू शकते. हो ना, ‘बायकोला हवं तरी काय, ‘बायकोला हवं तरी काय’ मध्ये सर्वसामान्य गृहिणीची भूमिका बजावणाऱ्या श्रेया बुगडेला तिच्या नवऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. आपल्या पतीमध्ये हे सारे गुण का नाही’ मध्ये सर्वसामान्य गृहिणीची भूमिका बजावणाऱ्या श्रेया बुगडेला तिच्या नवऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. आपल्या पतीमध्ये हे सारे गुण का नाही असे तिला सतत वाटत असते. अत्यंत अध्यात्मिक विचारांची ही गृहिणी कृष्णाची भक्त असते. देवाला प्रसन्न करत ती आपल्या पतीमध्ये अपग्रेड करणाऱ्या एक एक अपेक्षा सांगत राहते. श्रीकृष्ण ( निखिल रत्नपारखी) तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत राहतो. आणि तिच्या नवऱ्यामध्ये तिला अपेक्षित असलेले बदल करत राहतो. नवऱ्याचे अपग्रेड होताना त्यात होणारे बदल हे तिच्या पत्नीला अपेक्षित असले तरी देखील हे बदल होताना नक्कीच हास्याचा फवारा उडतो. आणि मनाशी प्रश्न पडतो की, असं खरंच झालं त… प्रत्येक वेळी देव पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करत जातो. पण शेवटी तिच्या उंचत जाणाऱ्या अपेक्षा आणि होत जाणाऱ्या बदलांना देवही कंटाळतो आणि त्यालाच प्रश्न पडतो की, ‘बायकोला हवं तरी काय असे तिला सतत वाटत असते. अत्यंत अध्यात्मिक विचारांची ही गृहिणी कृष्णाची भक्त असते. देवाला प्रसन्न करत ती आपल्या पतीमध्ये अपग्रेड करणाऱ्या एक एक अपेक्षा सांगत राहते. श्रीकृष्ण ( निखिल रत्नपारखी) तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत राहतो. आणि तिच्या नवऱ्यामध्ये तिला अपेक्षित असलेले बदल करत राहतो. नवऱ्याचे अपग्रेड होताना त्यात होणारे बदल हे तिच्या पत्नीला अपेक्षित असले तरी देखील हे बदल होताना नक्कीच हास्याचा फवार�� उडतो. आणि मनाशी प्रश्न पडतो की, असं खरंच झालं त… प्रत्येक वेळी देव पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करत जातो. पण शेवटी तिच्या उंचत जाणाऱ्या अपेक्षा आणि होत जाणाऱ्या बदलांना देवही कंटाळतो आणि त्यालाच प्रश्न पडतो की, ‘बायकोला हवं तरी काय\nएमएक्सप्लेअर आणि मिर्ची प्ले ओरिजनल प्रस्तृत ही विनोदी वेबसीरिज असून काहीच दिवसांपूर्वी याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतरच ही सीरिज ही तितकीच धमाल असणार हे कळले होते. 6 भागांची ही सीरिज एकदम धमाल आहे. त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही मराठी वेबसीरिज पाहायलाच हवी.\nकोरोनामुळे झाले अभिनेत्रीचे निधन, देवोलीनाची भावूक पोस्ट व्हायरल\nप्रियदर्शनने सांभाळली दिग्दर्शनाची धुरा\nअभिनेता प्रियदर्शन जाधव या सीरिजचा दिग्दर्शक असून त्याने कॉमेडीची खुमासदार फोडणी या सीरिजला देण्याचा प्रयत्न केला आहे. या सीरिजविषयी तो सांगतो की, आयुष्यात प्रत्येकाला अपग्रेड व्हायचं असतं. नवीन गाडीमध्ये अपग्रेड करावं असं वाटतं. मोठं घर घ्यावं. या गोष्टींचे ठिक आहे. पण ज्यावेळी आपण जोडीदाराला अपग्रेड करण्याची इच्छा व्यक्त करतो त्याचवेळी यात मनोरंजन होणार हे कळते. या सीरिजमधील कलाकार हे कॉमेडीचे बादशाह असून त्यांचा अभिनय आणि मनोरंजनाचा परफेक्ट टाईमच सीरिजमध्ये प्राण ओततो.\nजेलमधून सुटल्यानंतर भारती-हर्ष दिसले आदित्य नारायणच्या लग्नात, व्हिडिओ वायरल\nएमएक्स प्लेअरची दमदार निर्मिती\nवेबसीरिज ही हल्ली अनेकांच्या जवळची आहे. मोबाईलमध्ये जेव्हा हवे तेव्हा पाहता येणाऱ्या या सीरिज वेगवेगळ्या भाषांमध्ये येतात. मराठी मनोरंजनसृष्टीही यात मागे नाही. आतापर्यंत अनेक दर्जेदार सीरिजची निर्मिती एमएक्स प्लेअरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ‘नजराणा’, ‘पांडू’, ‘इडियट बॉक्स’, ‘आणि काय हवंय’ अशा दर्जेदार वेबसीरिज तयार केल्या आहेत. आता या नव्या वेबसीरिजची त्यात भर पडली असून तुम्हाला हे भाग विनामूल्य पाहता येणार आहेत.\nआता तुम्ही जर मनोरंजन वेबसीरिज पाहण्याचा विचार करत असाल तर ही धमाल सीरिज नक्की पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/congress-leader-ahmed-patel-passes-away/", "date_download": "2021-01-20T12:41:51Z", "digest": "sha1:LMVGBHZZ7GZW6W3BFBSWAWQZ27HQTFTS", "length": 9307, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "Congress leader Ahmed Patel passes away Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, आता करावं लागणार…\nकाँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन, कोरोना संसर्गानंतर हॉस्पिटलमध्ये होते दाखल\nनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर ते काही दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल होते.फैसल पटेल…\nकाँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, PM मोदी, राहुल गांधी यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांनी…\nनवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, अहमद पटेल जी यांच्या निधनाने दु:खी आहे. त्यांनी जीवनातील अनेक वर्ष…\nPhotos : नेहा मलिकच्या ‘बोल्ड’ अवताराचा सोशल…\nVideo : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल…\nVideo : ‘सैन्य दिवसा’च्या निमित्तानं अक्षय कुमार…\nVideo : ब्रेकअप झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि…\nVideo : घरासमोर आलेल्या ‘गो-सेवका’नं वाजवलं सैफ…\nआपल्या सासूवर इतके प्रेम की 11 सूनांनी बांधले ‘सासूचे…\n‘या’ 2 देशांपासून भारतानं सावध रहावे : डोनाल्ड…\nCoronavirus : देशात ‘कोरोना’चे 10,064 नवीन रूग्ण…\nPune News : TDR वापराचे प्राधान्यक्रमाचे परिपत्रक प्रशासनाने…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nगर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोल���सनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nPune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण,…\nदेव तारी त्याला कोण मारी दुचाकीवरून न्यायालयात निघालेल्या सहाय्यक…\nPune News : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची…\nBhandara News : तुमसर येथे भरदिवसा सराईत गुन्हेगारावर फायरिंग, सराईत…\nकंगना रणौतचं Twitter अकाऊंट तात्पुरत झालं बंद, म्हणाली – ‘तुमचं जगणं मुश्किल करेन’\nPune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका\nभाजपाकडून 5781 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा, म्हणाले – आम्हीच ‘नंबर वन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenaama-pune-crime/", "date_download": "2021-01-20T12:54:55Z", "digest": "sha1:ACQFVLCJ6FMT2RDJIA2SY2MSGZSCFOZS", "length": 12950, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "policenaama pune crime Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nPune News : घटस्फोट घेतलेल्या पत्नीनं काळी जादू केल्याचा संशय, उतरविण्यासाठी 2 भोंदूबाबांनी पावणे…\nPune : लष्करात कॅम्प प्रमुख असल्याचं सांगून महिलेनं मेस व्यावसायिकास घातला गंडा\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - लष्करात कॅम्प प्रमुख असल्याचे सांगत एका महिलेने जेवण मागविण्याच्या बहाण्याने मेस व्यावसायिकास 9 हजार रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार 9 जून 2020 रोजी घडला आहे.याप्रकरणी सुनिता गोपाळ जाडकर (48, रा. कल्पक…\nPune : माहिती पुरवत नसल्याच्या कारणावरून सराईतांकडून तरूणावर वार\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - माहिती पुरवत नसल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारानी तरुणावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येरवडा भागात घडली. यावेळी आरोपींनी परिसरात गोंधळ माजवत दहशत देखील…\nPune : विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, विमानतळ भागात बंद बंगला फोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कल्पना हेडावु (वय 55) यांनी विमानतळ प���लीस ठाण्यात फिर्याद…\nPune : दरोडयाच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जांभुळवाडी दरी पुलाजवळ ही कारवाई केली आहे. तर त्यांचे साथीदार पसार झाले आहेत.संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 26), अमर…\nकबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवलं, पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टेरेसवर बसलेले कबुतर पकडून ते पिंजऱ्यात ठेवल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे ही घटना घडली असून 16 वर्षाच्या अल्पवयीन…\nLockdown : 4 महिने घरभाडे थकले, घर मालकाकडून भाडेकरुला मारहाण\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यासह पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेकांचे पगार कपात झाले तर काही जणांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत घरमालकांनी भाडेकरुकडे घरभाड्यासाठी तगादा…\nलता मंगेशकरांच्या आवाजावरून ट्रोलर्स करत होते टिप्पणी, सिंगर…\nVideo : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच…\nAIIMS चे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी घेतली…\nGhani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक…\nलाईफ पार्टनर वयानं लहान असेल तर ‘लॉयल्टी’मध्ये…\nमुलींचे विवाहाचे वय : समितीने सोपवला रिपोर्ट, किमान वय…\nFact Check : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा…\nपाकिस्तानच्या वसीम अक्रमकडून टीम इंडियाचं भरभरून…\nप्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घ्या; केंद्र सरकारचं थेट…\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nगर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाच���ांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nजान्हवी कपूरनंतर ‘श्रीदेवी’ची दुसरी मुलगी करणार सिनेमात…\nभारताचा ‘हा’ असा एकमेव ‘फलंदाज’ आहे, ज्यानं…\n…जेव्हा महिला पोलिस रजिया सय्यद हातात झाडू घेतात, SP कॉलेज जवळ…\nDigvijay Singh : राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांनी दिली 1…\nGold Rate Today : आज पुन्हा महागले सोने, 1008 रुपयांनी वाढली चांदी\nPune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका\n मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenasma-online/", "date_download": "2021-01-20T12:49:03Z", "digest": "sha1:3WD2HM7GO6UBAUQOE7DNIDTOLRAIYLMM", "length": 9508, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "policenasma online Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, आता करावं लागणार…\n‘मनरेगा’संबंधी सरकारचा मोठा प्लॅन, शहरात सुद्धा सुरू करण्याची योजना\nनवी दिल्ली : कोरोना संकटच्या दरम्यान ग्रामीण भागात मजूरांना मनरेगाचा मोठा आधार मिळाला आहे. आता ही योजना सरकार शहरी भागातसुद्धा आणण्याचा विचार करत आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या शहरी मजूरांना रोजगार मिळू शकतो.मोठ्या…\nहिंदू आणि मुस्लिम कारागिरांनी राम मंदिरासाठी बनवली 2100 किलो वजनाची घंटा \nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : दाउ दयाल 30 पेक्षा जास्त वर्षांपासून वेगवेगळ्या आकार- प्रकारच्या घंटा बनवत आहेत, पण यावेळी त्यांनी आणि त्यांच्या टीमने अयोध्येच्या राम मंदिरासाठी 2,100 किलो वजनाची घंटा बनवून उत्तर प्रदेशच्या जलेसर नगर (एटा) येथे…\nसोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89…\nPhotos : पायल राजपूतनं शेअर केले शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो…\nTandav सीरिजमध्ये भगवान शंकराची खिल्ली उडवल्यानं सोशलवर…\nBigg Boss 14 : कंट्रोल न झाल्यानं ‘ड्रामा क्वीन’…\nVideo : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच…\nPune News : पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची 1 कोटी 60 लाखाची फसवणूक\nChakan News : वाहनांची तोडफोड करत चाकण औद्योगिक परिसरात…\nUP : बसपाचे माजी महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी आणि राम अचल…\nPimpri News : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा,…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nगर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीची मुसंडी, अजित पवार…\n‘तांडव’मुळं निर्माण झालेल्या वादामुळं डायरेक्टर अली अब्बास…\nदेशात 6 लाख लोकांना दिलं ‘कोरोना’ व्हॅक्सीन, सुमारे 1000…\n Hike अ‍ॅप बंद; कोट्यावधी वापरकर्त्यांना बसणार फटका\nPaytm पेमेंट्स बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी आता फिक्‍स्‍ड डिपॉजिटसाठी मिळणार 2 पर्याय\nमराठा आरक्षण : MPSC चा यू टर्न, ‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करावी, न्यायलयात याचिका\nPimpri News : पिस्तूलाच्या धाक दाखवून उच्चशिक्षित तरुणीचे कार्यालयातून अपहरण, आरोपी ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/political-crime/", "date_download": "2021-01-20T12:43:33Z", "digest": "sha1:QBC7BYAL3GVGZS2RWFLAIBT5HZ6LOURB", "length": 9370, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "political crime Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, आता करावं लागणार…\nरॉबर्ट वाड्रा EDच्या रडारवर, चौकशीसाठी मागितली कोठडी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रि��ंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यास परवानगी देण्याची विनंती ईडीने दिल्ली हाय…\nस्वामी चिन्मयानंदनं आरोप स्विकारले, विद्यार्थीनीला मसाजला बोलावण्यावर व्यक्‍त केला ‘खेद’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बीजेपीचे माजी गृह राज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली होती. एसआयटीचे मुख्य अधिकारी नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार चिन्मयानंद यांनी आपले आरोप…\n12 KM सायकल चालवून सेटवर पोहोचली रकुल प्रीत सिंह, Video…\nअभिनेत्रीचे बाथरूममध्ये आढळले होते मृतदेह, मृत्यूचे कारण…\nअभिनेत्री करिश्मा कपूरनं ‘स्टॅम्प ड्युटी’त कपात…\nअभिनेत्री तब्बूचं Instagram अकाऊंट हॅक \nजॅकलीन फर्नांडिसची अजब पोज \nकंगना रणौतचं Twitter अकाऊंट तात्पुरत झालं बंद, म्हणाली…\nWest Bengal : TMC कार्यकर्त्याची हत्या, गोळीबार पाहणाऱ्याचा…\nअर्थसंकल्प 2021 : स्मार्टफोन ते टीव्ही फ्रीज पर्यंत वाढू…\nTandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nगर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nभारतीयांना कमी लेखू नका, तिथं दीड अब्ज लोकसंख्या, त्यांच्या 11 लोकांशी…\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ‘क्विंटन डिकॉक’नं पाकिस्तानमध्ये…\n‘तुम्ही पण पोटावर झोपता आतापासूनच सोडा ही सवय’,…\n‘मला अपघाताची आकडेवारी कमी करायची नाही, मला अपघातमुक्त…\nPune News : दगडखाण कामगारांच्या घरांच्या मागणीस लोकजनशक्ती ��ार्टीचा पाठिंबा\nKumbh Mela Haridwar 2021 : कुंभमेळा 2021 साठी तयार हरिद्वार, जाणून घ्या केव्हा होणार 4 शाही स्नान\n20 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व तुळ राशीवाल्यांसाठी दिवस शुभ, इतरांसाठी असा आहे बुधवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/04/important-news-for-hdfc-bank-customers-rbi-imposes-restrictions-on-hdfc-bank-for-this-2/", "date_download": "2021-01-20T14:22:33Z", "digest": "sha1:RPVNF5WN6JAY3PCHPRCDRIQ377LSVNDH", "length": 9494, "nlines": 127, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "HDFC बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : RBI ने एचडीएफसी बँकेवर ह्या गोष्टीसाठी घातले निर्बंध ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nHome/Money/HDFC बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : RBI ने एचडीएफसी बँकेवर ह्या गोष्टीसाठी घातले निर्बंध \nHDFC बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : RBI ने एचडीएफसी बँकेवर ह्या गोष्टीसाठी घातले निर्बंध \nअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- HDFC बॅंकेच्या सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.\nएचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे. एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते.\nयामध्ये २१ नोव्हेंबरला बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे, ज्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.\nया प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे. आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू, अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nलोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली \nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nविद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/air-india-half-ticket-offer-for-senior-citizen-now-the-person-above-60-years-will-get-50-discount-on-tickets-128018739.html", "date_download": "2021-01-20T14:23:12Z", "digest": "sha1:C7HIQLEZHUDJQAMHVPPBCLUX65I7G665", "length": 5101, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Air India Half Ticket Offer For Senior Citizen : Now The Person Above 60 Years Will Get 50% Discount On Tickets | 60 वर्षे किंवा जास्त वयाच्या लोकांना बेसिक फेअरमध्ये 50% सूट, 7 दिवसांपूर्वीच बुकिंग आवश्यक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nएअर इंडियामध्ये वयस्करांना डिस्काउंट:60 वर्षे किंवा जास्त वयाच्या लोकांना बेसिक फेअरमध्ये 50% सूट, 7 दिवसांपूर्वीच बुकिंग आवश्यक\nएअरलाइनवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज\nतोट्यात जाणाऱ्या एअर इंडियाने ज्येष्ठ नागरिक��ंना तिकिटांवर 50% सूट जाहीर केली आहे. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सूट मिळेल. बुधवारी विमान वाहतूक मंत्रालयाने या योजनेची माहिती दिली. यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासाच्या दिवसाच्या किमान 7 दिवस आधी तिकिट बुकिंग आवश्यक आहे.\nही योजना देशांतर्गत उड्डाणांसाठी आहे. चेक इन करताना व्हॅलिड आयडी दाखवला गेला नाही तर बेसिक भाडे जप्त केले जाईल आणि पैसे परत मिळणार नाहीत. या योजनेची संपूर्ण माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.\nप्रवास करणारा भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय 60 वर्ष पूर्ण असावे.\nएक वैध फोटो आयडी असणे आवश्यक आहे. ज्यात जन्मतारीख आहे.\nइकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग कॅटेगरीसाठी मूळ भाडेच्या 50 टक्के भाडे द्यावे लागेल.\nही ऑफर भारतातील कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी वैध असेल.\nही ऑफर तिकीट जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.\nएअर इंडियाकडून अशी स्कीम यापूर्वीही चावली जात होती, आता सरकारने याची मंजूरी दिली आहे.\nएअरलाइनवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज\nतोट्यात जाणाऱ्या एअर इंडियावर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. सरकारला हे विक्रीस काढायचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यासाठी बोली मागितल्या गेल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shahid-kapoor-jersey-films-shooting-location-changed-due-to-farmer-protest-mhaa-503345.html", "date_download": "2021-01-20T14:27:08Z", "digest": "sha1:SYFNPCN5WB7AIASUL2KXBSQV7RU4V3F3", "length": 17316, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farmer Protest मुळे शाहिदच्या चित्रपटाचं काम थांबवलं; या शहरात होणार उर्वरित शूटिंग | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतो��� काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nFarmer Protest मुळे शाहिदच्या चित्रपटाचं काम थांबवलं; या शहरात होणार उर्वरित शूटिंग\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nFarmer Protest मुळे शाहिदच्या चित्रपटाचं काम थांबवलं; या शहरात होणार उर्वरित शूटिंग\nशाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) जर्सी (Jersey) सिनेमाचं शूटिंग चंदीगडला होणार होतं पण त्याच्या शूटिंगचं लोकेशन बदलण्यात आलं आहे.\nमुंबई, 08 डिसेंबर: शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) फटका शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) सिनेमाच्या शूटिंगलाही बसला आहे. शाहीद चंदीगडमध्ये जर्सी (Jersey) या सिनेमाचं शूटिंग करत होता. पण शूटिंगदरम्यान शाहीद आणि त्याच्या टीमला रोडब्लॉकचा सामना करावा लागला. कसौली आणि डेहराडूनला जाण्याआधी जर्सीच्या टीमला उत्तर भारतामधील काही शहरात फिल्मचं शूटिंग करायचं होतं. पण रस्ते बंद असल्यामुळे त्यांना तिथे पोहोचता आलं नाही.\nदेहरादूनला होणार पुढील शूटिंग\nजर्सी सिनेमाचं शूटिंग मेकर्सना चंदीगडमध्ये करायचं होतं पण तिथे शूटिंग करणं कठीण जाईल असं वाटल्याने मेकर्सनी शूटिंगचं लोकेशन चेंज करत देहरादून गाठलं. सिनेमाच्या शूटिंगला जवळपास तीन दिवस बाकी आहेत. हे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी शूटिंग चंदीगड इथे होणार आहे. तोपर्यंत शेतकरी आंदोलन निवळलं असेल अशी शक्यता निर्मात्यांनी वर्तवली आहे.\nजर्सी या सिनेमाचं दिग्दर्शन गौतम टिन्नानूरी यांनी केलं आहे. या सिनेमामध्ये शा���ीद कपूरसोबत मृणाल ठाकूरही दिसणार आहे. जर्सी हा सिनेमा तेलुगू भाषेतील जर्सीचा रिमेक आहे. या सिनेमात शाहीद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही फिल्म कधी रीलिज होणार याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नसली तरी शाहीदला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असल्यामुळे त्याचे चाहते उत्सुक आहेत.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bhiwandi-a-large-fire-broke-out-in-a-public-toilet-near-power-house-mhas-501140.html", "date_download": "2021-01-20T14:24:24Z", "digest": "sha1:K46DNYKPTKMSNCCOCAJO3JNIBPFOUEJZ", "length": 17669, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना Bhiwandi A large fire broke out in a public toilet near power house mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमु���ांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nभिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nभिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना\nपॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला मोठी आग लागली.\nभिवंडी, 29 नोव्हेंबर : भिवंडीत एका सार्वजनिक शौचालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास भिवंडीतील कल्याण रोडवरील वीजवितरणच्या पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला मोठी आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण सार्वजनिक शौचालय जळून खाक झाले आहे.\n....तर मोठी दुर्घटना घडली असती\nभिवंडी शहरातील कल्याण रोडवरील जुने पॉवर हाऊस असून या ठिकाणावरून वीजपुरवठा करण्यात येतो. तर त्याच्याच बाजूला अधिकारी - कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. हा परिसरात रहदारीचा व नागरी वस्तीचा असल्याने भिवंडी महापालिकेने 20 ते 25 वर्षांपूर्वी पॉवर हाऊस समोरच्या फुटपाथवर नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारले होते.\nकालांतराने याठिकाणी फायबरचे शौचालय उभारण्यात आले. मात्र हेही शौचालय दुरवस्थेत असूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करीत होते. त्यातच आज सकाळच्या सुमाराला अ��ानक शौचालयाला आग लागली. हे शौचालय फायबरचे असल्याने या आगीने काही वेळात भीषण रूप धारण केले.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची 1 गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण शौचालय जळून खाक झाले. सुदैवाने ही आग लगत असलेल्या पॉवर हाऊसला असलेल्या उंच भिंतीमुळे आत पसरू शकली नाही. जर आगीच्या कचाट्यात पॉवर हाऊस सापडलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी शौचालयात कोणीही नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तर आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/british-prime-minister-boris-johnson-on-farmer-bill-mhkk-503973.html", "date_download": "2021-01-20T14:11:52Z", "digest": "sha1:AKFY5ZW2YT3MP5A62YKOBLO7ZB4VTW7D", "length": 22094, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न', शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अजब वक्तव्य | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUS��्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\n'तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न', शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अजब वक्तव्य\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न', शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अजब वक्तव्य\nभारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.\nनवी दिल्ली,10 डिसेंबर: राजधानी दिल्लीच्या विविध सीमांवर देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी हे शेतकरी आहेत. या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. पण त्याबद्दल ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. भारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.\nब्रिटिश संसदेच्या हाउस कॉमन्समध्ये मजूर पक्षाचे खासदार तन्मनजितसिंग ढेसी यांनी बुधवारी पंतप्रधांनाशी प्रश्नोत्तरांच्या सत्रात भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारल्यावर तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न आहे असं अजब उत्तर पंतप्रधान बोरिस यांनी सदनात दिलं आहे. त्यामुळे पंतप्रधनात शरीराने सदनात आणि मनाने कुठल्या ग्रहावर होते असा प्रश्न विचारला जात आहे.\nत्याचं झालं असं बुधवारी हाउस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याच्या सत्रात खासदार ढेसी म्हणाले, ‘विशेषत: पंजाब आणि भारतातील इतर राज्यांतील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या ब्रिटिश संसदेत खासदार असलेल्या अनेकांना या शेतकरी आंदोलनाची व्हिडीओ दृश्य पाहून चिंता वाटते आहे. दिल्लीत शांततेने सुरू असलेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी वॉटर कॅनन, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि मोठी शक्ती वापरली जात आहे.\n काश्मीरनंतर आता गुजरात सीमेवर चीन आणि पाकिस्तानने केलं कारस्थान\nखासदार ढेसी हे शीख असून मूळचे भारतीय वंशाचे आहेत. भारतातील आंदोलनाला ब्रिटनमध्ये पाठिंबा देणाऱ्यांचं नेतृत्व ते अनेक दिवसांपासून करत आहेत. ढेसींनी ही पार्श्वभूमी सांगून पंतप्रधान बोरिस यांना प्रश्न विचारला, ‘मी असं विचारू इच्छितो की या परिस्थितीची दखल घेऊन पंतप्रधान (जॉन्सन) आपल्याला (ब्रिटनला) या आंदोलनाबाबत वाटणारी चिंता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतील का तसंच प्रत्येकालाच शांततेने निदर्शनं करण्याचा मूलभूत अधिकार आहे हे जॉन्सन यांना मान्य आहे ना तसंच प्रत्येकालाच शांततेने निदर्शनं करण्याचा मूलभूत अधिकार आहे हे जॉन्सन यांना मान्य आहे ना आणि भारतातील शेतकरी प्रश्नावर लवकर मार्ग काढण्याची विनंती जॉन्सन मोदींना करतील का आणि भारतातील शेतकरी प्रश्नावर लवकर मार्ग काढण्याची विनंती जॉन्सन मोदींना करतील का\nजॉन्सन यांनी उभं राहून या प्रश्ना त्रोटक स्वरूपाचं उत्तर दिलं पण ते अगदी असंबद्ध होतं. म्हणजे ते शुद्धीवर आहेत का असा प्रश्न हे उत्तर वाचणाऱ्यांच्या मनात आला. जॉन्सन म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये जे चाललंय त्याबाबत ब्रिटनचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. पण हा त्या दोन देशांमधला प्रश्न आहे. त्यामुळे तो त्यांनीच सोडवाव�� अशी आपली भूमिका आहे.’\nहे उत्तर ऐकून ढेसी आश्चर्यचकितच झाले आणि त्यांनी ट्विटमध्ये आपला प्रश्न लिहिला आणि पुढं अशी खोचक टिपण्णी केली, ‘पण जर आपल्या पंतप्रधानांना ते कशाबद्दल बोलत आहेत हे माहीत असतं तर बरं झालं असतं.’ त्या आधी ढेसी यांनी ब्रिटनमधील 35 खासदारांच्या स्वाक्षरी असलेलं एक पत्र फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसला (FCDO) पाठवलं होतं. याला उत्तर देताना FCDO च्या प्रवक्त्यानी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केलं होतं की पोलिसांनी शेतकरी आंदोलन हाताळणं हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं ब्रिटनचं मत आहे.\nशेतकरी नेते आणि केंद्र सरकारचे मंत्री यांच्यात अनेकदा चर्चा झाली असून सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली असून, शेतकऱ्यांनी हे कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/134", "date_download": "2021-01-20T15:00:59Z", "digest": "sha1:Y62ACPDDUTLMWREB6Q3T6QVCKE22G7VA", "length": 8057, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/134 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१०२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास जनरल ब्रिग्जने एल्फिन्स्टनच्या सूचनेवरून इंग्रजीत चार खंडांत भाषांतर केले आहे. फिरिस्ताच्या ग्रंथांत गजनीच्या सुलतानापासून ते फिरिस्ताच्या समकालीन घडामोडीपर्यंतची हकीकत १२ भागांत आली आहे. वाराव्या भागाचे नांव ' हिंदुस्थानांतील संत' असे आहे. त्याचे भाषांतर ब्रिग्जने केलेले नाही. शेवटच्या पुरवणींत हिंदुस्थानचे हवापाणी व भूगोल यासंबंधी माहिती आहे. फिरिस्ताचें सबंध नांव महम्मद कासीम हिंदुशाह फिरिस्ता. हा कास्पियन समुद्राचे कांठीं अस्तराबाद येथे इ. स. १५७० साली जन्मला. हा तरुणवयांतच वापाबरोबर हिंदुस्थानांत आला. कांहीं दिवस अहमदनगर येथे निजामशाहीत नोकरी केल्यावर ती इ. स. १५८९मध्ये सोडून विजापूरच्या आदिलशाहाचे पदरी नोकरीस राहिला. बेगम सुलतानाचे अकवरपुत्र दानियालबरोबर लग्न झाले. तिला पोंचविण्यासाठी हा खानदेशांत ब-हाणपूरापर्यंत गेला होता. कारण बन्हाणपूर ही मोगलांची दक्षिणेतील राजधानी होती. पुढे अकबराचे मृत्यूनंतर आदिलशाहातर्फे तो जहांगिराकडे दुखवटयाचा संदेश घेऊन गेला व लाहोर येथे त्याने त्याची भेट घेतली. तेथून तो पूर्वेस वहारमधील रोठस मार्गाने दक्षिणेत आला असे दिसते. त्याने एक वेळ बदक्षानपर्यंतहि प्रवास केला होता. त्याच्या मृत्यूचा सन अनिश्चित आहे. परंतु त्याने आपला इतिहास इ. स. १६२४ पर्यंत आणून सोडला आहे. दिल्लीच्या मुख्य राजवंशजांखेरीज इतर छोट्या मुसलमानी राजघराण्यांची हकीकत सांगण्यास फिरिस्ताच्या इतिहासासारखा उपयुक्त आधार उपलब्ध नाहीं. इ. व डौ. व्हॉ. ६ पृ. २०६.] | हिंदूची राजधानी जिंकण्यासाठीं न थांबतां अहमदशाहाने खुल्या प्रदेशावर हल्ला केला. तो जेथे गेला तेथे त्याचा चुलता व पूर्वाधिकारी महम्मदशाह आणि विजयनगरचे राज्य यांच्यात झालेला करार मोडून त्याने पुरुष, स्त्रिया व मुले यांना निर्दयतेने ठार केले. ठार केलेल्यांची संख्या वीस सहस्रांपर्यंत गेली कीं तो तेथे तीन दिवस थांबे आणि या रक्तमय प्रसंगाबद्दल आनंदोत्सव करी. मूत असलेली देवळे त्याने फोडली आणि ब्राह्मणांची महाविद्यालये उध्वस्त केली. या सगळ्या धार्मिक इमारतीचा नाश आणि देवतांचा अपमान झालेला पाहून पांच हजार हिंदूंचा एक गट एकत्र आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की, या दुःखाचे मुळ जा राजा त्याला ठार करण्याचे यत्नांत आपण प्राण अर्पण करू. १८]\nआल्याची नोंद क��लेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/jalgaon-ncp-meeting-news/", "date_download": "2021-01-20T14:03:25Z", "digest": "sha1:632QID2GAOTMO2T7QJSIH4XURX3YJKKZ", "length": 9319, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अखेर राष्ट्रवादीला आली जाग ; उद्या जिल्हा बैठक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअखेर राष्ट्रवादीला आली जाग ; उद्या जिल्हा बैठक\nपराभवासह विविध विषयांवर होणार चिंतन\nजळगाव – लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जिल्हा राष्ट्रवादी सुन्नावस्थेत असल्याचे वृत्त ‘दै. जनशक्ति’ने प्रकाशित केल्यानंतर अखेर राष्ट्रवादीला जाग आली आहे. जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपुर्ण बैठक उद्या दि. ३१ रोजी दुपारी ३ वा. आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे.\nलोकसभा निवडणुकीत भाजपाकडुन रा��्ट्रवादीचा दणदणीत पराभव झाला. या पराभवानंतरही जिल्हा राष्ट्रवादीत कुठल्याही प्रकारची बैठक किंवा साधे चिंतनही करण्यात आले नव्हते. यासंदर्भात ‘ना चिंता, ना चिंतन, जिल्हा राष्ट्रवादी सुन्नावस्थेत’ या मथळ्याखाली ‘दै. जनशक्तिने’ दि. २८ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचे राजकीय वर्तुळातुन जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वृत्ताबद्दल ‘दै. जनशक्ति’ने वाचा फोडल्याबद्दल सुप्त भावना देखिल व्यक्त केल्या. दरम्यान या वृत्ताचे पडसाद थेट जिल्हा नेत्यांपर्यंत गेल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीला जाग आली. लोकसभा निवडणुकीतील पराभव यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या दि. ३१ रोजी जिल्हा व महानगरची महत्वपुर्ण बैठक दुपारी ३ वा. पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीसाठी आजी, माजी आमदार, माजी खासदार, सेलचे प्रमुख, महिला, युवती आघाडी, शहर आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलावण्यात आले आहे. तरी बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील व महानगराध्यक्ष नामदेव चौधरी यांनी केले आहे.\nएमआयडीसीतील कंपनीच्या छतावरून पडल्याने तरूणाचा मृत्यू\nग्रामीण विकास खुंटला; जि.प.चा 55 कोटीचा निधी परत\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nग्रामीण विकास खुंटला; जि.प.चा 55 कोटीचा निधी परत\nजि.प.प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/marathi-actress-hruta-durgule-got-new-project-66796/", "date_download": "2021-01-20T12:31:31Z", "digest": "sha1:MIMXTWTG372OJIERXHY3IOC25ROYH4QB", "length": 13596, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Marathi actress Hruta Durgule got new project | तुमची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या काय करतेय माहितेय? त्यासाठी ही बातमी नक्की वाचा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान होणार\n रिकव्हरी रेट पोहोचला ९६.६६ टक्क्यांवर\n३० जानेवारीला शहीद दिवसासाठी पाळा दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध\nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी सांगितलं असं काही… Video व्हायरल\n‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय\nती सध्या काय करतेतुमची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या काय करतेय माहितेयतुमची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या काय करतेय माहितेय त्यासाठी ही बातमी नक्की वाचा\nदूर्वा , फुलपाखरु सारख्या सुपरहिट मालिका , सिंगिंग स्टार सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि स्ट्रॉबेर्री शेक सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे सारखे एक दर्जेदार नाटक या मधून नावारुपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री [blurb content=\"\"]ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री ऋता दुर्गुळे बद्द्ल एक न्यूज अपडेट देणार आहोत .\nदूर्वा , फुलपाखरु सारख्या सुपरहिट मालिका , सिंगिंग स्टार सारखा सिंगिंग रियलिटी शो आणि स्ट्रॉबेर्री शेक सारखी एका वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे सारखे एक दर्जेदार नाटक या मधून नावारुपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री\nची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री ऋता दुर्गुळे बद्द्ल एक न्यूज अपडेट देणार आहोत .\nअभिनेत्री ऋता दुर्गुळे ही सध्या पुण्यात असून तिचे शूटिंग जोरदार सुरु आहे . तिने आजवर दूर्वा , वैदेही , मन्या अशा वेगवेगळ्या भूमिका अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत आणि आता ती तिच्या चाहत्यांसाठी अदिती ही एक नविन भूमिका घेऊन येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्ट्रॉबेर्री शेक चे दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर यांच्या सोबत ओपनिंग फ्रेम मिडिया प्रोडक्शन द्वारे ती पुन्हा शूट करत आहे . इतकेच नव्हे तर स्ट्रॉबेर्री शेक ची बाकीची टीम सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे . कलाकार ऋता दुर्गुळे , दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर , DOP लौकिक जोशी , प्रोडक्शन डिझाइनर कमलेश कळसुलकर आणि संगीत दिग्दर्शक निषाद गोलांबरे हे सर्व मिळून पुन्हा काहीतरी नविन भन्नाट घेऊन येणार हे सांगायची गरज नाही.\nअदितीची भूमिका देण्याबद्दल तिने तिचे दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर यांचे सोशल मीडिया वर आभार सुद्धा मांडले आहेत . थोडक्यात सांगायचे झाले तर स्ट्रॉबेर्री शेकच्या टीम चे रियुनियनच या सेट वर झाल�� आहे .मात्र तिच्या चाहत्यांना एवढाच प्रश्न पड़ला आहे की हे शूट तिच्या येणाऱ्या नविन फिल्मचे आहे , short फिल्मचे आहे की एखाद्या मोठ्या OTT प्लेटफार्म साठी आहे. अजूनतरी ही न्यूज गुलदसत्यात आहे.\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणअर्जुन रामपाल गेला देशाबाहेर, एनसीबी करणार कारवाई\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/h-b-p-of-warkari-sect-death-of-nivruti-maharaj-wakte-67422/", "date_download": "2021-01-20T14:02:41Z", "digest": "sha1:3GUDLNGTTIHK624SGQ7KECDTVNISZJTI", "length": 9827, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "H.B.P. of Warkari sect. Death of Nivruti Maharaj Wakte | वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचे निधन ;वारकरी संप्रदायावर शोककळा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nकोरोनाची लस घेतल्यानंतर तेलंगणातील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्रशासन म्हणते ‘मृत्यूचे कारण वेगळे’\nट्रॅक्टरची नवी मालिका : ‘व्हीएसटी टिलर ट्रॅक्टर’कडून ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’ सादर\nशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा : नसीम खान\nमुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे की प्रवीण परदेशी \nअवाच्या सव्वा वीजबिल आकारून महावितरण कंपनी वीज ग्राहकांची फसवणूक करत आहे. : ॲड रेवण भोसले\nमहाराष्ट्रवारकरी संप्रदायाचे ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचे निधन ;वारकरी संप्रदायावर शोककळा\nपंढरपूर : वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. श्री . निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला\nपंढरपूर : वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. श्री . निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात २ मुले, २ मुली, ३ सुना, २ जावई, नातवंडे असा परिवार आहे. वक्ते महाराज यांना वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु म्हटले जाते. त्यांनी अखंड ज्ञानदानपरायण केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झालेला. ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज वक्ते यांच्यावर २१ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/21/nagar/shrigonda/11731/", "date_download": "2021-01-20T12:11:12Z", "digest": "sha1:RZZVI3JSPRWWXXUT5SEWQOUANYIOR3C4", "length": 14486, "nlines": 242, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrigonda : मढेवडगावात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्या कोविड विषाणूच्या नमुना चाचण्या – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Shrigonda Shrigonda : मढेवडगावात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्या कोविड विषाणूच्या नमुना चाचण्या\nShrigonda : मढेवडगावात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्या कोविड विषाणूच्या नमुना चाचण्या\nफोटो- मढेवडगांव ता. श्रीगोंदा येथे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने करोना संबंधित नमुना चाचण्या घेतल्या यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, डॉ. नितीन खामकर, सरपंच महानंदा मांडे.( छाया दादा सोनवणे)\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nश्रीगोंदा – मढेवडगाव येथे केंद्र सरकारच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संस्थेच्या वतीने सार्स करोना-२ संक्रमणाचा कल जाणून घेण्यासाठी व यामुळे होणारा कोविड-१९ या नवीन आजाराच्या पसरलेल्या महामारीमुळे त्याच्या विस्ताराची कारणे शोधण्यासाठी व शरीरात निर्माण होणारे प्रतिपिंडे अभ्यासण्याच्या हेतूने गावातील चाळीस लोकांच्या परिवाराची पार्श्वभूमी, घराचा तपशील, संसर्ग व वैद्यकीय इतिहासाचे प्रश्न विचारून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.\nकेंद्र सरकारच्या या तपास मोहिमेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संस्थेच्या मार्फत देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अकोला, र���हता, नेवासा, शेवगाव, पारनेर, नगर तालुक्यासह अहमदनगर शहराचा या तपासणी साठी निवड झाली होती. यासाठी संस्थेच्या व जिल्हा आरोग्य विभागांचे दहा पथके पाठवली होती.\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पथकातील डॉ. सुमेधा देठे, डॉ. सुनिल शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. पूजा लोखंडे व आशा वर्कर कर्मचाऱ्यांनी गावातील घरोघरी जाऊन चाळीस लोकांची वैद्यकीय माहिती व रक्ताचे नमुने घेतले. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रा. फुलसिंग मांडे, सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच कल्याणी गाढवे, ग्रामसचिव गोरक्ष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जयश्री धावडे, प्रतीक्षा मांडे, अक्षय गोरे, काळूराम ससाणे, अमोल गाढवे, सचिन उंडे, संतोष गुंड, महेंद्र उंडे पथकाच्या मदतीसाठी उपस्थित होते.\nPrevious articleKada : बांधावर खत वाटप” योजनेचा लाभ घ्यावा – राजेंद्र सुपेकर\nNext articleNewasa : घोडेगाव येथे कापड दुकानाला भीषण आग; सुमारे 10 लाखाचे नुकसान\nअवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीसह 39 लाखाचा माल पोलिसांनी केला जप्त\nअन् उमेदवारांची धाकधूक वाढली…\nBeed : कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्यांना शहीद दर्जा देण्यात यावा...\nBeed : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या परवानग्यांसाठी नियंत्रणकक्षाचा सुधारित आदेश जारी- जिल्हाधिकारी...\nAurangabad: प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांसह नागरिकांच्या बेशिस्तीचा फटका; कोरोनाबाधितांची संख्या 349 वर\nआर्सेनिक अल्बम गोळ्यांचे कसे झाले पाणी\nShrirampur : रात्री दुचाकीस्वारांना अडवून मारहाण करणारी टोळी जेरबंद\nलोकशाहीला बेशुध्द करण्याचे काम; सुधीर मुगंटीवार तर राज्यपालांना यादी मंजूर करायला...\nतीन वाहनांचा विचित्र अपघात; एक जण जागीच ठार\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrigonda : बाजारभाव नसल्याने शेतात लिंबाचा सडा\nPune : 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nShrigonda : तलवार बाळगल्या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा\nविसापूर हादरले ; अज्ञात व्यक्तीकडून महिलेची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/03/nagar/newasa/14321/", "date_download": "2021-01-20T12:18:59Z", "digest": "sha1:USLYIBSHCII4UCM2IUBSRUGYEJ2QVVMN", "length": 13501, "nlines": 243, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Newasa Corona : रुग्ण ठाण्याचा …बदनाम मुकिंदपूर – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome corona Newasa Corona : रुग्ण ठाण्याचा …बदनाम मुकिंदपूर\nNewasa Corona : रुग्ण ठाण्याचा …बदनाम मुकिंदपूर\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nनेवासा फाटा येथे कोरोना रुग्ण\nनेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे ठाणे येथून आलेला अनपेक्षितरित्या कोरोना रुग्ण आढळल्याने आज नेवासा फाट्यावर कोरोना ग्रस्त रुग्ण आढळला आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजतागायत एकही रुग्ण न आढळल्याने मुकींदपूर (नेवासाफाटा) येथील ग्रामपंचायतीने आपल्या कर्मचा-यांसह इतर शासकीय व प्रशासकीय आशा ६५ जणांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविले होते.\nकाही दिवसांपूर्वी ठाणे येथून आलेल्या एका तहसीलच्या कर्मचाऱ्याला त्रास जाणवू लागल्यानंतर उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळी उशिरा त्या व्यक्तीचा कोरोना रिझल्ट पाॅझिटीव्ह आल्यानंतर नेवासाफाटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुकिंदपूर ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर पाऊले उचलीत उद्या शनिवार दि.(४) पासून नेवासा फाटा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केला आहे.\nत्यामध्ये म्हटले आहे की, आज नेवासा फाट्यावर कोरोना ग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे मूकिंदपूर हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांना कळविण्यात येते की ४ तारखेपासून मूकिंदपूर (नेवासा फाटा) परिसर पूर्णपणे बंद राहील. फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील. बंद किती दिवस राहील ते आपल्याला नंतर कळवले जाईल.\nदरम्यान, मुकिंदपूर ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंतीही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.\nPrevious articleश्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्यासह जिल्ह्यातील 35 जण कोरोना बाधित\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nशाळाप्रवेशासाठी ‘हे’ असावे बालकांचे किमान वय; शासन निर्णय जाहीर\nजालना – सिंदखेडराजा रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक :,पती – पत्नी गंभीर...\nCrime: पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा..\nShevgaon CoronaBreaking : कोरोनाचा पहिला बळी; 58 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nCivics : शेतीच्या बांधावरून होणारे वाद व संबंधित कायदे…\nकर्जत शहरातील मेन रोडवरील गाळेधारकावर कोणताही अन्याय होणार नाही – आ...\nकार आणि दुचाकीच्या इन्शुरन्समध्ये मोठे बदल\nमास्क नाही-प्रवेश नाही काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा- मुख्यमंत्री उद्धव...\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nKarjat : कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित\nMilk Protest : जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रात दूध दरवाढीसाठी ‘एल्गार’\nJalna Breaking news : पिरसावंगीत तरुणाच्या घरातून साडेनऊ लाखाचा गुटखा जप्त\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nLockdown : पंतप्रधानांनी देशाला, सर्व मुख्यमंत्र्यांना दिला ‘दो गज दुरी’ हा...\nAhmednagar : जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह; १५ रुग्णांची कोरोनावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/135", "date_download": "2021-01-20T13:57:10Z", "digest": "sha1:XFGO2QAA3REJTSX3DWXTXMBS3GVJHO5W", "length": 7480, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/135 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nविजयनगरचे समाजदर्शन १०३ हिजरी ८२९ मध्ये (इ. स.१४२८) स्वसैन्याला विरोधून मजबूत स्थळे ताब्यांत ठेवणाच्या माहूरच्या बंडखोर जमीनदारावर अहमदशाह चालुन गेला. बंडखोर लवकरच शरण आला. तो आपल्या हातांत येतांच क्षमा करण्याचे दिलेले वचन मोडून अहमदशाहाने त्याला त्याच्या पांच किंवा सहा हजार अनुयायांसकट ठार केले. तसेच पकडलेल्या स्त्रिया आणि मुले यांना सत्यधर्म स्वीकारण्याची सक्ति केली. या स्वारींत कुल्लम येथील हिच्याची खाण त्याच्या ताब्यात आली. या भागांतील मूर्तीचीं पुष्कळ मंदिरें त्याने जमीनदोस्त केलीं, व त्या जागेवर मशिदी बांधल्या. तेथे धार्मिक कार्यासाठी तेल-दिवा लावता यावा म्हणून कांहीं जमिनी त्या कार्यास त्याने लावून दिल्या अभ्यास :--१. तत्कालिन इस्लाम धर्मप्रधान राजकारणासंबंधाने काय म्हणता येईल २. ‘राजाला ठार करण्याच्या यत्नांत आपण प्राण अर्पण करू' असे हिंदु कां म्हणू लागले २. ‘राजाला ठार करण्याच्या यत्नांत आपण प्राण अर्पण करू' असे हिंदु कां म्हणू लागले १३ विजयनगरचे समाजदर्शन * [निकोल-दी-कोंती हा ख्रिस्त शक १४२० च्या सुमारास विजयनगर येथे येऊन गेला. इब्नबतूतानंतरच्या सुमारे ८०-९० वर्षांच्या काळांत अन्य कोणा परकीय प्रवाशाने विजयनगरविषयीं कांहीं लिहून ठेवलेले आढळत नाहीं. युरोपियन प्रवाशांपैकी ज्यांनी ज्यांनी विजयनगरासंबंधीं लिहून ठेवलेले आज उपलब्ध आहे व ज्ञात आहे, त्या सर्वात कोंती हा पहिलाच होय. कोंती हा देशजातीने इटालिअन. व्हेनिसमधील घरंदाज कुळांत त्याचा जन्म झाला. लहान वयांतच त्याचा दमास्कस येथील व्यापारी उलाढालींत शिरकाव झाला होता. तो फारसी भाषाहि शिकला. देश पाहण्यासाठी पूर्वेकडील देशांत त्याने २५ वर्षे सपत्नीक प्रवास केला. पोपच्या आज्ञेवरून त्याने आपले प्रवासवृत्त निवेदिले. ते मूळ लॅटिन भाषेत आहे. त्यांतील आपल्याला जरूर असलेल्या भागाचे इंग्रजी रूपांतर हँक्ल्यूइट' मंडळाच्या ‘इंडिया इन् दि फिफ्टीन्थ सेंचरी' ह्या पुस्तकां�� मिळते. कोंतोची विजयनगरसंबंधींची साक्ष उच्च मोलाची आहे. कोंती विजयनगरचा उच्चार ‘बिझनेगलिया' असा करतो. प्रस्तुतचा उतारा' विजयनगर स्मारक ग्रंथ' पृ. २५२ यांतून घेतला आहे. ] [ १९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/08/30/sachin-tendulkar-slammed-on-abhishek-bachchan-and-varun-dhawan-bowling/", "date_download": "2021-01-20T13:14:17Z", "digest": "sha1:QXNF32INDJ5EDMSIXPGGXMPR73DALHMV", "length": 5567, "nlines": 46, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी - Majha Paper", "raw_content": "\nक्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी\nक्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अभिषेक बच्चन, गली क्रिकेट, वरुण धवन, सचिन तेंडुलकर / August 30, 2019 August 30, 2019\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत गली क्रिकेट खेळताना दिसक आहे. त्याने यावेळी वरुण धवन आणि अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर दमदार फटकेबाजी केली. यावेळी सचिनने कामासोबतच खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे म्हटले आहे.\nवरुण धवन आणि अभिषेक बच्चन दोघेही सचिनची विकेट घेण्याचा प्रयत्न करताना सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतात. पण अगदी सावधगिरीने त्यांच्या चेंडुंवर सचिन फटकेबाजी करताना दिसतो. याबद्दल वरुणने त्याची प्रशंसाही केली आहे.\n२९ ऑगस्ट रोजी फिट इंडिया अभियानाद्वारे नागरिकांना फिट राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. या अभियानाला सचिन तेंडुलकरनेही समर्थन दिले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/10/will-the-atmosphere-in-shirdi-be-soaked-by-the-dress-code-trupti-desai-leaves-pune/", "date_download": "2021-01-20T12:25:43Z", "digest": "sha1:3R7JVWRB3UKZMWNUNBOGXQXRA56M3XAF", "length": 8838, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिर्डीतील वातावरण ड्रेसकोडमुळे चिघळणार? तृप्ती देसाई पुण्याहून रवाना - Majha Paper", "raw_content": "\nशिर्डीतील वातावरण ड्रेसकोडमुळे चिघळणार तृप्ती देसाई पुण्याहून रवाना\nपुणे, मुख्य / By माझा पेपर / ड्रेस कोड, तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड, शिर्डी संस्थान / December 10, 2020 December 10, 2020\nशिर्डी – भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात आक्रमक झाल्या असून शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यानुसार पुणे येथून शिर्डीसाठी तृप्ती देसाई रवाना झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्यामुळे लावण्यात आला आहे.\nजो बोर्ड शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत लावण्यात आला आहे. आज आम्ही तिथे जाऊन त्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. लवकरात लवकर तो बोर्ड हटवला जावा, अन्यथा आम्ही लढा आणखी तीव्र उभारणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाले आहेत. त्यांना आम्ही शिर्डीच्या सीमेवरच रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे तृप्ती देसाई आणि ब्राह्मण महासंघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे.\nलॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिरे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून भक्तांनी ठिकठिकाणी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. दर्शनासाठी शिर्डीमधील साई मंदिरही खुले करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भक्त गर्दी करत आहेत. शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.\nसभ्य पोषाख भक्तांनी मंदिरात येताना परिधान करावा, असे आवाहन शिर्डी संस्थानकडून करण्यात आले आहे. भक्त गेल्या काही दिवसांपासून छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11213", "date_download": "2021-01-20T13:50:16Z", "digest": "sha1:DI6IEUXJNZKL7HJEYXPZ5GLDBZNQ4UPW", "length": 14488, "nlines": 116, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "अँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष – Purogami Sandesh", "raw_content": "\nअँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष\nअँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष\nमुंबई(दि.16सप्टेंबर):-देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत असून लोकशाही व संविधान धोक्य��त आले आहे, मनुवादी शक्तींना रोकण्यासाठी बहुजन ह्दय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन ऐक्य होईल असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.\nरिपाईच्या सर्व गटाचे ऐक्य होऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एक होऊन युवा वर्गाला प्रतिनिधित्व देऊन अन्य वरिष्ठ आंबेडकरी नेत्यांनी युवा वर्गाला प्रोत्साहित करून डॉ बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष व दलित पँथर सारखा आक्रमक बाणा पुन्हा निर्माण व्हावा यासाठी पक्षातर्फे सकारात्मक पाऊले उचलली जाणार आहेत अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.\nपत्रकात पुढे असे नमुदिले आहे की, भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून संबंध देशात मनुवाद फोफावत आहे. मुस्लिम, बौद्ध, दलित, मागासवर्गीय व वंचित घटकांवर अन्याय अत्याचार केला जात असून संविधान संपविण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. आरक्षण पूर्ण: संपविले आहे. शिक्षणाची पायमल्ली केली जात आहे, खाजगीकरनाच्या माध्यमातून देश विकला जात आहे, दिन दलित दुबळे व मुस्लिमांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जात आहेत.\nईवीएम च्या माध्यमातून सत्ता काबीज करून विरोधी पक्ष संपवला जात आहे, लोकशाही कमजोर झाली असून लवकरच संविधान संपनार आहे.लॉकडाऊन चा सहारा घेऊन भारताच्या महत्वाच्या कंपन्या विकल्या जात आहेत.\nआधी मुस्लिम तर दलित व बौद्धांना टार्गेट करून देशात भगवा दहशतवाद पसरविला जात आहे.\nबहुजन महानायकांचे पुतळे तसविरी च्या विटंबना केल्या जात आहेत, जातीय तेढ निर्माण होऊन राष्ट्राची एकता व अखंडता मोडीत काढली जात आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे, न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे यावर कब्जा करून मनुवाद मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे. या व अन्य राष्ट्रहिताच्या बाबीसाठी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा अखंड भारत जपायचा असेल तर सर्वप्रथम रिपाइंचे सर्व गट तट एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी चळवळ मजबूत व्हावी यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्ष प्रमुखांना भेटून भारत बचाव मोहीम रिपाई डेमोक्रॅटिक पक्षमार्फत चालविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव प���थर डॉ राजन माकनिकर यांनी दिली आहे.\nराज्यातील रिपाइंचे सर्व गट एकत्र येऊन ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ वाढवावी व संबंध देशातील आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना एकत्र करण्याचा ही मनोदय आरपीआय डी चे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.\nराष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकनिकर, राज्य महासचिव पँथर श्रावण गायकवाड, बंजारा सेल प्रमुख शिवाभाई राठोड, दक्षिण भारतीय सेल मुंबई प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, उत्तर भारतीय सेल चे युवा मनीष यादव यांच्या स्वाक्षरीनिशी हे प्रसिद्धी पत्रक प्रसारित झाले आहे.\nमुंबई महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक\nपंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा पहिला व दुसरा हप्ता वितरित करावा – आमदार संतोषराव बांगर\nचार्‍याचा ट्रक पोहचला पूरग्रस्तांच्या मदतीला\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्���ाथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9605", "date_download": "2021-01-20T13:23:23Z", "digest": "sha1:VI4NISVNTM7DAFGU3QMTDRIEUSD7GKO3", "length": 12545, "nlines": 112, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "पिक विमा कंपनीने या वर्षी मुगाचा शंभर टक्के विमा मंजुर करावा-शिरीष भोसले – Purogami Sandesh", "raw_content": "\nपिक विमा कंपनीने या वर्षी मुगाचा शंभर टक्के विमा मंजुर करावा-शिरीष भोसले\nपिक विमा कंपनीने या वर्षी मुगाचा शंभर टक्के विमा मंजुर करावा-शिरीष भोसले\n🔴अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करु-शेतकरी संघटनेचा ईशारा\nबीड(दि.28ऑगस्ट):- गेल्या पंधरा दिवसात सततच्या झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या बाघबीघाडीमुळे हिरावून गेलेला आहे.संततधार पावसामुळे मुगाचे नव्वद टक्के नुकसान झाले असुन त्यावर सरकारने व विमा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिरीष भोसले यांनी केली आहे.\nगेल्या चार पाच वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडुन पीके जोरदार आलेली होती यंदाच हंगाम चांगलं साथ देणार व चांगल पिक येणार असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात होता.मात्र या आनंदावर निसर्गाने विरजन घालुन मुगसाह उडीद,सोयाबीन,कापुस इत्यादी पिकावर अती पावसाचा फटका बसला असुन मुगाच्या शेंगालाच कर फुटुन मुगाचे दाणे देखील काळे पडले आहेत.ऐन सनासुदीच्या तोंडावर आलेल्या या संकटावर सरकारने तसेच विमा कंपनीने विलंब न करता नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ बॅंक खात्यात वर्ग करावी अशी मागणी गावगड्यातुन होत आहे.\nजिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासुन सततच्या पाऊस सुरु असल्याने गेवराई बीड माजलगाव या तालुक्यातील शेतकर्याचे मुंग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सुरुवातीला बर्यापैकी पाऊस असल्याने यावर्षी मुगाचा पेरा वाढलेला आहे.स��रुवातीला पिकाला पोषक असा पाऊस असल्याने पिकांची परीस्थीती चांगली होती.परंतु मुंगाला शेंगा लागल्या आणि पाऊसाने उघड न दिल्याने हाता तोडांशी आलेला घास शेतकर्याकडुन हिरावला गेला आहे.शेंगा काळ्या पडल्या असुन झाडावरच कोंब फुटले आहेत.पिक जमीनदोस्त झाले असुन हातचे पिक गेल्याने मुंग तोडणीचा व उडीद तोडणीचा खर्च निघणार नाही.अशी परीस्थीती मुंग,व उडीद उत्पादक शेतकर्यावर ओढावली आहे.तसेच सततच्या पावसाने औषध फवारा मारायला विलंब झाल्याने कापुस सोयाबीन पिकांवर हि आळी पडल्याचे चित्र आहे.बोगस बियाने न उगवल्यांने शेतकर्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकल्याने शेतकर्याच्या मुंग तोडणी पुर्वी तात्काळ पंचनामे करण्यात यावे,व त्या प्रमाणे झालेल्या नुकसानीचा अहवाल ग्राह्य धरुन वरीष्ठांना पाठवावा व नुकसान झालेल्या शेतकर्याना सरकारने नुकसानभरपाई व विमा कंपनीने पिकांची विमा भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडुन शिरीष भोसले यांनी केली आहे.\nविद्यार्थ्यांना अमानुष मारहाण प्रकरणाचा भाजपा युवा मोर्चा अहेरी तर्फे निषेध\nभारत प्रभात पार्टीच्या वतीने अधिकाऱ्यांनचा केला सत्कार\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ���्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/actor-prakash-raj-will-campaigning-for-mp-raju-shetti-in-kolhapur-46858.html", "date_download": "2021-01-20T14:17:34Z", "digest": "sha1:XARA6N6YWTJR3NHIUVOF3276AA66BMZC", "length": 16147, "nlines": 307, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राजू शेट्टींसाठी 'जयकांत शिकरे' कोल्हापूरच्या मैदानात!", "raw_content": "\nमराठी बातमी » राजकारण » राजू शेट्टींसाठी ‘जयकांत शिकरे’ कोल्हापूरच्या मैदानात\nराजू शेट्टींसाठी ‘जयकांत शिकरे’ कोल्हापूरच्या मैदानात\nविजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर\nकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगलेचे विद्यमान खासदार असून, हा लोकसभा मतदारसंघ शेट्टींचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी लोकवर्गणीतून राजू शेट्टींना प्रचारासाठी मदत केली जाते. मात्र, पराभवाची छायाही जवळपास नसावी म्हणून राजू शेट्टी यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. यातच आता शेट्टींच्या मदतीसाठी थेट दाक्षिणात्य अभिनेता धावला आहे.\nदाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज हे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात सभा घेणार आहेत. येत्या 19 किंवा 20 एप्रिल रोजी अभिनेते प्रकाश राज राजू शेट्टींसाठी कोल्हापुरात सभा घेतील, अशी माहिती मिळते आहे.\nकोण आहेत प्रकाश राज\nप्रकाश राज हे कन्नड, तामिळ, मल्याळम यांसह दक्षिण भारतातील विविध भाषांमधील सिनेमात काम करतात. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केल�� आहे. ‘सिंघम’ या हिंदी सिनेमातील ‘जयकांत शिकरे’ ही भूमिका प्रचंड गाजली. तसेच, सामाजिक कामांमध्येही प्रकाश राज मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. गेल्या काही वर्षांपासून ते राजकीय टीका-टिपण्णीही करतात. आपली भूमिका सोशल मीडिया किंवा जाहीर व्यासपीठावरुन मांडत असतात.\nमोदी सरकारचे टीकाकार म्हणूनही प्रकाश राज यांची वेगळी ओळख गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली आहे. बंगळुरुमधून प्रकाश राज अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत अभ्यासू अभिनेता म्हणून त्यांना सिनेसृष्टीत ओळखलं जातं.\nकोल्हापूर आणि सांगली अशा दोन जिल्ह्यात विस्तारलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पुन्हा रिंगणात आहे. राजू शेट्टींचा हा पारंपरिक मतदारसंघ असून, स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी लोकवर्गणी काढून लोक राजू शेट्टींना मदत करतात.\nयंदा हातकणंगलेमधून शिवसेनेने धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. अगदी तरुण उमेदवार देऊन शिवसेनेने राजू शेट्टींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राजू शेट्टींचा जनसंपर्क पाहता, धैर्यशील माने हे किती तग धरुन राहतील, हा प्रश्नच आहे. त्यात राजू शेट्टी यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचीही साथ आहे. शिवाय, आता अभिनेते प्रकाश राज यांच्यासारखी लोकप्रिय व्यक्तीही राजू शेट्टींसाठी मैदानात उतरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कोल्हापुरात सभा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुले राजू शेट्टींचा विजय आणखी सोपा होणार असल्याचे एकूणच चित्र हातकणंगलेत आहे.\nखासदारांनो, जेवणाचे आता पूर्ण पैसे भरा, केंद्राचा मोठा निर्णय\nराष्ट्रीय 1 day ago\nPetrol-Diesel Price Today | सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nराष्ट्रीय 1 day ago\nPhoto : कोल्हापुरात धुमशान; विजयी उमेदवारांचा प्रचंड जल्लोष\nफोटो गॅलरी 2 days ago\nKolhapur | Gram Panchayat Result 2021 | कोल्हापुरच्या बारवे गावात शिवसेनेची सत्ता\nGram Panchayat Results LIVE | हातकलंगणेतील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nGold Silver Price : अमेरिकेतील हालचालीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या; जाणून घ्या तोळ्याचा भाव\nशिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्याचे उद्दिष्ट्ये ते पणन महासंघाच्या कर्जाची हमी, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय\nMI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त\n“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”\nAshok Chavan | महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु : अशोक चव्हाण\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nRajasthan | राजस्थानच्या रणथंबोरमध्ये दोन वाघांची फायटिंग, पर्यटकांकडून व्हिडीओ शूट\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nशिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्याचे उद्दिष्ट्ये ते पणन महासंघाच्या कर्जाची हमी, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nनोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/136", "date_download": "2021-01-20T14:35:09Z", "digest": "sha1:P42Z4M2YNEQM3PR66HJV6YWT6J24GZG7", "length": 7143, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/136 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१०४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कोंती सांगतो कीं, नगरचा घेर साठ मैल असून त्याचे तट पर्वताएवढे उंच बांधलेले आहेत. नगरांत शस्त्र धारण करू शकणारी नव्वद सहस्त्र माणसे आहेत. राजाला १२००० स्त्रिया असून मिरवणुकीच्या वेळी त्यांच��� विशेष व्यवस्था केलेली असे.... ४००० स्त्रिया मोठ्या आकर्षक रीतीने सज्ज होत्सात्या घोड्यांवर आरूढ झालेल्या असत. | तेथील देवाच्या रथाची वाषिक मिरवणूक व त्या वेळी स्वेच्छेने करण्यांत येणारे देहयज्ञ व त्यांचे भिन्न प्रकार; वर्ष प्रतिपदा, महानवमी, दीपावली व होळीचा रंग हे सण व ते साजरे करण्याचे उत्सव, मिरवणुआदि सार्वजनिक प्रकार; कोटचे व्यवहार व न्यायनिवाडा करण्याकरिता अवलंबिण्यांत येणा-या तप्त दिव्यांच्या निरनिराळ्या रीति इत्यादि गोष्टींचे त्याने सविस्तर वर्णन केलेले आहे. लढाईच्या प्रसंगी वापरण्यात येणा-या आयुधांत दगडी गोळे (Ballistae) व भडिमार यंत्रे (Bombardas) यांचा त्याने विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. येथील लोक सर्व युरोपियनांना फ्रँक म्हणून संबोधीत व त्यांच्या अरेरावी वागणुकीमुळे त्यांच्या विषयीं येथे काय समज प्रचलित झाला होता त्याविषयी कोंती लिहिता * आम्ही आम्हालाच मात्र दोन डोळे असून इतर राष्ट्रांतील लोक आध आहेत व हिंदु लोक एकडोळे आहेत असे म्हणतो, कारण आम्ही स्वतः सर्व राष्ट्रांमध्ये शहाणपणांतं श्रेष्ठ आहो असे समजतों अशी आमच्याविषयी त्यांच्यांत बोलवा आहे.\" विजयनगरचे वैभव [खालील उता-याचा लेखक अबदुल रझ्झाक हा हिरात येथ इ. स. १४१३ जन्मला. हा इराक-तुराणचा वादशाह व तैमूरचा वंशज शाहरुख यांच्यातर्फे वकील म्हणून विजयनगरला इ. स. १४४३ साला आला. त्या वेळीं विजयनगरला दुसरा देवराय राज्य करीत होता. यान तैमूर व शाहरुख यांच्या काळचा इतिहास लिहिला आहे. रझ्झ रझ्झाक हा सुसंस्कृत व राज्यव्यवहार जाणणारा होता. या प्रवासाचे त्यान लिहिलेले वृत्त ‘हॅक्ल्यूइट' मंडळाच्या पंधराव्या शतकांतील हिंदुस्थान २० ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/mseb-recruitment-2020-2/", "date_download": "2021-01-20T12:34:04Z", "digest": "sha1:WXAPXZC3SPBJYSJ2GXIWQA3M46NQ4YXC", "length": 6348, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. भरती.\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. भरती.\nMSEB Recruitment 2020: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि. उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा) – 01\n(येथे PDF जाहिरात बघा)– 02\n(येथे PDF जाहिरात बघा) – 03\nPrevious articleमहानिर्मिती मुंबई भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nवैद्यकीय महाविद्यालय गोवा अंतर्गत भरती.\nपश्चिम रेल्वे अंतर्गत १५ पदांसाठी भरती.\nNHM- राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे 105 पदांसाठी भरती.\nभाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nAAI -एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भरती.\nभारतीय खाण ब्यूरो नागपुर अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nagar-panchayat-mahadula-recruitment/", "date_download": "2021-01-20T13:21:50Z", "digest": "sha1:SGIUJE626NHGHZMCOAGGVBN3KI37NRYJ", "length": 5204, "nlines": 107, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "नगरपंचायत महादुला, जि.नागपूर येथे तज्ञ पदासाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates नगरपंचायत महादुला, जि.नागपूर येथे तज्ञ पदासाठी भरती.\nनगरपंचायत महादुला, जि.नागपूर येथे तज्ञ पदासाठी भरती.\nNagar Panchayat Mahadula Recruitment: नगरपंचायत महादुला, जि.नागपूर येथे 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30 डिसेंबर 2020\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleभारतीय प्रतिस्पर्धा आ���ोग अंतर्गत भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nनॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत भरती.\nमुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.\nदमन आणि दिव बाल विकास प्रकल्प येथे ७ वी आणि १०...\nमेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ भरती.\nनॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/harvinder-singh", "date_download": "2021-01-20T12:54:38Z", "digest": "sha1:ZBF7FFJAKI5LKH2UTRDITTU3AF5YI5HE", "length": 10654, "nlines": 330, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Harvinder Singh - TV9 Marathi", "raw_content": "\nशरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत\nताज्या बातम्या1 year ago\n2011 मध्ये शरद पवारांना चपराक लगावल्यानंतर आरोपी अरविंदर सिंह धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या तयारीत होता. ...\nPune | इंदापूरच्या 21 वर्षीय पूनम कडवळेने मारली ग्रामपंचायतीत बाजी\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हेंची विजयी\nBhandara | भंडारा प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप\nHeadline | 11 AM | गडचिरोलीत 150 ग्रामपंचायतीसाठी मतदान\nMaratha Reservation Hearing | मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी\nBreaking | राज्याचे मुख्य सचिव कोण सिताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची चर्चा\nRamdas Athawale | संरक्षणाची माहिती पत्रकाराला असणे योग्य नाही, आठवलेंचा अर्णबला चिमटा\nRamdas Athawale | 60 ग्रामपंचायतीत रिपब्लिकन पार्टी विजयी : रामदास आठवले\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी48 mins ago\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट\nPHOTO | ‘भाभीजी घर पर है’च्या सेटवर नवी ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचं जोशात स्वागत\nPHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी18 hours ago\nPHOTO : सारा अली खानचे मालदीवमध्ये तांडव\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhoto : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhoto : ‘क्यूटनेस ओव्हर लोडेड’, अभिनेत्री मिथिला पालकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य\nफोटो गॅलरी24 hours ago\nLIVE | सरकारी दफ्तर बेकायदा ताब्यात ठेवल्याप्रकरणी जळगावातील 9 ग्रामसेवक पोलिसांच्या ताब्यात\nपुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली\nतुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट\nताज्या बातम्या10 mins ago\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\nRevealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार\nTANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी48 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/high-profle-sex-racket", "date_download": "2021-01-20T12:48:45Z", "digest": "sha1:K3FO5PU3ZX26PK623MCYHXJPYHPD6KER", "length": 10745, "nlines": 330, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "High profle Sex Racket - TV9 Marathi", "raw_content": "\nगोरेगावमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन बड्या अभिनेत्रींना अटक\nगोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...\nPune | इंदापूरच्या 21 वर्षीय पूनम कडवळेने मारली ग्रामपंचायतीत बाजी\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हेंची विजयी\nBhandara | भंडारा प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप\nHeadline | 11 AM | गडचिरोलीत 150 ग्रामपंचायतीसाठी मतदान\nMaratha Reservation Hearing | मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी\nBreaking | राज्याचे मुख्य सचिव कोण सिताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची चर्चा\nRamdas Athawale | संरक्षणाची माहिती पत्रकाराला असणे योग्य नाही, आठवलेंचा अर्णबला चिमटा\nRamdas Athawale | 60 ग्रामपंचायतीत रिपब्लिकन पार्टी विजयी : रामदास आठवले\nAjinkya Rahane House | टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, अजिंक्य रहाणेंच्या गावात जल्लोष\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी42 mins ago\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट\nPHOTO | ‘भाभीजी घर पर है’च्या सेटवर नवी ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचं जोशात स्वागत\nPHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी18 hours ago\nPHOTO : सारा अली खानचे मालदीवमध्ये तांडव\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhoto : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘क्यूटनेस ओव्हर लोडेड’, अभिनेत्री मिथिला पालकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य\nफोटो गॅलरी24 hours ago\nपुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली\nतुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट\nताज्या बातम्या4 mins ago\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\nRevealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार\nLIVE | बोईसर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग\nTANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी42 mins ago\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/but-what-will-be-achieved/", "date_download": "2021-01-20T13:54:21Z", "digest": "sha1:DSACMYYLY5OF3G2UDBANHO3KHKHANIKX", "length": 3614, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "but what will be achieved Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nऔरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’च व्हावा, पण नाव बदलण्याने काय साध्य होणार\nमुंबई : “औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न…\nधनंजय मुंडे प्रकरणी गौप्यस्फोट; ‘मनसे’च्या मनीष धुरींनाही…\nएकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमा���ा; भाजपचा उडाला धुव्वा\nराजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात\nशिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ खानापूर गावात घडवले सत्तांतर\n‘पी.एन.गाडगीळ’च्या संचालकांना तब्बल 1 कोटी 60…\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा…\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी…\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/250", "date_download": "2021-01-20T14:48:12Z", "digest": "sha1:OU42ME7PXNALHLH6TI27XPXV2JLELN7S", "length": 4731, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/250 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nजेव्हां वाघ किंवा चित्ते यांचा वास येतो तेव्हां त्या आपल्या पालकाच्या सभोंंवार फेर धरून उभ्या राहतात आणि ज्या बाजूनें वास येत असेल त्या बाजूला शिंगेंं रोंंखून शत्रूचा चुराडा करण्याकरितां पवित्र्यांत उभ्या रहातात.\nधावड किंवा लोखंडओतारी लोक हे मूळ कऱ्हाड गांवाकडून पाऊणशें वर्षांपूर्वी येथें आले. यांची जात मोठी कष्टाळू आहे. इतर जातींतील लोकांपेक्षां यांचीं गालाचीं हाडे उंच, डोळे बारीक, ओठ जाड व वर्ण काळा असतो. यांचा लोखंड काढण्याचा धंदा बुडाल्यामुळे जमिनी घेऊन शेतकी करण्याची यांना गोडी लागली आहे. परंतु मजूरीच्या दांडगट कामांत यांच्या बायकांचा किंवा पुरुषांचा कोणीही हात धरूं शकणार नाहीं. यांची वस्ती येथें फार आहे, तरी सर्व लोक मजूरीच्या धंद्यावर कमाई चांगली करून आनंदांत असतात.\nमांस, दूध, आणि धान्य ही मनुष्याच्या उपजीविकेचीं मुख्य साधनें होत. यांपैकीं\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/137", "date_download": "2021-01-20T14:46:34Z", "digest": "sha1:GFUT2NYE7BR2TMOWY22BQMIDZKRZJVXY", "length": 7611, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/137 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nविजयनगरचे वैभव १०५ ( India in the Fifteenth Century ) या पुस्तकांत इंग्रजीत रूपांतरित करून दिलेले आहे. रझ्झाक हा वकील म्हणून आलेला असल्याने त्याचा थेट राजापर्यंत प्रवेश सहजच झाला. अर्थात् त्याने लिहिलेल्या गोष्टी त्याने जातीने पाहिल्या आहेत. इ. व डौ. व्हॉ.४ पृ. ८९ व पृ. १०६ पहा ] “ विजयनगर हे अशा प्रकारचे शहर आहे कीं, (माझ्या) डोळ्यांतील बाहुलीने त्याच्यासारखे स्थान अद्यापि कधीच पाहिलेले नाहीं व ज्ञानाच्या कानाने त्याच्यासारखे सा-या पृथ्वीतहि कांहीं असल्याचे कधी एकलेले नाही. त्याची बांधणी अशी आहे की, एकांत एक अशा सात तटांच्या भिंती त्यास आहेत. बाहेरील तटाच्या भोंवतीं पन्नास याडपर्यंत मोकळे मैदान ( esplanade ) आहे, त्यामध्ये माणसाच्या उंचीइतकी एकावर एक दगड टाकून रचाई केली आहे; त्यापैकी निम्मा भाग जमिनींत पुरलेला आहे आणि निम्मा भाग वर आहे. त्यामुळे कितीहि धीट पादचारी किंवा घोडेस्वार असला तरी तो बाहेरील तटबंदीपर्यंत सहजासहजीं जाऊं शकत नाहीं. तटाच्या उत्तरद्वारापासून दक्षिणद्वारापर्यंतचे अंतर खूप आहे, तितकेच अंतर पूर्व-पश्चिम द्वारामध्ये आहे. पहिल्या, दुस-या आणि तिस-या तटबंदीमध्ये मशागत केलेली शेते, बागा आणि घरे आहेत. तिस-यापासून सातव्या तटापर्यंत दुकाने आणि बाजार यांची गर्दी आहे. 'राजवाड्यापाशीं एकमेकांसमोर असे चार बाजार आहेत. उत्तरेस जे आहे ते रायाचे निवासस्थान किंवा सम्राटांचा प्रासाद होय. प्रत्येक बाजाराच्या अग्रभागीं भव्य कमानदार छत घातलेली वाट आणि विशाल गॅलरी आहे, परंतु त्या सर्वांपेक्षा राजवाडा अधिक भव्य आहे. बाजार खूप रुंद आणि लांब असून, आपल्या दुकानापुढे उंच कठडे असतांनाहि दोन्हीं बाजूंना फुले विकणारे फुले विकू शकतात. सुगंधित, मधुर नि ताजीं पुष्पे नगरांत केव्हांहि मिळतात किंबहुना ती आवश्यक आहेत असे मानले जाते. नागरिक त्याशिवाय राहूच शकत नाहींत. निरनिराळी कला किंवा उद्योग संघाचे व्यापारी आपली दुकानें जवळजवळ ठेवतात. मोतीवाले आपले मोती, लाल, हिरे, पाचू, प्रकटपणे बाजारात विकतात.' अभ्यास:--हे दोन्ही उतारे वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या १. विजयनगरचा घेर केवढा होता त्याला किती तट होते त्याला किती तट होते \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.educationschooltocareer.com/2020/10/7.html", "date_download": "2021-01-20T12:43:26Z", "digest": "sha1:36A6WFWUH6X35FVPLZI7QKV7OTRZ2FRT", "length": 8109, "nlines": 99, "source_domain": "www.educationschooltocareer.com", "title": "खेळातून शिक्षण भाग- 7", "raw_content": "शिक्षण : शाळा ते करिअर\nशिक्षण : शाळा ते करिअर\nमुख्यपृष्ठखेळातून शिक्षणखेळातून शिक्षण भाग- 7\nखेळातून शिक्षण भाग- 7\nशिक्षण : शाळा ते करियर\nपालक शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी\nखेळातून शिक्षण भाग- 7\nमित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.\nउद्देश : एकाच अक्षराने सुरुवात होणाऱ्या शब्दांचे अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.\nकृती: हा खेळ दोन गटांत खेळता येईल.\nपहिल्या गटाने दुसऱ्या गटास एक वर्णाक्षर द्यावे .\nदुसऱ्या गटाने ते वर्णाक्षर प्रत्येक शब्दात प्रथम येईल असे वापरावे.\nही अट पाळून अर्थपूर्ण शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.\nनंतर दुसर्‍या गटाने पहिल्या गटास एक वर्णाक्षर द्यावे .\nत्या गटानेही ही वाक्य तयार करावे.\nसर्वात लांबलचक वाक्य तयार करणारा गट जिंकेल.\nवेळ प्रत्येक गटात दहा मिनिटे.\n☯️ उदाहरणार्थ क हे इंजिन. क पासून सुरु होणारे शब्द हे डबे. वर्णाक्षर क\nकुसुमच्या कजाग काकूने काशिनाथ काकांच्या कपाटातील कामाचे कागद कोऱ्या कात्रीने कराकरा कापले.\nपेडगावच्या पिराजी पंडित पाटलांच्या पडवीतील पवळ्या पाडसाला पाटलीनबाईंनी पाटाचे पाणी पाजले.\n☂️ संख्यानामाची गाणी तयार करणे.\nउद्देश :1-9 संख्यानामे सांगणे.\nकृती: विविध वस्तू घेऊन त्यांची संख्यानामे विचारणे.\n☀️ आकाशात सूर्य एक\n🚲 सायकलची चाके दोन\n🐄 गाईला पाय चार\n🖐 हाताला बोटे पाच\n🌈 इंद्रधनुष्याचे रंग सात\n☂️ छत्रीला काड्या आठ\nयाप्रमाणे मुलांचे एक ते नऊ संख्या नामे लक्षात राहण्यासाठी योग्य त्या वस्तू किंवा संकल्पनांचा वापर करावा.- म्हणजे सूर्य हा एकच आहे तर डोळे हे दोनच असतात, पळसाला पाने तीनच असतात असे मुलांच्या एक ते नऊ संकल्पना स्पष्ट होण्यासाठी योग्य त्या वस्तू चित्र घटना सण यांचा समावेश करावा आणि अशाच वस्तू शोधाव्यात की ज्यांना हीच संख्या नामे आहेत.\nउदाहरणार्थ रिक्षाला चाके तीन ,याप्रमाणे अशी आणखी संख्या नावे असणाऱ्या वस्तू चित्र ठिकाण व्यक्ती शोधा आणि त्या वरून गाणे तयार करा.\nस्वर e असणारे तीन अक्षरी शब्द.\nकृती: तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला पहिल्या दोन अक्षरांचा आवाज घ्यायचा आहे आणि त्याला तिसऱ्या अक्षराचा आवाज जोडायचा आहे.\nBed = Be चा आवाज बे + d चा आवाज ड .\nत्यामुळे Bed चा उच्चार होतो बेड\nयाप्रमाणे खालील शब्द वाचा आणि आणखी नवे शब्द शोधा.\nयाप्रमाणे असेच तीन अक्षरी शब्द शोधा व वाचा\nमागील भाग पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nअक्षरांचा हा खेळ न संपणारा आणि मुलांना विचार करायला लावणारा आहे .\n२६ ऑक्टोबर, २०२० रोजी ९:३६ AM\nतुझ्या लक्षात राहत नाही का\nदहावी नंतरचे शिक्षण, करियर\nअक्कल( कॉमन सेन्स ) आहे का \nकोरोना काळातील मुलांचे शिक्षण\nबुद्धी म्हणजे काय रे भावड्या \nमेंदूत नक्की काय असतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/5/28/Fruit-Salad.aspx", "date_download": "2021-01-20T14:27:29Z", "digest": "sha1:WPAJDGKJIDP4MWS2D6DZXGYXL3JDVT7V", "length": 2814, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "फ्रुट सॅलड", "raw_content": "\nद्राक्ष, डाळिंब, अननस, पपई, सफरचंद इ. फळे, कस्टर्ड पावडर, दुध, साखर.\nएका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. एका छोट्या वाटीत तीन-चार चमचे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळू घ्या. सर्व गुठळ्या मोडून घ्या. उकळत्या दुधात तयार कस्टर्ड पावडरचे मिश्रण घालून सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवा. नंतर साखर घालून मिश्रण दोन मिनिटांसाठी उकळवा. तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा. फळे स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्या. कस्टर्डमध्ये बारीक चिरलेली फळे मिक्स करून सर्व्ह करा.\nसुट्टीत नक्की करून बघा...टेस्टी फ्रुट सॅलड. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही फळे घालून हे सॅलड करू शकता.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/the-weeknd-love-horoscope.asp", "date_download": "2021-01-20T14:45:39Z", "digest": "sha1:LUZ425TK2CPDPHZEUQPO6NLR6BGMBFGA", "length": 8472, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "आठवडा प्रेम कुंडली | आठवडा विवाह कुंडली the weeknd, canadian, singer", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » आठवडा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 77 W 17\nज्योतिष अक्षांश: 43 N 13\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nआठवडा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाला अन्नाएवढीच प्रेमाचीही भूक आहे. तुमच्यात खूप स्नेहभाव आहे आणि तुम्ही एक उत्तम जोडीदार आहात. तुमच्या स्तरापेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीशी विवाह करू नका कारण अशा प्रकारे व्यक्तीशी एकरूप होण्यासाठी लागणारी सहनशक्ती तुमच्यात नाही. तुमचे व्यक्तिमत्व मोहक आहे, तुमची आवडनिवड उत्तम आहे आणि कलेशी निगडीत व्यक्तींशी मैत्री करणे तुम्हाला आवडते.\nअतिकाम आणि अतिताण घेणे टाळा. तुम्ही या दोन्ही गोष्टी करता आणि तुमचा स्वभाव असा आहे की ज्यामुळे तुम्हाला धोका पोहोचू शकतो. तुम्ही भरपूर झोप घ्या आणि झोपताना कसलाही विचार करू नका. त्यावेळी तुमचे मन पूर्ण रिकामे असू द्या. आठवड्यातील सुट्टीच्या वारी फक्त आराम करा आणि आठवडाभर ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या करण्यात वेळ घालवू नका. खूप खळबळ ही चांगली नसते आणि अति घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रसन्न आणि शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्याबाबत चिंता करणे टाळा. निद्रानाशा, न्यूराल्जिया (मज्जातंतूवेदना), डोकेदुखी, डोळ्यांवर ताण येणे यासारखे विकार वयाच्या तिशीनंतर होऊ शकतात.\nतुम्ही अनेक छंद जोपासाल. तुम्ही त्या छंदांमध्ये व्यस्त राहाल. अचानक तुमचा संयम सुटेल आणि तो छंदही सोडून द्याल. दुसरा छंद धराल आणि त्याबाबतही असेच होईल. तुम्ही तुमचे आयुष्य अशाच प्रकारे जगाल. एकूणातच हे छंद तुम्हाला भरपूर आनंद देतील. तुम्ही त्यातून भरपूर शिकाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/gourmand-vegetable-planting/", "date_download": "2021-01-20T14:03:26Z", "digest": "sha1:C2ZQPTYJSN3MFKJG3VD7SR3QHTJQXXX4", "length": 22113, "nlines": 140, "source_domain": "krushisamrat.com", "title": "वेलवर्गीय भाज्या – लागवड तंत्रज्ञान | Krushi Samrat", "raw_content": "\nवेलवर्गीय भाज्या – लागवड तंत्रज्ञान\nin शेतीपुरक उद्योग, शेती\nस्वाद कडू असला तरी बहुता��शी लोकांची ही आवडती भाजी आहे. कारल्यापासून लोणचे, भरलेली कारली, सुकी किवा रसाळ भाजी अशा विविध प्रकारे कारल्याचा आहारात वापर केला जातो. कारल्यामध्ये प्रोटीन कार्बोहाड्रेटस भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व तसेच पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखी खनिजे कारल्यात असतात. कारल्याचा रस मधुमेहावर उपयुक्त असतो. त्यामुळे अनेक लोक सकाळी कारल्याचा रस नियमित रोज आवर्जून घेतात.कारल्याचे फळ खडबडीत असते. पाने लहान व खंडित असून फुले पिवळ आणि एकलिंगी असतात. फळे हिरवी व फिक्कट पांढरट रंगाची असतात.\nकारल्यास उष्ण व दमाट हवामान चांगले मानवत. साधारणत: २५ ते ३० अंश सें.ग्रे. तापमानात वेलींची वाढ चांगली होते. कारले मध्यम काळ्या, पोटयाच्या जमिनीत व्यवस्थीत भरपूर सेंद्रिय घटक असलेली आणि पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ दरम्यान असावा.\nकारल्यामध्ये फुले प्रियांका(संकरीत), फुले उज्ज्वला, हिरकणी, फुले ग्रीन्गोल्ड पुसा दो मोसमी, कोईमतूर लॉंग-१, को-लॉंग व्हाईट, प्रिया, दापोली-२ कोकण तरा इ. उत्तम सुधारित जाती आहेत.\nकारल्याची लागवड ही खरीप हंगामात जुन-जुलै तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारीत करतात. लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली पुर्वमशागत करावी. पुर्वमशागत करताना १५ते२० बैलगाड्या प्रति हेक्टरी शेणखत मातीत मिसळावे.\nएक हेक्टर लागवडीसाठी दोन ते अडीच किलो कारल्याचे बी लागते. मंडप पद्धतीने लागवड करताना दोन ओळीत २.५ मीटर तर दोन वेलात १ मी अंतर ठेवावे. ताटी पद्धतीत १.५ मी बाय १ मी. असे अंतर ठेवावे. जमिनीची पूर्वमशागत केल्यानंतर वरीलप्रमाणे अंतरावर सारी पडावी. कारल्याची लहान पॉलिथीन पिशव्यात रोपे तयार करून ती १५ ते २० दिवसांनी कायम ठिकाणी स्थलांतरीत करून किवा भेट कायम जागी बी लावून लगण करावी. बिया लावण्यापूर्वी त्यास प्रति एक किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळून बीज प्रक्रिया करावी तसेच सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडोमी प्लस २० ग्रॅम प्रति एक किलो बियाणे याप्रमणे बीजप्रकीया करावी.\nआंतरमशागत, खात व पाणी व्यवस्थापन:\nकारल्यासाठी प्रति हेक्टर १००:५०:५० अशी नत्र, स्फुरद व पालाश या खतांची शिफारस करण्यात आली आहे. लागवड करतेवेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश (म्हणजे स��पूर्ण स्फुरद व पालाश) प्रति हेक्टरी सर्व रोपांच्या आळ्यात विभागुन द्यावे. लागवडी नंतर एक महिन्याने उरलेला नत्राचा हप्ता बांगडी पद्धतीने रोपांच्या आळ्यात द्यावा. युरीयाची मात्रा दिल्यानंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.शक्यतो पाणी देण्यासठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. वेळोवेळी खुरपणी करून व तण काढून आळी स्वच्छ ठेवावीत. झाडांना आधार द्यावा. वळण देण्यासठी ताटी उभीरावी किवा चांगले वेल वाढले की मंडपावर चढवावे. मंडपासाठी तारेचा बांबूच्या काठ्यांचा उपयोग करावा.\nकारल्यावर तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी ही किडी तसेच भुरी व कवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. रस शोषणाऱ्या किडींचा नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मि.ली. किवा थोयोमेथोक्झाम ४ ग्रॅम किवा मिथाईल डीमेटोन १० मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळमाशीच्या नियांत्रानासाठी मेलेथिओन २० मि.ली. +१०० ग्रॅम गुळ १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी केवडा व भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी कॉपर ओक्झीक्लोराईड ०.३० टक्के + स्टीकर ०.१० टक्के १० ते १२ दिवसांच्या अंतराने लागवडी ननतर एका महिन्याने फवरणी करावी. फाळमाशीसाठी फेरेमोन सापळे लावावेत.\nबी पेरल्या पासून साधारणतः ४ ते ५ महिन्यात कारल्याचे उत्पादन सुरु होते. कारली कोवळी परंतु व्यवस्थीत वाढल्यावर काढावीत. फळे काढताना वेळ तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जास्त पक्के फळ होऊ दिल्यास ती पिकून लाल होतात. आतील बियाही पक्क होवून टंणक होतात. त्यामुळे फळे कोवळी भाजीलायक असतानाच काढावीत. साधारणत: ४ ते ५ दिवसांच्या अंतराने तोडण्या कराव्यात. जाती व हंगामानुसार सरासरी १५ ते २० टन प्रति हेक्टरी कारल्याचे उत्पादन निघते….\nमहाराष्ट्रात दोडक्याची लागवड सर्वत्र आढळते. परंतु लागवडीखालील क्षेत्र मात्र अत्यंत कमी आहे. दररोजच्या आहारात दोडक्याला चांगली मागणी असते. कोवळ्या दोडक्याची भाजी करतात. व्यापारी तत्वावर दोडक्याची लागवड करून उत्तम दर्जेदार व भरघोस उत्पादन घेण्यास मोठा वाव आहे.\nदोडका हे पिक समशितोष्ण हवामानात चांगले येते. मात्र अति थंडीत याची वाढ व्यवस्थीत होत नाही. तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. उष्ण व कोरड्या हवेमुळे फलधारणा कमी होते.तसेच किडींच्या उपद्रव अधिक दिसून येतो. दोडक्यासाठी साधारण हलकी ते मध्यम काळी कसदार जमिन निवडावी. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमिन असावी. पाणथळ व चोपण जमिनीत दोडका घेवू नये. जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय घटक असावेत. चांगल्या पोताची भुसभुशीत जमिनीत दोडका चांगला पोसतो.\nजमिनीची खोल नांगरट करावी. नांगरणीनंतर किमान एक महिना तरी जमीन कडक उन्हात तापू द्यावी. त्यानंतर कुळवाने उभी – आडवी कुळवणी करून चांगली मशागत करावी. मशागत करताना १५ ते २० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे. जमिनीची चांगली मशागत झाल्यावर १.५ मीटर अंतरावर पाणी देण्याकरिता आडवे पात टाकावेत. ताटी पद्धतीने लागवडीसाठी दोडका लागवडीचे दोन ओळीत १.५ मी आणि दोन रोपात १ मी इतके अंतर ठेवावे.\nदोडक्यामध्ये पुसा नासदार, कोकण हरिता, फुले सुचेता, सुरेखा कोईमतूर-१, सतपुतीया या सुधारित जाती प्रसिद्ध आहेत.खात्रीच्या ठिकाणाहून बियाणे घेऊन यापैकी कोणत्याही जातीची लागवड करावी.\nमहत्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही जात लोकप्रिय आहे. या जातीच्या फळांचा रंग आकर्षक हिरवा असून फळांची सरासरी लांबी ६३ ते ३५ से.मी. पर्यंत आहे तर सरासरी वजन ९५ ग्रॅम असते.खरीप व उन्हाळी हंगामासाठी या जातींची शिफारस करण्यात आली आहे. लवकर येणारा वन असून सरासरी १२० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन निघते. कोकण हरिता व पुसा नसदार या प्रचलित वाणापेक्षा अनुक्रमे २५ टक्के व २० टक्के अधिक उत्पादन या जातीपासून निघते.\nलागवड हंगाम व पद्धत:\nखरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामात दोडका येतो. खारीपात जुन जुलै तर उन्हाळ्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. रानबांधणी झाल्यावर दोडक्याचे बी लावून लागवड करावी. सरीच्या बगलेत एक मीटर अंतरावर दोन बिया टोकाव्यात. हेक्टरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. बियाणे लावण्यापूर्वी त्यास कॅपटन किवा कार्बेन्डेझिम २.५ ग्रॅम प्रति एक किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी. टोकण केल्यानंतर लगेचच हलकेसे पाणी द्यावे.\nआंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन:\nदोडक्यासाठी प्रति हेक्टरी १००:५०:५० अशी नत्र स्पुरद व पालाश या खतांची शिफारस करण्यात आली आहे. लागवड करतेवेळी म्हणजेच बी टाकण करण्यापूर्वी सरीमध्ये ५० किलो नत्र, ५० किलो स्पुरद व ५० किलो पालाश (म्हणजेच संपूर्ण स्पुरद व पालाश) प्रति हेक्टरी सर्व ��ोपांच्या आळ्यात विभागून द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने उरलेला ५० किलो नत्राचा हप्ता बांगडी पद्धतीने रोपांच्या आळ्यात द्यावा. युवरीयाची मात्रा दिल्यानंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे. दोडका पाण्याचा ताण सहन करू शकतो. परंतु समाधानकारक उत्पादनासाठी नियमित व पुरेसे पाणी देणे गरजेचे असते.खरीप पावसाने ताण दिल्यास १० ते १२ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. शक्यतो पाणी देण्यासठी ठिबक सिंचनाचा वापर करावा म्हणजेच कमी पाण्यात भरपूर क्षेत्रातून अधिक उत्पन्न घेता येईल.वेळोवेळी खुरपणी करून व तण काढून आळी स्वच्छ ठेवावीत. झाडांना आधार द्यावा. वळण देण्यासाठी ताटी उभारावी किवा चांगले वेल वाढले की मंडपवार चढवावेत. मंडपासाठी तारेचा किवा बांबूच्या काठ्यांचा वापर करावा.\nरोग: दोडक्यावर केवडा (डाउनी मिल्डयू), काळा करपा आणि पानावरील ठिपके व भुरी हे रोग मोठ्या प्रमाणात\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/-td7573303.html", "date_download": "2021-01-20T12:28:54Z", "digest": "sha1:JLZOLWXTBHNY4I6GZZS3VYAUFARLZHUK", "length": 5824, "nlines": 84, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "Blogging Help , Tips & Tricks - ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न", "raw_content": "\n1. ब्लॉग ओपन केल्यावर tab मध्ये मराठी नाव कसे येईल \n2. गुगल मध्ये मराठी ब्लॉग सर्च केल्यावर आपला ब्लॉग येण्यासाठी ब्लॉग चे हेडर मराठीत असायला पाहिजे का \n३. हेडर मध्ये मराठी नाव टाकल्यावर त्याचा font कसा change करायचा (fancy/डेकोरेटीव) font कसा टाकायचा \n४. विजेट चा काय उपयोग आहे विजेट place केल्यावर काय होते विजेट place केल्यावर काय होते माझ्या ब्लॉग वर आणि नेटभेट वरती \n५. विजेट कसे बनवायचे \nRe: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न\n1. ब्लॉग ओपन केल्यावर tab मध्ये मराठी नाव कसे येईल \nblogger मध्ये settings > Basic > Title मध्ये जाउन तिथे ब्लॉग चे नाव जसे लिहाल तसेच ते tab मध्ये पण दिसेल .\nRe: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न\n2. गुगल मध्ये मराठी ब्लॉग सर्च केल्यावर आपला ब्लॉग येण्यासाठी ब्लॉग चे हेडर मराठीत असायला पाहिजे का \nनाही . ब्लॉगचे नाव मराठीत असणे गरजेचे नाही.\nआणि आपला ब्लॉग मराठीत लिहा :-)\nRe: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न\n३. हेडर मध्ये मराठी नाव टाकल्यावर त्याचा font कसा change करायचा (fancy/डेकोरेटीव) font कसा टाकायचा \nfancy/डेकोरेटीव font मध्ये ब्लॉग चे मराठी नाव देणे blogger.com मध्ये शक्य नाही. यासाठी नाव चित्ररुपात (image) टाकावे लागेल.\nखालील चित्र पहा -\nRe: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न\n४. विजेट चा काय उपयोग आहे विजेट place केल्यावर काय होते विजेट place केल्यावर काय होते माझ्या ब्लॉग वर आणि नेटभेट वरती \n५. विजेट कसे बनवायचे \n- विजेट म्हणजे ब्लॉग चे बोधचिन्ह असे म्हणू शकतो. आपल्या ब्लोगच्या वाचकांना आणखी एखादा ब्लोग सुचवायचा असेल तर त्या ब्लोगचे विजेट आपल्या ब्लोग वर लावता येते. विजेता मध्ये ब्लोगचॆ लिंक असते. आपल्या ब्लोगचे विजेट काही चांगल्या ब्लोग्जने लावले असेल तर गुगल सर्च मध्ये चांगला result येतो.\n५. विजेट कसे बनवायचे \nखालील कोड मध्ये BLOG LINK च्या जागी तुमच्या ब्लॉग ची लिंक चिकटवा आणि IMAGE LINK च्या जागी widget च्या image ची link चिकटवा.\nimage link मिळविण्यासाठी गुगल मध्ये free image hosting असे सर्च करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://easeindiatravel.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-20T12:37:57Z", "digest": "sha1:Q5U4BVEYEWPIUQPKQQBFJDY24AMO6EPP", "length": 12251, "nlines": 58, "source_domain": "easeindiatravel.com", "title": "लग्न झाले, हिवाळा आला, हनिमूनला चला केरळला! - Ease India Travel", "raw_content": "\nलग्न झाले, हिवाळा आला, हनिमूनला चला केरळला\nप्रवास तुमच्या आयुष्यात केवळ सकारात्मक विचार आणि प्रेम घेऊन येतो. काही दिवसांपूर्वीच तुळशी विवाह झाला आहे. त्यामुळे लग्नसराई सुरु झाली आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. खूप तरुण – तरुणांची दिवाळीनंतर लग्न झालेली आहेत आणि त्यात हिवाळा पण सुरु झाला आहे त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना हनीमूनचे डोहाळे लागलेले असतात. साहजिकच, लग्नानंतर प्रत्येक जोडीदाराला एकमेकां��ा टाइम पाहिजे असतो. दोघांनी एकांतात एकत्रितपणे वेळ दिला तरच ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊन शकतात. प्रत्येकाला वाटते कि या दुनियेपासून दोघांनी कुठेतरी दूर रोमांचक ठिकाणी, फक्त दोघांनी प्रेमाचे क्षण साजरे करावे. कधीकधी तर वेळही मिळतो पण ठिकाण शोधणे कठीण होते. कुठे जायचे हे लवकर लक्षात येतच नाही. तसं बघायला गेलं तर खूप सारे कपल्स लग्नानंतर परदेशी जातात हनिमून साजरा करायला, पण अशीच सुंदर ठिकाणे आपल्याच देशात असतील तर… हो तर अशाच काही भारतातील बेस्ट हनिमून डेस्टिनेशन बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा हनिमून अधिक स्पेशल आणि रोमँटिक बनणार आहे.\nकेरळ भारतातील एक हनिमून डेस्टिनेशन आहे. केरळला देवांचा स्वर्ग समजला जातो कारण तेथे हिरव्यागार डोंगररांगांमध्ये प्रकृती जणूकाही अंघोळ करत आहे असे वाटते. जर केरळ साक्षात भगवान असेल तर मुन्नार पर्यटन स्थळ तेथील भगवान आहे. हिरवीगार जंगल समृद्धी, सुंदर झरे, विविध रासलीला करण्यासाठी हाऊस बोटिंग आणि इतर ऍक्टिव्हिटी देखील आहेत. मुन्नारला केरळचे काश्मिरदेखील म्हटले जाते कारण मुन्नार ठिकाण एक बेस्ट रोमान्स प्लेस समजले जाते. केरळ मधील अलपूझा येथे मुन्नार हे ठिकाण आहे . २०१७ मध्ये एका मॅगझीन ने या ठिकाणाला ”बेस्ट प्लेस ऑफ रोमान्स” ‘किताब मिळाला आहे. केरळ पर्यटन निर्देशक बी बाला किरण ने नुकताच अभिनेत्री डायना पेंटी सोबत नुकताच हा ‘किताब दिला आहे. मुन्नार एक आकर्षक पर्वतीय स्थळ आहे. हजारो पर्यटक येथे प्रतिवर्षी येतात. मुन्नार ला जाण्यासाठी कुठलीही रेल्वे नाही किंवा फ्लाईट नाही कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून तुम्हाला ट्रॅव्हल्स ने जावे लागते. ४ तासामध्ये तुम्ही मुन्नार ला पोहचू शकता. समुद्रसपाटीपासून साधारणतः १७००० मी उंचीवर मुटूपेट्टी ठिकाण आहे. झाडाझुडुपांनी बहरलेले, झऱ्यांनी खळखळणारे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीचे आहे. येथे चहाचे मळे खूप मनमोहक आहेत. या ठिकाणी भेटणारा एकांत प्रत्येक जोडप्याला हवाहवासा वाटतो या ठिकाणी ते अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतात. निसर्गाचा आणि आपल्या साथीदाराच्या प्रेमाचा आस्वाद भरभरून घेऊ शकतात. मुन्नारमध्ये टी म्युझिअम आहे. टाटा टी तर्फे संचलित हे म्युझिअम आहे. १८८० पासून या संग्रहालयात चहा उत्पादनाची सुरुवात झालेली आहे. चहा ची सर्व प्रक्रिया तुम्ही येथे जवळून बघू शकता. चहाच्या मळ्यामधून उंच झाडांच्या रांगा, हिरवे डोंगर आणि बाजूला वाहणारे झरे अशी रोमँटिक नैसर्गिक रचना येथे कपल्स एकांताकरिता अनुकूल आहे .\nकेरळमधील संथ बॅकवॉटर सोबत हाऊस बोटीमध्ये आपल्या जीवनसाथी सोबत एकांतात वेळ घालवणे यापेक्षा अधिक रोमँटिक काही असू शकत नाही. पाण्यामध्ये सुंदर क्षण साजरे करायचे असतील तर केरळमधील अलेप्पी व्यतिरिक्त दुसरे सुंदर ठिकाण कुठेही नाही. केरळमध्ये जर सर्वात खास ठिकाणी जायचे असेल तर सर्वात उंचीवर अलेप्पी हेच ठिकाण आहे. अलेप्पी खास करून हाऊस बोटींगसाठी ओळखले जाते. हाऊस बोटीची रचना हि लाकडाची आहे. त्यावर पारंपरिक सांस्कृतिक कलाकुसर करून मोहक बनविली आहे. हाऊस बोटींग मध्ये उत्कृष्ट बेडरूम्स, आधुनिक शौचालय, सुंदर लीविंग रूम, किचन तसेच बाहेरील दृश्य बघण्यासाठी गॅलरी देखील असते. हे नजारे बघण्यासाठी येणाऱ्या कपल्ससाठी अधिक हाऊसबोट जोडून बोट ट्रेन बनविली जाते जेणेकरून कपल्स ला डिस्टर्ब् होणार नाही आणि जास्तीत जास्त एकांत मिळतो. एकदम संथ गतीने ही बोट हळुवार पुढे जाते. त्यामुळे या प्रवासाचा आनंद वेगळाच असतो प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये सामावून घेतल्यासारखी वाटू लागते आणि स्वर्गात सफारी केल्याचा आभास होतो. येथे समुद्राव्यतिरिक्त अंबालापुक्षा श्री कृष्ण मंदिर, कृष्णापुरम पॅलेस , मरारी समुद्र किनारा ठिकाणे फिरण्यासाठी अतिशय सुंदर आहेत. येथे एकांतात तुम्ही तुमच्या जीवनाची प्रेमळ सुखद सुरुवात करू शकतात.\nयाशिवाय हनिमून अधिक रंगतदार बनवण्याची काळजी या ट्रीपदरम्यान घेतली जाणार आहे म्हणून तुमचा हनिमून पॅरिस स्वित्झर्लंड पेक्षा कमी रोमांचक नसणार म्हणून आजच बुक करण्यासाठी लवकर संपर्क करा आणि तुमच्या हनीमूनची स्वप्ने तुमच्या साथीदारासोबत रंगवायला सुरुवात करा आणि लवकरच अनुभवण्याच्या तयारीत रहा, भेटू या पुढच्या हनिमून डेस्टिनेशनवर \nआमची केराळ हनिमून ट्रिप एक्सप्लोर करा\nइडली डोसा विसरा आणि ‘हे चविष्ट पदार्थ’ चाखा केरळच्या भूमीवर\nकेरला के ये लजीज व्यंजन आप की ट्रिप को और बना देंगे यादगार\nअपने हनीमून को और रोमांटिक बनाना चाहते हैं तो केरल के ये डेस्टिनेशन हैं सबसे बेस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/arts-music/video/sukhbir-singh-releases-new-song-creating-buzz-on-social-media/329334", "date_download": "2021-01-20T14:10:59Z", "digest": "sha1:4RE57DUYFEIITRILN6ACVAAVSOIJZ3TR", "length": 5171, "nlines": 69, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " sukhbir singh [VIDEO] Punjabi Song 2021: सुखबीर सिंहचे नवं गाणं रिलीज | sukhbir singh releases new song creating buzz on social media", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n[VIDEO] Song 2021: सुखबीर सिंहचे नवं गाणं रिलीज\nSukhbir Singh Punjabi DJ 2021: अनेक दिवसानंतर पंजाबी सिंगर सुखबीरने आपलं नवं गाणं नचदी रिलीज केलं आहे. या गाण्यामध्ये आतापर्यंत 4.9 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत.\nमुंबई: प्रख्यात गायक सुखबीर सिंह यांचे बऱ्याच दिवसानंतर नवीन गाणं नचदी हे रिलीज झाले आहे. या गाण्यात सुखबीर खूप दमदार दिसत आहे ज्याची साथ अर्जुनने दिली आहे. अर्जुन खूप प्रसिद्ध रॅपर आहे. हे दोन सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या जोडीने नवं गाणं रिलीज केलं आहे. दरम्यान, सुखबीर सिंह यांनी नचदी गाण्यात भांगडा देखील केला आहे\nसुखबीर सिंहने हे गाणं पहिलं अल्बम म्हणून रिलीज केले होते. पण लॉकडाउनच्या वेळी त्यांनी विचार केला की, हे गाणे नव्या रूपात परत रिलीज केलं पाहिजे. म्हणून 2021 च्या सुरुवातीस त्यांनी हे गाणं लाँच केलं आहे. दरम्यान, सुखबीर सिंह यांचे हे गाणे सोशल मीडियावर खूपच लाइक्स मिळत आहेत. तर यूट्यूबवर या गाण्याला ४.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.\n[VIDEO] दिशा पटानीचे हे फोटो होतायेत व्हायरल\n[VIDEO] 'भाबी' हे नवीन गाणं झालं रिलीज\nVIDEO: 'गर्लफ्रेंड' गाणं सोशल मीडियावर होतंय व्हायरल\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nआज राज्यात ३,०१५ नवीन रुग्णांचे निदान\n[VIDEO] पाहा ओव्हरसाइज ड्रेसमध्ये अभिनेत्रींचा जलवा\nTandav वेब सीरिज विरोधात मुंबईत FIR दाखल\nGold Price Today: सोने वधारले, चांदीही चमकली\nMercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/hunkar-sabha-in-nagpur-9529.html", "date_download": "2021-01-20T12:59:25Z", "digest": "sha1:YFX2Z7U3VNYNXLMXMN4CI6FRACLFWYAQ", "length": 16761, "nlines": 307, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : राम मंदिरासाठी ‘विहिंप’चा नागपुरात ‘हुंकार’", "raw_content": "\nमराठी बातमी » महाराष्ट्र » राम मंदिरासाठी ‘विहिंप’चा नागपुरात ‘हुंकार’\nराम मंदिरासाठी ‘विहिंप’चा नागपु��ात ‘हुंकार’\nसुनील ढगे, टीव्ही9 मराठी, नागपूर : अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे याकरिता विश्व हिंदू परिषदेतर्फे आज नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ही सभा आयोजित करण्यात आल्याने पूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी 3 वाजता या सभेला सुरवात होणार आहे.\nअनेक वर्षांनंतर नागपुरात राम जन्मभूमीबाबत साध्वी ऋतंभरा यांचे भाषण होणार आहे. तसेच ज्योतिष पीठाचे स्वामी वासुदेवानंद, विदर्भातील संत स्वामी जितेंद्रनाथ महाराज या सभेतील प्रमुख वक्ते राहणार आहेत. तर विदर्भातील विविध धर्म संप्रदायांच्या प्रमुख आणि संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सभेला विदर्भासह शेजारच्या राज्यातील सुमारे एक लाख भक्त सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला.\nसभास्थळी व परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.\nरविवारी होणाऱ्या ‘हुंकार’ सभेनिमित्त शहराच्या विविध भागांत हातात भगवा झेंडा व ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत प्रभातफेरी व रॅली काढून जनजागरण करण्यात आले. हुंकार सभेमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पूर्व नागपुरातील पारडी व अन्य भागात रॅली काढण्यात आली.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्यायात्रेवर आहेत. नागपुरातूनही सुमारे एक हजार कार्यकर्ते तेथे पोहोचले आहेत. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वाखाली शंभर कार्यकर्त्यांचा जत्थाही सध्या अयोध्येत आहे. तर नागपुरात सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाल परीसरातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. हातात भगवा घेऊन ‘हर हिंदू का नारा हैं, पहले मंदिर फिर सरकार’, ‘मंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा देत कार्यकर्ते राम मंदिराकडे निघाले. सायंकाळी शरयू नदीच्या तिरावर ठाकरे यांची आरती सुरू असताना थाडेश्वर राम मंदिरासमोर शिवसैनिकांनी महाआरती केली.\nश्रीराम जन्मभूमी स्थळी सोमनाथच्या धर्तीवर राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने रविवारी नागपूरसह अयोध्या आणि बेंगळुरू येथे ‘हुंकार सभा’ आयोजित केल्या आहेत.\nदोन महिन्यांपासून सभेची तयारी :\nविहिंपने सुमारे दोन महिन्यांपुर्वीच या सभेची करण्यास सुरवात केली होती. त्यासाठी आयोजन समितीसह विविध समित्यांची स्थापनाही केली गेली. या माध्यमातून जनजागरण आणि वातावरण निर्मिती करण्यात आली. शहरातील बहुतांश मंदिरांवर हुंकार सभेचे फलक लावून यात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. विहिंपचे नेते चंद्रकांत ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली १४६ सदस्यांची स्वागत समिती तर, संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली १११ सदस्यांची आयोजन समिती तयार करण्यात आली.\n भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nPetrol-Diesel Price Today | सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nराष्ट्रीय 23 hours ago\nGold Silver Rate | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय तर, वाचा आजचे दर…\nअर्थकारण 2 days ago\nNagpur | नागपुरातल्या ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता शिगेला, फडणवीसांच्या जिल्ह्यात कौल कुणाला\nनागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी\nLIVE | नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव\n“राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही”, निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांचा इशारा\nवरुण नताशाच्या लग्नादिवशी ‘हे’ गोड कपलही अडकणार विवाहबंधनात\nपराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात ‘आता भारताला कधीच कमी समजणार नाही\nगर्वाचं घर खाली करणारे ‘अजिंक्य’ वास्तूपुरूष\nलिव्ह इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी8 hours ago\nवेब सीरिजचे निर्माते बदल करण्यास तयार, पण त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय ‘तांडव’ थांबणार नाही : राम कदम\nराजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा फिरता देखावा अंतिम टप्प्यात\nसातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ\nLIVE | नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव\nसातारा-पंढरपूर एसटी बसवर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्यानं खळबळ\nपराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरला उपरती, म्हणतात ‘आता भारताला कधीच कमी समजणार नाही\nवरुण नताशाच्या लग्नादिवशी ‘हे’ गोड कपलही अडकणार विवाहबंधनात\n“राजकीय हिंसा सहन केली जाणार नाही”, निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांचा इशारा\nराजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा फिरता देखावा अंतिम टप्प्यात\nगर्वाचं घर खाली करणारे ‘अजिंक्य’ वास्तूपुरूष\nGold Price : 1 हजार रुपयांनी वाढली सोन्याची किंमत, जाणून घ्या आजचा दर\nग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन भाजप, शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली, कल्याणचं राजकारण तापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/soybean-farmers-rains-and-pests-destroy-crops/", "date_download": "2021-01-20T12:47:19Z", "digest": "sha1:4AGVGRQWZ27N4SDAK2Q3VMIYJCH4ZU3E", "length": 7380, "nlines": 147, "source_domain": "krushisamrat.com", "title": "अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान | Krushi Samrat", "raw_content": "\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nअतिपाऊस आणि कीटकांच्या हल्ल्यामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान,भारतातीस सोयाबीन शेतकरी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.\nशेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गरज रचली आहे. पण अचानक सुरू होणा-या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे.\nदरम्यान, भारतात सोयाबीनच्या उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांचे वर्चस्व आहे, जे एकूण उत्पादनात ८९ टक्के योगदान देते. उर्वरित ११ टक्के उत्पादनात राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातचा वाटा आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी ह��गामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2021-01-20T12:14:33Z", "digest": "sha1:VAIS6YIBKWSZKJOASUDCGTO4QZZWG6H5", "length": 3363, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाळकेश्वर मंदिरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवाळकेश्वर मंदिरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वाळकेश्वर मंदिर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nवाळकेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nवालकेश्वर मंदिर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-20T14:12:18Z", "digest": "sha1:56OJR66KSW6U3L4UY7XXY7SXMGWVMBY7", "length": 9605, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "धर्मा प्रोडक्शन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPimpri News : इंदिरा गांधी उड्ड��णपुलाच्या दुरुस्ती कामामुळे पुलावरील वाहतूक 3 महिने…\nग्रामपंचायत निकाल : गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवा, राज ठाकरे यांची मनसेच्या विजयी…\nPune News : ‘पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचा प्रस्ताव मान्य करता मग…\nकरण जोहरचे धर्मा प्रोडक्शन पुन्हा वादात, गोव्याच्या मंत्र्याने जारी केला इशारा\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज ड्रग्स कनेक्शनवरून NCB करणार चौकशी\nशाहिद कपूरच्या सांगण्यावरून ईशान खट्टरने नाकारला विशाल भारद्वाजचा चित्रपट\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शाहिद कपूर चित्रपट कबीर सिंहच्या यशाचा उत्सव साजरा करत आहे आणि आता त्याने आपला छोटा भाऊ ईशान खट्टरला सोबत घ्यायचा निर्णय घेतला आहे. विशाल भारद्वाजच्या पुढील चित्रपटात काम करण्यापासून ईशान खट्टरने नकार दिला आहे.…\nयशराज फिल्म्स आणि धर्मा प्रोडक्शनने घेतला ‘हा’ मोठा धडा\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडच्या दोन नामांकित कंपनीने अशा दिग्दर्शकांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ज्यांनी यांच्या बिग बजेट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते आणि ते चित्रपट अयशस्वी ठरले. या दोन नामांकित कंपनीचे नाव आहे. यशराज फिल्म्स…\n‘टॉपलेस’ योगामुळं चर्चेत आलेल्या आशका…\nTandav मुळं सोशलवर ‘तांडव’ \n‘या’ सरकारने मान्य केली अमिताभ बच्चन यांची…\n‘खिलाडी’ अक्षयच्या ‘बेल बॉटम’च्या…\nVideo : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल…\n‘जितो पुणे’ला जागतिक पातळीवर नेणार : ओमप्रकाश…\nPune News : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची…\nठाकरे सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळं देवेंद्र…\nGhani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक…\nTandav Controversy : आमदार राम कदमांनी ‘तांडव’…\nPimpri News : इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामामुळे…\nHealth Tip : 30 वर्षांचे झाल्यानंतर आवश्य करा…\nBirthday SPL : डॉली बिंद्रानं ‘खिलाडी’ अक्षयच्या…\nतुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का , जाणून घ्या फायदे\nPan Aadhar Linking : काही मिनिटांत तुमचं पॅन कार्ड आधार…\nग्रामपंचायत निकाल : गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवा, राज…\nPune News : ‘पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचा…\n‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nTandav Controversy : आमदार राम कदमांनी ‘तांडव’ विरोधात घाटकोपर पोलीस…\nग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत पाटलांचा ‘हिरमोड’ तर जयंत…\nSangli News : क्रिकेटच्या मैदानात जीव गमावलेल्या ढवळीच्या अतुल…\nडॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन\nकुठंय जगातील पहिली ‘कोरोना’ विषाणूची रुग्ण \nआता सामान्यांनाही विधिमंडळ पाहता येणार, मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांची सहमती\n‘या’ 2 देशांपासून भारतानं सावध रहावे : डोनाल्ड ट्रम्प\nTandav Controversy : ‘मीदेखील हिंदूच, पण…’, स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटमुळं नवं तांडव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/congress-leader-balasaheb-thorat/", "date_download": "2021-01-20T14:02:49Z", "digest": "sha1:3A4X3QSCFWGHMAXGB6KA64HMS6D52EN7", "length": 11007, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "congress leader balasaheb thorat Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nग्रामपंचायत निकाल : गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवा, राज ठाकरे यांची मनसेच्या विजयी…\nPune News : ‘पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचा प्रस्ताव मान्य करता मग…\nPune News : आर्क्युतर्फे आयोजित ‘फ्युचर ऑफिस’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर\nमुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानाला थिल्लरपणा म्हणा-या देवेंद्र फडणवीस (( Devendra Fadnavis ) यांना कॉंग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( (Congress-leader-Balasaheb-Thorat) ) यांनी…\nकॅबिनेट मंत्री थोरातांनी मंत्रिपदावरून सोडलं ‘मौन’, आज अंतिम ‘तोडगा’ निघणार\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटप आणि मंत्रिपदावरुन आमच्यात कसलेही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्ष याबाबत चर्चा करणार आहेत आणि या चर्चेतून…\n‘मी पुन्हा येईन’मुळेच ‘रंगत’ आली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याने राजकारणात रंगत आली. राजकारणात सर्व काही गांभीर्याने घेतले पाहिजे असे नाही. या वाक्याचा चांगला उपयोग राजकारण्यांपेक्षा सोशल मीडिया आणि���\n‘भाजप मजेशीर पक्ष, नेते सोडून PAला उमेदवारी’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर…\nऔसा : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे. नेते सोडून पीएला उमेदवारी देतो. अशी उपहासात्मक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघात लामजना येथे झालेल्या जाहीर सभेत ते…\nअभिनेत्रीचे बाथरूममध्ये आढळले होते मृतदेह, मृत्यूचे कारण…\nBirthday SPL : ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजमध्ये दिसणारे…\nलाईफ पार्टनर वयानं लहान असेल तर ‘लॉयल्टी’मध्ये…\nआई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली…\n12 KM सायकल चालवून सेटवर पोहोचली रकुल प्रीत सिंह, Video…\nरशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक नवाल्नींना…\nसुरेश रैनाचं भवितव्य ठरलंय, CSK चा ‘हा’ मोठा निर्णय \nजम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान…\nPimpri News : दोन जुगार अड्यावरील छाप्यात पावणे चार लाखांचा…\nBirthday SPL : डॉली बिंद्रानं ‘खिलाडी’ अक्षयच्या…\nतुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का , जाणून घ्या फायदे\nPan Aadhar Linking : काही मिनिटांत तुमचं पॅन कार्ड आधार…\nग्रामपंचायत निकाल : गावासाठी काहीतरी चांगल करून दाखवा, राज…\nPune News : ‘पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचा…\n‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर,…\nShameless Trailer : सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची…\nPune News : आर्क्युतर्फे आयोजित ‘फ्युचर ऑफिस’ …\nEPF आणि PPF मध्ये काय आहे फरक जाणून घ्या कुठे मिळते चांगले…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBirthday SPL : डॉली बिंद्रानं ‘खिलाडी’ अक्षयच्या सिनेमातून केला होता…\nGhani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक मोशन पोस्टर…\nTata Sky ची भन्नाट ऑफर 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार…\nIndapur News : आश्रमशाळांचे प्रलंबित व चालू परिपोषण आहार अनुदान…\nकपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत \n‘कोरोना’साठी जबाबदार असणाऱ्या चीनने मारली उडी, डिसेंबर तिमाहीत 6.5% वर GDP ग्रोथ\nशिल्पकारांना TATA ची ‘भेट’, आता ‘या’ APP द्वारे मिळेल कमाई करण्याची ‘संधी’\n होय, अंघोळ न केल्यानं शरीराला ��ोतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/2-thousand-192-crore-funds-distributed-in-the-second-phase-to-help-farmers-affected-by-heavy-rains-and-floods-vijay-vadettiwar-128101396.html", "date_download": "2021-01-20T13:49:32Z", "digest": "sha1:66UOIRD6PTMOOV4QHH2JPX2DM63MC7OG", "length": 5169, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "2 thousand 192 crore funds distributed in the second phase to help farmers affected by heavy rains and floods - Vijay Vadettiwar | अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत- विजय वडेट्टीवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमदतनिधी:अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत- विजय वडेट्टीवार\nअतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले\nजून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nजून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत 2 हजार 297 कोटी 6 लाख रूपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरीत करण्यात आले होते . तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.\nजून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/two-crore-girls-of-12th-standard-find-it-difficult-to-come-to-school-findings-of-mapping-the-impact-of-covid-19-in-5-states-127961038.html", "date_download": "2021-01-20T14:18:19Z", "digest": "sha1:LVA4DZLUWBQCJWXT2XP2OSSB5C5X6JX6", "length": 8757, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two crore girls of 12th standard find it difficult to come to school; Findings of 'Mapping the Impact of Covid-19' in 5 states | बारावीच्या दोन कोटी मुलींना शाळेत येणे अवघड; 5 राज्यांतील ‘मॅपिंग द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19’चा निष्कर्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअहवाल:बारावीच्या दोन कोटी मुलींना शाळेत येणे अवघड; 5 राज्यांतील ‘मॅपिंग द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19’चा निष्कर्ष\n70% लोकांनी म्हटले, जेवणाची भ्रांत, मुलींना शिकवायचे कसे\nई-लर्निंगचा फायदा नाही, घरात काम दिले जाते\nकोविड-१९ साथरोगामुळे अर्थव्यवस्थेपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रावर परिणाम जाणवतो आहे. मुलींच्या शिक्षणावर झालेल्या एका पाहणीत उच्च माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या २ कोटी मुलींना शाळेत जाणे अवघड झाले आहे.\nशिक्षणाचा हक्कासाठी काम करणाऱ्या एका संस्थेने सेंटर फॉर बजेट अँड पॉलिसी स्टडीज व चॅम्पियन्स फॉर गर्ल्स एज्युकेशनच्या साह्याने देशातील ५ राज्यांत पाहणी केली. याचे निष्कर्ष चिंताजनक आहेत. ‘मॅपिंग द इम्पॅक्ट ऑफ कोविड-१९’ नावाने झालेले संशोधन २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले. यात युनिसेफचे एज्युकेशन प्रमुख टेरी डर्नियन व बिहार स्टेट कमीशन फाॅर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अध्यक्षा प्रमिलाकुमारी प्रजापती यांनी चिंता व्यक्त केली आहे. जूनमध्ये ३१७६ कुटुंबांच्या झालेल्या पाहणीत उत्तर प्रदेशातील ११ , बिहारचे ८ व अासामच्या ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तेलंगणातील ४ व दिल्लीच्या एका जिल्ह्याचा यात समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या मागास समाजाच्या कुटुंबातील ७०% लोकांनी आमच्याकडे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. राशन मिळत नाही. मग मुलींना शिकवण्यास पाठवणार कसे असे बोलून दाखवले आहे. या अभ्यासात डिजिटल माध्यमांतून मुलींना शिक्षणाचा लाभ मिळालेला नाही. कारण मोबाइल व इंटरनेट सुविधा जर घरातील एकाच व्यक्तीकडे असेल तर घरात मुले व मुलीही शाळेत जाणाऱ्या असतात. मग मुलांनाच प्राधान्य मिळते. त्यामुळे मुलींचे हे सत्र वाया जाणार आहे.\nई-लर्निंगचा फायदा नाही, घरात काम दिले जाते\nडिजिटल प्लेटफॉर्म व टीव्हीवर शिक्षणासंबंधीचे काही कार्यक्रम सुरू केल��� आहेत. परंतु बहुतांश मुलांना याचा लाभ घेता येत नाही. अभ्यासाच्या पाहणीत सुमारे ५२% घरात टीव्ही सेट होता. यानंतरही फक्त ११% मुलांनी शिक्षणासंबंधीचे कार्यक्रम पाहिले. ई-लर्निंगदरम्यान मुली मागे पडण्यामागे आणखी एक कारण असे की, त्यांना घरातील कामात जुंपले जाते. सुमारे ७१% मुलींना कोरोनामुळे घरात थांबावे लागले. अभ्यासाच्या वेळेतही त्यांना घरात काम करावे लागले. तर मुलींच्या तुलनेत फक्त ३८ टक्के मुलांना घरात काम करण्याबाबत सांगितले जाते, असे या वेळी दिसून आले.\nशिक्षण थांबल्याने त्यांच्या लग्नासाठी घाई होईल\nकोविडमुळे मुलींचे शिक्षण बंद केले अाहे. त्याबरोबरच लग्नासाठी घाई होण्याचीही भीती आहे. याचा परिणाम आफ्रिकेत इबोला साथरोगाच्या काळात पाहण्यास मिळाला. मुलींची लग्ने लवकर झाली आणि शाळा सुटली. म्हणजे कोरोनानंतरही मुलीच्या शिक्षणांवर खास करून लक्ष देण्याची गरज अाहे.\nज्या मुलींना संसर्ग नाही त्यांना अॅनिमियाचा धोका\nअभ्यासात म्हटले आहे की, मुलींना संसर्ग झालेला नसला तरी त्यांना धोके आहेत. शाळा बंद झाल्याने मुलींना आयर्न-फॉलिक अॅसिड नियमित न मिळाल्याने अॅनिमिया अथवा रक्ताची कमतरता होण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. ते पाहता अनेक राज्यांत आयएफएच्या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/kalyan-dombivali-15-extra-covid-19-test-centers-dd70-2342240/", "date_download": "2021-01-20T13:22:04Z", "digest": "sha1:MDW3UBQXQXKEYEFSZXQRCG2G5X2NUJNR", "length": 15624, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kalyan dombivali 15 extra covid 19 test centers dd70 | कल्याण-डोंबिवलीत १५ वाढीव चाचणी केंद्रे | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nकल्याण-डोंबिवलीत १५ वाढीव चाचणी केंद्रे\nकल्याण-डोंबिवलीत १५ वाढीव चाचणी केंद्रे\nदुसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर पालिकेची तयारी\nकल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी भविष्यात हा प्रादुर्भाव वाढू नये तसेच करोनाची दुसरी लाट आल्यावर चाचण्यांसाठी केंद्रे अपुरी पडू नयेत या उद्देशातून प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास ���ुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागांत आणखी १५ करोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ं\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ महिन्यांत विविध प्रभागांमध्ये एकूण २२ करोना चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांची मोफत चाचणी केली जात आहे. या चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यानुसार शहराच्या विविध भागांत आणखी १५ नवीन चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी काही केंद्रे सुरू झाली आहेत तर, काही केंद्रे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.\nगेल्या महिन्यात पालिका हद्दीत दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांची संख्या ५० ते ६० होती. दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सध्या १५० ते २०० पर्यंत करोना रुग्ण पालिका हद्दीत दररोज आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकला तसेच करोनासदृश रुग्णांची तातडीने करोना चाचणी व्हावी तसेच करोना लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशातून ही चाचणी केंद्रे प्रशासनाने सुरू केली आहेत. पालिका हद्दीत दररोज सुमारे १७०० करोना चाचण्या केल्या जात आहेत.\nकरोना रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होऊ नयेत, या उद्देशातून प्रशासनाने मोठी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दिवसाला ९०० करोना रुग्ण आढळून आले तरी त्यांच्यावर उपचार करता येतील अशा प्रकारची यंत्रणा पालिकेने उभारली आहे, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.\nकल्याण-डोंबिवली शहरात लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडय़ा आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकाच्या प्रवेशद्वारवर करोना चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांनंतरच या प्रवाशांना शहरात प्रवेश दिला जात आहे. गेल्या २० दिवसांत अशा प्रकारच्या तीन हजार ७०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ११ प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. बाहेरील प्रांतामधून आलेल्या करोनाबाधित तसेच करोनाची लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक तसेच बस आ��ारातूनच पालिकेच्या करोना उपचार, काळजी केंद्रात दाखल केले जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्भवतींना करोना लस घेण्यास मनाई\n‘घटकांचे वावडे असल्यास लस टाळा’\nभारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nचाचण्या घटल्याने करोनाबाधितांची संख्याही कमी\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ग्रामीण भागांतील रहिवाशांचे गृहस्वप्न साकार\n2 पालिका रुग्णालयाची दुरवस्था\n3 साहित्य-संस्कृती : तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त व्यासपीठ म्हणून व्हावा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_94.html", "date_download": "2021-01-20T14:02:44Z", "digest": "sha1:BUNYKCUU5D5YYHKTP33RPVWKV5UHTONC", "length": 16636, "nlines": 150, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "पुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nपुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह\nपुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह\nपुरंदर तालुक्याच्या सासवड येथील तहसील कचेरीतील एका कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. संबंधित व्यक्ती तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांच्या सतत संपर्कात होता. त्यामुळे या सर्वांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये तहसीलदार रूपाली सरनोबत यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे; अशी माहिती खुद्द तहसीलदार यांनी दिली.\n'माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कालपासून थोडी चिंता होती पण आपण सर्वांनी विचारपूस केल्याने आधार मिळाला होता. आपण आस्थापुर्वक चौकशी केली त्याबद्दल धन्यवाद' असे त्यांनी पुरंदरच्या नागरिकांना संबोधले आहे.\nयापूर्वीही पुरंदरमधील कोरोनाचा रिपोर्ट आल्यानंतर कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संसर्ग टाळणे मध्ये पुरंदरची प्रशासन कायमच यशस्वी झाले आहे. त्याच प्रकारे तहसीलदार यांचा शासकीय गाडीचा\nचालका कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तो तहसीलदार यांच्या संपर्कात मागील काळात आला होता. पण त्यांचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याने पुरंदरच्या तहसील प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी श्वास सोडला आहे. यापुढेही पुरंदरचे प्रशासन सतरक्ता घेत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी विनाकारण घराबाहेर पडू नये. पडल्यास तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर सतत करावा, हात स्वच्छ धुवावेत, दोन व्यक्तींमधील अंतर दोन मीटर असावे. तसेच मुंबई-पुण्याहून येणाऱ्या\nलोकांपासून सावध राहावे त्यांना त्यांचे नियम व्यवस्थित सांगावे व आपले गाव कोरणामुक्त कसे राहील यासाठी प्रयत्न करावे व प्रशासनाचे आदेश तंतोतंत पाळून कोरोना मुक्तीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे; आव्हान पुरंदरच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह\nपुरंदरच्या तहसीलदारांचा कोरणा रिपोर्ट निगेटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/religion/article/what-is-the-significance-of-sesame-on-makar-sankranti-read-the-mythological-tale/329083", "date_download": "2021-01-20T13:46:38Z", "digest": "sha1:WB5TS7SK4ZLJZLBF3MLT3UOC5X2JREUP", "length": 11045, "nlines": 79, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीला का असते तिळाचे महत्व, जाणून घ्या पौराणिक कथा, What is the significance of sesame on Makar Sankranti, read the mythological tale", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nMakar Sankranti 2021: मकर संक्रांतीला तिळाला असते विशेष महत्व, जाणून घ्या पौराणिक कथा\nमकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्व असते. यादिवशी तिळाला स्पर्श करण्यापासून ते तिळ खाणे आणि दान करण्याचीही प्रथा आहे. तिळाचे महत्व या विशेष दिवशी इतके का असते जाणून घ्या.\nMakar Sankranti 2021: मकर संक्रांतीला का असते तिळाचे महत्व, जाणून घ्या पौराणिक कथा |  फोटो सौजन्य: Instagram\nमकर संक्रांतीच्या दिवशी तिळाने शनीने केली होती सूर्यपूजा\nसूर्यदेवासोबतच शनीचेही तिळावर आहे अतिशय प्रेम\nयादिवशी तिळाचे दान, स्नान आणि सेवनाला असते विशेष महत्व\nमकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण यंदा १४ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य (sun) उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण (festival) साजरा केला जातो. या दिवसापासून मंगलकार्यांना (auspicious functions) सुरुवात होते. पवित्र नदीत (sacred rivers) स्नान (bath) करण्यापासून ते दानपुण्याचेही (donation) यादिवशी विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान (sesame donation) केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते. यादिवशी तिळाच्या दानासोबतच तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाला स्पर्श करणे आणि खाणेही आवश्यक असते. यावरून तिळाच्या महतीचा अंदाज येऊ शकतो. मात्र या दिवसाच्या तिळाच्या महत्वाचे रहस्य काय हे इथे आज जाणून घेऊया.\nतिळाच्या दानामुळे प्रसन्न होतो सूर्य आणि शनी\nतिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.\nजाणून घ्या तिळाच्या महत्वाबद्दलची पौराणिक कथा\nश्रीमद्भागवतानुसार सूर्याच्या दोन पत्नी होत्या- छाया आणि संज्ञा. छायाच्या पुत्राचे नाव होते शनिदेव आणि संज्ञाच्या पुत्राचे नाव होते यमराज. सूर्य आणि शनीमध्ये एकदा वितुष्ट आले कारण शनीने सूर्याला त्यांच्यात भेदभाव करताना पाहिले होते. यामुळे संतापून तो आपल्या आईसह सूर्याच्या घराबाहेर निघून गेला. निघताना छायाने आपल्या पतीला म्हणजेच सूर्यदेवाला शाप दिला की त्यांना कुष्ठरोग होईल. शाप खरा ठरला. तेव्हा त्यांच्या मुलाला यमाला त्याचे कष्ट पाहावले नाहीत. त्याने कठीण तप करून त्याला या रोगातून मुक्त केले. सूर्य आपला मुलगा शनीवर इतका नाराज होता की त्याने त्याचे घर म्हणजेच कुंभ जाळून टाकले. कुंभ ही शनीची रास मानली जाते.\n2021 Astrology Predictions: २०२१मध्ये २० वर्षांनंतर येत आहे 'हा' अशुभ योग, यावर्षी कोरोना पूर्णपणे संपणार नाही\n2021 Surya Grahan : २०२१मध्ये जून आणि डिसेंबरमध्ये असणार एकूण २ सूर्यग्रहण, पाहा तारीख\nDaily Horoscope 8 january 2021 Rashi Bhavishya:आजचे राशी भविष्य ८ जानेवारी : असे असेल शुक्रवारचे भविष्य\nसूर्य शनीच्या घरी आला तोच दिवस मकरसंक्रांत\nघर जळून गेल्याने शनी आणि त्याच्या आईला कष्ट भोगावे लागले. यामुळे यम खूप त्रस्त झाला आणि त्याने आपल्या वडिलांना म्हणजे सूर्याला बरेच समजावले. यानंतर जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरी म्हणजेच कुंभात पोहोचला तेव्हा ते कुंभ पूर्णपणे जळून गेले होते. शनीने त्याचे स्वागत करण्यासाठी घरात शिल्लक असलेले तिळाचे तेलच वापरले. ज्यादिवशी सूर्य शनीच्या घरी आला तोच दिवस म्हणजे ही मकरसंक्रांत. शनीच्या पूजेमुळे प्रसन्न होऊन सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की शनीचे दुसरे घर असलेली मकर रास धनधान्याने भरून जाईल. तिळामुळे शनीला त्याचे वैभव परत मिळाले त्यामुळे तीळ ते त्याला प्रिय झाले आणि यादिवशी शनी आणि सूर्याची पूजा करण्याची प्रथा पडली.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nTandav वेब सीरिज विरोधात मुंबईत FIR दाखल\nGold Price Today: सोने वधारले, चांदीही चमकली\nMercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार\n'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/255", "date_download": "2021-01-20T14:59:02Z", "digest": "sha1:PRSGLCZNBTACUWBFTQA6255RD22VF5IK", "length": 5006, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/255 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n लोकांनीं निर्वाह करण्याचें पूर्वींंप्रमाणें अवसान घातलें असतें, तर त्यांना नुसती जगण्याचीसुध्दांं पंचाईत पडली असती. आणखी या शेतकीची-शेतकीच्या उत्पन्नाची अगदीं अनास्था झाली आहे, त्यामुळे कृषीवलांतही कांहीं त्राण नाहींसा झाला आहे.\nतथापि वर सांगितल्याप्रमाणें मनुष्यांची वाढ कमी झाली नाहीं. शेतकीची अशी आबाळ झाल्यामुळे महाबळेश्वरच्या भोंवतालच्या खेडयांतील लोकांची स्थिति घांटावरील खेडगळ लोकांपेक्षां निकृष्ठतेस आली आहे, या कारणास्तव सडकेच्या कामावर किंवा माल��मपेठ येथें मोलमजूरी करून त्यास गुजारा करावा लागत आहे. मालकमपेठेस बाहेरून हवा खाण्यास पुष्कळ चैनी लोक येतात; त्यांच्याकडून यांना बरेंच काम मिळतें. तसेच जंगलांत होणाऱ्या फुकटच्या व उपयुक्त जिनसांचा बराच खप असल्यामुळे त्यांत तर यांस याहून जास्त फायदा होतो. गुरांस खाण्यास व घराचीं छपरें करण्यास गवताची पुष्कळ चणचण असल्यामुळे, तें आणून विकण्यांतही त्यांना किफायत होते. त्याचप्रमाणें सर्पण, काठया, फणस, आंबे,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०२० रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/standard/standard-di-345-18205/", "date_download": "2021-01-20T12:48:20Z", "digest": "sha1:AYJ3NYMHTLMKIRSTBBBBSFAABBROLWJS", "length": 16264, "nlines": 167, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले स्टँडर्ड DI 345 ट्रॅक्टर, 20998, DI 345 सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nमुख्यपृष्ठ वापरलेले ट्रॅक्टर स्टँडर्ड वापरलेले ट्रॅक्टर DI 345\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआपली किंमत प्रविष्ट करा\nsettings स्टँडर्ड DI 345 विहंगावलोकन\nsettingsस्टँडर्ड DI 345 तपशील\nआरटीओ नाही. एन / ए\nटायर कॉन्डिटन्स 26-50% (सरासरी)\nइंजिन अटी 26-50% (सरासरी)\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी no\nसेकंड हँड खरेदी करा स्टँडर्ड DI 345 @ रु. 195000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर गुरूशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव: Veer Baba\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nमहिंद्रा 275 डीआययू स्वराज 744 स्वराज 855 फार्मट्रॅक 60 स्वराज 735 जॉन डीरे 5310 फार्मट्रॅक 45 न्यू हॉलंड एक्सेल 4710\nमहिंद्रा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर जॉन डीरे ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर फार्मट्रॅक ट्रॅक्टर पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय वापरलेले ट्रॅक्टर ब्रांड\nमहिंद्रा वापरलेला ट्रॅक्टर सोनालिका वापरलेला ट्रॅक्टर जॉन डीरे वापरलेले ट्रॅक्टर स्वराज वापरलेला ट्रॅक्टर कुबोटा वापरलेला ट्रॅक्टर फार्मट्रॅक वापरलेला ट्रॅक्टर पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर आयशर वापरलेला ट्रॅक्टर\nनवीन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टरची तुलना करा रस्त्याच्या किंमतीवर\nआमच्याबद्दल करिअर आमच्याशी संपर्क साधा गोपनीयता धोरण आमच्याशी जाहिरात करा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/waninews/topworth-company-licence-cancel-story/", "date_download": "2021-01-20T13:26:01Z", "digest": "sha1:5J2AYFJQB3DI2G7SRYM6GZAR5CYAF5FS", "length": 9791, "nlines": 90, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "टॉपवर्थ कंपनीचा उत्खनणाचा परवाना रद्द का नाही? – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nटॉपवर्थ कंपनीचा उत्खनणाचा परवाना रद्द का नाही\nटॉपवर्थ कंपनीचा उत्खनणाचा परवाना रद्द का नाही\nट्रान्सपोर्ट कपंनीवरही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त\nविवेक तोटेवार, वणी: 31 ऑक्टोबर रोजी कोल डेपोवर अवैधरित्या 25 ट्रक कोळसा उतरवल्याचे प्रकरणी उघडकीस आले होते. यात टॉपवर्थ कंपनीची वाहतूक परवानगी रद्द करण्यात आली. मात्र कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याऐवजी केवळ वाहतूक परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने अवैध वाहतूक केली त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमे. टॉपवर्थ उर्जा व मेटल प्रा. लि. कंपनीला मार्की 1 या ब्लॉकमध्ये कोळसा उत्खनणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर खाणपट्ट्यातून निघणारे ओव्हरबर्डन व नाकारलेला कोळसा रेल्वेसायडिंग तयार करण्यासाठी देण्यात आले आहे. मात्र हा कोळसा कोलडेपोवर आढळल्याने इथला कोळसा बाजारात विकल्या जात असल्याचे समोर आले होते.\nया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाल्यावर उपविभागीय अधिकारी यांनी 4 नोव्हेंबरला चौकशीचा अहवाल सादर केला. मात्र यात सदर माल हा कोळसा आहे की दगड याबाबत तज्ज्ञांचे मत घेणे गरजेचे असल्याचे का सूचवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोलडेपोवर फक्त कोळसा विकत घेतला जात असताना प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.\n25 ट्रकमध्ये 9 ब्रास माल होता. ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने ही अवैध वाहतूक केली त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरोधात कारवाई न करता त्या कंपनीला कोणत्या कारणाने प्रशासनाने कारवाईपासून वंचित ठेवले असा सवाल विचारला जात आहे. टॉपवर्थ कंपनीला अडीच महिन्यापासून कोळसा वाहतुकीचा परवाना मिळाला होता. त्यामुळे याआधीही अशी अवैध वाहतूक झाल्याची शक्यता नाकारला येत नाही. अशा अनेक गोष्टी या प्रकरणात संशयास्पद असल्याच्या दिसत आहे. तरी प्रशासन केवळ वर वर कारवाई करून हा अवैध व्यवसाय मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.\nया प्रकरणात टॉपवर्थ कंपनीची 2500 ब्रासची प्रशासनाकडे जमा असलेली रक्कम जप्त करून या परवाना रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणे. तसेच इथल्या कोळशाची अवैध वाहतूक करणा-या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरोधात कठोर शासन करावे अशी मागणी आता जोर धरीत आहे.\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nअन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-याची भेट ठरली चर्चेचा विषय\nगुटखा तस्करीत मोठ्या माशांना अभय\nहळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती\nउद्या वणीतील सर्व दवाखाने बंद\nडॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nतलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली\nहळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती\nउद्या वणीतील सर्व दवाखाने बंद\nडॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Shiv-Sena-MLA-Pratap-Saranaik-in-trouble-again-Address-of-Pratap-Saranaik-on-Pakistani-credit-card.html", "date_download": "2021-01-20T13:04:30Z", "digest": "sha1:WP3JLBCCJHDIAKTXWUG6FQOYCKBUAWBR", "length": 7179, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता\nशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता\nशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता\nमुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. पण आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावण��� संचनालय अर्थात ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.\nप्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.\nपण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती आणि स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/4/25/yognidra.aspx", "date_download": "2021-01-20T12:53:25Z", "digest": "sha1:NR2XPANDJD6P4NZ2O3N2XLPZ43HWJ3HM", "length": 10574, "nlines": 63, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "विद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा – भाग १", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसाठी योगनिद्रा – भाग १\nयोगनिद्रा : प्रभावी योग प्रकार\nयोगशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी व शक्तिशाली अशा अनेक योगप्रक्रिया आपल्या बुद्धिमान व दूरदर्शी पूर्वजांनी (ऋषीमुनींनी) आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत . त्यातील योगनिद्रा ही अशीच एक उत्तम क्रिया आहे. नियमितपणे तिचा अभ्यास केल्याने शरीर, मन, बुद्धी, भावना यांवर उत्तम परिणाम अनेक वर्षांच्या संशोधनातून अनुभवता आलेले आहेत.\nविद्यार्थ्यांनाही या योगनिद्रेचे अनेक उपयोग होऊ शकतात :\n- ग्रहणशक्ती आणि असलेल्या ज्ञानाचा योग्यवेळी उपयोग करण्याची क्षमता वाढते.\n- नैसर्गिक प्रवृत्ती जोपासली जाते.\n- लहान वयात पिनियल ग्रंथी कार्यक्षम असल्यामुळे अतिशय सहजगत्या सुंदर दृश्ये निर्माण करण्याची क्षमता असते व त्यांच्या दृष्टीने ती दृश्ये पूर्ण खरी असतात. ही निर्माणशक्ती (सृजनशीलता) कायम राहते/वाढते.\n- बल्गेरियामध्ये डॉक्टर गॉर्गी लोझोनॉव्ह यांनी या पद्धतीचा उपयोग करून परदेशी भाषा पाचपट वेगाने शिकता येतात हे दाखवून दिले आहे.\n- ‘बिहार स्कूल ऑफ योग’ या भारतातील अतिशय प्राचीन व विश्वविख्यात योगसंस्थेचे संस्थापक ‘स्वामी सत्यानंद सरस्वती’ यांनी २५ वर्षांहून अधिक काळ योगनिद्रेवर सखोल संशोधन केले आहे.\n- योगानिद्रेच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली एक घटना आहे. एखाद्या व्यक्तीला काही कारणाने आपला एखादा अवयव अनपेक्षितपणे गमवावा लागतो. अशा वेळी हा धक्का त्या व्यक्तीच्या सहनशक्तीच्या पलीकडे असतो. त्यातून एक प्रकारची मनोशारीरिक व्याधी निर्माण होते. एका माणसाला एका जीवघेण्या अपघातात आपला संपूर्ण पाय गमवावा लागला; पण आपला एक पाय कापला आहे हे वास्तव त्याच्या मनाला सहन न झाल्याने त्याला त्या कापलेल्या पायात असह्य वेदना होऊ लागल्या. वैद्यकीय परिभाषेत या व्याधीला फॅँटम पेन असे म्हणतात. एरवी आपल्याला शरीरात वेदना होत असतील तर डॉक्टर आपल्याला वेदनाशामक औषध देतात व तो भाग दुखण्याचे थांबते. पण या घटनेत जो पाय कापलेला होता, जो अस्तित्वातच नव्हता तो पाय दुखत होता. या विचित्र व अवघड समस्येवर अनेक डॉक्टर्स व मानसउपचारतज्ज्ञांनी अनेक उपाय केले; पण वेदना थांबेनात. शेवटी योगावर श्रद्धा असणारे एक डॉक्टर त्या रुग्णाला घेऊन स्वामी सत्यानंदांकडे आले. स���वामीजींनी त्या रुग्णाला दररोज दिवसातून तीनदा योगनिद्रा देण्यास सुरुवात केली. योगानिद्रेमध्ये आपली जाणीव हळुवारपणे सुप्त मनापर्यंत पोहोचते. अपघातामुळे सुप्त मनात निर्माण झालेला, गुंता त्यामुळे सोडवता आला. आपला पाय कापला आहे व तो अस्तित्त्वात नाही हे वास्तव त्याच्या सुप्त मनातून जागृत मनात नीट उतरले व उमजले. आठ दिवसांनी त्याच्या वेदना हळूहळू कमी होत एक महिन्यांनी पूर्ण थांबल्या. आधुनिक वैद्यकशास्त्र (अॅलोपथी व सायकीअॅट्री) हे मानवजातीला वरदान आहेच. पण त्यासोबतीनेच जर योगशास्त्राचा आधार आपण सगळ्यांनीच घेतला तर त्याचाही नक्कीच फायदा होऊ शकतो.\nएका लहान मुलाला त्याच्या आई-वडिलांनी या संस्थेत आणले. अगदी व्याकूळ होऊन ते सत्यानंदाना म्हणाले, “स्वामीजी, हा मुलगा अतिशय हुशार पण तितकाच वांड आहे. त्याच्या हुडपणाला आवर घालणे आमच्या आवाक्याबाहेरच आहे. तुम्हीच याच्याबाबतीत काहीतरी करू शकाल.\" योगनिद्रेचे गाढे अभ्यासक असणाऱ्या स्वामी सत्यानंद यांनी त्या मुलाला एक वर्षभर रात्री झोपेत योगनिद्रेच्या तंत्राचा वापर करून गीता, वेद, उपनिषदे इत्यादींचे ज्ञान दिले. हा मुलगा म्हणजेच या संस्थेचे सध्याचे प्रमुख असलेले स्वामी निरंजनानंद सरस्वती अनेक भाषा आत्मसात करून जगभर ते यशस्वीपणे योगप्रसार करत आहेत.\nलहान मुलांना योगशिक्षण द्यावे की नाही, कोणत्या वयापासून द्यावे, कोणत्या वयापासून द्यावे, त्याचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना, त्याचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना अशा अनेक शंकावर फक्त चर्चा होते. पण ही लेखमाला वाचल्यावर लहान मुलांना योगशिक्षण देण्याविषयी दुमत राहणार नाही.\nअशी ही बहुमोली बहुगुणी योगनिद्रा (powernap) लहान मुलांना (वय ५ ते १० वर्षे आणि वय १० ते १५ वर्षे) कशी देता येईल, हे आपण पुढील दोन भागात पाहणार आहोत.\nलहान मुलांना साध्या सोप्या पद्धतीने शिकवता येतो योग. कसा ते वाचा इथे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-20T12:40:00Z", "digest": "sha1:MGHGAXSXFGZB6OEMRL2AFAT5PRWDEOY2", "length": 26098, "nlines": 102, "source_domain": "mediawatch.info", "title": "राज ठाकरेंच्या छायेत... - Media Watch", "raw_content": "\nHome featured राज ठाकरेंच्या छायेत…\nदुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असत��ना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार असं कांही जसं कोणत्याही आजाराचं निश्चित सूत्र नसतं तसंच राजकारणाचंही असतं हेच राज ठाकरे यांच्या या प्रचाराच्या ‘आऊट सोर्सिंग फंड्या’न दाखवून दिलेलं आहे . देशात सर्वत्र नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असतांना महाराष्ट्रावर मात्र ‘राज छाया’ पसरलेली आहे आणि लढाई राज ठाकरे विरुद्ध सेना-भाजप युती अशी झालेली आहे . परिणामी महाराष्ट्रात सेना-भाजप युती ३२ ते ३५ च्या दरम्यान जागा मिळवेल असे जे अंदाज माध्यम तज्ज्ञ आणि विविध पाहण्यातून समोर आलेले होते , त्याला छेद जातो की काय अशी हवा निर्माण झालेली आहे . उदाहरणच द्यायचं तर ‘निसटत्या का होईना बहुमताने सुशीलकुमार जिंकतील’, ‘अशोक चव्हाण जागा काढतीलच’ , ‘कमी मार्जिननं का असेना नितिन गडकरी जिंकतीलच’ आणि ‘बीड मतदार संघात डॉ. प्रीतम मुंडे हरल्या तर आश्चर्य वाटायला नको’…अशा चर्चांना आता पेव फुटलं आहे . यात तथ्य किती , या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात जाण्यात कांहीच मतलब नाही कारण मतदारांनी कौल दिलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची . मुद्दा आहे महाराष्ट्राची हवा बदलू लागलेली आहे आणि त्याचं श्रेय राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नाही तर ते राज ठाकरे यांना आहे . त्यासाठी त्यांना केवळ १०-१२ जाहीर सभा घेतल्या आहेत ; अशा सभा जर त्यांनी पहिल्या टप्प्याआधीच विदर्भ आणि मराठवाड्यातही घेतल्या असत्या आणि सध्या घेत आलेल्या सभांची संख्या किमान दुपटीने वाढवली असती तर चित्र आणखी वेगळं दिसलं असतं यात शंकाच नाही .\nपाठिंबा , गुपचूप पाठिंबा , जाहीर पाठिंबा देऊन दगलबाजी असे प्रकार पत्रकारितेतल्या आजवरच्या चार दशकात अनेक पाहण्यात आले . पण , ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच नाही त्या पक्षाचा नेता प्रचारात उतरतो कुणाला मत द्या हे न सांगता कुणाला मत देऊ नका हे सांगतो आणि त्या मागचं ‘राज’ ( रहस्य ) तो उघड करत नाही , असं पाह्यला मिळालेलं नाहीये ; त्याआधी जर ��सं कांही घडलं असेल तर त्याची माहिती नाही . याचा अर्थ जर या निवडणुकीत राज्यात खरंच सेना-भाजप युतीचा दारुण पराभव झाला तर राज ठाकरे यांची नोंद एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणारे नेते अशी होईल ; ते राज्याचे निर्विवाद नेते आहेत हे सिद्ध होईल आणि त्याचा आणखी एक अर्थ आहे , आगामी विधानसभा निवडणूक सेना-भाजप युती विरुद्ध मनसे म्हणजे राज ठाकरे अशी होईल . त्या निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरे यांचीच पकड असेल . पण , जर लोकसभा निवडणुकीत युतीला अपेक्षित ( म्हणजे ३०च्या वर ) जागा मिळाल्या तर वाट चुकलेले राजकारणी अशी नवी ओळख राज ठाकरे यांना लाभेल . थोडक्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक राजकीय जुगार खेळत आहेत ; जुगार हा शब्द न रुचणार्‍यांसाठी दुसर्‍या भाषेत सांगायचं तर क्रिकेट सामन्याचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे ; फलंदाजी करणार्‍या संघाला विजयासाठी ६ धावा आणि गोलंदाजी करणार्‍या संघाला केवळ एक बळी हवा आहे , अशी ही चुरशीची स्थिती आहे .\nआपला प्रचार आपलं नाव न घेता दुसरा कुणी तरी करतो आहे ; ज्याला आपण आघाडीत सहभागी होण्यास विरोध केला ते राज ठाकरे हे त्यांचं नाव आहे आणि तो त्या प्रचारातून अधिकाधिक लोकप्रिय होतो आहे , याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या उमेदवारांना निश्चितच ओशाळल्यासारखं वाटत असणार . यापेक्षा जास्त महत्वाची बाब म्हणजे आत्ताच्या घटकेला सेना-भाजप युतीला आणि त्यातही नरेंद्र मोदी व भाजपला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तरी केवळ आणि केवळ , राज ठाकरे आणि त्यांचा पक्षच सक्षम आहे , हा जो संदेश जनमनात रुजतो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी धोक्याचा इशारा आहे . राज ठाकरे यांच्या घणाघाती प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त विजयी होतील पण, तरी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचं अस्तित्व पुसट आणि भवितव्य आणखी क्षीण झालेलं असेल . राज ठाकरे यांच्या विद्यमान क्रेझमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आघाडी तर सेना आणि भाजपला युती करावीच लागेल अशी स्थिति निर्माण झालेली असेल आणि ती स्थिति राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षासाठी अत्यंत अनुकूल असेल . कारण सेना , भाजप , काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष स���वतंत्रपणे लढले तर मनसे हा पाचवा पर्याय ठरतो मात्र , युती आणि आघाडी झाली तर मनसे तिसरा पर्याय असतो हे गेल्या दोन निवडणुकात सिद्ध झालेलं आहे . सध्याची परिस्थिति कायम राहिली तर मनसे पर्याय नंबर तीन नव्हे तर दोन म्हणून समोर येऊ शकतो आणि सत्तेसाठी प्रमुख दावेदारही ठरू शकतो , हे जर लक्षात घेतलं तर राज ठाकरे हे बारामतीकरांच्या इशार्‍यावर नाचत आहेत हा दावा म्हणा की आरोप , क्षणभर मान्य केला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तरी राज ठाकरे यांची पाऊले योग्य दिशेने पडत आहेत , असा याचा अर्थ निघतो .\nआणखी एक कळीचा प्रश्न सध्या मिळणारा अफाट प्रतिसाद पाठिंब्यात रुपांतरित करण्यात राज ठाकरे यशस्वी होतील का हा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘हो’ असं देता येणं शक्य नाही , असा किमान आजवरचा तरी अनुभव आहे . राज ठाकरे हे कसलेले , मुरब्बी नेते आहेत असा साक्षात्कार काही पुरोगामी आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांना आत्ता झालेला दिसत असला तरी तो कोणतीही भेसळ नसलेला संधीसाधूपणा आहे कारण , राज ठाकरे यांना आत्ता जो लोकांचा अफाट प्रतिसाद मिळतो आहे तो काही पहिला नाही आणि त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी काही महाराष्ट्रावर प्रथमच पडलेली नाही . त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आणि नंतरही त्यांनी घेतलेल्या सभांना महाराष्ट्रभर अस्साच प्रतिसाद मिळाला आहे . त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या मनातल्या महाराष्ट्राची मराठी मनाला भुरळही पडली होती . मात्र , तो प्रतिसाद पाठिंब्यात रुपांतरीत करुन घेण्यात तेव्हा राज ठाकरे यशस्वी ठरलेले नाहीत हे विसरता येणार नाही . कारण मनसे म्हणजे राज ठाकरे नावाचा एकखंबी तंबू आहे , संघटना आहे पण राज ठाकरे केंद्रीत अशी तिची रचना आहे ; राजकीय पक्ष म्हणून गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य या पक्षात कुणाकडेच नाही , हेच वारंवार दिसून आलेलं आहे . ( राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना रुचणार नाही पण , सांगतोच– राज ठाकरे तसंच नारायण राणे यानी पक्ष सोडल्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी दाखवलं तसं गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य हा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘हो’ असं देता येणं शक्य नाही , असा किमान आजवरचा तरी अनुभव आहे . राज ठाकरे हे कसलेले , मुरब्बी नेते आहेत असा साक्षात्कार काही पुरोगामी आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांना आत्ता झालेला दिसत असला तरी तो कोणतीही भेसळ नसलेला संधीसाधूपणा आहे कारण , राज ठाकरे यांना आत्ता जो लोकांचा अफाट प्रतिसाद मिळतो आहे तो काही पहिला नाही आणि त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी काही महाराष्ट्रावर प्रथमच पडलेली नाही . त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आणि नंतरही त्यांनी घेतलेल्या सभांना महाराष्ट्रभर अस्साच प्रतिसाद मिळाला आहे . त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या मनातल्या महाराष्ट्राची मराठी मनाला भुरळही पडली होती . मात्र , तो प्रतिसाद पाठिंब्यात रुपांतरीत करुन घेण्यात तेव्हा राज ठाकरे यशस्वी ठरलेले नाहीत हे विसरता येणार नाही . कारण मनसे म्हणजे राज ठाकरे नावाचा एकखंबी तंबू आहे , संघटना आहे पण राज ठाकरे केंद्रीत अशी तिची रचना आहे ; राजकीय पक्ष म्हणून गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य या पक्षात कुणाकडेच नाही , हेच वारंवार दिसून आलेलं आहे . ( राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना रुचणार नाही पण , सांगतोच– राज ठाकरे तसंच नारायण राणे यानी पक्ष सोडल्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी दाखवलं तसं गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य ) . राज ठाकरे म्हणतील ती दिशा आणि राज ठाकरे म्हणतील तो कार्यक्रम अशी या पक्षाची दिशा आणि धोरण आहे ; ही जितकी जमेची बाजू तितकाच कमकुवतपणाही आहे . खळखट्याक , नाकाबंदी , क्वचित राडा किंवा केवळ मराठी बाणा हे कार्यक्रम आकर्षक असले तरी ते पूरक आहेत ; तेच दीर्घकालीन राजकीय धोरण होऊ शकणार नाहीत . पाच वर्षापूर्वी मोदी समर्थन आणि आता इतका टोकाचा विरोध हा यू टर्न का यामागचं ‘राज’ लोकांना समजलं पाहिजे , त्यामुळे राज ठाकरे यांच्या क्रेझची आभा आणखी वाढेल . आज राज ठाकरे भाजप-मोदी सरकारच्या कामाचे जबरदस्त वाभाडे काढत आहेत . मात्र , एक विसरता कामा नये की तसे वाभाडे कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या कामाचे काढता येतातच ; आजवर काँग्रेसेतर पक्षांनी काँग्रेस सरकारांचे असेच पंचनामे केलेले आहेत पण, जनतेने मोजकेच अपवाद वगळता काँग्रेसच्या विरोधात कौल दिलेला आहे ; आता आरोपीच्या पिंजर्‍यात काँग्रेस ऐवजी भाजप आहे , हाच काय तो फरक आहे . राज ठाकरे ते वाभाडे ज्या नेमक्या पद्धतीने काढत आहेत तसे ते काढणारे अभ्यासू वृत्तीचे आणि गारुड करणारी वक्तृत्व शैली असणारे ( छगन भुजबळ वगळता ) नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधे नाहीत आणि यातून या दो���्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत . मात्र विरोधी पक्षात राहून सरकारचे वाभाडे काढणे आणि सत्तेत्त राहून प्रशासनावर अंकुश ठेवून लोकहितार्थ काम करणे यात फरक असतो ; त्यामुळे सत्तेतले राज ठाकरे पाहणे हा एक उत्सुकतेचा भाग असेल .\nसध्याची भूमिका स्वीकारतांना जी गृहितकं म्हणा की अलिखित करार-मदार की दिलेली वचनं आहेत ती , विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाळली जातीलच याची राजकारणात कोणतीही खात्री नसते हे भान राज ठाकरे यांना असेलच पण , तूर्तास तरी ते काहीही असो , मागच्या सर्व चुका आणि निर्माण झालेले गैरसमज यांना तिलांजली देत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखे भरारी मारते झाले आहेत ; एक राजकीय नेता म्हणून ते झळाळून निघाले आहेत . आता गांभीर्य , चिकाटी अन सातत्य कायम ठेवलं तर येत्या विधानसभा सामन्याचे सामनावीर राज ठाकरे असतील ; अन्यथा २०१९ची निवडणूक राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या छायेत झाली , याची केवळ आठवण लोकांच्या मनात राहील \n(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nPrevious articleअर्ध आकाश मिळवलेल्या राजपूत स्त्रिया\nNext articleजगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा -‘कास्ट अवे’\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्��…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1267", "date_download": "2021-01-20T13:44:25Z", "digest": "sha1:B3DNH6WNS6DTNR4YUBUTXYPFWHZICN3Z", "length": 4777, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आजगाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआजगाव आणि आरवली गावांचा देव वेतोबा\nश्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की कोणी ती कोठे, कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. बहुरंगी, बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देव-देवतांवर दृढ श्रद्धा, भक्ती असणे हे एक सर्वमान्य सूत्र किंवा समान धागा आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. तो त्या त्या प्रांताची संस्कृती, तेथील मंदिरांची दिनचर्या, पूजापाठ, वार्षिक उत्सव व साजरे होणारे सण यांमध्ये प्रतिबिंबित होतो.\nवेगवेगळ्या प्रांतांची संस्कृती म्हणजे हजारो वर्षे भारतात दृढमूल होऊन राहिलेल्या पवित्र भारतीय संस्कृतीचा अखंड वाहता प्रवाह आहे. परंतु गावागावांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही. निसर्गसंपन्न कोकण नररत्नांची खाण आहे. त्या पुण्यभूमीतील खेड्यांनाही (जी झपाट्याने शहरे बन आहेत) प्रवाही इतिहास आहे. तो लिहिला गेला पाहिजे.\nती गावे ग्रामदेवतांच्या व अन्य देवदेवतांच्या अधिपत्याखाली शतकानुशतके चालत आली आहेत. त्या गावांचा इतिहास हा मुख्यत: देवस्थानांचा इतिहास होय. मानापमान व न्यायदान या सर्व बाबतींत देवस्थानांचा अधिकार श्रेष्ठ होता. आता राजकारणी, पुढारी, ह्यांचे वर्चस्व असू शकते, पण आजही पुरातन दैवी कायदे पाळले जातात ते प्रथा किंवा वहिवाट म्हणून.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/fragrances-make-you-feel-positive-about-your-body-sb-506703.html", "date_download": "2021-01-20T13:53:29Z", "digest": "sha1:ITT6ZEJC4ACFEIKTXSVSKUEYWJLIRJF6", "length": 18257, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त हा सुगंध घ्या, वाढलेल्या वजनाचं टेन्शन खतम! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोना���ं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nफक्त हा सुगंध घ्या, वाढलेल्या वजनाचं टेन्शन खतम\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nफक्त हा सुगंध घ्या, वाढलेल्या वजनाचं टेन्शन खतम\nविविध सुगंध गेतल्यावर मनात येणाऱ्या विविध बऱ्यावाईट भावना आपण अनुभवतो. आता संशोधनानंही सुगंध महत्त्वाचे असल्याचं सांगितलं आहे.\nलंडन, 19 डिसेंबर : दिवसभरात आपण कळत नकळत अनेक सुगंध (fragrances) घेत असतो. काही सुगंध आपले मन प्रसन्न करतात, तर काही तोंडाला पाणी आणतात. आता समोर आलेलं एक नवं संशोधन (research) सुगंधाची आगळीच महती सांगतं.\nलिंबाचा (lemon) सुगंध तुम्हाला शरीराविषयी सकारात्मक वाटायला लावतो, तर व्हॅनिलाचा (vanilla) सुगंध तुम्हाला अधिकच जाड फील करवतो. आहे ना इंटरेस्टिंग\nइंग्लंडच्या ससेक्स युनिवर्सिटीतील काही संशोधकांनी हा रंजक रिसर्च समोर आणला आहे. संशोधकांच्या टीममधली एक असल��ली PhD स्कॉलर गियाडा ब्रियांजा सांगते, की आमच्या संशोधनात समोर आल्यानुसार, सुगंधात असलेली ताकद आपली शरीराबद्दलची भावना बदलू शकते. गोष्टींना अनुभवण्याची पद्धतीवरही सुगंध प्रभाव टाकतात. त्या-त्या वेळी असलेली भावनिक स्ठितीही यातून बदलते.\nगियाडा म्हणते, की तंत्रज्ञानासह कपड्यांच्या धाग्यात सुगंध टाकून बॉडी परसेप्शन डिसॉर्डरवर उपचार केली जाऊ शकतो. अनेक लोक त्यांच्या शरीराबाबत नकारात्मक भावना बाळगतात. विशेषत: जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये हे दिसून येतं. त्यांच्यावर ही थेरपी उपयोगी ठरू शकते.\nयाशिवायही लिंबाचे फायदे आहेतच. लिंबू पाणी पिल्यानं शरीरातली 'विटॅमिन सी'ची कमतरता भरून निघते. सोबतच त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात. अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते. लिंबू पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लिंबातील अ‍ॅंन्टीऑक्सिडन्ट्स हाडं, यकृत, स्तन, कोलन आणि पोटांच्या कर्करोगापासून बचाव करतात. शिवाय लिंबात असणारं एक विशिष्ट रसायन मेंदूतल्या कोशिकांना विषारी रसायनांपासून दूर ठेवतं.\nसुगंधाचाच वापर करून विविध शारिरीक-मानसिक समस्यांना बरी करणारी एरोमाथेरपीही जुन्या काळापासून जगभर प्रचलित आणि लोकप्रिय आहे.\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/257", "date_download": "2021-01-20T14:34:34Z", "digest": "sha1:25OGEASE3DFSGAQP4BNNBPAORKZWBCB2", "length": 5001, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/257 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n वरचा कलंक नाहींसा झाला आहे. मुक्रार जंगलाच्या हद्दीचें क्षेत्र ४,३३९ चौरस फूट ठरविलें आहे आणि त्यांत लोकांचे पूर्वीचे हक्कांत फेरफार केला नाहीं.\nमनुष्याच्या आहारवस्तु कष्टसाध्य आहेत, व त्यांची उपभोगेच्छा अमर्याद आहे, येवढ्या दोन गोष्टी स्पष्टपणें ध्यानांत घेतल्या ह्मणजे, त्यास इतर प्राण्यापेक्षां शेंकडोंपट अधिक उद्योग कां केला पाहिजे, हे सहज समजणार आहे. हें ज्यांस पक्केंं समजेल तो सहसा निरुद्योगी होणार नाहीं. याशिवाय निरुद्योगी लोकांस उद्योगी लोकांच्या वश होऊन किती त्रास सोसावा लागतो, हें ज्यांस कळले असेल तों तर स्वतः उद्योगी होईल इतकेच नाहीं तर इतरांसही उद्योग करण्यास प्रवृत्त करील. विशेष उद्योगी मनुष्याचें सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य घालविणें शक्य आहे. पण कोणत्याही कारणानें उद्योगी मनुष्याशीं गांठ पडल्यास, एक तर त्यांच्या प्रमाणें उद्योग करण्यास, किंवा त्यांच्या आधीन होऊन ते ठेवील त्या स्थितींत राहण्यास तयार झालें पाहिजे. उद्योगाचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी ०७:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-01-20T14:28:37Z", "digest": "sha1:WIPFLFOOITSWQIKZ6BAFN4FTI4CKA3UE", "length": 9723, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "काँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इत��हास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र काँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे\nकाँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे\n24 फेब्रुवारी : या ना त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत सापडणारे केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे उपनेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा एकदा एक वाद ओढावून घेतला आहे. यावेळी सुशीलकुमार शिंदे मीडियावर घसरले आहे.\nइलेक्ट्रॉनिक मीडियामधील काही लोक बसल्या बसल्या थुकपट्टी लावण्याचं काम करत आहे. मध्यंतरीच्या काळाच मीडियातील काही मंडळींनी काँग्रेसविरोधात अप्रचाराची मोहिम उघडली होती अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं जाईल, अशी धमकीच शिंदे यांनी दिली.\nशिंदे एवढ्यावर थांबले नाही पुढे ते म्हणाले, मीडियांनी समाजासाठी चांगली कामं करावी त्याबद्दल तुम्हाला कुणी रोखलं नाही. अशा कामाचं कौतुक केलं जाईल. पण मतांच्या करता एखाद्याला बदनाम करण्याचं काम, एखादी घटना चुकीचं सांगणं आणि समाजामध्ये वातावरण बिघडवणे हे देशाची जनता कधीच खपवून घेणार नाही असंही शिंदे म्हणाले. यावेळी शिंदेंनी मीडियावरच जातीय दंगली भडकावण्याचा गंभीर आरोपही केला. ते सोलापूरमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.शिंदे यांच्या वक्तव्याचा पत्रकार हल्ला कृती समितीने निषेध केलाय. सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाची माफी मागावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केलीय. विशेष म्हणजे शिंदे मीडियाबद्दलच नाही तर या अगोदरही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले होते. बोफोर्स घोटाळा जसे लोक विसरले तसा कोळसा घोटाळाही विसरतील असं विधानही शिंदे यांनीच केलं होतं. हेच नाही तर अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना वेडा मुख्यमंत्री अशी टीकाही शिंदे यांनीच केली होती.\nPrevious articleमराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांची नावे जाहीर\nNext articleआंदोलनाचा दणका आणि पत्रकारांच्या एकजुटीचा विजय\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nनांदेडमध्ये पत्रकार खंडेलवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/718365", "date_download": "2021-01-20T12:52:29Z", "digest": "sha1:A7ECIDEF4ITQAXNXG746IXQ5RDIPNHIC", "length": 2811, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वालेन्सिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वालेन्सिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:११, ३१ मार्च २०११ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gd:València\n०१:०३, २५ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMjbmrbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ru:Валенсия)\n०२:११, ३१ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gd:València)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2021-01-20T14:22:16Z", "digest": "sha1:JDIOSNFF7JBWMYB2KEIAS3ZMKWTNSZ5N", "length": 11292, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:करिश्मा गायकवाड - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत करिश्मा गायकवाड, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन करिश्मा गायकवाड, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,४६९ लेख आहे व २३८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबं���ित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १२:१२, १५ मार्च २०१८ (IST)\nजॉईता मंडल लेखात त्या त्या परिच्छेदात संदर्भ देणे आवश्यक आहेत म्हणजे क्रमांकानुसार संदर्भ दिसतील. आर्या जोशी (चर्चा) १६:४३, २१ जून २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१९ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48885366", "date_download": "2021-01-20T14:42:39Z", "digest": "sha1:ES75KFSEXAJI5CQXO7WF7E5AOXGJTZGK", "length": 19890, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "#Budget2019 : मोदी सरकारच्या बजेटमधून महिला आणि तरुणांना नेमका फायदा काय? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\n#Budget2019 : मोदी सरकारच्या बजेटमधून महिला आणि तरुणांना नेमका फायदा काय\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला.\nअर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन या ज्यावेळी महिलांसाठी योजना, धोरणं जाहीर करण्यापर्यंत पोहोचल्या, त्यावेळी सुरुवातीलाच त्यांनी मोदी सरकारचा महिलांबाबतचा दृष्टीकोन जाहीर केला. त्या म्हणाल्या, 'नारी तू नारायणी'.\nनिर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातले 15 ठळक मुद्दे, जे तुमच्यासाठी आहेत महत्त्वाचे\nआर्थिक पाहणी अहवाल : 2025पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची बनवण्याचं उद्दिष्टं\nमहिलांसाठीच्या योजनांची घोषणा करताना निर्मला सीतारामन यांनी स्वामी विवेकानंद यांच्या एका पत्राचा उल्लेख केला. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यात महिलांबाबत गौरवास्पद विधान केलं होतं.\nस्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना लिहिलेल्या पत्रात महिलांबाबत म्हटलं होतं की, \"जोपर्यंत महिलांच्या स्थितीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत हे जग समृद्धतेकडे वाटचाल करु शकत नाही. कुठलाही पक्षी एका पंखाने भरारी घेऊ शकत नाही, तसंच आहे हे.\"\n\"स्वामी विवेकानंदांनी महिलांबाबत केलेल्या या विधानावर मोदी सरकारचा विश्वास आहे आणि त्यानुसारच प्रत्येक क्षेत्रात आम्ही महिलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे\", असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.\n\"भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीमध्ये महिलांची भूमिका सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशीच राहिली आहे. विशेषत: ग्रामीण महिलांची भूमिका तर अत्यंत महत्त्वाची आहे\", असं सीतारामन यांनी नमूद केलं.\nसीतारामन पुढे म्हणाल्या, \"आमचं सरकार महिला केंद्रीय योजनांद्वारे पुढे जाऊ इच्छित आहे. सर्व योजना महिलांच्या महिलांच्या नेतृत्त्वातच चालवण्याचा मानस आहे. हेच सर्व ध्यानात ठेवून, आम्ही महिलांसाठी काही खास योजना आणल्या आहेत.\"\nसरकारी आणि खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिफारशी देण्याचं काम हे तज्ज्ञ करतील.\nमहिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हानिहाय निधीची घोषणा केली आहे. ज्या महिला बचत गटाच्या सदस्य असतील आणि ज्यांचं जनधन खातं असेल, त्यांना पाच हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल.\nमुद्रा योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना एक लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या महिलांच्या व्यावसायात मदत व्हावी म्हणून 15 व्या वित्त आयोगात खास योजना आणली जाईल.\nमहिलांसाठी योजना जाहीर करतानाच निर्मला सीतारमन यांनी त्यांचे आभारही मानले. त्या म्हणाल्या, \"यंदा लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.\"\nमहिला खासदारांचा खास उल्लेख\nनिर्मला सीतारामन यांनी संसदेतील महिला खासदारांचा उल्लेख केला आणि म्हणाल्या, यंदा संसदेत पहिल्यांदाच मोठ्या संख्यात महिला खासदार निवडून आल्या आहेत. एवढंच नव्हे, तर 78 महिला खासादारांसह हा एक विक्रमही ठरला आहे.\nमहिलांसाठी खास योजनांची घोषणा करतानाच सीतारामन यांनी आपल्या दोन तासांच्या भाषणादरम्यान अनेकदा महिलांशी संबंधित मुद्द्यांचा उल्लेखही केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेच्या अनुषंगाने महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा केली.\n'उज्ज्वला योजने'च्या माध्यमातून महिलांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त केलं गेलं आणि 'सौभाग्य योजने'च्या माध्यमातून घरात वीज दिली गेली. सात कोटींहून अधिक घरात विजेची जोडणी करुन, महिलांचं दैनंदिन जगणं सुलभ केलं, असं सीतारामन यांनी सांगितलं.\nअर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षणाचा 2018-19 चा अहवाल सादर करण्यात आला.\nया अहवालानुसार, बचत खाते उघडणाऱ्या आणि बचत खाते वापरणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून, ती 53.2 टक्क्यांवर पोहोचली आहे.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातला मोठा भाग तरुणांशी संबंधी योजना आणि धोरणांबाबत होता. तरुणांसाठी खास योजनांचीही त्यांनी घोषणा केली.\nसीतारामन यांनी अर्थसंकल्पातून नव्या शिक्षण धोरणाचा प्रस्ताव मांडला. हे शिक्षण धोरण जगातील सर्वोत्तम शिक्षण धरोणांपैकी एक असेल, असा दावा त्यांनी केला. या नव्या शिक्षण धोरणात संशोधन आणि प्रयोगांवर अधिक भर दिला जाईल. नव्या शिक्षण धोरणाला लागू करण्यासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली असून, हा निधी आधीपेक्षा तिपटीने अधिक आहे.\nउच्च शिक्षणात संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशनचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. सगळ्या मंत्रालयांकडून मिळणाऱ्या फेलोशिप आणि शिष्यवृत्ती या फाऊंडेशनला जोडल्या जातील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्याही (UGC) संबंधित असेल.\nभारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनवण्यासाठी 'स्टडी इन इंडिया' योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलावलं जाईल.\nखेलो इंडिया योजनेअंतर्गत (2007) नॅशनल स्पोर्ट्स एज्युकेशन बोर्डची स्थापना केली जाईल.\nतरुणांसाठी स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देण्यासाठी खास स्टार्टअपसाठी टीव्ही चॅनेल सुरु केलं जाईल. विशेष म्हणजे, हे टीव्ही चॅनेलही स्टार्टअपमधील तरुणच चालवतील.\nस्टार्टअपमधील गुंतवणूक केलेल्या निधीची चौकशी होणार नाही.\nकाही शैक्षणिक संस्थांनी अधिक स्वायत्तता दिली जाईल आणि यासाठी एक विधेयक संसदेत आणलं जाईल.\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून एक कोटी तरुणांना जोडलं जाईल. तसेच, या योजनेच्या माध्यमातूनच शहरी आणि ग्रामीण तरुणांमधील 'डिजिटल डिव्हाईड' कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.\nतरुणांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजियन्स आणि थ्रीडी प्रिंटींगचं प्रशिक्षण दिलं जाईल.\nविशेष म्हणजे, सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात बेरोजगारी किंवा त्यासंबंधी आकडेवारीचा उल्लेखही केला नाही.\nएकही पैसा खर्च न करता अशी करा 'झिरो बजेट' शेती\nविधिमंडळात सादर होण्यापूर्वीच अर्थसंकल्प फुटला\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nजो बायडन येण्याआधीच डोनाल्ड़ ट्रंप यांनी व्हाईट हाऊस सोडलं\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष शपथविधीबद्दल या 6 गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत\nअमेरिकेत कसं होईल सत्तेचं हस्तांतरण\nमराठा आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली\nव्हीडिओ, ऊस तोडायला कामगार शेतकऱ्यांकडून पैसे का घेतायत\nसोनाली शिंगटे : पायाला वजनं बांधून पळणाऱ्या मुलीचा राष्ट्रीय कबड्डीपटू बनण्याचा प्रवास\nग्रामपंचायत निवडणूक निकाल : कुणाचा दावा किती खरा सर्वांत मोठा पक्ष कोणता\nवनिता खरात फोटोशूट : जाड आहोत हे स्वीकारणं एवढं का अवघड वाटतं\nग्रामपंचायत निवडणूक निकालांचे 3 महत्त्वाचे अर्थ\nझाडांच्या गोष्टी सांगणाऱ्या या मुंबईतल्या आजींना भेटलात का\n86 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या आजींना तुम्ही भेटलात का\nग्रामपंचायत निवडणुकीत नक्की कुणाची आघाडी, नक्की कुणाला धक्का\nअजिंक्य रहाणे : पॉन्टिंगला IPLमध्ये नकोसा ते ऑस्ट्रेलियाला चीतपट करणारा कर्णधार\nप्रणयाची कला भारतीय लोक विसरत चालले आहेत का\nशेवटचा अपडेट: 12 सप्टेंबर 2018\nमासिक पाळीत कधी 'मेन्स्ट्रुअल कप' वापरून पाहिलाय\n‘जेणेकरून समाज दुसरं लग्न करणाऱ्या महिलांबद्दल काय विचार करतो हे तर कळेल’\nपुतीन यांनी -14 डिग्री सेल्सिअस गोठलेल्या पाण्यात डुबकी मारली, कारण...\nबाळासाहेब ठाकरेंचे नाव किती ठिकाणी द्यायचे - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या\nरक्ताचा थेंबही न सांडता 'हे' लोक कसे खून करत\nपुण्यातील अनाथाश्रम ते हॉल ऑफ फेम क्रिकेटपटू\nशेवटचा अपडेट: 27 ऑगस्ट 2020\n'अजिंक्य' रहाणेलाच टेस्ट कॅप्टन करा, सोशल मीडियावर वाढता सूर\nस्पर्मची शक्ती वाढवायची असेल तर हे टाळा\nशेवटचा अपडेट: 6 नोव्हेंबर 2020\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2021/01/neem-leaves-eating-benefits-while-empty-stomach-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:27:50Z", "digest": "sha1:HSQFWPNNZ45MGEPRJO7C4U5LFMN3JYTE", "length": 10349, "nlines": 52, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "रिकाम्या पोटी खा कडुलिंबाची पानं, शरीरासाठी होतो अफलातून उपयोग", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफ���ित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nरिकाम्या पोटी खा कडुलिंबाची पानं, शरीरासाठी होतो अफलातून उपयोग\nआपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यामध्ये शरीरासाठी सर्वात उपयुक्त ठरणारे आणि औषधीय वनस्पती म्हणजे कडुलिंब. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की, याची केवळ पानंच नाही तर याची फळं, तेल, मूळ, साल या सगळ्याच गोष्टी औषधीय आहेत. कडुलिंबाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग कोणत्या ना कोणत्या तरी शारीरिक औषधासाठी करता येऊ शकतो. पण याचा उपयोग करताना तुम्ही जर रिकाम्या पोटी करत असाल तर तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. रिकाम्या पोटी कडुलिंबाचा उपयोग करायचा असेल तर तो कसा आणि किती प्रमाणात करायचा याची माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतच काही महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत.\nघरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर\nकडुलिंबाच्या पानाचा होणारा उपयोग\nकडुलिंबाची पाने जर रिकाम्या पोटी खाल्ली तर कॅन्सर होण्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने हे कोणत्याही प्रकारे शरीरासाठी त्रासदायक ठरत नाहीत आणि शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच कारणमुळे तुमच्या शरीरातील रक्त स्वच्छ राहते आणि कॅन्सरपासून बचाव होतो\nकडुलिंंबाची पाने खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रिकाम्या पोटी जर काही पाने रोज तुम्ही सकाळी खाल्लीत तर शरीरासाठी याचा खूपच चांगला उपयोग होतो कारण यामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुण आढळतात\nकडुलिंबाच्या बारीक काड्यांचा उपयोग तुम्ही दातूनप्रमाणे करू शकता. दातामध्ये कीड लागली असेल तर ती यामुळे निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे जुन्या काळात याचा ब्रशप्रमाणेही उपयोग केला जात होता. याशिवाय तुमच्या हिरड्या मजबूत करण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी तुम्ही हे दातून म्हणून उपयोग करू शकता\nकडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाणे नक्कीच चांगले आहे. पोटातील पचनक्रिया चांगली राखण्यास���ठी याची मदत होते. तसंच जळजळ, गॅस यासारख्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासही याचा उपयोग होतो. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कडुलिंबामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळते आणि पोट स्वच्छ राहते\nतुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पावडरचे सेवन करणे योग्य आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान तीन महिने या पावडरचे सेवन केल्यास, तुम्हाला मधुमेहापासून सुटका मिळू शकते. तसंच हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात तुम्ही खावे\nवजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कोमट पाण्यातून रोज कडुलिंबाच्या पावडरचे सेवन केल्यास, काही महिन्यातच तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल. मात्र याचे प्रमाण अधिक असू नये हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या\nप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही गरम पाण्यातून हळद पावडर आणि कडुलिंबाची पावडर मिक्स करून प्यायलात तर कफ आणि सर्दीपासून दूर राहता आणि प्रतिकारशक्तीही वाढते. तसंच याच्या सेवनाने मलेरिया आणि पोटातील जंत यासारख्या समस्याही दूर होतात हे लक्षात घ्या\nटीप - कडुलिंबाच्या पानाचा रिकाम्या पोटी उपयोग करताना तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पण तुम्हाला जर नियमित वापर करायचा असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच याचा उपयोग करा\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/author/shivani/", "date_download": "2021-01-20T14:29:06Z", "digest": "sha1:FXSGJZ3YXOJOK4ELRS3EYXNMNLLLGQZG", "length": 10108, "nlines": 190, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "Shivani RK | Marathwada Sathi, Author at Marathwada Sathi", "raw_content": "\nभूतान आणि मालदीव या शेजारील देशांना भेट स्वरूपात 'कोरोना लस \" भारताने \"सिरम \" आणि \"कोविशील्ड \" या दोन...\n“अक्षरा” फेम हीना खान करतेय हॉलंडमध्ये Enjoy\nहॉलंड : \"ये रिश्ता क्या केहलाता हे\"...\n….. तर वाचला असता त्या मासूम जीवांचा प्राण\nमुंबई : ९ जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सर्वसामान्य रु���्णालयाला आग लागून नवजात १० जीवांना...\nमानसी नाईक अडकली “लग्नबेडीत”\nआपल्या मनमोहक नृत्याने मनमोहीत करणारी मानसी नाईक नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार...\nथिएटर चालकांसाठी सलमानचा मोठा “निर्णय”\nEid ला थिएटर मध्येच प्रदर्शित होणार सलमान खानचा \"राधे \" चित्रपट मुंबई : सलमान...\n“मास्टर” कमाईमध्येही ठरला Master\n१०० कोटींच्या वर मास्टर ने बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘मास्टर’ या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत...\nभारतीय संघाने केला “या ” खेळाडूचा सन्मान\nIND vs AUS : ऑस्ट्रेल्यावर तीन गाडी राखत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयामुळे भारताने गाबा मैदानावर सुवर्णक्षरात आपले नाव कोरले....\n“बायोइंधन टॅंक ” मिटवतायेत कचऱ्याच्या समस्या\nवसई : शहरातील बाजारपेठांमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने बाजारपेठांमध्ये जैवइंधन टाकी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबाडी रोड येथील बाजारपेठेत दोन...\n‘या’ दोन देशांपासून भारताने सावध रहावे……\nअमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचा भारताला सल्ला न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार...\n…. हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला- अजिंक्य रहाणे\nऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा...\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\n“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा …\nऔरंगाबाद महानगरपालिकेला मोठा फटका…\nसरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ठोस चर्चा होईल अशी अपेक्षा -शरद पवार\nWHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारताच��या बाहेर …..\nऔरंगाबाद : सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बहिणींवरील संकट टळले\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/at-the-beginning-of-the-new-year-59995-baby-arrived-in-india-128078613.html", "date_download": "2021-01-20T14:04:32Z", "digest": "sha1:NW6D4GLCU5NDXNZQYTQNWI65K3IKEMRI", "length": 7063, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "At the beginning of the New Year, 59,995 baby arrived in India | नववर्षाच्या प्रारंभी भारतात 59,995 चिमुकल्यांचे आगमन, गतवर्षीपेक्षा 7,390 ने कमी; चीनमध्ये 35615 जन्मले : युनिसेफ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n:नववर्षाच्या प्रारंभी भारतात 59,995 चिमुकल्यांचे आगमन, गतवर्षीपेक्षा 7,390 ने कमी; चीनमध्ये 35615 जन्मले : युनिसेफ\nनव‌वर्षातील प्रथम चिमुकल्याचा प्रशांत क्षेत्रातील फिजीत जन्म\nएक जानेवारी रोजी जगभरात 3.7 लाख बालकांनी घेतला जन्म\nवर्ष २०२१ च्या प्रारंभीच १ जानेवारीला भारतात ५९,९९५ बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र बाल निधीने (युनिसेफ) वर्तवला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, गत १ जानेवारीच्या तुलनेने ही संख्या ७,३९० (१ जानेवारीला २०१९ ला ६७,३८५ बालके जन्मले होते) ने कमी आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे, सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनमध्ये १ जानेवारीला ३५,६१५ बालकांनी (गतवर्षी ४६,२९९ बालकांचा जन्म) जन्म घेतला. हे प्रमाण भारतापेक्षा जवळपास निम्मे आहे.\nयुनिसेफनुसार, १ जानेवारीला जगातील २३६ देशांत ३,७१,५०४ बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी १ जानेवारी २०२० ला जगात ३,९२,००० बालकांच्या जन्माचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, यासाठी युनिसेफने बालकांच्या जन्मासंबंधी माहिती, नोंदणी आणि राष्ट्रीय स्तरावरील देशांतर्गत सर्वेक्षण डेटाचा उपयोग केला आहे. तर २०२१ मध्ये जगात १४ कोटी बालकांचा जन्म होण्याची शक्यता आहे. यांचे सरासरी आयुर्मान ८४ वर्षे तर भारतातील बालकांचे ८०.९ वर्षे असण्याचा अंदाज आहे. युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी डॉ. यास्मिन अली हक यांच्यानुसार, मुलांच्या सुरक्षित जीवनासाठी महामारीला रोखणे अत्यावश्यक आहे. यासाठी युनिसेफने सरकार, खासगी संस्था व सर्व सहकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रत्येक बालकाचा जिवंत राहण्याचा अधिकार अबाधित ठेवता येईल. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाले, आधीच्या तुलनेत आता कोरोनाच्या दुष्टचक्रात बालकांचा जन्म झाला आहे. त्यामुळे स‌र्वांनी एकत्रितपणे बालकांसाठी निष्पक्ष, सुरक्षित, व निरोगी जगाच्या दिशेने २०२१ ची सुरुवात करायला हवी.\n३,७१,५०४ पैकी निम्म्या बालकांचा भारत-चीनसह दहा देशांत जन्म\nयुनिसेफनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या ३,७१,५०४ बालकांपैकी निम्म्यांचा जन्म भारत-चीनसह १० देशांत झाला. यात नायजेरियामध्ये २१,४३९, पाकमध्ये १४,१६१, इंडोनेशियात १२,३३६, इथिओपियात १२,००६, अमेरिकेत १०,३१२, बांगलादेशात ९,२३६, इजिप्तमध्ये ९,४५५ व कांगोमध्ये ८,६४० बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/304", "date_download": "2021-01-20T13:16:32Z", "digest": "sha1:7OFEZTET246HHKGD6BNY7RWPJ3XWS3V4", "length": 4908, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/304 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nव मजबूत बांधकाम पाहून जुन्या लोकांनी हीं एवढाली अवाढव्य कृत्येंं यंत्राच्या साह्यावांचून शरीरकष्टाने कशी केली असावी, याचा चमत्कार वाटतो. आणि ज्यांच्या पूर्वजांनींं टोलेजंग किल्ले बांधिले त्यांच्या वंशजांत मर्दुमकी अशी मुळीच राहिली नाही हेंं पाहून पराकाष्ठेचा विस्मय होतो. डावे बाजूचे रस्त्याने आंत गेले म्हणजे पूर्वेच्या सखल बाजूस भवानीचेंं देऊळ दृष्टीस पडतेंं. या देवालयाचे काम काळ्या दगडाचेंं आहे. सभामंडप मात्र लांकडी आहे. तो ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच आहे. सभामंडपाच्या पिंजरीस वरून तांब्याचा पत्रा सातारचे प्रतापसिंह महाराजांनींं मारलेला आहे. गाभाऱ्यांत काळे पाषाणाची भवानीची शाळुंंकामूर्ति स्थापन केलेली आहे. ती सुमारे १ फूट उंच आहे. तिच्या अंगावरील वस्त्रालंकार अगदींं पाहण्यासारखे असून मौल्यवान आहेत. सूर्योदय झाल्यानंतर आरशानेंं हिचे तोंडावर किरण पाडून तेंं पाहिले असतां मूर्ति स्पष्ट दिसून तोंडावरील चक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले ���ाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/a-cunning-ploy-to-take-investment-from-maharashtra-to-uttar-pradesh-sachin-sawant/", "date_download": "2021-01-20T14:07:32Z", "digest": "sha1:QCVMV4X7SFX3DBECDBAG6EXS6PROIAAJ", "length": 19077, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव!: सचिन सावंत - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू…\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे…\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nमहाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव\nउद्योजक व बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करण्याचे अजयकुमार बिश्त यांचे षडयंत्र.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाचा कुहेतू ओळखावा.\nमुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.\nयासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत अजकुमार बिष्ट यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे.\nआंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेले गेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे.\nअजयकुमार बिश्त यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तर प्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. बिश्त यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही सावंत म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उद्योजकांमध्ये षडयंत्राने दहशत निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या राज्यात उद्योगांकरिता अनुकूल वातावरण तयार करावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशीतल या सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक होत्या – नीलम गोऱ्हे\nNext articleपुणे पदवीधर मतदार संघ : महेश लांडगे यांचा ‘यॉर्कर’; भाजपाला ५७ संघटनांचा पाठिंबा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू \nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू...\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kidnapping-film-city-from-mumbai-is-not-as-easy-as-snatching-chocolate-from-a-childs-hand-shiv-sena/", "date_download": "2021-01-20T13:09:52Z", "digest": "sha1:TGGK3GJ4QPJRDEVESYV63TGDSCQSWCY3", "length": 31053, "nlines": 393, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Shivsena News | Bollywood Film City | Mumbai Marathi News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nमुंबईतून फिल्मसिटी पळवून नेणे हे पोराच्या हातचे चॉकलेट हिसकावण्यासारखे सोपे नाही – शिवसेना\nमुंबई :- उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बॉलिवूडमधील (Bollywood) काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत (Film City) चर्चा केली. दरम्यान, उत्तर ���्रदेशातील फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात मुंबईसारखी फिल्मसिटी बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने (Shiv Sena) योगींना लक्ष्य केले आहे. ‘उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल’. तसेच मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही.असा खोचक सल्ला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून योगींना देण्यात आला आहे.\nयोगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली.\nयोगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे.\nयोगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे. योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली. अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे.\nगेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्मसिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहे��. योगी या सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे.\nयोगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्मसिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्मसिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्मसिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ बदलण्याचे काम योगी सरकारचे आहे. फक्त फिल्म सिटीच्या भिंती उभारून, आत बगिचे, नद्या, इतर सेट उभारून काय होणार मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय मुंबईच्या वांद्रे, पाली हिल, जुहू, खार परिसरांत मायानगरी वसली आहे. मग येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता मुंबईला का ओरबाडता मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय\nउत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 आणि 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’प���क्षा वेगळी नाही एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल.\nही बातमी पण वाचा : योगींच्या नव्या फिल्मसिटीमुळे ठाकरे सरकारच्या पोटात का दुखतंय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशेतकरी आंदोलनाला ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा\nNext articleपवारांनी ठरवलं तर मला आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, खडसेंचा दावा\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/03/bollywood-sunny-leone-song-crazy-habibi-vs-decent-munda-release/", "date_download": "2021-01-20T13:13:39Z", "digest": "sha1:QPRLHHZPPPFVPWDXRDGDLFXZTL4TK2A7", "length": 6062, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सनी लिओनीचं नवीन गाणं ‘क्रेझी हबीबी’ प्रदर्शित - Majha Paper", "raw_content": "\nसनी लिओनीचं नवीन गाणं ‘क्रेझी हबीबी’ प्रदर्शित\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अर्जुन पटियाला, आयटम साँग, सनी लिओनी / July 3, 2019 July 3, 2019\nअभिनेत्री सनी लिओनीचं नवीन गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘क्रेझी हबीबी’ नावाच्या या आयटम साँगमध्ये सनी जबदस्त डान्स करताना दिसत आहे. प्रदर्शित होताच गाणे चर्चेचा विषय ठरले आहे.\nकेवळ 24 तासात या गाण्याला 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. या गाण्यात सनी लिओनी बरोबरच दिलजीत दोसांझ आणि वरूण शर्मा देखील दिसत आहे. हे गाणे प्रसिध्द गायक गुरू रंधावाने गायले आहे.\nकृती सेनन आणि दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातील हे गाणे असून, येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी देखील सनी लिओनीची ‘बेबी डॉल’ आणि ‘लैला मै लैला’ ही गाणी प्रेक्षकांना आवडली होती.\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/brahman-family-help-social-work/", "date_download": "2021-01-20T13:25:44Z", "digest": "sha1:IQIVPUV4Z5O2KN2WHGFXXMVS2V2OIWIQ", "length": 12113, "nlines": 80, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "कौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना - एक घास गरजूंना - ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nकौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nज्ञातीसंस्थेचे काम करत असताना ज्ञातीबंधावांशी सातत्याने संपर्क ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजायला हवे. संघटन करताना केवळ एकत्र येणे एवढाच मर्यादित हेतू नसून ते टिकवणे, परस्परांमध्ये स्नेहभाव , आदरभाव निर्माण करणे , परस्परांच्या सुखदु:खांमध्ये सहभागी देणे, गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे , विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या , तसेच नि:स्पृह्पणे चांगले समाजकार्य करणाऱ्या बांधवांचे यथोचित कौतुक तसेच वेळप्रसंगी वडीलकीची भूमिका घेवून उचित मार्गदर्शन करणे अशा सर्व बाबी संघटन कार्यामध्ये अनुस्यूत आहेत.\nकाळ झपाट्याने बदलतो आहे हे खरे आणि मानवी स्वभावही त्याला अपवाद नाही. विविध कारणांमुळे माणूस परस्परांपासून दुरावत चालला आहे. कुटुंबकलह वाढीला लागले आहेत. आपुलकीची जागा स्वार्थाने घेतली आहे. मी , माझं आणि माझ्यापुरतं ही वृत्ती वाढत चालली आहे. केवळ तरुण पिढीतच नव्हे तर सरसकट चंगळवाद फोफावतो आहे. आपली गरज जाणून ती संपल्यावर जे शिल्लक राहते त्यातील मोठा वाटा ‘नाही रे’ वर्गासाठी दिला जाणे हे भारतीय संस्कृतीचं अजोड लक्षण आहे.\nचित्पावन ब्राह्मण तर षटकर्मी आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन आणि दान- अपरिग्रह अंगिकारलेले आपण समाजामध्ये अग्रणी आहोत याचा विसर पडता कामा नये. म्हणजे चित्पावन ब्राह्मण हा याचक नाही तर दाता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. माझं धन, माझं ज्ञान वा माझा घास यावर केवळ माझं अधिकार नसून त्यातील उचित वाटा हा समाजबांधवांसाठी आहे ह्याची जाण आपण ठेवली पाहिजे.\nहा वाटा प्रत्येकाने आपल्या परीने उचलावा अथवा हा प्रत्येक घटक एका स���ूहामध्ये मिसळून जावा. ज्या चित्पावन ब्राह्मण संघाचा मी सभासद आहे, तो संघ माझा आहे, आपल्या सर्वांचा आहे, आपल्या सर्वांसाठी आहे ही भावना प्रत्येकाने जपावी. ‘आपल्या ज्ञातीचा उत्कर्ष साधणे अशी नोंद संस्थेच्या घटनेतील उद्दिष्टांमध्ये असते. ती कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरायला हवी. कारण प्रत्येक सभासदाची या उद्दिष्टाला बांधिलकी असते.\nआपल्या ज्ञातीतील एकही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये , तिचे आरोग्य चांगले राहावे तसेच तिला किमान दोन वेळच्या अन्नाची भ्रांत राहू नये ह्याची जबाबदारी प्रत्येकाच्या वतीने आपल्या संस्थेने घ्यावी याच हेतूने गेल्या १८ वर्षांपासून वाढत्या प्रमाणात शैक्षणिक शिष्यवृत्ती , तसेच वैद्यकीय सहाय्य संस्थेतर्फे दिले जात आहे.\nपण सारे कुटुंबच जर परीस्थितीशी सतत झगडणारे असेल तर अशा कुटुंबाला आधार देणे , स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ देणे , कुटुंबातील व्यक्तीला नोकरी , व्यवसाय मिळवून देणे, आपल्यातील एक घास त्यांना देणे , या समाजात तुम्ही एकटे नसून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा दिलासा त्यांना देणे ही खरीखुरी गरज आहे. हीच बाब लक्षात घेवून जून २०११ च्या सुमारास सर्वश्री दातार आणि परचुरे कुटुंबियांसमोरची आकस्मिक अडचण दूर करण्याचा त्वरित निर्णय घेतला आणि मासिक शिधा योजनेचा उपक्रम सुरु केला.\nही योजना २०११ च्या वार्षिक सभेपुढे ठेवली मात्र आणि त्याच दिवशी तीन सभासदांनी सहभाग दिला. त्यानंतर याची व्याप्ती वाढवताना कुटुंबाची नेमकी गरज, आपली क्षमता आणि उपक्रमाचे सातत्य याचा विचार करून टप्प्याटप्प्याने यामध्ये जोशी, पाटणकर, वैद्य, गोरे आणि लिमये अशा पाच गरजू कुटुंबाना सहभागी करून घेतले. यानुसार एकूण ७ कुटुंबाना त्यातील व्यक्तिगणिक प्रतिमास ५०० रु. एवढी रक्कम शिधा म्हणून दिली जाते. त्यातील कोणतेही कुटुंब सुस्थितीत येईपर्यंत हा शिधा देणे चालू राहिल.\nयासंदर्भात समस्त चित्पावन ब्राह्मण सभासद व ज्ञातीबांधवांस आम्ही विनम्र आवाहन करू इच्छितो की , शैक्षणिक /वैद्यकीय निधीमध्ये आपली उचित भर घालताना मासिक शिधा योजनेमध्येही आपला आर्थिक सहभाग द्यावा. या योजनेसाठी प्रतिमास १८००० एवढी रक्कम दिली जाते. आजपर्यंत अनेकांनी आपुलकीचा सहभाग दिल्याने ही योजना चांगली ���ूळ धरत आहे. आपली देणगी संघाचे कार्यालयात (सोमवारखेरीज ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात अथवा या योजनेसाठीचे आय.डी. बी. आय. बँकेचे बचत खाते क्रमांक ४५५१००१००१४२२६ वर संघाचे नावाने जमा करून कार्यालयामध्ये प्रत्यक्ष वा खालील दोन क्रमांकावर एस एम एस द्वारा कळवावे.\nमाधव घुले – कार्याध्यक्ष -९५९४९९६६४६\nत्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली\n१०२, वरदानश्री सोसायटी,केळकर पथ,\nरामनगर, डोंबिवली (पूर्व)-४२१ २०१,महाराष्ट्र\nअधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/pick-up-the-fruit-carts-in-front-of-the-cleaning-house-in-hingoli/", "date_download": "2021-01-20T12:22:35Z", "digest": "sha1:IQWA6YW3JFNXZENTVSM3GNSV3HHUZTLV", "length": 7438, "nlines": 105, "source_domain": "analysernews.com", "title": "हिंगोली स्वच्छता गृहा समोरील फळगाडे उठवा", "raw_content": "\nहिंगोली स्वच्छता गृहा समोरील फळगाडे उठवा\nयुवकांचे नगर परिषदेला निवेदन,अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल.\nप्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक भागामध्ये उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय समोर फळविक्रेते अतिक्रमण करून दादागिरी करीत असल्याची तक्रार हिंगोली नगर परिषदेकडे युवकांनी केली आहे. सदर अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला आहे.\nशहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक परिसरामध्ये एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह, व्यापा-यां करीता ही एकमेव सुविधा आहे. अशा परिस्थितीमध्ये सदर शौचालया समोर फळ विक्रेते आपले हातगाडे उभे करून अतिक्रमण करीत आहेत. परिणामी नागरिकांना शौचालयात जाण्यासाठी रस्ता देखील शिल्लक राहत नाही. यासंदर्भात अनेकदा विनंती करून देखील गाडीचालक दादागिरी करून आपली गाडी बाजूला घेण्यास नकार देत आहेत. यामुळे संतप्त युवकांनी आज हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वेळेमध्ये सदर अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा नाईलाजाने आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा या युवकांनी दिला आहे.\nयावेळी दीपक बांगर मानकरी यांच्यासह मोहन बांगर, ���जानन बेंगाळ, पंजाब बांगर,गणेश दराडे, विनायक चिकनकर, जीवन बांगर, खंडेराव घुगे, भारत शिरसाट, साई चौधरी आदी युवकांची उपस्थिती होती.\n9 तारखेला कंगना मुंबईत, केंद्राने दिली ‘Y’ पल्स श्रेणीची सुरक्षा\nदानवेंचा वसंत स्मृती वर कब्जा\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\nप्रचाराला गेलेल्या युवा नेत्याला कोंडले\nराज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.\nग्रामपंचायत निवडणुक; कही खुशी कही गम\nयेलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.\nअन्नदात्याला मजूर बनविण्याचा मोदींचा डाव- खा.राजीव सातव\nहिंगोली येथील आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ई-उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/former-cricketer-mohammad-azharuddin-car-accident-news-and-update-mohammad-azharuddin-in-rajasthan-ranthambore-national-park-128068471.html", "date_download": "2021-01-20T14:18:45Z", "digest": "sha1:XUGPECKNXYWLTQVJ4SXRVHYJVQPKXDT6", "length": 4157, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former Cricketer Mohammad Azharuddin Car Accident news and Update | Mohammad Azharuddin In Rajasthan Ranthambore National Park | कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमाजी क्रिकेटर थोडक्यात बचावले:कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात\nसवाईमाधोपूरच्या सूरवालजवळ झाला अपघात, अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला तरुण जखमी झाला\nआपल्या कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या कारचा बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. या अपघातात अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार अझहरूद्दीन आपल्या कुटुंबासह सवाईमाधोपूरला आले आहेत. येथील फूल मोहम्मद चौकात चालकाचे करावरून नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. अपघातात रस्त्याच्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. सूचना मिळताच, डीएसपी नारायण ति��ारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. तसेच, अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाला जवळच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/irrfan-khan-interesting-life-facts-128097446.html", "date_download": "2021-01-20T14:15:40Z", "digest": "sha1:EE65JDUXN2PTK47QON64FNSAXHNYLNM5", "length": 10568, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Irrfan Khan Interesting Life Facts | पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच भंगले होते इरफान खानचे स्वप्न, रघुवीर यादवच्या खांद्यावर डोके ठेऊन रात्रभर रडला होता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nइरफानची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच भंगले होते इरफान खानचे स्वप्न, रघुवीर यादवच्या खांद्यावर डोके ठेऊन रात्रभर रडला होता\nवडिलांच्या निधनाने खचलेल्या सौरभ शुक्लांना इरफानने आधार दिला होता\nअभिनेता इरफान खानची आज बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. आज तो हयात असता तर त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती. 29 एप्रिल 2020 रोजी त्याचे निधन झाले होते. इरफान असा एक अभिनेता होता जो मित्रांचा मित्र होता. त्याने संघर्ष पाहिला, परंतु मित्रांच्या मदतीसाठी त्याने कधीही पाठ फिरवली नाही. जाणून घेऊयात त्याच्या आयुष्याशी निगडीत काही खास किस्से...\nपहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच स्वप्न तुटले होते\nइरफान खानचा पहिला चित्रपट 'सलाम बॉम्बे' होता. चित्रपटाची दिग्दर्शिक मीरा नायर यांनी इरफानला एका कॉलेज वर्कशॉपमध्ये पाहिले होते. मीराने त्याला मुंबईतील एका कार्यशाळेत जाण्याची ऑफर दिली. इरफानच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 20 वर्षांचा इरफान मुंबईत आला आणि मीरा यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये रघुवीर यादव सोबत राहू लागला.\nचित्रपटाची कहाणी मुंबईच्या स्ट्रीट किड्सवर आधारित होती. इरफानला काही ख-या स्ट्रीट किड्ससोबत वर्कशॉपमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. कारण या चित्रपटात त्याला एका स्ट्रीट किड सलीमची भूमिका देण्यात आली होती. मात्र शूटिंग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मीराने इरफानची भूमिका कमी केली आणि त्याला लेटर रायटरची भूमिका दिली, ज्या भूमिकेला प्रत्यक्षात काहीच महत्त्व नव्हते. यामुळे इरफान मित्र रघ��वीर यादव आणि सूनी तारापोरवाला यांच्या खांद्यांवर डोके ठेवून खूप रडला होता. इरफानने एका मुलाखतीत सांगितले होते, \"मला आठवतंय, जेव्हा मीराने माझी भूमिका कट केल्याचे मला सांगितले होते, तेव्हा रात्रभर मी खूप रडलो होतो.\"\nवडिलांच्या निधनाने खचलेल्या सौरभ शुक्लांना इरफानने आधार दिला होता\nअभिनेता सौरभ शुक्ला यांनी एका मुलाखतीत इरफान खानशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला होता. एनएसडीमध्ये इरफानचे ज्युनिअर राहिलेल्या सौरभ यांच्या म्हणण्यानुसार, भारतात जेव्हा मोबाइल फोन आला, तेव्हा त्यांच्या मित्रांच्या संपूर्ण ग्रुपमध्ये एकट्या इरफानकडेच फोन होता. सौरभ म्हणतात, \"त्याच्या मोबाइलवर सर्व मेसेजेस येत असत. परंतु त्यामुळे तो कधीच चिडला नाही. मला तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्या घरुन मेसेज आला की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. ते एकून मी खूप खचून गेलो होतो. पण त्याने मला घट्ट धरून ठेवले आणि कुटुंबासाठी खचून चालणार नाही, असे म्हटले. त्या दिवसांत आमच्याकडे पैसेही नसायचे. पण इरफानने विमानतळावर जाऊन माझ्यासाठी विमानाचे तिकीट विकत घेतले.\"\nजेव्हा अमेरिकेत 6 महिने घालण्यासाठी मिळाले होते फक्त 10 लाख रुपये मिळाले\n'सलाम बॉम्बे' मधील भूमिकेनंतर मीराने त्याला वचन दिले की, ती त्याला तिच्या दुसर्‍या चित्रपटात मुख्य भूमिका देईल. पण ते पूर्ण करण्यासाठी त्याला 18 वर्षे लागली. मीराने त्याला तिच्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'द नेमसेक' या चित्रपटात मुख्य भूमिका दिली होती. तोपर्यंत त्यांचा संघर्ष संपला नव्हता. तो चित्रपटाचे शूटिंग करत असताना मीरा नायरने त्याला अमेरिकेत 6 महिने घालवण्यासाठी फक्त 10 लाख रुपये दिले होते.\nअमेरिकन सीरिज 'इन ट्रीटमेंट'च्या प्रत्येक सीनपूर्वी रडायचा इरफान\nइरफान खानने 2008-2010 दरम्यान अमेरिकन टीव्ही सीरिज 'इन ट्रीटमेंट' मध्ये काम केले होते. झुम्पा लाहिरी यांच्या कथेवर आधारित या मालिकेत ब्रूकलिनमधील बंगाली विधवेची थेरपी दाखवली होती. इरफान याच्या प्रत्येक सीनपूर्वी रडायचा. त्याला पानच्या पानं संवाद पाठ करावे लागायचे. एक वेळ अशी आली की त्यांनी नाटक करणे बंद केले. जर एखादा अभिनेता दोन ओळी देखील विसरला तर त्याला पुढील पर्याय म्हणून 15 मिनिटांचा टेक दिला जायचा. निराश झालेल्या इरफानने न्यूयॉर्कमध्ये असलेला आपला मित्र नसीरुद्दीन शाह ��ांना फोन लावला आणि उत्तर मिळाले की, यश मिळवण्याचे सोपे सूत्र हेच आहे की, आपले संवाद योग्य पद्धतीने पाठ करावे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/neetu-kapoor-test-positive-for-coronavirus-on-sets-of-jugg-jug-jeeyo-127981672.html", "date_download": "2021-01-20T12:59:51Z", "digest": "sha1:XRAAHGV2NILUAXYORT2MANOHJIB55CC4", "length": 9276, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Neetu Kapoor Test Positive For Coronavirus On Sets Of Jugg Jug Jeeyo | अभिनेत्री नीतू कपूर यांना कोरोनाची लागण, खास विमानाने चंदीगडहून मुंबईत आणण्यात आले; चित्रपटाच्या शूटिंग सेटवर झाले संक्रमण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबॉलिवूडमध्ये कोरोना:अभिनेत्री नीतू कपूर यांना कोरोनाची लागण, खास विमानाने चंदीगडहून मुंबईत आणण्यात आले; चित्रपटाच्या शूटिंग सेटवर झाले संक्रमण\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीतू कपूर यांची तब्येत ठिक आहे.\nअभिनेत्री नीतू कपूर यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या 'जुग जुग जियो' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगडल्या गेल्या होत्या. तेथेच त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीतू कपूर यांची प्रकृती ठिक आहे.\nधर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. ताज्या माहितीनुसार, त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी सकाळी सेटवर उपस्थित लोकांनीदेखील या बातमीला दुजोरा दिला. यापूर्वी किआरा आडवाणीदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरली होती. नंतर टीमने ती ठीक असल्याचे सांगितले होते. आता किआराचा रिपोर्ट निगेटिव्ह असून टीममधील वरुण, राज आणि नीतू पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.\nशुक्रवारी भास्करने याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र इतर टीम पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीवर मॅनेजरने काही स्पष्ट सांगितले नाही. सेटवरील उपस्थित लोकांनी दिव्य मराठीला सांगितले, इतर क्रू मेंबर्ससोबतच दर आठवड्याला कलाकारांसोबतच दिग्दर्शकाची कोरोना तपासणी होत होती. गुरुवारी नवीन तपासणीत वरुण, नीतू आणि राज हे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.\nअनिल कपूर यांचा कोविड 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह\nदुसरीकडे शुक्रवारी दुपारपर्यंत अनिल कपूरदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी होती, मात्र त्यांनी सोशल मीडियावर ही बातमी फेटाळली. आपल्या सोशल मीडिया स्टोरीत अनिल यांनी लिहिले की, \"अफवांना पूर्णविराम देण्यासाठी... माझी कोविड -19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काळजी आणि प्रार्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.\" वृत्तानुसार, अनिल चंदीगडहून मुंबईला परतले आहेत.\nयाची पुष्टी करताना बोनी कपूर म्हणाले, \"अनिल कपूरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.\" या चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबविण्यात आले आहे. सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची कोविड टेस्ट केली जात आहे.\nनीतू एक दिवस आपल्या रुममध्येच थांबल्या\nकोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नीतू कपूर चंडीगडमधील हॉटेलच्या एका रुममध्ये क्वारंटाइन झाल्या होत्या. मात्र, रणबीरने त्यांना खास विमानाने मुंबईत आणले.\nऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांचा हा पहिला चित्रपट\nयावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, \"या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे.\" पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, \"कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात.\"\n‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/actor-govinda-dances-with-contestants-on-stage-of-maharashtras-best-dancer-128022029.html", "date_download": "2021-01-20T13:15:04Z", "digest": "sha1:CEZUJMAKLFKXCX24G3Q2BCI6XL2RGWPC", "length": 4903, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor Govinda dances with contestants on stage of 'Maharashtra's Best Dancer' | अभिनेता गोविंदा 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर, स्पर्धकांसह धरला 'हिरो नंबर 1'ने ताल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य ��राठी अ‍ॅप\nगोविंदा स्पेशल एपिसोड:अभिनेता गोविंदा 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर, स्पर्धकांसह धरला 'हिरो नंबर 1'ने ताल\nगोविंदाच्या येण्याने स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे.\n'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळत आहे. येत्या आठवड्यात 21 आणि 22 डिसेंबरला 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'मध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित असणार आहे.\nगोविंदाच्या येण्याने स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरण गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे.\nगोविंदाच्या गाण्यांवर आणि गोविंदाच्या स्टेप्स वापरून केलेली नृत्यं पाहून गोविंदाही भारावून गेला. एवढंच नाही तर मंचावर येऊन त्यानी स्पर्धकांबरोबर नृत्यही केलं. गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नृत्याच्या महामंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.\nधर्मेश सर स्वतः गोविंदाचे चाहते असल्याने गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मिळ चित्रफीतही 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' टीमकडून भेट म्हणून देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/ranbir-kapoor-kissed-deepika-padukone-while-saying-bye-at-an-event-353233.html", "date_download": "2021-01-20T14:27:34Z", "digest": "sha1:AKMYIZGNPFUOIMKOXL7BFCGCI4IOV3Q5", "length": 15889, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : रणबीर कपूरनं केलं दीपिकाला केलं किस, काय असेल रणवीर सिंगची प्रतिक्रिया ranbir kapoor kissed deepika padukone while saying bye at an event– News18 Lokmat", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आद��श\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्य��� मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nरणबीर कपूरनं केलं दीपिकाला किस, काय असेल रणवीर सिंगची प्रतिक्रिया\nकाही वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या अफेअर्सच्या चर्चा बॉलिवूड जोरदार सुरु होत्या. पण त्यांचं नातं काही फार काळ टिकलं नाही.\nकाही वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या अफेअर्सच्या चर्चा बॉलिवूड जोरदार सुरु होत्या. पण त्यांचं नातं काही फार काळ टिकलं नाही आणि 2018 मध्ये दीपिकानं रणवीर सिंगशी लग्न केलं. पण नुकतेच एका इव्हेंटमध्ये दीपिका आणि रणबीर कपूर एकत्र आले. यावेळी ज्या पद्धतीनं त्या दोघांनी एकमेकांना निरोप दिला ते पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.\nदीपिका आणि रणबीर एका इव्हेंट दरम्यान भेटले. या कार्यक्रमातून ते दोघेही एकत्रच निघाले. त्यानंतर निरोप देताना त्या दोघांनी एकमेकांना मित्रांप्रमाणे मिठी मारली आणि एकमेकांना बाय केलं. पण त्यांचा हा अंदाज रणवीर सिंगच्या चाहत्यांना मात्र फारसा आवडलेला नाही.\nया इव्हेंटमध्ये रणबीर आणि दीपिकानं रणवीर सिंगच्या सिंबामधील गाण्यावर एकत्र डान्स परफॉर्मन्स केला.\nइव्हेंटनंतर बाहेर पडल्यावरही हे दोघेही खूप चांगल्या मूडमध्ये दिसले. यावेळी दीपिकानं रणबीरला काही रिलेशनशिपच्या टिप्स दिल्या असतील असा अंदाज लावला जात आहे. सध्या रणबीर-आलियाच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.\nया इव्हेंटसाठी दीपिकानं बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/20/maharashtra/beed/15525/", "date_download": "2021-01-20T13:17:59Z", "digest": "sha1:LKERXB23IVROQWH6UN34GCKGVIEDHTGA", "length": 12056, "nlines": 233, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Beed : महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपचे वीज बिल होळी आंदोलन – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Maharashtra Beed Beed : महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपचे वीज बिल होळी आंदोलन\nBeed : महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भ��जपचे वीज बिल होळी आंदोलन\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nकृषी पंपाचे वीज बिल माफ करावे व व्यापारी आणि घरगुती वीज ग्राहकांचे अवास्तव विज बिल कमी करून रीडिंग प्रमाणे बिल आकारावे या न्याय्य मागणीसाठी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशावरून महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनात प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य रमेश पोकळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील गलधर, विजयकुमार पालसिंगणकर, राजेंद्र बांगर, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, सुभाष धस,सलीम जहांगिर, डॉ. लक्ष्मण जाधव, भगीरथ बियाणी, प्रा.सचिन उबाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मीरा गांधले, अॅड.संगीता धसे, संध्या राजपूत, भूषण पवार, विलास बामणे, अमोल वडतीले, दत्ता परळकर, फारुख भाई, शरद झोडगे, गणेश पुजारी, छाया मिसाळ, लता मस्के, संजीवनी राऊत, सुशांत घोळवे, गणेश बहिरवाल संभाजी सुर्वे राकेश बिराजदार कल्याण पवार ,बंडू मस्के,न भीमराव मस्के, नितीन आमटे,संपत कोठुळे, प्रल्हादराव धनगुडे, महेश सावंत, शरद बडगे, सुरेश माने, गणेश तोडेकर बाबा गव्हाणे, स्वप्नील शिंदे, आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nPrevious articleRahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापकावर हल्ला\nNext articleAhmednagar : जिल्ह्यात आज सकाळी वाढले १० नवे रुग्ण\nसुकळीत “या” दिव्यांग महिलेने बजावला मतदानाचा हक्क …\nशहर विकासासाठीचे नऊ प्रस्ताव शासनाकडे दाखल- नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर\nखून करून पळताना आरोपीचा झाला अपघात; शिताफीने पोलिसांनी केले त्याला अटक\nसांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकरी उध्वस्त\nकोपरगाव तालुका झाला कोरोना मुक्त,मात्र १३ संशयितांचे अहवाल प्रलंबित\nCrime: पैशाची बॅग घेऊन पाळलेला चोरटा अवघ्या दीड तासात जेरबंद\nरुसवे-फुगवे काढताना पुढाऱ्यांच्या नाकीनऊ\n“त्या” खुनातील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी\nश्रीरामपूर बसस्थानक कचर्‍याच्या विळख्यात\nBeed : वाचा शहरासह पाटोदा, धारूर, गेवराई येथील कन्टेनमेंट झोनची माहिती,...\nHuman Interest : मुलीला वाचवण्यास गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्याने मृत्यू\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nय�� पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrigonda : राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय हिरवे\nKopargaon : ‘त्या’ महिलेचा मृत्यू कोरोनाने नाही तर जुन्या क्षयरोगामुळे\nSports : क्रिकेटचा इतिहास हरपला, सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nBeed : शहरातील १४ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/special-feature-church-confluence-thorat-oil-paintings-118-years-ago-are-different-color", "date_download": "2021-01-20T14:06:37Z", "digest": "sha1:FO2DMTTORSPWP77ERKLXEEJLDBQDKXP5", "length": 12161, "nlines": 175, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "थोरातांच्या संगमनेरमध्ये चर्चचे खास वैशिष्टय ! 118 वर्षांपूर्वीच्या तैलचित्रांचा रंग वेगळा - A special feature of the church in the confluence of Thorat! Oil paintings from 118 years ago are different in color | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथोरातांच्या संगमनेरमध्ये चर्चचे खास वैशिष्टय 118 वर्षांपूर्वीच्या तैलचित्रांचा रंग वेगळा\nथोरातांच्या संगमनेरमध्ये चर्चचे खास वैशिष्टय 118 वर्षांपूर्वीच्या तैलचित्रांचा रंग वेगळा\nथोरातांच्या संगमनेरमध्ये चर्चचे खास वैशिष्टय 118 वर्षांपूर्वीच्या तैलचित्रांचा रंग वेगळा\nशुक्रवार, 25 डिसेंबर 2020\nस्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी 1888 साली नगर जिल्ह्यात आलेल्या मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या प्रमुख धर्मग्रामापैकी संगमनेर व अकोले तालुक्‍यासाठी महत्वाचे समजले जाणारे सेंट मेरी चर्च संगमनेरात आहे.\nसंगमनेर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ म्हणून संगमनेरची राज्यात ओळख आहे. येथील एक चर्चही राज्यात नामानिराळे ठरले आहे. तेथील तैलचत्र तब्बल 118 वर्षांपूर्वीचे आहे. ते आजही त्याच स्थितीत आहेत. त्याला कोणता रंग वापरला असेल, हेच इतिहासप्रेमींपुढे कोडे बनले आहे.\nस्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी 1888 साली नगर जिल्ह्यात आलेल्या मिशनऱ्यांनी स्थापन केलेल्या प्रमुख धर्मग्रामापैकी संगमनेर व अकोले तालुक्‍यासाठी महत्वाचे समजले जाणारे सेंट मेरी चर्च संगमनेरात आहे. या चर्चच्या अंतर्भागात सजावट व धर्मप्रसाराच्या हेतूने लावलेली 14 अप्रतिम तैलचित्रे 1902 सालातील म्हणजे सुमारे 118 वर्षांपूर्वीची आहेत.\nसंगमनेर खुर्दमधून जोर्वे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सेंट मेरी चर्चला स्थानिक लोक फादरवाडी म्हणून ओळखतात. पाच एकर शेतजमिनीत घेतलेल्या उत्पन्नावर चर्च व कॉन्व्हेंट संस्थेचा कारभार चालवण्याची वहिवाट आहे. फादर वाईस हॉप्ट भारतात आल्यानंतर धर्मप्रसारासह रंजल्या गांजल्यांसाठी विविध पातळीवर कार्य करुन त्यांना दिलासा दिला. त्या काळातील प्रवासाच्या अडचणींवर मात करीत संगमनेरात 28 जुलै 1892 या वर्षी सेंट मेरी धर्मग्रामाची स्थापना झाली. या धर्मग्रामांतर्गत दोन तालुक्‍यातील 60 पेक्षा अधीक खेडी व मिस्सा केंद्र आहेत. या ठिकाणी पुढील काळात शाळा, मुला मुलांचे स्वतंत्र वसतीगृह उभे राहिले. फादर गेरार्ड किप यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी धर्मप्रसार व प्रार्थनेसाठी डिसेंबर 1897 मध्ये दगडी बांधकाम असलेली चर्चची भव्य व देखणी वास्तू उभी राहिली. धन्य कुमारी मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचे मंदिर असे त्याचे पूर्वी नाव होते.\nधर्मप्रसार व वास्तूच्या सजावटीसाठी युरोपातील तत्कालीन चित्रकाराने 1902 साली रेखाटलेली, सागवानी फ्रेमची चार फुट बाय तीन फुट या आकाराची क्रुसाची वाट ही 14 तैलचित्रे चर्चच्या अंतर्भागात लावलेली आहेत. येशुच्या शेवटच्या दिवसांची कथा स्पष्ट करणाऱ्या प्रसंगातून त्यातील पात्रांचे विविध भाव, येशुचे कारुण्य, अनुयायांचे रुदन यातून बघायला मिळते. याच प्रकारची तैलचित्रे पुणे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये बघायला मिळतात. मध्यंतरी या चित्रांच्या पार्श्वभुमिला कोणीतरी सोनेरी रंग मारल्याने मुळ चित्र लोपले असले, तरी 118 वर्षानंतरही त्याचे रंग टिकून आहेत. कलाअभ्यासकांना ही चित्रे म्हणजे मेजवानी आहेत.\nस्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण व भाषेच्या अडचणीमुळे तत्कालिन देशी अनुयायांना चित्रातून ख्रिस्ती धर्म अधिक चांगल्या पध्दतीने सांगता आला असावा. त्यामुळे या चित्रांना मोठे महत्व आहे. संगमनेर वगळता नगर जिल्ह्यातील अन्य चर्चमध्ये कुठेही इतकी प्राचिन चित्रे असल्याचे संभवत नाही, असे सेंट मेरी चर्चचे धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी सांगतले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर संगमनेर बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat वर्षा varsha भारत मात mate खेड वास्तू vastu रेखा गवा पुणे कला शिक्षण education\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-rajya/government-announces-five-percent-cash-back-fastag-68141", "date_download": "2021-01-20T14:11:05Z", "digest": "sha1:X2EV5HTS4GKINZFG3VUPF6DLRCVG2ONR", "length": 10959, "nlines": 180, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक - Government Announces Five Percent Cash Back on Fastag | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक\nकॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक\nकॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक\nकॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक\nकॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक\nशुक्रवार, 8 जानेवारी 2021\nपथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.\nमुंबई : फास्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत (कॅशबॅक) ११ जानेवारी २०२१ पासून दिली जाणार आहे.\nपथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आह���. “ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,” असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातर्गंत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.\nफास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. त्याबरोबरीने रेडिओ एफएम वाहिनीवर प्रसिद्धी मोहीम देखील राबवण्यात येत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra विकास राज्य रस्ते विकास महामंडळ यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग राजीव गांधी कॅशलेस महामार्ग मंत्रालय कागल तळेगाव पेट्रोल पेट्रोल पंप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/article/steve-smith-breaks-silence-on-marking-rishabh-pants-guard-in-sydney/329665", "date_download": "2021-01-20T12:24:30Z", "digest": "sha1:QXGPKIDHGSE5GCGORSZGHX4BDP32U7GV", "length": 11081, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " steve smith steve smith breaks silence on marking rishabh pants guard in sydney | स्टीव्ह स्मिथने सिडनीमध्ये रिषभ पंतच्या बॅटिंग गार्डच्या खुणा मिटवल्याच्या आरोपांवर सोडले मौन", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-���र्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nस्टीव्ह स्मिथने सिडनीमध्ये रिषभ पंतच्या बॅटिंग गार्डच्या खुणा मिटवल्याच्या आरोपांवर सोडले मौन\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी रिषभ पंतच्या फलंदाजीदरम्यान त्याच्या फलंदाजीच्या गार्डवरच्या खुणा मिटवल्या होत्या. आता त्याने याबद्दलचे मौन सोडले आहे.\nस्टीव्ह स्मिथने सिडनीमध्ये रिषभ पंतच्या बॅटिंग गार्डच्या खुणा मिटवल्याच्या आरोपांवर सोडले मौन |  फोटो सौजन्य: Twitter\nसिडनी कसोटीदरम्यान स्मिथवर लागला होता गार्ड मिटवण्याचा आरोप\nसोशल मीडियावर स्मिथचे झाले होते ट्रोलिंग, आता झाला व्यक्त\nप्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही दिली होती स्मिथला साथ\nब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार (former captain) स्टीव्ह स्मिथवर (Steve Smith) भारताविरुद्धच्या (India) सिडनीतील (Sydney) तिसऱ्या कसोटीदरम्यान (test match) रिषभ पंतच्या (Rishabh Pant) फलंदाजीच्या गार्डवरील (batting guard) खुणा मिटवून फसवणूक (cheating) केल्याचा आरोप (allegation) लावण्यात आला होता. सोशल मीडियावर (social media) लोक त्याला अजूनही प्रचंड ट्रोल (trolling) करत आहेत. संघाचा कर्णधार (captain) टिम पेननेही (Tim Paine) स्मिथचा बचाव (defense) केला आहे. मात्र प्रकरण वाढत असल्याचे पाहून चौथ्या कसोटीच्या आधी स्मिथने स्वतः समोर येऊन यावर स्पष्टीकरण (explanation) दिले आहे.\nकाय आहे या प्रकरणावर स्मिथने दिलेले स्पष्टीकरण\nसिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीच्या आसपासच्या जागेत जमिनीवर आपले पाय घासताना दिसला होता. यावर त्याने असे म्हटले आहे की यावर अशा प्रतिक्रिया पाहून त्याला धक्का बसला आहे आणि यामुळे तो निराशही आहे. मी खेळादरम्यान अनेकदा असे करतो आणि आम्ही कुठे गोलंदाजी करत आहोत हे बघणे हा त्यामागचा उद्देश असतो. माझा उद्देश हा क्रीजचा मध्य तयार करण्याचा होता आणि फलंदाज कशी फलंदाजी करत आहे हे जाणून घेण्याचा होता.\nस्मिथच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे- लँगर\nकांगारूंच्या संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही याप्रकरणी असे म्हटले होते की या घटनेवरून लोक एका खेळाडूच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह लावत आहेत हे अतिशय वाईट आहे. स्टीव्ह स्मिथबाबत मी अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठे��णार नाही. जे स्टीव्ह स्मिथला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की तो मैदानात बऱ्याचदा असे करतो. त्यामुळे याप्रकरणाचा जोर पाहता आम्ही सर्व हसत आहोत. तो खेळपट्टीवर अनेकदा असे करतो.\nकर्णधार पेनने घातले स्मिथला चिटींगनंतरही पाठिशी\nआयसीसी कसोटी क्रमवारी: विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची घसरण, पंतने घेतली मोठी झेप\nडेविड वॉर्नरने मोहम्मद सिराज आणि टीम इंडियाची मागितली माफी\nपुनरागमनानंतर चांगली आहे स्मिथची वर्तणूक\nलँगर असेही म्हणाले की जे कुणी हे करत आहे त्याची काहीतरी चूक होत आहे आणि चुकीच्या दिशेने तो जात आहे. त्यादिवशी विकेट सपाट होती आणि काँक्रीटसारखी होती. ती खराब करण्यासाठी आपल्याला 15 इंचांच्या स्पाईक्सची गरज लागेल. जेव्हापासून स्मिथ संघात परतला आहे तेव्हापासून त्याची वर्तणूक चांगलीच आहे. तो त्याच्या बॅटला बोलू देतो. इंग्लंडमध्ये त्याच्यावर टीकेची जी झोड उठली ती मी याआधी कधी पाहिलेली नव्हती, मात्र तेव्हाही तो सतत हसतमुख होता आणि त्याने उत्तर देण्याची संधी आपल्या बॅटलाच दिली.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nBCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nदेवीचे दर्शन घेणाऱ्या बांगलादेशच्या शाकिबने मागितली मुस्लिमांची माफी\nIndia vs PAKISTAN: सामन्याआधी पाकिस्तानने केले होते असे काही, आता भारताने दिले उत्तर\nVIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं\nशाहिद आफ्रिदीचा भाऊ दहशतवादी, २००३ मध्ये काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केला खात्मा\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\nआठवलेच्या पक्षाला ग्रामपंचायतीत 'इतक्या' जागा\nकाँग्रेसला शिवसेनेने दिला दे धक्का\nट्रॅक्टर रॅलीबाबत सुप्रीम कोर्टाने पाहा काय-काय म्हटलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/page/28/", "date_download": "2021-01-20T12:51:56Z", "digest": "sha1:3CLFPT2LKAOXOHIE624HP4I3FXG5QFV5", "length": 13060, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आपलं घरदार Archives - Page 28 of 75 - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nआग्र्याच्या ताजमहालचा वापर मराठयांनी घोड्याचा पागा म्हणून केला होता.\nगेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य…\nइलेक्शन दिल्ली दरबार माहितीच्या अधिकारात\nभारतातील पहिलं स्मार्टकार्ड, एटीएम मशीन बनवणारा मराठी माणूस आहे\nआज आपण झटपट मोबाईल वापरतो, आपल्या हाताशी कॉम्प्युटर आहे, समोर एलईडी टीव्ही आहे, पैसे लागले की घराजवळ एटीएम मशीन आहे. सगळ आयुष्य सोपं होऊन बसलं आहे. याच श्रेय कोणाला जात माहित आहे प्रभाकर शंकर देवधर ते मुळचे पुण्याचे. नूमवि या प्रख्यात…\nकाकांनी केलेली घोषणा पुतण्याने १५ वर्षांनी पूर्ण करून दाखवली\n१८ डिसेंबर १९८२. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या हजारो लोकांची सभा होती. सभेत तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री व अनेक आमदारांची उपस्थिती होती. यावेळी भोसले…\nअहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.\nनाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव. या गावाला होळकरी…\nजगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.\nनिळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची. दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात…\nबालभारतीची चूक झालीच पण मुस्लीम धर्माचे म्हणून कुर्बान हुसेन यांचा अपमान करू नक���\nआठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हूसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आणि एकच राडा सुरू झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म पत्करलं हे आपणाला माहित आहे. पण बालभारतीकडून या तीन…\nवसंतदादा पाटील आणि एका स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या \nनुकतीच वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. लोकमत या दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल दर्डा यांनी त्यांचा नागपूरात सत्कार समारंभ ठेवला होता. स्वागत,प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं. आता लोकमतसमुहातल्या काही…\nऔरंगाबादच्या भोगलेंनी भारतीय किचनला दिलेलं वरदान म्हणजे ‘निर्लेप तवा’\nजर आपल्या आईला जगात लागलेला सर्वोत्तम शोध कुठला अस विचारलं तर ती सांगेल निर्लेप तवा. खरंच या निर्लेप तव्याने किती कष्ट वाचले, किचनमधलं जगण सुखकर झालं हे स्वयंपाक करणाऱ्यालाच माहित. अशा या किचनचा वरदान समजल्या जाणाऱ्या निर्लेपचा शोध लावला…\nएकेकाळी बैलगाड्यांच शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला ‘बेस्ट’ने वेगवान बनवलं.\nमुंबई म्हणजे धावत शहर. प्रत्येकक्षणाला कोणाला कुठे ना कुठे पोहचायची घाई असते. या वेगवान शहरात लोकांना आपल्या इच्छित ठिकाणी नेणारी वाहतूक व्यवस्था सुद्धा तितकीच वेगवान व तत्पर हवी. आज मेट्रोसारखा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होत आहे. पण गेली…\nकृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक\nसंथ वाहणारी कृष्णा नदी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायनी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये उगम पावून सांगली कोल्हापूरची शेती समृद्ध करत ती कर्नाटकात निघून जाते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर तेव्हाच्या नेत्यांनी अनेक…\nपुण्यात अंधश्रद्धेमुळे देवीची लस घेण्यास कोणी तयार नव्हतं तेव्हा हा पेशवा पुढे आला.\nआज जगभरात कोरोनाने जसे थैमान घातले आहे तसे अठराव्या शतकात देवी या साथीच्या रोगाने जगाला वेठीस धरल होत. खर तर हा रोग जग जिंकायला बाहेर पडलेल्या युरोपमधल्या लोकांनी सर्वत्र पसरवला. या रोगाबद्दल आधीपासून खूप गैरसमज होते. विशेषतः भारतात …\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2021-01-20T14:34:06Z", "digest": "sha1:OZEP6SUP6N7E4UJCPEYMMGD62D352O42", "length": 7637, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९० - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२६२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास ६ तरुण वसाहतवाल्यांची दिनचया | [ई. इं. कंपनीचा हिंदुस्थानशीं व्यापार सुरू झाल्यापासून इंग्लंड व हिंदुस्थानमधील कंपनीच्या अधिकायांमध्ये झालेला पत्रव्यवहार फेक्टरी रेकॉर्डस् मध्ये भरपूर उपलब्ध आहे त्यावरून वसाहतवाल्यांच्या तत्कालीन जीवनावर भरपुर प्रकाश पडतो. वसाहतवाले बहुशः सडेच येत. फक्त फॅक्टरीचे अध्यक्ष सहकुटुंब येत. इतरांनी नोकरीच्या कालांत लग्न करू नये अशी अपेक्षा असे. कॉलेज रेसीडेन्सींतील विद्यार्थी जीवनाप्रमाण या व्यापा-यांचे सामुदायिक जीवन असे. इ. स. १७२० पर्यंत तरी भोजनव्यवहार एकत्र होत. रोज सामुदायिक प्रार्थना असे. रात्रौ वखारीचे दरवाजे बंद करून घेत. कोणी दारू पिणे, जुगार खेळणे इत्यादि प्रकारची गैर वर्तणूक केल्यास त्यास शिस्तभंगाबद्दल बखारीचे अध्यक्ष शिक्षा करीत. वखारीचे हे अध्यक्ष प्रथमपासूनच इतमामाने रहात असत. कोठे बाहर निघतांना आपल्या राष्ट्राचे निशाण बरोबर घेत व वेळोवेळी सलामीच्या तोफांची फेर झडत असे. पी. रॉबर्टस् पृ. ८१] इंडिया ऑफिस रेकॉर्डस्, पृ. १५वे.} {५ मार्च १७४ आम्हीं असा हुकूम दिला होता की आमचे जहाज येईल व जा तेव्हां सात ते नऊ तोफांच्या फैरी झाडाव्या. असे असूनहि जुलै १७१२ १३४ तोफांच्या फैरी झाडल्या गेल्या; ३८५ पौंड दारुगोळा खर्च झा त्यांतहि सव्वीस बड्या तोफा डागण्यांत आल्या. हा अपव्यय आहे. पुढे काटकसरीवर लक्ष ठेवावे. राणीच्या जन्मदिवशी किंवा राज्यार दिनी उत्सवार्थ तोफांची सलामी द्यावी हे आम्ही समजतो. परंतु कुणा मॅशबोर्नचे लग्न झाले किंवा हस्किनसनचा दफनविधि झाला कीं या से प्रकारास एकवीस तोफांचे वायवार काढावेत हे आम्हांस संमत नाहीं. त एखाद्या गव्हर्नराचे आगमन झाले म्हणून लागलीच इतक्या तोफा उडवू \"\" थोड्या उडवल्या तर पुरे होतील. इं. ऑ. रे. पु. १७ वें. } | मद्रास येथे जुगारीचे व्यसन आमच्या कुलीन स्त्रियांतहि १ आहे हे वृत्त ऐकून आम्हांस चिंता वाटते. आम्हांस असेहि कळते का सिटन नांवाच्या कुणी इसमाने जुगारीचा व्यापार चालवून कित्येक तर\nगा मि. T साध्या २६ एप्रिल १७२१\nत्रयांतहि पसरले 'हे कळते कीं, क.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१९ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/15-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-20T14:21:01Z", "digest": "sha1:NMCGCSGCUHKI2WK34BYMKC35RGTGQHHO", "length": 10420, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "15 दिवसांच्या बंदी नंतर गोव्यात परराज्यातून मासळीची आयात सुरु | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर 15 दिवसांच्या बंदी नंतर गोव्यात परराज्यातून मासळीची आयात सुरु\n15 दिवसांच्या बंदी नंतर गोव्यात परराज्यातून मासळीची आयात सुरु\nगोवा खबर : फॉर्मेलिन प्रकरणा नंतर परराज्यातून आयात मासळीवर पंधरा दिवसांपूर्वी घातलेली बंदी आता उठवण्यात आली आहे.त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेपासून गोव्यात परराज्यांमधून मासळीची आयात सुरू झाली. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका-यांच्या पथकाने पत्रदेवी आणि पोळे सीमेवर मासळीची तपासणी केल्या नंतरच वाहने गोव्यात सोडण्यात आली. गोव्यात येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन या घातक रसायनाचा वापर झालेला असू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सीमेवर मासळीचे नमूने घेऊन ते तपासले जात आहेत. यापूर्वी परराज्यांतून येणा-या मासळीमध्ये फॉर्मेलिन असते अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाल्यानंतर सरकारने मासळीची आयात थांबवली होती. 18 जुलैपासून आयात बंद होती.\nगोव्यात 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंदी असते.त्यातच फॉर्मेलिन प्रकरण उघडकीस आल्यामुळे लोकांनी मासे खाणे बंद केले होते. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला होता. 1 ऑगस्टपासून जरी मासेमारी सुरू झाली तरी, अजुनही गोव्यातील ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत. ट्रॉलरवर काम करणारे कामगार अजून आलेले नसल्याने रापण आणि ज्या ट्रॉलर्सनी मासेमारी सुरु केली त्यांच्यावरच लोकांना अवलंबून रहावे लागत होते.\nपरराज्यांतील मासळीची तपासणी करावी व मगच वाहने गोव्यात सोडावीत असे आरोग्य व मच्छीमार खात्याने ठरवले आहे. मात्र पोळे व पत्रदेवी या दोनच मार्गाद्वारे गोव्यातून मासळीची वाहने येतील असे सरकारने जाहीर केले व त्यानुसार व्यवस्था केली.आज पोळे सिमेवर 14 तर पत्रदेवी सिमेवर 3 मासळी वाहू ट्रकांची तपासणी केल्या नंतरच त्यांना आत सोडण्यात आले. खात्याचे अधिकारी , पोलिस यंत्रणा व वाहतूक अधिकारी यांनी मिळून राज्याच्या सीमेवर मासळीची वाहने अडवून मासळीची तपासणी करणे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटे सुरू केले. मासळीचे ट्रक थांबवून तिथेच अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिका:यांनी मासळीची तपासणी केली मात्र कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन आढळले नाही,असे सरकारतर्फे सांगण्यात आले.\nPrevious articleतरुण आणि प्रतिभावान सौंदर्यवती यामाहा फॅसिनो मिस दिवा – मिस युनिव्हर्स इंडिया 2018 च्या मध्ये मुकूटाच्या आणखीन जवळ पोहोचल्या\nNext article1 हजार 345 किलोचा केक बनवून गोव्यात झाला वर्ल्ड रेकॉर्ड\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\nइफ्फीतील प्रमुख अशा भारतीय पॅनोरमा विभागाचे उद्घाटन\nदलेर मेहंदीच्या पंजाबी तडक्यासबोत गोव्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत\n2022 मध्ये काॅंग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा : गिरीश चोडणकर\nभाजप सरकारच्या मागील ८ दिवसातील उद्घाटन व पायाभरणी समारंभातील सर्व उपस्थितांची कोविड चाचणी करा...\nभाजप सरकारचा पावर प्लग गोमंतकीय लवकरच काढणार : अमरनाथ पणजीकर\n20 वर्षात 1 हजार 211 प्रकल्प; श्रीपाद नाईक यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nताळगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक उपक्रमाची सुरूवात\nगोवा बोर्डाचा दहावीचा निकाल 92.47 टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-01-20T14:03:30Z", "digest": "sha1:7AXD5LBRODUYY7ZJXSOAHXKB6Y3ZBFAS", "length": 6796, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९१ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nगार्डनला सूचना २६३ त्याने नागवणूक केलेली आहे. या दुष्ट व्यसनापासून सावध रहा असे आमचे तुम्हांस कळकळीचे सांगणे आहे. के. सिटननेंहि हे ध्यानात ठेवावें की त्याने हा दुष्ट प्रकार बंद केला नाही तर त्याला तेथे राहाता येणार नाहीं व तेथून दूर घालविले जाईल. मद्रासच्या कुलीन स्त्रियांनाहि सामोपचाराने हे सांगावें कीं हें व्यसन त्यांना घातक व त्यांच्या स्वकीयांसंबंधी मत कलुषित करणारे असल्याने त्यांनी या व्यसनापासून अलिप्त रहावे. | अभ्यास :-परदेशांत नवीनच राहावयास जाणाच्या तरुणांबद्दल कोणती काळजी घेतली पाहिजे हल्लीचे हाय कमिशनर परदेशस्थ हिंदी लोकांबद्दल अशी काळजी घेतात काय हल्लीचे हाय कमिशनर परदेशस्थ हिंदी लोकांबद्दल अशी काळजी घेतात काय | ७ : मुंबईच्या गव्हर्नराने मराठ्यांच्या दरबारी पाठविलेल्या कॅप्टन गार्डनला दिलेल्या सूचना [इ. स. १७३९] --मराठे व इंग्रज. पृ. ३७ | \" सोबतची पत्रे व नजराणे नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणे आदबशीर रीतीने ज्यांचे त्यास द्यावे. शाहू राजाच्या दरबारी त्याचे मुख्य सल्लागार कोण, त्यांचे विचार काय आहेत आणि त्यांचे हिताहितसंबंध कसे काय आहेत याची चौकशी करावी. बाजीरावाचे शत्रु दरबारी पुष्कळ आहेत; यामुळे योग्य प्रसंग पाहून त्याच्या विषयी त्यांचे मनांत स्पर्धा व हेवा उत्पन्न करावा, तो आधीच प्रबल असून पोर्तुगीजांवर जय मिळविल्याने तो आणखी प्रबळ होणार; त्याच्या वर्चस्वाला आळा घालावयाचा तर हीच वेळ आहे, असे त्यांचे मनांत भरवून द्यावे. आपला कमकुवतपणा त्यांना फारसा दाखवू नये. बाजीरावास आम्ही भीत नाहीं. आमच्यावर त्याने स्वारी केली तर आम्हांस आपला बचाव करता येईल असेच त्याने भासवावे. आमचा मतलव मुख्य व्यापाराशीं, आम्हांस कोणाचा मुलूख नको, आम्ही कोणाच्या धर्मात हात घालीत नाही. या देशांत खपून उरणारा तुमचाच माल आम्ही १७ सा. इ.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१९ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/41", "date_download": "2021-01-20T14:48:18Z", "digest": "sha1:ZSDWNGRW4B6MYN3ZHYNRIHPP52N4HCS6", "length": 4984, "nlines": 70, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/41 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nप्रसन्नोऽसि यदा शंभो तदास्मिन्सह्यमस्तके॥\nमन्नाम्ना लिंगरूपस्त्वं सृष्ट्यादौ भव शंकर ॥ १ ॥\nमद्भ्रातृनाम्ना विष्णो त्वं दिव्यलिंगं भव प्रभो॥२॥\nसैन्यस्य मम कोटीनां कोटीशो भव पद्मज ॥\nमन्नाम्ना ख्यातिमागत्य क्षेत्रं चास्तु भुवि प्रभो॥३॥\nयाचा भावार्थ असा कीं शिवानें लिंगरूप होऊन मस्तकीं पंचगंगांच्या उगमांचें ओझें धारण करून महाबळेश्वर नांवानें या ठिकाणीं वास करावा; व विष्णूनें माझ्या भ्रात्याच्या (म्हणजे अतिबळेश्वर) या नांवाने येथे रहावें; आणि ब्रम्हदेवानें माझ्या कोटी सैन्याचें नांव धारण करून कोटीश्वर व्हावें. तसेच सर्व क्षेत्रभूमीसही महाबळेश्वर हेंच नांव द्यावें.\nयाप्रमाणें आलेल्या विघ्नाचें निरसन करून यज्ञाचें कृत्य शेवटास नेलें. आणि यज्ञसमाप्तीचे अवभृतस्नान सर्वानी कोंकणांत हरिहरेश्वरी शुक्लतीर्थात केलें.\nयाप्रमाणे महाबळाचे मागणें मान्य करून या महाबळेश्वर गांवांत शिवांनीं लिंगरूप धारण केले व\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी २०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/it-is-important-that-fadnavis-watched-the-interview-of-the-cm-sanjay-raut/", "date_download": "2021-01-20T14:16:48Z", "digest": "sha1:ER76XF65TETOG34HMZ7YMDA7GKRZSZCD", "length": 16015, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "It is important that fadnavis watched the interview of the CM : Sanjay Raut", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू…\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे…\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nफडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली हे महत्त्वाचे; संजय राऊतांचा टोला\nमुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन प्रसारित केली. या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.\nत्यांच्या या प्रश्नाला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांनी मुलाखत बघितली हे महत्त्वाचे म्हणत टोला लगावला. फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली ते अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी कुठलीही घटना या राज्यात घडलेली नाही. जर त्यांना कंगनासारख्या प्रकरणात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर आधी संसदेत कायदा करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.\nही बातमी पण वाचा : संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा ; व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीकास्त्र\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार\nNext articleभाजपचे दानवे काही श���द्ध तुपातले आहेत का\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू \nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू...\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/1/4/matishi-nate-sangnari-kavayitri.aspx", "date_download": "2021-01-20T13:48:20Z", "digest": "sha1:XHKLY5WIEKEM6MZUSLGTRQCYS2HZ56VQ", "length": 24400, "nlines": 71, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मातीशी नाते सांगणारी कवयित्री", "raw_content": "\nमातीशी नाते सांगणारी कवयित्री\n४ जानेवारी १९१४ - १३ जुलै २०००\nइंदिरा नारायण संत या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ या तालुक्याच्या गावी दीक्षितांच्या कुळात जन्म झाला. त्यांचे वडील गोपाल सीताराम दीक्षित हे प्रशासकीय सेवेत मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली झाल्याने कानडी मुळाक्षरे व थोडेसे लेखन-वाचन त्यांनी घरीच केले. ‘तवंदी’ हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव होते. घरच्या वाङ्मयीन वातावरणामुळे इंदिराबाईंच्या मनात कवितालेखनाची आवड बालपणातच निर्माण झाली. घरी ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारखे ग्रंथ; भारतगौरव ग्रंथमालेच्या कादंबऱ्या; मनोरंजन, उद्यान इत्यादी मासिकांचे अंक यांसारखे खूप साहित्य होते. या वाचनाने या पुस्तकांतून भेटणाऱ्या लालित्याचा, भावात्मकतेचा खोल ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला आणि याचा परिणाम म्हणजे त्यांना कवितालेखनाचा छंद जडला. त्यांच्या घरचे सात्विक संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्याकरिता उपयोगी पडले.\nघरात धार्मिक वातावरण असल्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रे म्हणण्याची पद्धत होती. त्यामुळे काव्य छंदात्मक असते, याची त्यांना जाणीव झाली. घरी पोथ्या-पुराणे, संतवाङ्मय तसेच मोरोपंत, वामन पंडित यांचे आख्यानकाव्य यांचे वाचन होत असल्याने प्राचीन मराठी कवितेचा संस्कार बालपणीच यांच्या मनावर झाला. तसेच त्यांची आई त्यांच्याकडून भूपाळ्या व तुळशीपूजा म्हणवून घेत असे. अशा प्रकारे आई – वडिलांचे, घराण्याचे सुसंस्कार लहान वयातच झाल्यामुळे त्यांची काव्याविषयी गोडी अधिकच वाढली. या संस्काराचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या काव्यावरही झाला. ‘बाहुल्या’ (१९७२) या संग्रहातील ‘सोन्याची कोयरी’ या कवितेत त्यांनी या सुसंस्कारांची जाणीव व्यक्तही केली. त्या सहा-सात वर्षांच्या असतानाच १९२० साली गदग येथे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना ‘तवंदी’ येथे काकांकडेच राहावे लागले.\nइंदिरा संताचे बालपण ‘तवंदी’ या खेड्यात गेल्यामुळे या खेड्यातील निसर्गदृश्ये त्यांच्या अंत:करणात ठसवली गेली. निसर्ग-सौंदर्याचा खरा आस्वाद इंदिराबाईंनी बालवयातच घेतला. त्यामुळे बालपणीच्या अनुभवांना विशेष महत्त्व आहे. बालपणापासून स्पर्श, रस, रंग, गंध, रूप आणि वृत्ती इत्यादी संवेदनाअनुभवांचे रसपान करीतच त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.\nइंदिराबाईंना लहानपणापासून मातीची ओढही आहे. त्या एकाच वेळेस निसर्गक��्या व भूमिकन्या आहेत. ‘मृण्मयी’ या कवितेतूनच त्यांची ही ओढ व्यक्त होते. सारा निसर्ग त्या विद्युत्कणाने असा काही जवळ केला की कवितेतील पहाड, तिरपा पाऊस, ते हिरवेपण, ते आभाळ या सर्वांना त्या प्राणानेच जीवकळा लाभली. तो निसर्ग जणू एखाद्या सतारीसारखाच त्यांच्या मनात उभा राहिला आणि त्यावर भाववृत्ती झंकारल्या. या निसर्गाचा परिणाम त्यांच्या बाह्य व अंतर्गत व्यक्तिमत्वावर अतिशय खोलवर गेलेले आहे.\nइंदिराबाईंना बालपणापासूनच ओव्यांचे आकर्षण होते. ओव्या गोळा करण्याचा छंद होता. या स्त्री-गीतांचा परिणाम असल्यामुळे वृत्त, जाती, राग यांचा स्वीकार न करता, ओव्यांमधील नादलय व स्वरलय आवडल्यामुळे त्या ओवी वृत्तातच कविता लिहीत. ओवी म्हणजे त्यांना उत्कृष्ट भावकविता वाटायची. शब्दांचा साधेपणा, वृत्तीचा बाळबोध नितळपणा व मोठा आशय थोडक्यात सांगण्याची शक्ती हे सारे ओवीतले गुण त्यांच्या कवितांत रुजले. एकूणच बेळगाव व तवंदी या दोन्ही गावांच्या अनुभवांनी त्यांची कविता समृद्ध झाली. शालेय शिक्षणातच त्यांच्या कविताप्रेमाला खतपाणी मिळाले. इंदिराबाईंचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावलाच झाले. त्यांनी वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांच्या कादंबऱ्या; बालकवींची कविता, इंग्रजी पुस्तके हे सारे शालेय जीवनातच वाचले. एकाकीपणाची जाणीवही याच काळात झाली. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातील ‘अनाथ’ ही कविता याचे दर्शन घडवते. मनातील भाव कवितेत उतरावेत ही जाणीव त्यांना या कवितेपासून झाली. पण घरातल्या कडक शिस्तीत कवितेचे अंकुर जळून गेले. एकीकडे कटू वास्तवता व दुसऱ्या बाजूला कवितेतील स्वप्नदृष्टी त्यामुळे त्यांच्या स्वभावाची घडण गांभीर्याकडे झुकली. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. याच वेळी मित्रमैत्रिणींच्या सहवासात कवितेची आवड पुन्हा निर्माण झाली. याच काळात महाविद्यालामधले प्रसिद्ध लघुनिबंधकार नारायण माधव संत यांच्याशी इंदिराबाईंचा परिचय झाला. समानशीलत्वामुळे त्या परिचयाचे रूपांतर प्रीतीत झाले. जीवनातील खऱ्या काव्याची ओळख झाली. दोन्हीकडच्या विरोधी परिस्थितीतही १९३५ साली जूनमध्ये इंदिराबाई व नारायण संत विवाहबद्ध झाले. स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांना वयाच्या २१ व्या वर्षी मिळाले. लग्नानंतर त्यांच्या सुखी संसाराचे, ��ंतृप्त वृत्तीचे चित्रण त्यांच्या काव्यातून जाणवते.\nसंसार, मुले, मधूनमधून नोकरी यांत रममाण होताना कवितेकडे लक्ष नव्हते. १९३६ पासून म्हणजे लग्नानंतर इंदिराबाईंनी पुणे, बेळगाव, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्य केले. सुखी संसाराच्या या दशकानंतर त्यांचे दु:खपर्व सुरू झाले. १९४६ साली ना. मा. संतांच्या मृत्युनंतर इंदिराबाई दु:खात पार बुडाल्या. या दुःखाचे चित्रण त्यांनी अनेक कवितांतून उत्कटपणे केले. ‘कातरवेळेला’ या कवितेतून हे दु:ख विशेषतः व्यक्त झाले आहे. सफल प्रीतीपेक्षा जीवघेण्या दुःखाचे चित्रण त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झाले.\nमराठी काव्याच्या इतिहासात इंदिरा संत ह्या ‘विशुद्ध भावकविता लिहिणाऱ्या कवयित्री’ म्हणून विख्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर हे सर्वश्रुत आहेत. मागच्या कवितेचा ठसा पुसून टाकून त्यांनी नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवियत्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पदकी यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. जात्यावरच्या ओव्या, लोकगीते आणि मर्ढेकरी काव्याचा नवीन प्रवाह या त्रयींनी इंदिरा संतांचे काव्य वेगळे झाले. इंदिराबाईंचे काव्य निसर्गावर आहे. तो त्यांच्या कवितेत पूर्णपणे भिनला आहे. सुखासीन पातळीवरून इंदिराबाईंच्या आयुष्यातून प्रा. संत निघून गेल्यामुळे त्यांची झालेली मानसिक व शारीरिक फरफट हे सर्वार्थानेच अचानक झालेले. त्यांच्या जीवनातील हे परिवर्तन काव्यवळणाच्या वाटा बदलण्यासाठी कारणीभूत झाले.\n‘सहवास’ (१९४१), ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’(१९७२), ‘मृण्मयी’ (संपादित रमेश तेंडुलकर), ‘गर्भ रेशीम’ (१९८२), ‘चित्कळा’ (१९८९), ‘वंशकुसुम’ (१९९४), ‘निराकार’ (२०००) असा त्यांचा काव्यप्रवास आहे.\n१९४१ साली निघालेला ‘सहवास’ हा एकच संग्रह; सफल प्रीतीच्या नंतर ‘शेला’, मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ हे दुसरे वळण आणि ‘निराकार’ हे तिसरे या शेवटच्या संग्रहातून त्यांचे चिंतनपर वर्तुळ पूर्ण होते व पुन्हा त्याचे टोक पहिल्या वळणावर मिळते, असे शेवटचे स्थित्यंतर\nअर्वाचीन म���ाठी प्रेमकवितेच्या संदर्भात इंदिराबाईंविषयी वा.ल.कुलकर्णी म्हणतात, “मराठी भावकवितेमधील खरीखुरी जिवंत प्रेमकविता ही इंदिरा संतांचीच आहे. तिच्यात भडकपणाचा लवलेशही नाही. खऱ्या अर्थाने ती भावकविता.”\nशुद्धकलानिर्मिती करणे हे विशुद्ध भावकवितेचे कार्य इंदिराबाईंच्या प्रेमकवितेने केले आहे. ही कविता समाजविन्मुख असली, तरी तिने आपली वाट स्वतःच्या पद्धतीने शोधली आहे. प्रेम आणि विरह यांची ही एकच वाट आहे. इंदिराबाईंची प्रेमकविता ही एकाच आशयाभोवती फिरणारी असूनही विलक्षण सामर्थ्यवान व उत्कट आहे. ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’ यांतील कविता याची साक्ष देतात.\nरमेश तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या प्रेमकवितेत अभिजात रसिकमन प्रकट होते. ‘सहवास’ नंतर ‘शेला’, मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ यांत प्रेमकविता अधिक आहेत. तर ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ यांत त्यांची कविता भोवताली बघू लागलेली आणि ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ व ‘निराकार’ यांत ती अंतर्मुख होऊन चिंतनपरतेकडे वळलेली दिसते. इंदिराबाईंच्या या काव्यप्रवासात प्रतिमांना आणि रंगांना विशेष स्थान आहे. इंदिराबाईंच्या कवितेतील आत्मनिष्ठाच आशय-अभिव्यक्तीचे एकरूप दर्शवते. सारे प्रतिमाविश्व निसर्गरूपातून आले आहे. चिकाच्या पडद्याआडून जितके दिसते, तितके पण आपल्या प्रतिमांचे सुबक दर्शन तर व्हावे, अशा प्रतिमांचा वापर इंदिराबाई कुशलतेने करतात. तसेच ‘माती’ हे त्यांचे आवडते प्रतीक असून ‘राधा’ व ‘मोर’ हे त्यांचे आवडते घटक आहेत. दृश्य, स्वाद, नाद यांच्या एकात्मतेचा अनुभव यांच्या प्रतिमा देतात.\nलाल, जांभळ्या, निळा, काळा अशा रंगप्रतिमा हे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. तर टिंबे, उद्गारवाचक चिन्हे, अपसारण चिन्हे व रिकाम्या जागा यांनाही इंदिराबाईंच्या कवितेत विशेष प्राधान्य आहे. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर त्या करतात आणि आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य अविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.\nकवितेव्यतिरिक्त इंदिराबाईंचे ‘शामली’ (१९५२), ‘कदली’ (१९५५) व ‘चैतू’ (१९५७) असे तीन कथासंग्रह, ‘मृद्गंध’ आणि ‘फुलवेल’ ही आत्मकथनपर ललितनिबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. बालमनाची तरलता नेमक्या शब्द��ंत पकडून काही यशस्वी बालगीते त्यांनी लिहिलेली आहेत. ‘गवतफुला’, ‘मामाचा वाद’, ‘अंगतपंगत’ हे तीन बालसंग्रह आहेत. तसेच ‘मालनगाथा’ खंड १० – घुंगुरवाळा - लेखन संपादन आणि ‘ना.सी.फडके व्यक्ती आणि लेखक’ (प्रल्हाद वडेर यांच्या सहकार्याने) चे संपादन.\nइंदिराबाईंच्या ‘शेला’-१९५१, मेंदी’-१९५५, ‘रंगबावरी’-१९६४ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहाला सन्मानीय पुरस्कार १९८३ मध्ये मिळाला. १९९५ मधल्या जनस्थान पुरस्काराच्या (नाशिक १९९५) त्या मानकरी ठरल्या.\n१९७८ मध्ये कुऱ्हाड येथे महाराष्ट्र राज्य कवयित्री संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.\n- डॉ. सुलभा हेर्लेकर\nसौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/agains-maleria-mohim-mh/", "date_download": "2021-01-20T14:10:52Z", "digest": "sha1:KYXXWI6RFV6ASSJHKSBNNYMS4LRBR3GR", "length": 13007, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महाराष्ट्रातल्या या राजाने मलेरियाविरोधात सुरु केलेल्या मोहीमेचं जगात कौतुक झाल.", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nमहाराष्ट्रातल्या या राजाने मलेरियाविरोधात सुरु केलेल्या मोहीमेचं जगात कौतुक झाल.\nमलेरियाचे जंतू शोधण्यासाठी ॲनेफेलीस डास पकडण्यात आले. मलेरिया विरोधात लढाई लढण्यासाठी जून्या विश्रामगृहात प्रयोगशाळा बनवण्यात आली. पकडलेल्या डासांचे विच्छेदन करुन त्यांच्या तोंडातील ग्रॅंथीमध्ये असणाऱ्या मलेरियाचे जंतू शोधण्यात आले.\nयामुळे झालं काय तर मलेरियाच्या तापाचं निदान होवून त्याविरोधात व्यापक लढा उभारण्यात आला. यासाठी मलेरिया विरोधात एक खात निर्माण करण्यात आलं. ॲक्शन प्लॅन ठरवण्���ात आला. या मोहिमेच जागतिक स्तरावर कौतुक झालं व ही लढाई पहाण्यासाठी अमेरिकेहून फोर्ड फाऊंडेशनचे लोक इथे आले.\nहे सर्व झालं आपल्या महाराष्ट्रातल्या सावंतवाडीत, आणि त्या राजाचं नाव होतं,\nश्रीमंत बापूसाहेब महाराजांना संस्थानचे सर्वाधिकार होते तरिही त्यांनी नगरपरिषद स्थापन करुन सर्व अधिक लोकल बोर्डाकडे दिले. शहराचा विकास करण्याचा अधिकार लोकांना दिला. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बीजे रोवणारे महाराज म्हणून सावंतवाडीच्या बापूसाहेब महाराजांचा उल्लेख करण्यात येतो.\nबापूसाहेब महाराजांच्या काळात म्हणजे १९३० साली महात्मा गांधी प्रकृतीस्वास्थासाठी आंबोलीला येवून राहिले होते. महात्मा गांधीनी संस्थानचा उल्लेख रामराज्य म्हणून केला होता.\n१९१९ साली बापूसाहेब महायुद्धातून सावंतवाडीत परतले. यानंतरच्या काळात मलेरियाचा या भागात कहर चालू होता. तापा विरोधात व्यापक लढाई उभा करणं गरजेचं आहे हे त्यांना समजून आलं होतं. त्यासाठी रोगनिदान करणं आणि त्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय राबवणं या दोन गोष्टींवर बापूसाहेबांनी भर दिला. त्यासाठी परदेशातून किटकतज्ञ डॉ. स्ट्रीकलंड यांना सावंतवाडीत बोलवण्यात आले.\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली,…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर…\nबुर्डी पुलाजवळ असणाऱ्या विश्रामगृहावर प्रयोगशाळा तयार करुन संशोधन सुरू करण्यात आले. यासाठी डास पकडण्यात आले. त्यांचे विच्छेदन करुन त्यांच्या तोंडातील ग्रॅंथीमध्ये असणारे मलेरियाचे जंतू शोधण्यात आले.\nसंशोधनानंतर ॲनाफिलीस क्युलिसेफीसीस डासांमध्ये मलेरियाचे जंतू सापडले. त्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याची साखळी मिळाली.\nरोगाची कारणे समजल्यानंतर आत्ता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी मलेरिया निर्मुलनासारखे खाते निर्माण करण्यात आले. डॉ. हळदणकर यांच्याकडे याचे प्रमुखपद सोपवण्यात आले होते. संस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा सर्व पाणी साठणाऱ्या जागा नष्ट करण्यात आल्या. पाण्यावर असणारी डासांची अंडी मारण्यासाठी तेलाचा वापर करण्यात आला. प्लासमोचीन गोळ्या देण्याची मोहीम आखण्यात आली.\nबापूसाहेबांच्या या मोहिमेच कौतुक जगभरातून करण्यात आलं, त्यासाठी फोर्ड फाऊंडेशनचे डॉ. स्वीट आणि डॉ. कॉव्हेल हे मलेरियाविरोधातली सावंतवाडी संस्थानची मोहीम पाहण्यासाठी जातीने हजर राहिले. त्यांनी या मोहीमेला शक्य तितकी मदत उभारली.\nयामुळेच ओस पडलेली गावे पुन्हा उभा राहू लागली. पुढे DDT चा वापर समजल्यानंतर तत्कालीन राणीसाहेबांनी याचा वापर करुन सावंतवाडीतून मलेरिया जवळजवळ संपुष्टात आणला.\nसंदर्भ : शिवप्रसाद देसाई (सिंधदुर्ग सकाळ)\nहे ही वाच भिडू.\nप्लेगबाधित रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली त्यातच त्या गेल्या.\nजगभरात धुमाकूळ घालणारा प्लेग कोल्हापूरात शिरू शकला नाही ते शाहू महाराजांमुळे\nराज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर कोरोनाविरुद्ध कस लढतय हे पहायला हवं\nक्वारंटाईन आणि आयसोलेशन या दोन शब्दांची ओळख छ. शाहू महाराजांनी करुन दिली\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nआग्र्याच्या ताजमहालचा वापर मराठयांनी घोड्याचा पागा म्हणून केला होता.\nगेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे..\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/pride-of-cow/", "date_download": "2021-01-20T13:08:21Z", "digest": "sha1:7GUSCUMLVKLKMDBKJWVQFNMBUKGJUBRR", "length": 15353, "nlines": 108, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अंबानी, तेंडुलकर पासून बच्चन सर्वजण महाराष्ट्रातल्या याच डेअरीचं दूध पितात.", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nअंबानी, तेंडुलकर पासून बच्चन सर्वजण महाराष्ट्रातल्या याच डेअरीचं दूध पितात.\nआम्ही फक्त चितळेंच दूध पितो. ओके नो प्रोब्लेम. प्रत्येकांचा आवडीचा ब्रॅण्ड असतो. काही जणांना चितळेंच दूध आवडत तर काहींना गोकूळ. काहीजण कृष्णा भारी म्हणतं असतील तर काहीजण पतंजली. महाराष्ट्रात दूधाच उत्पादन पण मुबलक असल्याने दूधाच्या ब्रॅण्डमध्ये इतकी विविधता असण्याबद्दल काही विशेष वाटत नाही.\nपण मुद्दा हा आहे की आपण जे दूध पितो तेच दूध अंबानी पित असतील का. अमिताभ बच्चन पण गोकुळचा चाहता असेल का सचिन तेंडुलकर पतंजलीचं दूध पित असेल का\nतुम्हाला माहिती आहे आम्हाला प्रश्न पडला की आम्ही तळापर्यन्त पोहचतो. इतके मोठ्ठे सेलिब्रिटी आणि पैशाने गडगंज असणारे लोक कोणतं दूध पितात असा प्रश्न एका भिडूला पडला.\nउत्तर शोधताना आम्हाला एकाच ब्रॅण्डचं\nनाव समजला. भारी एका गोष्टीच वाटलं की हा ब्रॅण्ड अस्सल मराठी मातील जन्माला आला आहे. पुण्याजवळच्या मंचरमधून हा उद्योग चालतो.\nब्रॅण्डचे मालक जरी अस्सल मराठी माणूस नसेल तरी ते मनाने पुर्णपणे मराठी आहेत. शिवाय इथे दुधाचा इतका मोठ्ठा ब्रॅण्ड उभा राहिल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारासोबत, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राच नाव मोठ्ठ होतय हा अभिमान पण आहेच की.\nपुणे शहारापासून साठ किलोमीटरवर हायटेक डेअरी आहे.\nया डेअरीचं नाव आहे भाग्यलक्ष्मी दूध डेअरी. पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र शहा हे या उद्योगाचे सर्वेसर्वा आहेत. (त्यांच्या नावात देवेंद्र देखील आहे आणि शहा देखील)\nदेवेंद्र शहा यांचा जन्म १९६४ चा. पदवी घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरवात केली. कापड व्यवसायानंतर ते शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात उतरले. तेव्हा १९९०-९१ हे साल होतं. १९९१ सालीच तत्कालीन पंतप्रधान नरसिंगराव आणि मनमोहन सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था खुली केली. मनमोहनसिंग यांच्या योजनेनुसार दुग्धउत्पादन वाढवण्यासाठी नवे धोरण अंमलात आणले गेले. त्यानुसार खाजगी क्षेत्रातील दुग्धउत्पादकांना प्रोत्साहन देण्यात आले. १९९२ साली देवेंद्र शहा प्रत्यक्ष कामाला लागले पराग मिल्क फूड्स ची स्थापना करण्यात आली. दहा कोटी रुपयांचे भागभांडवल त्य���साठी उभारण्यात आले.\nपराग मिल्क फूडस प्रा. लि हा देशातील खाजगी दूध क्षेत्रातला महत्वाचा प्रकल्प ठरला. महाराष्ट्रातल्या मंचर आणि आंध्रपर्देशातील पालमनेर येथे हायटेक डेअरी विकसीत करण्यात आला. गो आणि गोवर्धन या ब्रॅण्डने दूध विकण्यास सुरवात करण्यात आली. त्याच सोबत दही, पनीर, तूप, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थ देखील तयार होवू लागले.\nपराग मिल्कचाच एक ब्रॅण्ड म्हणजे प्राईड ऑफ काउ…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली,…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर…\nहेच दूध देशभरातले मोठमोठ्ठे सेलिब्रेटी पितात. प्राईड ऑफ काउ या दुधाचे सुरवातीला १७५ ग्राहक होते. आज त्यांची संख्या १२ हजार इतकी आहे. या दूधाची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांहून अधिक असल्याच सांगण्यात येत.\nआत्ता अस काय आहे या दूधात.\nमंचर इथल्या कंपनीच्या प्लॅन्टमध्ये कोणत्याही पद्धतीने ह्यूमन टच दिला जात नाही. गाईंच दूध काढून ते तुमच्यापर्यन्त पोहचण्याच्या प्रोसेसमध्ये माणसांचा हस्तक्षेप शून्य इतका ठेवण्यात येतो. गाईच्या पायांमध्ये जे रबरमॅट टाकण्यात येते ते देखील दिवसातून तीन वेळा बदलण्यात येते. अत्यंत स्वच्छ वातावरणात इथे सुमारे साडेतीन हजार गायी पाळण्यात आलेल्या आहे.\nसांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गायींसाठी इथे म्युझिक सिस्टीम लावण्यात आली आहे.\nमस्तपैकी, निवांतपैकी लता मंगेशकरांची गाणी नाहीतर बिस्मिलॉं खॉ यांची बासरी ऐकत या गाई दूध देतात. २४ तास हे म्युझिक सुरूच असते. गायींच्या खाद्याचं म्हणालात तर सोयाबीन,अल्फा घास, हंगामी भाज्या गायींना चारा म्हणून दिल्या जातात. एखाद्या गायीच पोट बिघडलच तर तिला हिमालय ब्रॅण्डचे आयुर्वेदिक औषधे दिली जातात.\nकॅनडाचे न्युट्रीशन एक्सपर्ट डॉ. फ्रॅंक इथे दर तीन महिन्यांनी येवून गायींच खाद्य ठरवतात. त्यांच्यातील प्रोटीनची संख्या ठरवतात. आणि हो इथल्या गायी फक्त RO शुद्ध पाणी पितात.\nइतकी प्रचंड काळजी दुधाचं उत्पादन करताना घेण्यात येते. दुध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. तिथून उत्तम प्रतिच्या टेम्पर्ड बाटल्यांमध्ये दूध बंद केले जाते. ग्राहकाच्या घरी दूध पोहचवेपर्यन्त त्याचे तापमान चार डिग्रीच राहिल याची काळजी घेतली जाते. डेअरी टू ग्राहक अशी थेट सेवा असल्याने दुधाचे योग्य संरक्षण देखी�� होते.\nहे ही वाच भिडू.\nम्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते.\nकोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा \nअचानक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले गणपती दूध पिवू लागले.\nया सुशिक्षित तरुणाच्या पुढाकाराने यंदा १२० एकर द्राक्ष निर्यात होणार आहेत\nखादीच्या कपड्यांना नावं ठेवली म्हणून या देशभक्त डॉक्टरने राणीवर उपचार करायला नकार…\nअहिंसावादी साने गुरुजी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देश पेटवायला उठलेत अशी टीका झाली\nया एका शिक्षकामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात २५० च्या वर मुले मराठी भाषा शिकत आहेत\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/42", "date_download": "2021-01-20T14:50:44Z", "digest": "sha1:DI2BLYDZCZD6LJS3I6ICAA6SKSXSAUVE", "length": 5038, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/42 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमस्तकावर पंचगंगा उगमाची साक्ष देणारे पांच जलपूरित रुद्राक्षाकृति खळगे धारण करून येथें वास केला. हें देऊळ या पंचनद्यांच्या उत्पतिस्थानाचें महाबळ राक्षसाच्या वरदानाप्रमाणें स्मारक म्हणून केलेलें आहे. तसेंच फक्त कृष्णादि पंचनद्यांचें महाबळेश्वर देवळाच्या वरील चढावावर एक देऊळ आहे. त्यांतही उगमाच्या निरनिराळ्या ओऱ्या बांधून काढून गायमुखाने सर्व नद्यांचें पाणी कुंडांत सोडिलें आहे. तिसरी गोष्ट उगमाचीं स्थलें महाबळेश्वर डोंगराखालील निरनिराळ्या खो-यांतून उत्पन्न झालेल्या प्रवाहांच्या मुळांशीही मानण्याची लोकांत प्रवृत्ति आहे.\nजेथे ब्रम्हदेवांनी यज्ञ आरंभून कलह उत्पन्न केला व एकमेकांवर शापांचे भडिमार करून घेउन सर्व देव जलरूप बनले तें यज्ञाचे ठिकाण महाबळेश्वर गांवच्या लगतच उच्चस्थानी अरण्यांत आहे.\nदेवांनीं याच स्थळीं महाबळ व अतिबळ या दैत्यांबरोबर तुमुल युद्ध करून त्यांचा नाश केला पण स्वत: त्यांच्या वचनांत सांपडले हीही हलकीसालकी गोष्ट झाली नाहीं, हें वर���ल हकीकतीवरून\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी २०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/testimonials-of-swami-vivekananda-netaji-subhash-chandra-rabindranath-tagore-in-election-campaign-will-live-and-die-for-the-people-mamata-76255/", "date_download": "2021-01-20T13:50:25Z", "digest": "sha1:O3NNN3LTQYE3KC3DN32UU6MMJH3OILIV", "length": 14553, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Testimonials of Swami Vivekananda, Netaji Subhash Chandra, Rabindranath Tagore in election campaign, will live and die for the people - Mamata | निवडणूक प्रचारात स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र, रवींद्रनाथ टागोरांचे दाखले, जनतेसाठीच जगणार आणि मरणार - ममता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nकोरोनाची लस घेतल्यानंतर तेलंगणातील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्रशासन म्हणते ‘मृत्यूचे कारण वेगळे’\nट्रॅक्टरची नवी मालिका : ‘व्हीएसटी टिलर ट्रॅक्टर’कडून ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’ सादर\nशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा : नसीम खान\nमुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे की प्रवीण परदेशी \nअवाच्या सव्वा वीजबिल आकारून महावितरण कंपनी वीज ग्राहकांची फसवणूक करत आहे. : ॲड रेवण भोसले\nप. बंगाल निवडणूक रणधुमाळीनिवडणूक प्रचारात स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र, रवींद्रनाथ टागोरांचे दाखले, जनतेसाठीच जगणार आणि मरणार – ममता\nबंगाल विधानसभेची निवडणूक आता रोमांचक वळणार पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रथमच महापुरुषांच्या नावाला वेगही आला आहे. भाजपा असो वा तृणमूल, आपले स्थान निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष थोर पुरुषांची नावे घेत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे किंवा महापुरुषांच्या नावाने निवडणूक लढाई लढणार की नाही याबद्दल सर्वसामान्य लोक संभ्रमात पडले आहेत.\nकोलकाता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील भाजपा नेत्यांवर तोफ डागली. देशाचे विभाजन होऊ देणार नाही आणि लोकांसाठीच काम करत राहणार, त्यांच्यासाठीच जगणार आणि मर���ार असल्याचे त्या म्हणाल्या. कोलकातातील बाबूघाट भागात गंगासागर यात्रेकरूंसाठी विश्रांती शिबिराचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. महान नेते सर्व लोकांना समान वागणूक देतात असेही त्या यावेळी म्हणाल्या.\nतृणमूल काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की स्वातंत्र्यापासून देशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु देशाचे विभाजन झाले नाही. आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही. स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करताना भारतात शेतकरी, परीट आणि दलित सर्वच वर्गातील नेते असतील असे म्हटले होते याचा दाखलाही दिला.\nमहापुरुषांच्या नावाने धरला जोर\nबंगाल विधानसभेची निवडणूक आता रोमांचक वळणार पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रथमच महापुरुषांच्या नावाला वेगही आला आहे. भाजपा असो वा तृणमूल, आपले स्थान निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष थोर पुरुषांची नावे घेत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे किंवा महापुरुषांच्या नावाने निवडणूक लढाई लढणार की नाही याबद्दल सर्वसामान्य लोक संभ्रमात पडले आहेत. युगपुरुष स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, कविगुरु रवींद्रनाथ टागोर यांचे दाखले देत नेत्यांनी प्रचार सुरू केला आहे. महापुरुषांच्या नावावर आपली राजकीय पाळेमुळे मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू आहे.\nअमेरिकेला अडचणीत आणण्यासाठी ट्रम्प करू शकतात अण्वस्त्रांचा हल्ला\nशुभेंदूंच्या वडिलांना टीएमसीचा दणका\nतृणमूल काँग्रेसने वरिष्ठ खासदार आणि भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचे वडिल शिशिर अधिकारी यांना जबर दणका दिला आहे. शंकरपूर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून तृणमूल काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आमदार अखिल गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल गिरी हे शुभेंदू अधिकारी यांचे विरोधक मानले जातात. शिशिर अधिकारी यांनी डीएसडीए अध्यक्षपदी असताना कोणतेही काम केलेले नाही अशी टीका त्यांनी केली. दरम्यान अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसने वाटेल ते करावे मी कशाला त्रास करून घेऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंत�� पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/43", "date_download": "2021-01-20T14:52:11Z", "digest": "sha1:LHND4SEFYSWK3OGYVURCS3BXQS7PL2TE", "length": 5167, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/43 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nकळून येईलच. या सर्व डोंगरास महाबळेश्वर अशी संज्ञा मिळाली व पांचही पुण्य नद्यांचें पवित्र व मधुर पाणी सर्व डोंगरभर सारखे पसरून राहिलें आहे. अशा करण्यानें देवांनीं त्या महाबळ दैत्याच्या वरप्रदानाची व सावित्रीच्या शापाची पाळणूक केली. परम साध्वी जी सावित्री, तिचा जाज्वल्य शाप-स्त्रीरूपाने जगांत प्रसिद्ध होण्याचा- उगीच लटपटींत नव्हता. त्या प्रमाणे सर्वजण जलप्रवाहरूप धारण करून निरनिराळ्या खोऱ्यांंतून जणूं काय सर्व जगांत नीटपणें प्रसिद्धी व्हावी म्हणून जवळच्या जवळ पश्चिमेकडे न जातां, तिघे देव नदीरूपानें दूरवर पूर्व समुद्राकडे वहात गेले. त्यांतील विष्णू कृष्णा नदीचें नांव स्वीकारून पूर्ववाहिनी नदी बनले. महेश वेण्या नदी रूपानें प्रसिद्धीस आले. व ब्रम्हदेव कुकुद्मति किंवा कोयना नदी होऊन गेले. गायित्री व सावित्री या दोन्ही जातीच्याच स्त्रिया असल्यामुळे त्यांस स्त्रीवाचक नावें निराळी पडली नाहींत. फक्त त्यांच्या नद्या मात्र निरनिराळ्या पश्चिमवाहिनी ��ाल्या आहेत. कृष्णाबाई वगैरे पंच नद्यांच्या उगमांचें एक व खुद्द महाबळे-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१९ रोजी २०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/maharashtra-govt-increases-distance-between-new-liquor-shops-to-1-km-29043", "date_download": "2021-01-20T13:55:07Z", "digest": "sha1:WIGWSLUDQMTQ6MLNLJT2G7PFO5MMIGGD", "length": 8855, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता १ किमीच्या आत दुसरं दारूचं दुकान नाहीच! | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआता १ किमीच्या आत दुसरं दारूचं दुकान नाहीच\nआता १ किमीच्या आत दुसरं दारूचं दुकान नाहीच\nBy प्रशांत गोडसे सिविक\nदेशी आणि विदेशी दारूचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारने १ किलोमीटरची नवी अट घातली अाहे. त्यानुसार असा परवाना स्थलांतरीत करायचा असल्यास १ किमी अंतराच्या आत दुसरं दारूचं दुकान असल्यास संबंधित अर्जदाराचा परवाना स्थलांतरीत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने तशी अधिसूचना सोमवारी जारी केली आहे.\nराज्यात सुमारे २०० देशी-विदेशी मद्याच्या दुकानदारांनी परवाने स्थलांतरीत करण्याची परवानगी मागितली आहे. अशी परवानगी मागणारी अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने अनेक परवानाधारकांनी न्यायालयात या संदर्भात दाद देखील मागितली आहे. त्याकडे पाहता राज्य सरकारने या नियमात सुधारणा केली आहे. नवीन नियमांना महाराष्ट्र देशी विदेशी मद्य नियम (सुधारणा) २०१८ संबोधण्यात येईल. त्यानुसार देशी अथवा विदेशी मद्याचा परवाना स्थलांतरीत करण्यासाठी १ किमीची अट टाकण्यात आली आहे.\nग्रामीण भागातले परवाने शहरात\nनव्या नियमांची अंमलबजावणी ३ ऑक्टोबर २०१८ पासून करण्यात येणार आहे. त्यानुसार १ किमीच्या आत देशी-विदेशी मद्याचं दुकान असल्यास अशा ठिकाणी परवाना स्थलांतरीत करता येणार नाही. ग्रामीण भागातील अनेक परवाने शहरी भागात स्थलांतरीत करण्यात यावेत, अशी अनेकांनी परवानगी मागितली असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजत आहे.\nराज्यातील विविध जिल्ह्यातील देशी-वि��ेशी मद्द्यांचे परवाने नूतनीकरण न केल्याने बंद आहेत. अशा सुमारे २०१ मद्य परवान्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यानुसार अशा मद्द्याच्या दुकानांचा लिलाव करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात दुकान मंजूर आहे परंतु परवाना सुरू नाही, अशा परवान्याचा लिलाव संबंधित जिल्ह्यातच करण्यात येणार असल्याचं समजत आहे.\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोल पुन्हा महागलं\nआजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत\nमद्य परवानाराज्य सरकारअधिसूचनादारूचं दुकानस्थलांतर\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण\nमुख्यमंत्र्यांना गाडी चालवायचं माहीत असेल, पण सरकार चालवायचं नाही- राणे\nसंभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी\nमनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया\nकंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा\nकोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nकोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च\nपश्‍चिम रेल्वेचं दिवसाला 'इतकं' उत्पन्न\nमुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/why-did-gandhi-shift-responsibility-kardile-pachpute-murkute-65553", "date_download": "2021-01-20T12:37:57Z", "digest": "sha1:DDTVZPUEG3EEXB6IIWKWEP2T54X5ARNX", "length": 18658, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कर्डिले, पाचपुते, मुरकुटे यांच्यावर जबाबदारी ! गांधी यांना का डावलले ? - Why did Gandhi shift the responsibility on Kardile, Pachpute, Murkute? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्डिले, पाचपुते, मुरकुटे यांच्यावर जबाबदारी गांधी यांना का डावलले \nकर्डिले, पाचपुते, मुरकुटे यांच्यावर जबाबदारी गांधी यांना का डावलले \nकर्डिले, पाचपुते, मुरकुटे यांच्यावर जबाबदारी गांधी यांना का डावलले \nबुधवार, 18 नोव्हेंबर 2020\nजिल्ह्यातील आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पारनेर, कर्जत येथील नगरपंयतीची निवडणूक होणार असून, जामखेड व शेवगाव येथे नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे.\nनगर : आजी-माजी आमदार-खासदारांना पक्षाची काहीतरी जबाबदारी देऊन राजकारणात सक्रीय ठेवले जाते. भाजपने आगामी होणाऱ्या नगर पंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी काही नेत्यांवर जबाबदारी टाकली आहे. मात्र माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही, त्यांना का डावलले, असा प्रश्न कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.\nजिल्ह्यातील आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पारनेर, कर्जत येथील नगरपंयतीची निवडणूक होणार असून, जामखेड व शेवगाव येथे नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष काही ठिकाणी समन्वयाने एकत्र लढतील, तर काही ठिकाणी मात्र तशी शक्यता नाही. एकूणच या लढतीमध्ये महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष तर विरोधात भाजप असे चित्र निर्माण होऊ पाहत आहे. काही ठिकाणी मात्र राष्ट्रवादी-शिवसेनेमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने मात्र सर्व ठिकाणी उमेदवारी देऊन जोरदार लढत देण्याचे नियोजन केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.\nपारनेरसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रभारी म्हणून निवड केली आहे. तेथे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांत लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामध्ये कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कशा पद्धतीने मुसंडी मारेल, हे दिसून येणार आहे.\nकर्जत नगर पंचायतीसाठी प्रभारी म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे. कर्जत येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांत लढत होणार आहे. मुरकुटे यांच्याकडून प्रा. शिंदे यांना कशा पद्धतीने मदत होते, हे दिसून येणार आहे.\nजामखेडसाठी माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामखेड येथेही प्रा. शिंदे व आमदार पवार यांच्याच कार्यकर्त्यांत लढत होणार असल्याने अॅड. आगरकर यांची मदत शिंदे यांना होणार आहे.\nशेवगाव नगरपरिष��ेसाठी आमदार बबनराव पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथेही भाजपची सत्ता आणण्यासाठी पाचपुते यांना विशेष प्रय़त्न करावे लागणार आहेत.\nनगर दक्षिणेत तीन वेळा खासदार राहिलेल्या व दिल्लीश्वरापर्यंत विशेष वजन असलेल्या भाजपनेते दिलीप गांधी यांना मात्र या निवडीतून हुलकावणी दिली आहे. पक्षाने गांधी यांना का डावलले, असा प्रश्न कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nचौकशी अहवाल आला, त्या दुर्दैवी मातांचे काय \nनागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत १० शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील `मी मी` म्हणणाऱ्या नेत्यांच्या मर्यादा उघड\nबीड: नुकत्याच झालेल्या ग्रामपंतायत निवडणुका आणि त्याचे लागलेले निकाल यातून जिल्ह्यातील मी मी म्हणणाऱ्या नेत्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. ...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nउमेदवारीसाठी निधी गोळा करणारा शिवसेनेचा तो नेता कोण\nपुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी देऊ, असे आश्‍वासन देऊन पक्षातील एका नेत्याने काही इच्छुकांकडून निधी गोळा केला असल्याची जोरदार...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nजिंतूर-सेलूमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे, बोर्डीकर- भांबळे आमने सामने\nपरभणी : जिंतूर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीच्या झाल्या. बोर्डीकर आणि भांबळे गटातील या लढतीत बोर्डीकर गटाने बाजी...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\n कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणार; भाजपचा सवता सुभा\nनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र पॅनल उभा...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nआळंदी ग्रामीण रुग्णालयात इर्मजन्सी एक्झिटच नाही; भाजप महिला मोर्चाच्या ऑडिटमध्ये आढळली त्रूटी\nपिंपरी : भंडारा ग्रामीण रुग्णालयातील जळीतकांडानंतर (ता.९) भाजप महिला मोर्चाने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे ऑडिट सुरु केले. त्यात अनेक त्रूटी...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nआत्ता फायर ऑडिट करताय, आतापर्यंत झोपले होतात काय \nभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीने होरपळून, गुदमरुन १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी...\nगुरुवार, 14 जानेवारी 2021\n : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप नगरसेवकाला अजितदादांकडे नेले\nपुणे : पुणे महापालिकेची निवडणूक वर्षभर आलेली असताना मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तविण्यात येत होती. तशा हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादीचे...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nनिळवंडे धरणाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार\nसंगमनेर : \"दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सातत्याने पाण्यासाठी आग्रह धरला, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आग्रही पाठपुराव्यामुळे...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nभय इथले संपले नाही, भंडारा रुग्णालयावर घोंघावतेय मृत्युचे वादळ \nभंडारा : चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर डझनभर मंत्री येथे येऊन...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nआम्ही वांग्याचे भरीत आणि दाल तडका सांगितले होते, मंत्री ठाकूर जेवल्याच नाहीत...\nभंडारा : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचारी येथील विश्रामगृहावर सोमवारी चिकन, मटण आणि...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nमराठवाड्यात शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने मैदानात..\nऔरंगाबाद ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायती...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nआग भाजप नगर यती yeti निवडणूक नगरपरिषद राजकारण politics नगर पंचायत खासदार विकास लढत fight शिवाजी कर्डिले आमदार विजय victory प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे रोहित पवार दिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya/graduate-constituency-election-sharad-pawar-performed-best-surgery-state", "date_download": "2021-01-20T14:10:36Z", "digest": "sha1:PSQDSVUIEZ4GVG4OSRC46COGMLQIZ7NR", "length": 12068, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली : संजय राऊत - Graduate Constituency Election Sharad Pawar performed best surgery in the state Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली : संजय राऊत\nशरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली : संजय राऊत\nशरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली : संजय राऊत\nशनिवार, 5 डिसेंबर 2020\nभाजपचा जेव्हा जन्मही झाला नव्हता तेव्हा मुंबईची लढाई शिवसेनेनं एकहाती लढली आहे.\nपुणे : \"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यात उत्तम सर्जरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॅाक्टर आहेत,\" असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केली. संजय राऊत एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.\nसंजय राऊत म्हणाले, \"विधान परिषद निवडणुकीत आम्ही चांगली लढत दिली आहे. अमरावती मतदारसंघातील परावभावचे आम्ही आत्मचिंतन करू. धुळे नंदुरबार मतदारसंघातील विजयाचे श्रेय भाजपनं घेऊ नये. भाजपला यशाचं सातत्य नाही. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ हे भाजप विचारांचे मतदारसंघ होते. त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा पराभव झाला आहे, त्याचं आत्मचिंतन भाजपला करावं लागेल.\"\nBHR गैरव्यवहार : एकनाथ खडसेंचे आरोप सुभाष देशमुखांनी फेटाळले...\nराऊत म्हणाले की भाजपचा जेव्हा जन्मही झाला नव्हता तेव्हा मुंबईची लढाई शिवसेनेनं एकहाती लढली आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा उतरविण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा नागपूर, पुणे येथील झेंडा आम्ही उतरविला आहे. भगवा उतविण्याची भाषा त्यांना शोभत नाही.\nकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या व्यक्तव्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. पवारसाहेबांनी त्यांची व्यथा बोलून दाखविली आहे. त्यांच्या व्य़क्तव्याकडे काँग्रेसने मार्गदर्शन म्हणून पाहावं, असा सल्ला संजय राऊत दिला. दि्ल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेची आहे, असे राऊत यांनी सांगितले.\nहेही वाचा : वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला\nमुंबई : पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव झाला आहे. यावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. \"वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्ष��त दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल,\" अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप मुंबई mumbai पुणे शरद पवार sharad pawar मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare खासदार संजय राऊत sanjay raut विधान परिषद अमरावती धुळे dhule नंदुरबार nandurbar शिक्षक पराभव defeat गैरव्यवहार सुभाष देशमुख महाराष्ट्र maharashtra राजकारण politics नागपूर nagpur सरकार government आंदोलन agitation आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/661", "date_download": "2021-01-20T12:44:03Z", "digest": "sha1:KQCZPQWICIUUQMRJMOQGHDSH2GJYEC4S", "length": 6035, "nlines": 52, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभय बंग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील नोकरशाही यांच्या हातात पूर्णपणे एकवटला आहे. त्यांची शिक्षणावर एकाधिकारशाही आहे. ते पुरवतील तो माल, तेच शिक्षण मुकाट्याने घेतल्याशिवाय विद्यार्थी व त्यांचे पालक यांना गत्यंतर नाही. शाळा व शिक्षण हे पुरवठा करणाऱ्यांच्या मर्जीने व हितासाठी चालत आहेत, मग ते कसे बदलणार\n‘नई तालीम’ ही महात्‍मा गांधी आणि विनोबा यांनी सुरू केलेली शिक्षणपद्धत. या पद्धतीचा उपयोग करून जीवन विद्यापीठ किंवा लिव्हिंग युनिव्‍हर्सिटीच्‍या साह्याने ‘निर्माण’ मधील तरूणांना ‘सर्च ’मध्‍ये प्रत्‍यक्ष समाजाच्‍या प्रश्‍नां��र काम करता करता ते प्रश्‍न सोडवण्‍याचे शिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्‍न आहे. त्‍या दृष्‍टीने ‘निर्माण’चे तरूण सर्चमध्‍ये, MKCL मध्‍ये, काही इतर संघटनांमध्‍ये प्रत्‍यक्ष काम करताना जीवनाचे शिक्षण घेतात.\n‘नई तालीम’बद्दल गांधी-विनोबांची मांडणी अशी, की समाजात किंवा शिक्षणव्‍यवस्‍थेत सुरूवातीला वीस–पंचवीस वर्षे शिक्षण केवळ पुस्‍तकी स्‍वरूपात आणि क्‍लासरूममध्‍ये दिले जाते. हे शिक्षण जीवनविहीन आहे. त्याचा जीवनाशी काही संबंध नाही. व्‍यक्‍ती शिक्षण संपून कामास लागली, की ती घाण्‍याला जुंपलेल्‍या बैलासारखे काम करते. त्‍यानंतरच्‍या आयुष्‍यात तिचे काहीच शिक्षण होत नाही. यामुळे आपले आधीचे जीवन ‘जीवनविहीन शिक्षण’ आणि त्‍यानंतरचे आयुष्‍य ‘शिक्षणविहीन जीवन’ अशा दोन अधुर्‍या कप्यांत विभागले जाते. त्‍यासाठी ही कल्‍पना मांडण्‍यात आली. कर्तव्‍यकर्म करत असताना त्‍याद्वारे शिक्षण, हीच ‘नई तालीम’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-20T12:56:18Z", "digest": "sha1:OWD2EWNKSKNOUKU6JHGIC7ZIRK4C44C2", "length": 7787, "nlines": 141, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांना सास्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद अधिवेशन पत्रकारांना सास्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी\nमराठी पत्रकार परिषद अधिवेशन\nपत्रकारांना सास्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी\nमराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनात पत्रकारितेशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर परिसंवाद,चर्चा,मुलाखती तर होणारच आहेत त्याचबरोबर परिषदेच्या परंपरेनुसार 6 जून रोजी सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.यावेळी कलारंजन निर्मि��� आणि संकल्पना,दिग्दर्शन आणि निमााता उदय साटम यांचा प्रिय अमुचा महाराष्ट्र हा मराठमोळा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.शनिवारी रात्री साडेनऊ वाजता अंकुशराव लांडगे सभागृहातच हा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचा रसिक पत्रकारांनी आनंद द्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे कऱण्यात येत आहे.\nया कार्यक्रमाला जोडूनच रायगडचे पत्रकार विजय पवार निर्मित पथनाट्ये सादर केले जाणार आहे.या पथनाटयाव्दारे पत्रकारांचे प्रश्न,त्यांची आजची स्थिती,पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार करीत असलेले दुर्लक्ष,आणि पत्रकारांवरील हल्ले आदिवर भाष्ये केले जाणार आहे.याचाही आनंद पत्रकारांनी घ्यावा.\nPrevious articleअधिवेशनाची तयारी जोरात सुरू\nNext articleपत्रकारांवर ‘असेही’ हल्ले\nमाहिती खात्याकडून सुरूय ज्येष्ठ पत्रकारांची अडवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nअधिवेशनाची तयारी जोरात सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/O3kVQO.html", "date_download": "2021-01-20T13:54:49Z", "digest": "sha1:DCAUZUTJFYQJAJPKZLWRCDCETEQ56EBH", "length": 10633, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक : विधानसभेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक : विधानसभेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर\nमुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक : विधानसभेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर\nमुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक : विधानसभेत ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर\nमुंबई : राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करून अध्यादेशाचे रूपांतर आज विधानसभेत कायद्यात केले आहे. जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nएप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण��, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.\nआता या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, मात्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे लगतच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाही. तसेच 73 व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर शासनामार्फत योग्य अशा व्यक्तीला’ प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात येईल.\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3) मध्ये कलम 151 (3) नंतर पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. जर कोणत्याही कारणांमुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी इत्यादी मुळे) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणूक घेता आली नाही, तर त्यावेळेस शासनास या ग्रामपंचायतीवर उचित व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार राहील.\nमुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळवले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरिल स्थगिती उठवण्याबाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळवले आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/12/nagar/rahuri/14941/", "date_download": "2021-01-20T12:52:51Z", "digest": "sha1:FL53LN7JHFOV75MDVOHELCHL7VLQ5CZN", "length": 15036, "nlines": 244, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Rahuri : राजकीय अन् शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव; 45 जणांना केले क्वॉरंटाईन – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome corona Rahuri : राजकीय अन् शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव; 45 जणांना केले क्वॉरंटाईन\nRahuri : राजकीय अन् शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव; 45 जणांना केले क्वॉरंटाई���\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nराहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे दोघांना तर म्हैसगाव येथे एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याची स्ञाव तपासणीतून निष्पन्न झाले आहे. राहुरी फॅक्ट्री येथील एकाच कुटुंबातील चौघांना तर राहुरीत राजकीय अन शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे 45 जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी दिली.\nजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून राहुरी तालुक्यातही कमी प्रमाणात का होइना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तांदुळवाडी येथील दोघांना तर म्हैसगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. तांदुळवाडी येथील दोघे राजकीय क्षेत्रातील तर म्हैसगाव येथील शैक्षणिक क्षेत्राशी संबधित व्यक्ती असल्याचे समजते. खबरदारी म्हणून या गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.\nदरम्यान राहुरी बुद्रुक, चिंचविहीरे, वांबोरी, ब्राम्हणी येथील एकूण चौघा जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, हे सर्व निगेटिव्ह आले असल्याने या गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर तालुक्यातील अन्य १० जणांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.\nयावेळी तहसीलदार एफ आर शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, विलास गागरे, सरपंच महेश गागरे, ग्रामसेवक शिवाजी पटेकर, तलाठी काशिनाथ परते, मंडलाधिकारी गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष गहिनीनाथ हुलूळे आदी उपस्थित होते.\n“तांदुळवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता म्हणून राहुरी फॅक्टरी येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरंटाइन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे एक व्यक्ती कोरोना बाधित आढल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कासतील तब्बल ४५ जणांना कोरंटाइन केले आहे. गावातील ४५ जणांना रूग्णवाहिकेतून नेले गेले असून घशातील स्त्राव घेऊन राहुरी कृषी विद्यापीठ येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.”\nराहुरीत कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना करताना तहसीलदार शेख पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी\nPrevious articleइंदोरीकर महाराजांना समर्थन… पण बेकायदेशीर अध्यात्मिक संदर्भ वगळावेत\nभाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर; मारहाणीत दोघांची प्रकृती चिंताजनक\nविजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत पोलिसांची एन्ट्री\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nPune Corona: 24 तासात आढळले एकूण 111 कोरोनाग्रस्त रुग्ण\nShrigonda : लिंबू व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट; कमाल बाजारभाव देण्यास टाळाटाळ\n7 उमेदवारांचे चिन्ह तीन दिवसानंतर बदलेले\nAurangabad : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीचे लैंगिक शोषण\nAurangabad : घरफोडीतील आरोपी सहा महिन्यानंतर गजाआड\nदूध धंद्याला कोरोनाची बाधा\nयंदाचा गणेशोत्सव विना मिरवणूक; घरच्या घरी विसर्जन; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जारी\nनिवडणुकीमुळे प्रांत व तहसील कार्यालयाला आले यात्रेचे स्वरूप\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrirampur : स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणाऱ्या ठेक्यास विरोध का\nPune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने; मानाचे गणपती आणि प्रमुख...\nEditorial : परीक्षांत केंद्र नापास\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nNewasa : धक्कादायक सोनईमध्ये एकाच वेळी दहा रुग्ण कोरोना बाधित\nCorona Medicine : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा रामदेव बाबांना इशारा :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/04/tasty-dahi-vada-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-01-20T12:35:26Z", "digest": "sha1:O73H6AF42VJ5Q4B6AO4DOKNBHZNUSHY6", "length": 7275, "nlines": 85, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Dahi Vada Recipe in Marathi", "raw_content": "\nदही वडा: दही वडा ही एक जेवणा नंतर सर्व्ह करायची डीश आहे. ह्याला डेझर्ट म्हणायला हरकत नाही. खरम्हणजे दही वडा ही डीश उत्तर हिन्दुस्तान मधील लोकप्रिय डीश आहे. पण आता भारतभर ही डीश आवडीने बनवले जाते. दही वडे हे पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येतात. दही वडे ही डीश लहान तसेच मोठ्याना सुद्धा आवडते. बनवायला एकदम सोपी आहे व अगदी टेस्टी लागते. तसेच थंड दही वडे अगदी अप्रतीम लागतात.\nबनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\nउडीदडाळ भिजवण्यासाठी वेळ: ३ तास\nवाढणी: १५-१६ वडे बनतात\nसाहित्य: वडे बनवण्यासाठी वेळ:\n१ टी स्पून लाल मिरची पावडर\n१ टी स्पून मिरी पावडर\n१ टी स्पून धने-जिरे पावडर\n२ टे स्पून कोथंबीर (चिरून)\n१/४ कप चिंचेचा कोळ (चिंचेचा कोळ बनवण्यासाठी\n(१/४ कप चिंच १/४ कप गरम पाण्यात १-२ तास भिजत ठेवून मग त्याचा हातानी दाबून कोळ काढा.)\n१/४ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/४ टी स्पून काळे मीठ\n१/४ टी स्पून धने-जिरे पावडर\n१ टी स्पून तेल\nउडीदडाळ धुवून पाण्यामध्ये २ तास भिजत ठेवा.\nदह्यामध्ये साखर व दुध मिक्स करून दही फ्रीझमध्ये थंड करायला ठेवा.\nचिंचेच्या चटणीसाठी: एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये किसमिस, चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, काळे मीठ (शिन्देलोन-पंदेलोन मीठ) गुळ घालून मंद विस्तवावर घट्ट होई परंत शिजवून घ्या.\nउडीदडाळ, मीठ, हिरवी मिरची व दोन टे स्पून पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटून झाल्यावर एका बाऊल मध्ये मिश्रण काढून हातानी चांगले फेसून घ्या व पाच मिनिट बाजूला ठेवा.\nएका कढईमधे तेल गरम करून एक एक टेबलस्पून मिश्रण घेवून गरम तेलात सोडा व गुलाबी रंगावर छान वडे तळून घ्या.\nएका मोठ्या बाऊल मध्ये कोमट पाणी घेवून त्यामध्ये तळलेले वडे २ मिनिट बुडवून ठेवा. मग एका डेकोरेटीव्ह प्लेटमध्ये सगळे वडे ठेवा त्यावर थंड गोड दही घालून वड्यावर लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, चिंचेची चटणी व कोथंबीरने सजवा. दही वड्याची प्लेट फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.\nछान थंड झालेले दही वडे सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/29/sangeet-pariksha-uttarardh-.aspx", "date_download": "2021-01-20T12:09:52Z", "digest": "sha1:GEQ476FW3L4PGQCZMG4C5S4VWRVYRX7N", "length": 11319, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "संगीत परीक्षा ( उत्तरार्ध )", "raw_content": "\nसंगीत परीक्षा ( उत्तरार्ध )\nगेल्या महिन्यातील या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हटलं होतं, \"आपण कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो ना, त्याला एक आखीवरेखीव अभ्यासक्रम असतो. म्हणजे काय तर आधी काय शिकायचं, नंतर काय याचा एक मार्ग आखून दिलेला असतो. सोप्याकडून अवघड गोष्टींकडे जाणारा... ... प्रारंभिकपासून विशारद (बी.ए.ची पदवी परीक्षा)पर्यंत विचारपूर्वक आखून दिलेला हा संगीताच्या सात परीक्षांचा अभ्यासक्रम, आपल्याला अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते ख्यालगायनापर्यंतचे शिक्षण घ्यायला मदत करतो. शास्त्रीय माहितीबरोबरच, आपल्या कलेचे सादरीकरण करण्याबद्दल मार्गदर्शन करतो.\"\nम्हणजेच संगीत शिकत असताना परीक्षा का द्यायच्या याबद्दल मी सांगितलं होतं.\nआता यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्याबद्दल....\nसर्वप्रथम संगीत शिकताना हे नेहमी लक्षात ठेवा, की इतर विषय शिकणं आणि एखादी कला शिकणं यांत नेमका फरक काय इतर कोणताही विषय शिकताना, एकेक धडा समजून घेतला, त्यावरचे प्रश्न सोडवले की पुढचा धडा....असा रोज नवीन धडा शिकू शकतो. आधी केलेला धडा लक्षात आहे का, हे पाहण्याची गरज नसते. फक्त परीक्षेच्या वेळेस आपण त्या धड्यांची रिव्हिजन करतो. संगीताच्या बाबतीत तुम्हाला शिकलेली गोष्ट लगेच रियाजानं पक्की करावी लागते. आधीची गोष्ट पक्की झाल्याशिवाय पुढची शिकताच येत नाही. त्यामुळे संगीताच्या क्लासच्या वहीत महिनाभरात ४-५ पानंच लिहून होतात. पण ते आत्मसात करायला महिना लागतो. तेही वेळच्या वेळी त्याचा रियाज केला तरच.\nतेव्हा तुम्ही काय करायचं, तर सुरुवातीला रोज किमान १०-१५ मिनिटं नियमितपणे सराव करायचा. अगदी अभ्यास करून डोकं शिणलं की फक्त १५ मिनिटं मस्तपैकी गायचं ....वाजवायचं. पाहा तुमचा रियाजही होईल आणि अभ्यासाचा थकवा कुठल्याही कुठे पळून जाईल.. तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. मनावरचा ताण हलका करायला संगीतासारखं दुसरं औषध नाही. या नियमित रियाजामुळे तुम्हाला पुढच्या नवीन नवीन गोष्टी शिकायला कठीण वाटणार नाही. आणि एकदा का तुम्हाला कठीण गोष्टी जमायला लागल्या की शिकण्यातला आनंद आणि उत्साह वाढायला लागेल.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वत:ला हा अभ्यास, रियाज करावासा वाटला पाहिजे. त्याची गोडी, आवड ही आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. कुणी मागे लागून, जबरदस्तीने करण्याची ही गोष्ट नाही. संगीतातील आनंद घ्यायला लागलात की पुढचं सगळं सोपं होऊन जातं. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावनासुद्धा सुखावणारी असते.\nसंगीताच्या प्रत्येक परीक्षेचा एक अपेक्षित स्तर (level) असतो. प्रत्येक वेळी पुढची परीक्षा देताना ती लेव्हल आपल्याला गाठायची असते. ३५ टक्के पासिंग पुरते इतर विषयात चालत असतील, पण संगीतासारख्या कलेत सूर १०० टक्के लागायला लागतो, ताल-लय १०० टक्के अचूक असायला लागतो. तेव्हा कोणतेही शाॅर्टकट न वापरता, पूर्ण अभ्यासक्रम तयार करणं आवश्यक असतं. ही खबरदारी मात्र नक्की घ्यायची असते. नाहीतर अर्धवट अभ्यास करून, कसंबसं काठावर पास होऊन पुढच्या वर्षात गेलात, तर पुढच्या वर्षाचे राग व त्याचे सादरीकरण तुम्हाला जमणारच नाही. तेव्हा फक्त सर्टिफिकिटं मिळवून गाणं येत नसतं, हे माझं म्हणणं तुम्हाला पटेल. चार परीक्षा देऊनही तुम्ही चांगलं गाऊ शकला नाहीत, तर मग लोक म्हणणारच, नुसत्या परीक्षा देऊन कुठे गाणं येतं का मग मला सांगा यात दोष परीक्षा पद्धतीचा, परीक्षा देणाऱ्याचा का शिकवऱ्याचा... मग मला सांगा यात दोष परीक्षा पद्धतीचा, परीक्षा देणाऱ्याचा का शिकवऱ्याचा...\nपरीक्षा देण्यामागे अजून एक कारण असतं. एका वर्षात आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचंय, याची आखणी करता येते. आपल्या शिकण्यामागे असं काही उद्दिष्ट असणं सुरूवातीला तरी चांगलंच. किमान तीन-चार परीक्षा तरी द्याव्यातच. त्यामुळे ज्याला बेसिक कोर्स (संगीतातील मॅट्रिक) म्हणतात, तो पूर्ण करून आपला तालासुराचा पाया पक्का होतो. मग पुढे शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, नाट्यसंगीत यापैकी आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संगीताकडे वळता येतं.\nकोणत्याही क्षेत्रात पाया पक्का होणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे काम संगीताच्या परीक्षा करतात. एकदा का तुमचा पाया पक्का झाला की, पुढे आयुष्यभर तुम्हाला संगीताचे वेगवेगळे फाॅर्म्स हाताळणं आणि विविध प्रकारे काम करणं सोपं होऊन जातं. म्हणूनच मी सांगेन की संगीताच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे काम करण्याची इच्छा असेल, तर परीक्षांचा साकल्याने विचार करून आपलं कौशल्य वाढवा. नुसती सर्टिफिकिटं गोळा न करता आपलं ज्ञान आणि कला वाढवा.\nसंगीत परीक्षा का आणि कशासाठी वाचा खाली दिलेल्या लिंकवर.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/covid-19-doubling-rate-in-mumbai-increased-zws-70-2346116/", "date_download": "2021-01-20T13:54:06Z", "digest": "sha1:BITWILREZOGT7HMNNFUR3KG4L2WRG4YD", "length": 11867, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "covid 19 doubling rate in mumbai increased zws 70 | Coronavirus : मुंबईत रुग्णदुपटीच्या कालावधीत वाढ | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nCoronavirus : मुंबईत रुग्णदुपटीच्या कालावधीत वाढ\nCoronavirus : मुंबईत रुग्णदुपटीच्या ���ालावधीत वाढ\nमुंबईत रुग्णवाढीचा दर ०.२९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.\nमुंबई : मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी पुन्हा एकदा वाढला असून सध्या सरासरी कालावधी २४३ दिवसांवर गेला आहे. ८१३ नवे रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबईत रुग्णवाढीचा दर ०.२९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शुक्रवारी ८१३ नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ८४ हजारांच्या पुढे गेली आहे, तर एका दिवसात १०२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ५९ हजारांहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या केवळ १२,९२६ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृतांची एकूण संख्या १०,८७१ वर गेली आहे.\nराज्यात ५,२२९ नवे रुग्ण\nराज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ५२२९ नवे रुग्ण आढळले असून १२७ जणांचा मृत्यू झाला. याच काळात ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात नाशिक जिल्हा ४८३, पुणे शहर ३५९, पिंपरी-चिंचवड १४८, पुणे जिल्हा २९६, नागपूर शहर ४५३ नवे रुग्ण आढळले.\nठाणे जिल्ह्य़ात १५ जणांचा मृत्यू\nठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ६२४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ७२६ इतका झाला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्भवतींना करोना लस घेण्यास मनाई\n‘घटकांचे वावडे असल्यास लस टाळा’\nभारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nचाचण्या घटल्याने करोनाबाधितांची संख्याही कमी\n'तांडव' विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल\nकंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या 'क्वीन'नं दिली धमकी, म्हणाली...\n'बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..' ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न\nकाही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला\nआता मुंबईत 'तांडव' होणार उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 विद्यापीठ यंत्रणा गोंधळात\n2 प्रवेश परीक्षांबाबत अद्यापही अस्पष्टता\n3 दामोदर तांडेल यांचे निधन\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/inquiry-into-jalayukta-or-a-chapter-in-the-politics-of-revenge/", "date_download": "2021-01-20T13:52:16Z", "digest": "sha1:YRYRWRFSGU7WZNVDRLQB3CAGFPRUPBQX", "length": 24281, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latest Marathi News : जलयुक्तची चौकशी की बदल्याच्या राजकारणाचा अध्याय?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे…\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nजलयुक्तची चौकशी की बदल्याच्या राजकारणाचा अध्याय\nजलयुक्त शिवार अभियान हा आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. गावातील पाण्याची गरज गावानेच स्वबळावर पूर्ण करायला हवी अशी दूरदृष्टी त्यात होती. एक मिशन म्हणून त्यांनी हे अभियान राबविले. त्यात प्रचंड लोकसहभाग नोंदला गेला. अशा अभियानाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने आता दिले आहेत. सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा आदेश मंगळवारी काढण्यात आला. जलयुक्तची चौकशी करण्यामागे बदल्याचे राजकारण असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावत असल्याचा आरोप सत्तापक्षाचे नेते करताना दिसतात. त्याचवेळी हे सरकारही भाजपच्या नेत्यांबाबत आकसबुद्धीने चौकशा, योजना रद्द करणे असा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे.\nभारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांनी जलयुक्तबाबत दिलेल्या अहवालाचा आधार या चौकशीसाठी घेतला जात आहे. या अहवालात नमूद केलेल्या मुद्यांवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी प्रकाश टाकला. राज्यातील एकूण ६४१५६० कामांपैकी ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामेच केवळ कॅगने तपासली. ९९.८३ टक्के कामे तपासण्यातच आलेली नाहीत. एकूण२२५८९ गावांत ही कामे झाली, त्यापैकी १२० गावांमध्ये पाहणी झाली, म्हणजे केवळ ०.५३ टक्के. त्यातही हा संपूर्ण अहवाल हा तांत्रिक बाबींवर आधारित आहे. या अहवालात सुद्धा भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही. या उलट या अहवालात जे शेतकरी एक पीक घेत होते, ते आता दोन पीकं घेताहेत, हे मान्य केले आहे. टँकर्सची संख्या कमी झाली, हेही हा अहवाल सांगतो, असे उपाध्ये यांनी नमूद केले.\nजलयुक्त शिवारमुळे शेतीला पाणी मिळाले, गावातील भूजल पातळी वाढली अशीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र, फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टची चौकशी करून राजकीय बदला घेण्याचे राजकारण तर केले जात नाही ना अशी शंका अनेकजण घेत आहेत. आधीच्या सरकारने आणलेल्या योजना बंद करणे, त्यांची चौकशी लावणे हे करताना चांगल्या योजनांनाही मूठमाती देण्यात आली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष. फडणवीस मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला होता. लोक शेकडो लोक मदत घेण्यासाठी त्या कक्षात येत असत. हजारो लोकांना साडेचार वर्षांच्या काळात उपचारासाठी आर्थिक मदत त्यातून झाली. महाविकास आघाडी सरकारने हा कक्ष जवळपास बंद केला. आता तो ओस पडलेला असतो.\nही बातमी पण वाचा : जलयुक्त शिवार : कोणत्या कामांची करायची चौकशी, ठरवण्यासाठी समिती स्थापन\nराज्यातील सुशिक्षित तरुणाईला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याच्या उद्देशाने फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप हा अभिनव उपक्रम हाती घेतला. आयआयट��यन्स, वकील, डॉक्टर, सीए अशा तरुण-तरुणींना महिन्याकाठी ४० हजार रुपये मानधन देत या उपक्रमात फेलो म्हणून सामावून घेण्यात आले. ‘आपल्या टॅलेन्टची शासनाला गरज नाही, विकासाच्या अनेक भन्नाट कल्पना आपल्या डोक्यात आहेत पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला शासनाचा प्लॅटफॉर्म मिळत नाही, ही तरुणाईची खंत त्या निमित्ताने दूर झाली. महाविकास आघाडी सरकार येताच हा उपक्रम बंद करण्यात आला. नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्या-त्या गावातील लोकप्रिय आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका घेणारे नेतृत्व निवडून यावे हा त्या मागील उद्देश होता. मात्र, या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला अधिक होतो, असा जावईशोध नव्या सरकारला लागला आणि थेट जनतेतून निवडीचा मार्गही बंद करण्यात आला. मध्यंतरी ग्राम पंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा पूर्णत: राजकारणप्रेरित निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला पण कोर्टाने चपराक हाणल्यानंतर त्यावर सरकारला यू-टर्न घेणे भाग पडले.\nमागासवर्गीय, आदिवासींच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांमधील लाभार्थीना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक खात्यात थेट अर्थसहाय्य करण्यावर फडणवीस यांनी भर दिला होता. कंत्राटदार, पुरवठादारांना त्यामुळे मोठा झटका बसला होता. आधीच्या आघाडी सरकारच्या काळात रोख मदत न देता पुरवठादारांमार्फत वस्तू पुरविल्या जात असत. आदिवासी मुलामुलींना त्यातून अत्यंत निकृष्ट वस्तूंचा पुरवठा केला जात असे. फडणवीस सरकारने डीबीटी आणल्याने पुरवठादार-अधिकारी-राजकारणी यांच्या संगनमतातून होणाऱ्या खाबूगिरीला आळा बसला. आता डीबीटी रद्द करण्याच्या हालचाली नव्या सरकारमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात साडेअकरा लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यातील दोन हजार रुपये रोख द्यायचे आणि दोन हजार रुपयांच्या वस्तू द्यायच्या असा कंत्राटदारधार्जिणा निर्णय घेण्यात आला. अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.\nही बातमी पण वाचा : निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल – फडणवीस\nबातम्यांच्या ��पडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसले; काँग्रेसचे खासदार रवनीत बिट्टू यांचा दावा\nNext articleविक्की कौशल आणि कैटरीना कैफ करण जोहरच्या पार्टीत झाले सामील, या शैलीत नजर आले कपल\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/media-centre/news/2020/01", "date_download": "2021-01-20T14:22:47Z", "digest": "sha1:22B5CYFXR7AAWPOS7QDK42VZTKUPAWQ5", "length": 10609, "nlines": 277, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "बातम्या | MMRC", "raw_content": "\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nएफ एल जी आर सी/एस एल जी आर सी\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nम्हाडा नाहरकत प्रमाण पत्र जोडपत्र\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nडेपो (एम व पी)\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nमाहिती अधिकार अधिनियम ( भारत सरकार )\nमाहिती अधिकार अधिनियम ( महाराष्ट्र सरकार )\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nआदित्य ठाकरे के हाथों सिल्वर जुबली ब्रेक थ्रू\nमेट्रो तीन: सुरंग निर्माण का २५वां चरण पूरा\nमेट्रो भुयारीकरणाचे पाव शतक\nभुयारी मेट्रोच्या उभारणीतील २५वा टप्पा पूर्ण\nमेट्रो-३ भुयारीकरणाचा २५ वा टप्पाही पूर्ण\nमुंबई मेट्रो: वरळीत २५ व्या टप्प्याचे भुयारीकरण पूर्ण\nमेट्रो-३ के मार्ग में बना कारशेड का असमंजस\nमेट्रोचा रौप्य महोत्सवी टप्पा\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/46", "date_download": "2021-01-20T14:57:59Z", "digest": "sha1:GLNP5KJN5G2XXUX3IFYOSZHNC32PY6PI", "length": 5065, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/46 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nओरी आहे तींतून भागीरथी नदी बारा वर्षांनीं कन्या राशीस गुरू आला म्हणजे कन्यागतीं वाहूं लागते, अशी आख्यायिका आहे. त्या वेळेस येथें वर्षभर यात्रेकऱ्यांच्या उड्यावर उड्या पडतात. आणि हिंदुधर्माप्रमाणें काशीस भागीरथीतटाकीं जे विधी, मुंडण वगैरे करणें इष्ट आहे ते येथें येऊन करितात. उजवे बाजूचे ओरींतून साठ वर्षांनीं कपिलाषष्ठीचा योग आला म्हणजे सरस्वती नदी वाहूं ��ागते, तेव्हांही मोठी गर्दी होते. असें पुराणांतून या नद्यांचें माहात्म्य वर्णन केलें आहे. परंतु पावसाळ्यामध्यें या सर्व ओऱ्यातून पाणी मोठ्या जोराने वाहतें, आणि कुंडे अगदीं तुडुंब भरून जातात आणि वाहूं लागतात. अशा वेळीं यांचें सांडपाणी जाण्यास मार्ग खालून केला असल्यामुळे त्यांतून जातें.\nया पांची नद्या महाबळेश्वर डोंगराखालीं निरनिराळ्या द-यांतून वाहत गेल्या आहेत. कृष्णा नदी वर सांगितलेल्या देवळापासून सुमारें ५०० यार्ड अंतरावर कडयावरून खालीं जोर खो-यांत पडून पूर्ववाहिनी झाली आहे. ती जोर, धोम, वांई वगैरे गांवांशेजारून वाहत जात आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१९ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3279", "date_download": "2021-01-20T13:07:07Z", "digest": "sha1:XFU4WQ5Q6YEYMFELM2SYPKDPWKYDAU5W", "length": 26145, "nlines": 121, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "छायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nछायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य\nएएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी छायाचित्रणात तीन वर्षांत छत्तीस सुवर्णपदके, बावीस रौप्य पदके, तर सोळा कांस्यपदके जिंकलेली आहेत. ते छायाचित्रकारांचे गुरू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ओळखले जातात.\nज्ञानेश्वर वैद्य यांनी त्यांच्या नावाआधी एएस (as) ही आद्याक्षरे त्यांचे गुरू अशोक सरावनन ह्यांच्या सन्मानार्थ लिण्यास सुरुवात केली. ते स्पर्धेत प्रथम जोधपूर येथे 2016 साली उतरले. त्यात त्यांनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावली. तेथपासून त्यांना छायाचित्रण स्पर्धेत बक्षिसेच बक्षिसे मिळत गेली आहेत. त्यांना अमेरिकेत नागासाधूच्या छायाचित्राला पहिले परदेशातील सुवर्णपदक मिळाले. त्यांनी एकूण तेवीस देशांतील स्पर्धांत सहभाग घेतला आहे. त्यात त्यांनी एकशेसत्याण्णव पदके आणि चौऱ्याहत्तर प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. 'नॅशनल जिओग्राफी' या जगप्रसिद्ध मासिकाने त्यांचे सत्तावन फोटो 'एडिटर्स फेवरेट' म्हणून घोषित केले आहेत आणि बारा फोटो प्रसिद्ध केले आहेत. प्रेक्षक त्यांनी काढलेले फोटो पाहून अनेकदा भारावून जातात. छायाचित्रणातील 'मोशन ब्लर' या प्रकाराचे फोटो काढण्यात त्यांचा हातखंड आहे.\nज्ञानेश्वर वैद्य मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर गावचे. त्यांचे मन शालेय जीवनात रमले नाही. त्यांना मंत्र पाठ करण्याची आवड होती. म्हणून त्यांनी सातवी उत्तीर्ण झाल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वेदपाठशाळेत शिक्षण घेतले. कालांतराने, ते कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे स्थायिक झाले. त्यांचा परिवार त्यांचे वडील प्रकाश वैद्य, त्यांची आई मेघा, पत्नी अन्नपूर्णा, त्यांच्या मुली मुद्रा आणि इंद्रायणी असा आहे. ते एकतीस वर्षाचे आहेत. ते कराटे शिक्षकही आहेत. ते उदरनिर्वाहासाठी याज्ञिकी करतात. त्यांना छायाचित्रणाची आवड लहानपणापासून होती, पण ती परिस्थतीअभावी जोपासता आली नाही. ते मित्रमंडळींसमवेत रायगड किल्ल्यावर 2013 साली एकदा गेले असता त्यांनी तेथे कॅमेरा पाहिला. तेथेच त्यांना फोटो काढण्याची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती पण त्यांनी कॅमेरा परिश्रम करून जिद्दीने घेतला आणि स्वतःला छायाचित्रण कलेत डिसेंबर 2015 पासून झोकून दिले.\nज्ञानेश्वर वैद्य यांना छायाचित्रण कलेसाठी तीन गुरू लाभले. सांगलीतील दिलीप नेर्लेकर हे त्यांचे पहिले गुरू. वैद्य यांनी स्वतः काढलेले फोटो नेर्लेकर यांना भेटून दाखवले. त्यावेळी त्यांनी ते फोटो पाहून \"तुला शिकण्याची गरज नाही, तर तुला ती कला आधीच अवगत आहे\" असे सांगितले. त्यांनी नेर्लेकर यांच्याकडे सात दिवसांचा प्राथमिक कोर्स केला. कोर्सच्या शेवटच्या दिवशी, नेर्लेकर यांचे मित्र ज्येष्ठ छायाचित्रकार तिलक हरिया हे कार्यशाळा घेण्यासाठी आले आणि योगायोगाने, ते वैद्य यांचे दुसरे गुरू ठरले. त्यांनी ज्ञानेश्वर यांना फोटोग्राफीची प्रक्रिया, स्पर्धा, पदवी, प्रदर्शनातील सहभाग, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तिलक हरिया यांच्यामुळे वैद्य यांना तिसरे गुरू भेटले, ते म्हणजे चेन्नईचे अशोक सरावनन.\nअशोक सरावनन आणि ज्ञानेश्वर वैद्य यांची गुरू-शिष्यांची कथा वेगळीच आहे. सरावनन हे चेन्नईचे. त्यांना ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये जास्त ओढ होती. तिलकसरांनी वैद्य यांना एक लिंक 2016 साली पाठवली. ज्ञानेश्वर त्यातील फोटो पाहून भारावून गेले. त्यांनी सरावनन यांचाच पठ्ठ्या होण्याचे ठरवले. त्यांनी सरावनन यांना पहिला मेसेज हिंदीमध्ये केला. पण सरावनन यांना हिंदी कळत नव्हते. सरावनन यांनी त्यांना इंग्रजीतून प्रतिक्रिया दिली. वैद्य यांना इंग्रजी वाचन-लिखाण येत नव्हते. मग त्यांनी तो मेसेज गुगल ट्रान्सलेशनमध्ये टाकून, अर्थ समजून घेतला आणि पुन्हा त्यांच्या उत्तरादाखल मराठी मेसेजचे रूपांतर इंग्रजीत त्याच पद्धतीने करून घेतले व सरावनन यांना पाठवले. त्या दोघांचा असा संवाद तीन वर्षे सुरू होता. त्यांनी एकमेकांची भाषा येत नाही म्हणून तीन वर्षे एकमेकांना फोन केला नाही. ज्ञानेश्वर येथून फोटो पाठवत. सरावनन त्यांची त्यावरील प्रतिक्रिया इंग्रजीतून सांगत. ज्ञानेश्वर पुन्हा ते मराठीतून वाचून सराव करत. अशी शिकवणी सुरू होती. सरावनन यांच्या 'चेन्नई विकेंड क्लिकर' ह्या टीमने प्रदर्शन तीन वर्षांनी भरवले. त्यात वैद्य यांचे पंधरा फोटो निवडले आणि भिंतीवर लावले होते ती गुरु-शिष्य जोडी त्या तीन वर्षांत चेन्नईमध्ये आदर्श ठरली. त्यांची भेट चौथ्या वर्षी जेव्हा झाली तेव्हा सरावनन यांनाही फार आश्चर्य वाटले - असा सुद्धा एखादा शिष्य असू शकतो ती गुरु-शिष्य जोडी त्या तीन वर्षांत चेन्नईमध्ये आदर्श ठरली. त्यांची भेट चौथ्या वर्षी जेव्हा झाली तेव्हा सरावनन यांनाही फार आश्चर्य वाटले - असा सुद्धा एखादा शिष्य असू शकतो ज्ञानेश्वर वैद्य यांच्या नावाआधीच्या एएस ह्या आद्यअक्षरांत गुरु-शिष्य नात्याची आणि त्यांच्या शिकवणीची अशी गोष्ट दडली आहे.\nज्ञानेश्वर वैद्य त्यांचे छायाचित्रणाचे शिक्षण पूर्ण करून जेव्हा ती कला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी त्यांना अनेक समस्या जाणवल्या. त्यांनी पाहिले की काही फोटोग्राफर्स खास फोटो मिळवण्यासाठी तशी दृश्ये घडवून आणतात त्यामुळे त्यातून जीवनाचे स्वाभाविक दर्शन होत नाही. त्यात फसवणूक असते. ते त्याबाबत एक अनुभव सांगतात की, काही फोटोग्राफर जेजुरीच्या यात्रेदरम्यान एका आजोबांना भरउन्हात उभे करून फोटो घेत हो��े. त्यांचा पाच-सहा वेळा रिटेक करून फोटो घेण्याचा प्रयत्न चालू होता. शेवटी आजोबांना चक्कर आली आणि ते खाली बसले. दोघांनी आजोबांना काखेत उचलून उभे केले. पण त्यांची सुटका त्यांना पाहिजे होता तसा फोटो मिळवल्यावरच केली. वारकरी हजारोंच्या समूहाने आषाढी एकादशीच्या वारीत येतात. एकदा एका फोटोग्राफरने डोक्यावर तुळस असणाऱ्या महिलेला थांबवून तिचा फोटो काढला. तो फोटो काढेपर्यंत तिच्या सोबत असणारी इतर मंडळी एक-दोन किलोमीटर पुढे गेली होती आणि ती महिला शेवटी एकटीच राहिली त्यामुळे त्यातून जीवनाचे स्वाभाविक दर्शन होत नाही. त्यात फसवणूक असते. ते त्याबाबत एक अनुभव सांगतात की, काही फोटोग्राफर जेजुरीच्या यात्रेदरम्यान एका आजोबांना भरउन्हात उभे करून फोटो घेत होते. त्यांचा पाच-सहा वेळा रिटेक करून फोटो घेण्याचा प्रयत्न चालू होता. शेवटी आजोबांना चक्कर आली आणि ते खाली बसले. दोघांनी आजोबांना काखेत उचलून उभे केले. पण त्यांची सुटका त्यांना पाहिजे होता तसा फोटो मिळवल्यावरच केली. वारकरी हजारोंच्या समूहाने आषाढी एकादशीच्या वारीत येतात. एकदा एका फोटोग्राफरने डोक्यावर तुळस असणाऱ्या महिलेला थांबवून तिचा फोटो काढला. तो फोटो काढेपर्यंत तिच्या सोबत असणारी इतर मंडळी एक-दोन किलोमीटर पुढे गेली होती आणि ती महिला शेवटी एकटीच राहिली वैद्य यांना ते दृश्य पाहिल्यावर समजले, की असे केल्याने व्यक्ती गर्दीत हरवू शकते. वैद्य यांनी वारकऱ्यांचा मुक्काम असतो तेथे सकाळी अंघोळीच्या वेळी जाऊन फोटो काढण्यासाठी वारकऱ्यांना त्रास देताना पाहिले आहे. फोटोग्राफर्स धार्मिक यात्रांना जाताना व्यसन करतात. त्यांना पठ्ठनकोडोलीच्या यात्रेत एक फोटोग्राफर डाव्या हातात कॅमेरा आणि उजव्या हातात सिगारेट घेऊन फिरताना दिसला. फोटोग्राफर केवळ फोटो काढण्यासाठी आलेला असतो. त्याला त्या जागेचे पावित्र्य, महात्म्य यांचे भान नसते. त्यांनी एका फोटोग्राफरने चक्क प्रवचन करणाऱ्या महाराजांच्या आसनावर चप्पल न काढता चढून गर्दीचा फोटो काढताना पाहिले वैद्य यांना ते दृश्य पाहिल्यावर समजले, की असे केल्याने व्यक्ती गर्दीत हरवू शकते. वैद्य यांनी वारकऱ्यांचा मुक्काम असतो तेथे सकाळी अंघोळीच्या वेळी जाऊन फोटो काढण्यासाठी वारकऱ्यांना त्रास देताना पाहिले आहे. फोटोग्राफर्स धार्मिक यात्रांना जाताना व्यसन करतात. त्यांना पठ्ठनकोडोलीच्या यात्रेत एक फोटोग्राफर डाव्या हातात कॅमेरा आणि उजव्या हातात सिगारेट घेऊन फिरताना दिसला. फोटोग्राफर केवळ फोटो काढण्यासाठी आलेला असतो. त्याला त्या जागेचे पावित्र्य, महात्म्य यांचे भान नसते. त्यांनी एका फोटोग्राफरने चक्क प्रवचन करणाऱ्या महाराजांच्या आसनावर चप्पल न काढता चढून गर्दीचा फोटो काढताना पाहिले काही वेळा फोटोग्राफर लोकांना फोटो काढण्यासाठी लुटतात तर काही वेळा लोक स्वतः चा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरना लुटतात.\nफोटोग्राफीबाबत अशा अनेक वाईट अनुभवातून त्यांनी जनजागृतीचे कार्य करण्याचा ध्यास घेतला. त्या जिद्दीने ज्ञानेश्वर वैद्य यांनी 2016 साली कोल्हापूर अॅमॅच्युअर फोटोग्राफर असोसिएशन(कापा) या संघटनेची स्थापना केली. त्या असोसिएशनचे उद्दिष्ट कोणाचाही बुद्धिभेद न होता छायाचित्रणाची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने देणे हा आहे. तसेच, छायाचित्रणकलेचा उपयोग हा केवळ छंद म्हणून करावा; त्याचसोबत तो छंद शिस्तीने जपला गेला पाहिजे. शिरोळ, जयसिंगपूर, सातारा, पुणे, मुंबई, हंपी या भागांतील फोटोग्राफी छांदिष्ट व्यक्ती 'कापा'मध्ये एकत्र आले आहेत. वैद्य यांनी छायाचित्रकारांकडे उपलब्ध असलेल्या कमी साहित्यातही उत्तम फोटो काढण्याचे प्रशिक्षण त्या संघटनेत दिले आहे. ज्ञानेश्वर वैद्य यांचे 'कापा'द्वारे शंभराहून अधिक शिष्य तयार झाले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे शिष्यदेखील त्यांच्या नावाआधी डी म्हणजेच ज्ञानेश्वर यांचे नाव लावतात. त्याच बरोबर, वैद्य यांच्या प्रशिक्षण शिबिरात फोटो काढताना कोणत्याही व्यक्तीला त्रास न देणे, व्यसन न करणे, वातावरणाला साजेसा पेहराव असणे, कोठेही गैरप्रकार घडत असेल तर त्वरित तो रोखणे या नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. पठ्ठणकडोली यात्रा, आषाढीवारी, जोतिबाची यात्रा, जेजुरीची सोमवती अमावस्या अशा ठिकाणी जाऊन फोटोग्राफर शिस्तबद्धतेने फोटो घेऊ लागले. ज्ञानेश्वर वैद्य यांच्या शिष्यांनी साडेतीनशेहून अधिक सुवर्णपदके मागील तीन वर्षांत जिंकली आहेत. 'कापा'द्वारेही स्पर्धा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात.\nवैद्य सांगतात की, मी छायाचित्रण कलेकडे छंद म्हणून पाहतो. मी त्याचे पैसे घेत नाही. कोणत्याही कलेत शिस्त पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. म�� माझ्या गुरूंकडून शिस्त शिकलो, मी गेली तीन वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेत काम केल्याने तेथूनसुद्धा शिस्तीचा आदर्श घेतला आहे. ज्ञानेश्वर वैद्य महाराष्ट्राची संस्कृती, हिंदू धर्म आणि त्याचे पावित्र्य हे शिस्तीने छायाचित्रणातून समाजात पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nसार्थ अभिमान वाटतो दादा\nआपल्या कलेशी प्रामाणीक आणि ऐकनिष्ठ कसे असावे याचे जाज्वल्य उदाहरण\nमनपूर्वक हार्दीक अभिनंदन दादा\nनेहा सुनिल जाधव हिने पत्रकारितेची पदवी मिळवली आहे. तिने 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर लेखनास सुरूवात केली. तिला लेखनाची आवड आहे. तिने केलेले कॉलेज रिपोर्टर लेखन पुढारीत प्रसिद्ध झाले आहे. तिने प्रहारमध्ये प्रशिक्षणार्थी आणि सा.विवेकमध्ये वार्ताहर म्हणून काम केले.\nपॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा\nदीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, शतकोत्तर ग्रंथालये\nसुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने\nसंदर्भ: Trekking, गिर्यारोहण, सायकलींग\nगुणवंत कामगारांची आदिवासी सेवा\nअथर्व दीक्षितला हाक प्रकृतीची\nसंदर्भ: फोटोग्राफी, Photograph, छायाचित्रकार\nसंदर्भ: कवी, गीतकार, मुर्तीकार, छायाचित्रकार\nसंदर्भ: पक्षिनिरीक्षण, फोटोग्राफी, नांदूर मधमेश्‍वर अभयारण्‍य, निफाड गाव, निफाड तालुका\nपक्षीमित्र अनिल महाजन आणि त्यांची चातकसंस्था\nलेखक: प्रियंका मयूर वाणी\nसंदर्भ: पक्षिनिरीक्षण, फोटोग्राफी, पक्षी निरीक्षण संस्था, वरणगाव, Jalgaon\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2009/06/blog-post_17.html", "date_download": "2021-01-20T12:32:37Z", "digest": "sha1:A5YAFOJ3LJPUA7ZU7SMDXED4UUAHVZ3V", "length": 4835, "nlines": 40, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...", "raw_content": "\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.\nनाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या एकेमेकांशी असलेल्या नात्यांबद्दलच्या back stories ची improvisations करणार आहोत.\nपहिल्या एक-दोन improvisations च्या वेळेची ही आठवण. एक improvisation चालू असताना अचानक मला समजलं की माझा डोक्याने थोडा अधू भाचा गणा, म्हणजे गणेश, माझ्या मुलीला एकदा रात्री काहीतरी odd मिठी मारतो. मी इतकी प्रचंड संतापले संतापाने मला जे रडू आलं ते नंतर त्या improvisation बद्दलची चर्चा संपली तरी आवरंत नव्हतं. त्या वेळी सचिन ने गणा ची भूमिका केली होती. मला कितीतरी वेळ त्याच्याकडे बघता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे हे समजत होतं की सचिन आणि गणा वेगळे आहेत, पण तरी त्या दिवशी त्यानंतर मला त्याच्याकडे रागाशिवाय इतर कुठल्या भावनेने पहाताच येत नव्हतं.\nत्यानंतर अनेक दिवसांनी एका improvisation मधे एक गडी माझ्या मुलीला, श्वेताला, ती लहान असताना भुताची गोष्टं सांगून घाबरवतो. ती खूप रडते. हे सगळं wing मधे होतं आणि मी चिडून घरात येते अशी माझी entry होती. तरी मला इतका राग आला होता की शांत व्हायला जरा वेळंच लागला.\nमाझ्या लोकांना अगदी इतकासा सुद्धा त्रास कोणी दिला कि मी disproportionately चवताळते ह्याचा प्रत्यय मलाच नाही तर माझ्या सहकलाकारांनाही आला :)\n- रुपाली भावे (सहस्रचंद्रदर्शन मधली ''ताई'')\nआमची कोकण ट्रीप ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/77067", "date_download": "2021-01-20T13:49:13Z", "digest": "sha1:RKQEU2WJNI2VBQ3GP4LZ25WBWX35DT5Z", "length": 10763, "nlines": 213, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दृश्यावरून गाणे ओळखा-2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दृश्यावरून गाणे ओळखा-2\nआधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.\nगाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.\nअथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.\nमी फक्त प्रतिसाद देणार पहिला\nमी फक्त प्रतिसाद देणार पहिला\nसुरू होऊन जाऊ दे \nमसल्स आहेत पण उंची कमी. ओळखा.\nमसल्स आहेत पण उंची कमी.\nत्याला पूर्ण पाहिले तर कोण आहे लक्षात येईल.\nअजून एक क्लू नकळत दिला गेलाय.\nपिक्चर बहुधा धूम २\nमला तर आठवतच नव्हते बुटका\nमल��� तर आठवतच नव्हते बुटका डस्की हिरो..हाच तो बाप का बेटा..\nअजून एक क्लू नकळत दिला गेलाय.\nअजून एक क्लू नकळत दिला गेलाय. >> यशराज होता का \nहो पिक्चर आणि क्लु बरोबर.\nहो पिक्चर आणि क्लु बरोबर.\nएक प्रचंड शांत आणि नाकातल्या\nएक प्रचंड शांत आणि नाकातल्या आवाजाच्या गायकाच्या तितक्याच शांत लयीतल्या गाण्यावर डिस्को नाचणारा हिरो.\nनाकातला आवाज... हिमेश रेशमिया\nनाकातला आवाज... हिमेश रेशमिया\nगायक दुसरी पिढी, तिसरिने\nगायक दुसरी पिढी, तिसरिने ट्रॅक चेंज केला.\nअनु रंगीबेरंगी कपड्यातला हिरो\nअनु रंगीबेरंगी कपड्यातला हिरो असे तरी सांगायचे..\nऔंध आणि मेलबर्न मध्ये\nऔंध आणि मेलबर्न मध्ये राहणाऱ्या हिरोईन चे गाणे असे सांगायला पाहिजे होते बहुधा काही पुणेकरांना.\nकिमी काटकर औंध ची आहे..माहित\nकिमी काटकर औंध ची आहे..माहित नव्हते..\nते उदय चोप्राला मी फक्त हेड\nते उदय चोप्राला मी फक्त हेड बंड वरून ओळखले. असल्या जुन्या खाण कामगाराच्या फॅशन करणारा तो दुर्मिळ हिरो आहे.\n@ अभ्या... >>>> उत्तरच काय\n@ अभ्या... >>>> उत्तरच काय सांगितलत एकदम.... मी गायक गेस केला....\nगाणं ओळखायचय इथे, सिनेमा / नायक / गायक नव्हे फक्त\nलोकांनी ओळखलं असतं की गाणं....मला गाणी ऐकून माहिती, पाहून नाहीत.\nजाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका,डोंगरातून धावत गाणारी हिरोईन..\nबरीच गाणी असतील..माहीत असणारी सांगा.\nऔंध आणि मेलबर्न मध्ये\nऔंध आणि मेलबर्न मध्ये राहणाऱ्या हिरोईन >>>> जुन्या टारझनची भावी मिसेस सांगायचं मग\nजाणाऱ्या हिरोच्या मागे,खडका,डोंगरातून धावत गाणारी हिरोईन..\nना जा मेरे हमदम (आशा पारेख, शशी कपूर विथ सामान + गिटार)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://tractorguru.com/mr/buy-used-tractors/mahindra/475-di-18318/", "date_download": "2021-01-20T13:50:46Z", "digest": "sha1:6Y3GS7BSLO5PZXR3SZKFYVKQYW2N3UBN", "length": 16468, "nlines": 168, "source_domain": "tractorguru.com", "title": "वापरलेले महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर, 21145, 475 DI सेकंद हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी", "raw_content": "\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nवापरलेले ट्रॅक्टर विक्री करा\nमुख्यपृष्ठ वापरलेले ट्र���क्टर महिंद्रा वापरलेले ट्रॅक्टर 475 DI\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआपली किंमत प्रविष्ट करा\nsettings महिंद्रा 475 DI विहंगावलोकन\nsettingsमहिंद्रा 475 DI तपशील\nआरटीओ नाही. एन / ए\nटायर कॉन्डिटन्स 51-75% (चांगले)\nइंजिन अटी 76-100% (खूप चांगले)\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी yes\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 475 DI @ रु. 265000 मध्ये ट्रॅक्टर गुरूची चांगली स्थिती, अचूक तपशील, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले: वर्ष, स्थान: वापरलेल्या ट्रॅक्टरवर वित्त उपलब्ध आहे.\nन्यू हॉलंड Excel 6010\nवापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर गुरू यांनी शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे यांचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांद्वारे पुरविल्या जाणार्‍या माहिती किंवा अशाच प्रकारच्या फसवणूकीसाठी ट्रॅक्टर गुरु जबाबदार नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर गुरूशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nमहिंद्रा 275 डीआययू स्वराज 744 स्वराज 855 फार्मट्रॅक 60 स्वराज 735 जॉन डीरे 5310 फार्मट्रॅक 45 न्यू हॉलंड एक्सेल 4710\nमहिंद्रा ट्���ॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर जॉन डीरे ट्रॅक्टर स्वराज ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर फार्मट्रॅक ट्रॅक्टर पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आयशर ट्रॅक्टर\nलोकप्रिय वापरलेले ट्रॅक्टर ब्रांड\nमहिंद्रा वापरलेला ट्रॅक्टर सोनालिका वापरलेला ट्रॅक्टर जॉन डीरे वापरलेले ट्रॅक्टर स्वराज वापरलेला ट्रॅक्टर कुबोटा वापरलेला ट्रॅक्टर फार्मट्रॅक वापरलेला ट्रॅक्टर पॉवरट्रॅक वापरलेले ट्रॅक्टर आयशर वापरलेला ट्रॅक्टर\nनवीन ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर वापरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टरची तुलना करा रस्त्याच्या किंमतीवर\nआमच्याबद्दल करिअर आमच्याशी संपर्क साधा गोपनीयता धोरण आमच्याशी जाहिरात करा\n© 2021 ट्रॅक्टरगुरू. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/trump-said-i-will-leave-white-house-if-electoral-college-declares-biden-victory-377808", "date_download": "2021-01-20T12:20:41Z", "digest": "sha1:27NLVMUDTJE7BEESAFWIQJBOHCMWEGNY", "length": 19212, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "...तर मी व्हाईट हाऊस निश्चितपणे सोडेन; ट्रम्प यांची गाडी हळूहळू रुळावर - Trump said i Will leave the White House if Electoral College declares Biden victory | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n...तर मी व्हाईट हाऊस निश्चितपणे सोडेन; ट्रम्प यांची गाडी हळूहळू रुळावर\nतुम्ही बायडन यांच्या शपथविधीला 20 जानेवारी रोजी हजर रहाल का पत्रकारांच्या या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं.\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणूकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता या दृष्टीने ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. काल गुरवारी ट्रम्प यांनी म्हटलंय की, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे.\nहेही वाचा - POK मधील गिलगिट-बाल्टिस्तानात हिंसक आंदोलन; निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप\nइलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना जर विजेतेपदाचे प्रमाणपत्र दिलं तर आपण व्हाईट हाऊस सोडाल का असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले की, हो, असं झालं तर निश्चितपणे मी व्हाईट हाऊस सोडेन. पण अद्याप 20 जानेवरीपर्यंत बरंच काही घडणं बाकी आ��े. खूप मोठा घोटाळा आढळून आला आहे. आपण कम्प्यूटर साधने वापरतो जी हॅक केली जाऊ शकतात. जर इलेक्टोरल कॉलेजनी बायडन यांना विजयी ठरवलं तर ही खूप मोठी चूक असेल तसेच हे मान्य करणे प्रचंड अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला.\nतुम्ही बायडन यांच्या शपथविधीला 20 जानेवारी रोजी हजर रहाल का पत्रकारांच्या या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्यांनी म्हटलं की, मला उत्तर माहितीय पण मी ते आत्ताच देऊ इच्छित नाहीये. ट्रम्प यांनी अमेरिकेतील माध्यमे तसेच मोठ्या टेक कंपन्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दावा केला की निवडणुक ही काय स्पर्धा नसते.\nहेही वाचा - ॲस्ट्राझेनेका लशीचे प्रश्न अन् उपप्रश्न\nमी प्रचंड मतांनी निवडणुका जिंकल्या असत्या आणि मी प्रचंड प्रमाणात विजय मिळविला आहे. हे अद्याप नोंदवले गेलेले नाही परंतु नेमकं काय घडत आहे हे लोकांना समजत आहे आणि काय घडले आहे, हे त्यांना माहिती आहे, असेही ते पुढे म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nट्रम्प यांचे जाता जाता नखरे; 152 वर्षानंतर पहिल्यांदाच मावळत्या राष्ट्राध्यक्षांचा असा उर्मटपणा\nनवी दिल्ली- डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 जानेवारीला घोषणा केली होती की ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. अमेरिकेमध्ये 152...\n'ड्रॅगन फ्रूट'चं भाजपनं केलं नामांतर ते 'अलिबाबा'चे जॅक मा सापडले; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर\nमराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदललं आहे. ब्रिस्टेबनमधील ऐतिहासिक विजयानंतर...\nमराठा आरक्षणाप्रकरणी सुनावणी ते डोनाल्ड ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच, महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nमराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. कडाक्याच्या थंडीत...\n'शर्यत अजून संपली नाही कारण...'; ट्रम्प स्थापणार 'राष्ट्रभक्त' नावाचा नवा पक्ष\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली राष्ट्राध्यक्ष पदा��ी जागा सोडताना अनेक गोंधळ घातलेले पहायला मिळाले. आज...\nट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच; अखेरच्या भाषणात 'US कॅपिटॉल' हिंसेचा निषेध, पुढील प्रशासनाला सदिच्छा\nवॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये आज जो बायडन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं...\nअपघात, ड्रग्जची नशा ते मुलाचा मृत्यू; बायडेन यांचं खासगी आयुष्य वेदनांनी वेढलेलं\nवॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली असून ते आणि त्यांची पत्नी जिल (Jill Biden) व्हाईट हाऊसचे...\n'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण\nवॉशिंग्टन : जो बायडन यांच्या शपथविधीला आता केवळ एक दिवस बाकी आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची औपचारिकरित्या व्हाईट हाऊसमधून गच्छंती होईल. अमेरिकेची...\nअमेरिकेला भीती आहे जवानांकडूनच हल्ला होण्याची\nवॉशिंग्टन - अनेक बाबतीत अभूतपूर्व झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीचे नाट्य संपण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर...\nअमेरिका...जगातला सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत सामर्थ्यशाली लष्कर असलेला देश. या देशाचा लष्करी अर्थसंकल्प हा, या खर्चाच्या बाबतीत क्रमवारीत अमेरिकेनंतर...\nतिबेटचं प्यादं पुन्हा पटावर\nडोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच चीनशी व्यापारतंटा सुरू केला होता आणि जाता जाता तिबेटविषयक धोरण मंजूर केलं. ते सन १९७१ पासून प्रारंभ झालेला चीनला...\nआता लक्ष सिनेटच्या निर्णयाकडे;लोकप्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर\nवॉशिंग्टन - कॅपिटॉल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाखल झालेल्या...\n इतक्या प्लॅटफॉर्म्सवरुन झालीय ट्रम्प यांची हकालपट्टी; Snapchat नेही दिला कायमचा नारळ\nवॉशिंग्टन : गेल्या 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसद भवन परिसरातील कॅपिटल हिल्समध्ये हिंसेला जबाबदार ठरवून कालच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हाऊस ऑफ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2021-01-20T12:15:49Z", "digest": "sha1:MU3CIRQVBSHDJU7VS4L43MUSMUNUPH5M", "length": 4345, "nlines": 28, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...", "raw_content": "\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\nसहस्रचन्द्रदर्शनमधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.\nनाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या एकेमेकांशी असलेल्या नात्यांबद्दलच्या back stories ची improvisations करणार आहोत.\nपहिल्या एक-दोन improvisations च्या वेळेची ही आठवण. एक improvisation चालू असताना अचानक मला समजलं की माझा डोक्याने थोडा अधू भाचा गणा, म्हणजे गणेश, माझ्या मुलीला एकदा रात्री काहीतरी odd मिठी मारतो. मी इतकी प्रचंड संतापले संतापाने मला जे रडू आलं ते नंतर त्या improvisation बद्दलची चर्चा संपली तरी आवरंत नव्हतं. त्या वेळी सचिन ने गणा ची भूमिका केली होती. मला कितीतरी वेळ त्याच्याकडे बघता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे हे समजत होतं की सचिन आणि गणा वेगळे आहेत, पण तरी त्या दिवशी त्यानंतर मला त्याच्याकडे रागाशिवाय इतर कुठल्या भावनेने पहाताच येत नव्हतं.\nत्यानंतर अनेक दिवसांनी एका improvisation मधे एक गडी माझ्या मुलीला, श्वेताला, ती लहान असताना भुताची गोष्टं सांगून घाबरवतो. ती खूप रडते. हे सगळं wing मधे होतं आणि मी चिडून घरात येते अशी माझी entry होती. तरी मला इतका राग आला होता की शांत व्हायला जरा वेळंच लागला.\nमाझ्या लोकांना अगदी इतकासा सुद्धा त्रास कोणी दिला कि मी disproportionately चवताळते ह्याचा प्रत्यय मलाच नाही तर माझ्या सहकलाकारांनाही आला :)\n- रुपाली भावे (सहस्रचंद्रदर्शन मधली ''ताई'')\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/aditya-narayan-tie-knot-with-shweta-agarwal-first-photo-of-wedding-mhaa-501590.html", "date_download": "2021-01-20T14:31:49Z", "digest": "sha1:BIOGZJKU7DCZGQJHRXILM7PSK2O2PIW6", "length": 18732, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शुभमंगल सावधान: आदित्य नारायण अडकला विवाहबंधनात ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nशुभमंगल सावधान: आदित्य नारायण अडकला विवाहबंधनात \nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nशुभमंगल सावधान: आदित्य नारायण अडकला विवाहबंधनात \nगायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण लग्नाच्या (Aditya Narayan) बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नात आदित्यचा थाट काही औरच होता.\nमुंबई, 01 डिसेंबर: गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) विवाहबंधनात अडकला आहे. मुंबईच्या इस्कॉन टेम्पलमध्ये श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agrawal) त्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. कोरोना व्हायरसमुळे (corona virus) अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा चक्क मंदिरात पार पडला. लग्नाला त्या दोघांचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. 2 डिसेंबर रोजी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आदित्य आणि श्वेताचं रिशेप्शन आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.\nआदित्य आणि श्वेतावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नाच्या पोषाखामध्ये आदित्य आणि श्वेता अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या लग्नाचे काही फोटो लीक झाले आहेत. अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार असं म्हणत असतानाच आदित्यच्या लग्नाचा थाट काही औरच होता.\nआदित्यच्या वरातीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात उदित नारायण (Udit Narayan) आणि त्यांची पत्नी नाचताना दिसत आहेत. आदित्य नारायण वराच्या वेशात अतिशय देखणा दिसत होता.\nआदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये आहेत. ऑक्टोबरमध्ये आदित्यने सोशल मीडियावर आपल्या विवाहाची खबर दिली होती. श्वेताचा फोटो शेअर करून त्याने, ‘आम्ही विवाह करत आहोत. मी भाग्यवान आहे की, मला श्वेतासारखी साथीदार लाभली. 11 वर्षापूर्वी आम्ही भेटलो आणि आता या डिसेंबरमध्ये आम्ही विवाह करत आहोत. लग्नाच्या तयारीसाठी आम्ही सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेत आहोत. डिसेंबरमध्ये भेटू’, अशी पोस्ट केली होती.\nइंडियन आयडॉलच्या एका कार्यक्रमात उदित नारायण आणि त्यांच्या पत्नी दीपा यांनीही हजेरी लावली होती आणि त्यांनी आदित्यचे लग्न नेहा कक्करशी (Nahe Kakkar) करण्याबाबत उल्लेख केला होता. त्यानंतर या दोघांच्या विवाहावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. नंतर मात्र नेहाने गायक रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. आणि आता आदित्यने श्वेताशी लग्न केलं आहे.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फ���दा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/nattu-kaka-will-join-shooting-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-serial-after-navratri-mhaa-487455.html", "date_download": "2021-01-20T14:33:16Z", "digest": "sha1:JDEUI3DIGV6KFLV23KZ3UBYPFHRJKERC", "length": 18764, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सेठजी मेरी पगार कब बढाऐंगे?' परत ऐकायला मिळणार; 'तारक मेहता'मध्ये काकांचं कमबॅक nattu-kaka-will-join-shooting-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-serial-after-navratri-mhaa | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\n'सेठजी मेरी पगार कब बढाऐंगे' परत ऐकायला मिळणार; 'तारक मेहता'मध्ये काकांचं कमबॅक\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n'सेठजी मेरी पगार कब बढाऐंगे' परत ऐकायला मिळणार; 'तारक मेहता'मध्ये काकांचं कमबॅक\nतारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत काका-भाच्याची जुगलबंदी पुन्हा पाहायला मिळणार आहे. कारण आजारपणामुळे सुट्टीवर असलेले 'काका' लवकरच मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.\nमुंबई 13 ऑक्टोबर: सेठजी मेरी पगार कब बढाओगे हा लोकप्रिय डायलॉक तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मध्ये पुन्हा ऐकायला मिळणार आहे. कारण, सीरिअलमध्ये नट्टू काकांचं (Nattu Kaka) पुन्हा आगमन होणार आहे. नट्टू काकांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक (Ghanashyam Nayak) यांच्यावर सर्जरी झाली होती. पण आता ते पूर्ण बरे झाले असून आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची संपूर्ण टीम नट्टू काकांच्या कमबॅकची वाट बघत होती.\nनवरात्रीनंतर प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड्समध्ये 'नट्टू काका' दिसणार आहेत. त्यामुळे नट्टू काकांच्या चाहत्यांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. घनश्याम नायक यांच्यासोबत बातचित करताना त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सीरिअलची एका खास आठवण सांगितली. घनश्याम नायक यांना आधी वेगळ्याच भूमिकेसाठी सीरिअलमध्ये घेण्यात आलं होतं. पण जेव्हा गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असणाऱ्या कलाकाराचा शोध सुरू झाला तेव्हा, दीलिप जोशी यांनी निर्मात्यांना घनश्याम नायक यांचं नाव सुचवलं. दीलिप जोशी यांनी असंही सांगितलं की, घनश्याम नट्टू काकांची भूमिका चांगली साकारू शकतील. मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनाही हा पर्याय आवडला. आणि नट्टू काकांच्या भूमिकेसाठी घनश्याम नायक यांचं नाव निश्चित झालं.\nघनश्याम नायक यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला 1960 सालीच सुरुवात झाली होती. मासूम या चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घनश्याम नायक यांनी तेरे नाम, घातक, चायना गेट, बरसात, आंदोलन, खाकी, शिकारी, क्रांतिवीर, तिरंगा, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. हिंदीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये घनश्याम नायक यांनी नाव कमवलं आहे.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/why-we-celebrated-aids-day-on-1st-december-gh-501448.html", "date_download": "2021-01-20T13:46:43Z", "digest": "sha1:7BQWZYW3BEWZTDXPKRL7W2LUPQ23YYAQ", "length": 19229, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्या��्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अं��ावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nWorld AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा \nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nWorld AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा \nAIDS नक्की कोणाला आणि कशामुळे होतो एड्सबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत.\nमुंबई, 01 डिसेंबर: जगभरातील लोकांना एचआयव्ही संक्रमणाबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं 1987 पासून जागतिक पातळीवर एड्स दिन पाळायला सुरुवात केली. एड्स जागरूकता अभियानाशी निगडित जेम्स डब्ल्यू बून आणि थॉमस नेटर यांच्या नावाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली.\nकोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो एड्स\nएड्स हा आजार लहान मुले आणि तरुणांनाच होतो असा गैरसमज होता; मात्र एचआयव्ही संक्रमण कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतं, हे स्पष्ट झालं आहे. 1996 मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक पातळीवर या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतलं आणि 1997 पासून जगभरात एड्सचा प्रसार रोखणं, त्याबाबत जागरूकता निर्माण करणं,त्यावरील उपचार पद्धतीची माहिती अशा सर्व स्तरांवर व्यापक काम सुरू केलं.\nजागतिक एड्स दिनाचा उद्देश\nएचआयव्ही संक्रमणामुळे कोणत्याही वयोगटात होऊ शकणाऱ्या एड्स या आ���ाराबाबत जगभरात सर्वत्र जागरुकता निर्माण करणं हा जागतिक एड्स दिनाचा प्रमुख उद्देश आहे. आजच्या आधुनिक काळातही एड्स सर्वाधिक आव्हानात्मक आजार आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, आतापर्यंत 36.9 दशलक्ष लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. भारतात या आजाराचे 2.7 दशलक्ष रुग्ण असल्याचे भारत सरकारने सांगितले आहे.\nएचआयव्ही एड्स म्हणजे काय\nएचआयव्ही एड्स हा जीवघेण्या संक्रमणामुळे होणारा एक गंभीर आजार आहे. याला वैद्यकीय परिभाषेत ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सी सिंड्रोम म्हणजेच एचआयव्ही म्हटलं जातं. तर सर्वसधारण भाषेत लोक या आजाराचा अॅक्वायर्ड इम्यून डेफीशिएन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स असा उल्लेख करतात. एचआयव्ही संक्रमणामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीच क्षीण होते. त्यामुळे शरीर साध्या आजारांनांदेखील तोंड देऊ शकत नाही.\nजागतिक एड्स दिनाची संकल्पना\nएचआयव्ही डॉट ओआरजी या संकेतस्थळानुसार, जागतिक एड्स दिनाची या वर्षीची संकल्पना आहे, ‘एंडिंग द एचआयव्ही एड्स : लवचिक आणि प्रभावी’. ( एचआयव्ही एड्स आजाराचे समूळ उच्चाटन : लवचिक आणि प्रभावी उपाय) 2008 पासून प्रत्येक वर्षी जागतिक एड्स अभियानाची संकल्पना ग्लोबल स्टिअरिंग कमिटीद्वारे निवडली जाते.\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-australia-marcus-stoinis-got-injured-may-not-play-second-odi-mhsd-500666.html", "date_download": "2021-01-20T13:39:18Z", "digest": "sha1:OZYE2YD35SDYYMZONVVOCRGUHS6B556X", "length": 18117, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS : दुसऱ्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nIND vs AUS : दुसऱ्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\nIND vs AUS : दुसऱ्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत\nभारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्���ातली दुसरी वनडे रविवारी होणार आहे, पण या मॅचआधी ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.\nसिडनी, 28 नोव्हेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा 66 रनने विजय झाला. याचसोबत ऑस्ट्रेलियाने तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी वनडे रविवारी सिडनीमध्येच होणार आहे, पण या वनडेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का लागला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो दुसरी वनडे खेळण्याबाबत शंका उपस्थित झाली आहे.\nपहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना सातव्या ओव्हरचा दुसरा बॉल टाकल्यानंतरच स्टॉयनिसला त्रास व्हायला लागला, यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. स्टॉयनिसची राहिलेली ओव्हर ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केली. क्रिकेट.कॉम.एयू याने दिलेल्या वृत्तानुसार 31 वर्षांच्या स्टॉयनिसच्या पोटाच्या डाव्या बाजूला दुखायला सुरूवात झाली. दुखापत गंभीर असल्यामुळे स्टॉयनिसचं स्कॅनिंग करण्यात येणार आहे.\nस्टॉयनिसच्या दुखापतीमुळे दुसऱ्या वनडेसाठी कॅमरन ग्रीन किंवा मोयसेस हेनरिक्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पहिल्या वनडेमध्ये स्टॉयनिस शून्य रनवर आऊट झाला होता.\nस्टॉयनिसची तब्येत कशी आहे हे मला माहिती नाही, कारण मी त्याला बघितलं नाही. पण तो लवकरच बरा होईल, अशी अपेक्षा करू, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथने केलं आहे. स्टॉयनिस खेळला नाही तर कॅमरन ग्रीन खेळू शकतो, कारण शेफील्ड शिल्डमध्ये त्याने बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशी प्रतिक्रिया स्मिथने दिली.\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार ��ग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/coronavirus-peoples-oppose-to-vaccine-in-america-mhsy-453432.html", "date_download": "2021-01-20T13:13:14Z", "digest": "sha1:3HWM5SD6LAICA5PM6PCFITQLYVWEPMYM", "length": 20117, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटींनीही केलंय समर्थन coronavirus peoples oppose to vaccine in america mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन क���ढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nकोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रम���त्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\nही दोस्ती तुटायची नाय, धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nकोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का\nकोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावी लस आवश्यक आहे. मात्र याला विरोध करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.\nवॉशिंग्टन, 15 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यावर उपचारासाठी औषध आणि लस शोधण्याचं काम युद्घ पातळीवर सुरू आहे. यासाठी किमान एक वर्ष लागेल तसंच 20 माणसांवर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे. जगभरात वॅक्सिनची वाट बघितली जात असताना याला विरोध करणारे काही लोक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक माइक रेयान यांनी 13 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषेदत सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावी लस आवश्यक आहे. मात्र याला विरोध करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.\nअमेरिकन वेबसाइट बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार जगातील 10 टक्के लोक वॅक्सिनशिवाय कोरोनाशी लढण्यास तयार आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी शरीरात हर्ड इम्युनिटी त्यांना तयार करायची आहे. हर्ड इम्युनिटी तयार होण्यास चार ते पाच वर्षे लागू शकतात. यासाठी मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित आजुबाजूला असावे लागतात. वॅक्सिनशिवाय हर्ड इम्युनिटीचा प्रयोग धोकादायक असून त्यामुळे लाखो लोकांचा जीव जावू शकतो. प्रोफेसर एमिली यांनी सांगितलं की, वॅक्सिनची गरज फक्त आतापुरती नाही. जर हा व्हायरस गेला नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी वॅक्सिनची गरज असेल.\nजगात कोरोनावर औषध निघावं म्हणून लोक आशेने बघत असताना याला काहीजण विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, वॅक्सिन आजारावर काम करत नाही तर लोकांना आणखी आजारी पाडतं. हा सरकारी योजनेचा एक भाग असल्याचंही ते म्हणतात.\nहे वाचा : लेकीसाठी कायपण लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीसाठी बापानं काय केलं पाहा\nअमेरिकेत वॅक्सिनच्या विरोधात लोक आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वॅक्सिन घ्यायचं की नाही याचा निर्णय लोकांना घेऊ द्या. वॅक्सिन बंधनकारक कऱण्याच्या निर्णयाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर 14 मेपर्यंत जवळपास 3 लाख 76 हजार सह्या करण्यात आल्या आहेत.\nहे वाचा : लॉकडाऊनमध्येही सायबर क्राईम सुरूच, आतापर्यंत झाली 'एवढ्या' गुन्ह्यांची नोंद\nवॅक्सिनच्या विरोधात बडे स्टारही पुढे आले आहेत. ब्रिटीश गायिका आणि रॅपर M.I.A. हिने एक ट्विट करून म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसवर लस घेण्याऐवजी मरणं पसंद करेन. टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच, गायक लॉरेन जोरेगुईसह अनेकांनी वॅक्सिनच्या विरोधाचं समर्थन केलं आहे. वॅक्सिन बंधनकारक करण्याला त्यांचा विरोध आहे.\nहे वाचा : Lockdown मुळे गेली नोकरी, फळे आणि भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतोय ग्रॅज्युएट\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/chandrapur-urban-multistate-recruitment/", "date_download": "2021-01-20T14:17:34Z", "digest": "sha1:WDDP6U452XBYTTHSZ7S2M46RRRWEIT46", "length": 6851, "nlines": 117, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती.\nचंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती.\nChandrapur Urban Multistate Recruitment : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट क्रेडिट सोसायटी लिमिटेड 90 उमेद��ारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2021 आहे. ही भरती प्रत्यक्ष किंवा ई-मेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nमार्केटिंग ऑफिसर – 20\nवसुली अधिकारी – 20\nब्रँच मॅनेजर – किमान पदवीधर असावा , बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य.\nमार्केटिंग ऑफिसर – किमान पदवीधर असावा , बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य.\nवसुली अधिकारी – किमान पदवीधर असावा , बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य.\nलिपिक – किमान पदवीधर असावा , बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य.\nसेवक – 12वी पास\nअर्ज करण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय : सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 05 जानेवारी 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleसामान्य रुग्णालय, सांगली येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती.\nNext articleExim Bank – इंडिया एक्सीम बँक भरती.\nनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अंतर्गत भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nएयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती.\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nभारतीय नौदल येथे भरती.\nIDBI बँक अंतर्गत पदांसाठी भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.king-pcb.com/mr/products/fpc-flex-rigid-pcb/", "date_download": "2021-01-20T14:06:32Z", "digest": "sha1:X26PVXUXJTSY4SKUMWIUQ7HZTDKEDDBY", "length": 6386, "nlines": 202, "source_domain": "www.king-pcb.com", "title": "Fpc / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे फॅक्टरी, पुरवठादार | चीन Fpc / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे उत्पादक", "raw_content": "\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nFPC / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे\nमानव विकास / उच्च घनता पीसीबी\nसिंगल आणि डबल लेअर पीसीबी\nSMT आणि पीसीबी विधानसभा\nसोल्डरींग साठी लेझर Stencil\nस्वतः लवचिक सर्किट बोर्ड\nडिजिटल वायरिंग लवचिक पीसीबीचे केबल\nसंरक्षण इलेक्ट्रो लवचिक ���ीसीबीचे तयार ...\nमेटल घुमट Stiffener लवचिक कीबोर्ड\nगोल्ड F सह इलेक्ट्रॉनिक लवचिक पीसीबीचे तयार ...\nकोर पीसीबीचे लवचिक साहित्य Stiffener\nस्टील डबल सायडेड लवचिक पीसीबीचे नमुना ...\nसंरक्षण विद्युतचुंबक लवचिक पीसीबीचे केबल ...\nडिजिटल स्क्रीन केबल लवचिक पीसीबीचे उत्पादन\nलवचिक सर्किट बोर्ड उत्पादक\nउच्च गुणवत्ता Impedance ताठ वाकवणे पीसी नियंत्रित ...\nसानुकूल वाकवणे ताठ pcb मंडळ उत्पादन\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nपीसीबीचे किंवा PCBA उत्पादन अवतरण मिळवा\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nहेवी पुरेसे नाही, आत्मविश्वासाचा\nपीसीबीचे पीक सीझन मध्ये आपले स्वागत आहे\nऑनलाइन ग्राहक सेवा प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tribunals-will-also-come-under-the-control-of-the-judiciary/", "date_download": "2021-01-20T14:05:58Z", "digest": "sha1:QSOA3U2YKJX6O2SMUVTF4E3OZXFYQGA3", "length": 24686, "nlines": 378, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "न्यायाधिकरणेही येणार न्यायसंस्थेच्या मुठीत! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू…\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे…\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nन्यायाधिकरणेही येणार न्यायसंस्थेच्या मुठीत\nविविध कायद्यांखाली स्थापन करण्यात आलेल्या एकूण १९ न्यायाधिकरणे (Tribunals) व अपिली न्यायाधिकरणांवरील (Appelate Tribunal) नेमणुका, त्यांचे प्रशासन व नियमन हे काम केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाने न करता त्यासाठी स्वतंत्र आणि स्वायत्त असा ‘राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग’ ( Natinal Tribunal Commission) नेमण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरणेही पूर्णपणे न्यायसंस्थेच्याच मुठीत राहतील, याची व्यवस्था केली आहे.\n१९९३ पासून पुढील १५ वर्षांत ‘जजेस केस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीन प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशांनी सर्वोच्च न्यायालयाने, राज्यघटना गुंडाळून ठेवून, ‘कॉलेजियम’ नावाची न्यायाधीशांनीच न्यायाधीश नेमण्याची, जगातील एकमोवाद्वितीय अशी नवी व्यवस्था लागू केली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायाधिकरणांच्या संदर्भात दिलेल��� निकाल हे त्याच मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. यामुळे न्यायिक आणि अर्धन्यायिक अशा दोन्ही प्रकारच्या न्यायव्यवस्थेवर न्यायसंस्थेचे निर्णायक प्राबल्य प्रस्थापित होऊन प्रशासकीय सरकारची भूमिका केवळ ‘मम’ म्हणण्यापुरती शिल्लक राहील.\nन्यायाधिकरणे हाही न्यायव्यवस्थेचाच एक अविभाज्य भाग आहे. सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात फारकत करणे व न्यायसंस्थेने सरकारच्या नियंत्रणाशिवाय स्वतंत्र व नि:ष्पक्षतेने काम करणे हा भारतीय संविधानाचा गाभा आहे, हे सूत्र पकडून हा निकाल दिला गेला. आधीची ‘जजेस केस’ची प्रकरणे ‘सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन’ने नेटाने लढविली. न्यायाधिकरणांना सरकारी बंधनांतून मुक्त करून एकाच स्वायत्त संस्थच्या छत्राखाली आणण्याच्या आताचा या प्रकरणात ‘मद्रास हायकोर्ट बार असोसिएशन’ने सिंहाचा वाटा उचलला. मूळ मराठी असलेल्या व मद्रासमध्ये वकिली करून ख्यातनाम झालेल्या अरविंद पी. दातार या चज्येष्ठ वकिलांनी गेली १० वर्षे यासंबंधी झालेल्या सर्व प्रकरणांमध्ये ‘अमायकस क्युरी’ म्हणून बजावलेली भूमिकाही मोलाची ठरली.\nन्यायाधिकरणे न्यायनिवाड्याचे काम करत असली तरी ती नियमित न्यायालये नसतात. तेथे न्यायाधीश नसतात तर अध्यक्ष व सदस्य असतात. भारतात न्यायाधिकरणे नेमून न्यायनिवाडा करण्यासाठी १९७६ मध्ये ४२वी घटनादुरुस्ती केली केली. त्यानंतर ९ वर्षांनी सरकारी कर्मचाºयांच्या सेवाविषयक वादांचा निवाडा करण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरणे (Administrative Tribunal) नेमून न्यायदानाचे न्यायाधिकरण सुरु झाले. काळाच्या ओघात ठराविक कायद्यांच्या अनुषंगाने निर्माण होणारे वाद हाताळण्यासाठी निरनिराळी न्यायाधिकरणे स्थापन केली गेली. त्यातही मूळ प्रकरण ऐकण्यासाठी न्यायाधिकरण व अपिलासाठी अपिली न्यायाधिकरण ( Appelate Tribunal ) अशी द्विस्तरीय रचना केली गेली. काही न्यायाधिकरणे एकाच ठिकाणी काम करणारी आहेत तर काहींची देशाच्या प्रमुख शहरांमध्ये खंडपीठे आहेत. एक काळ असा आला की, भरमसाठ न्यायाधिकरणे स्थापन झाली. मोदी सरकार आल्यावर काही न्यायाधिकरणे रद्द करून व काहींचे एकत्रीकरण करून देशभरात १९ न्यायाधिकरणे कार्यरत ठेवली गेली.\nआधी असे व्हायचे की, ज्या कायद्याखाली न्यायाधिकरण काम करत असेल त्याच्याशी संबंधित मंत्रालय त्याचे मायबाप असायचे. सेवानियम, नियमन, प्रशासन ही कामे ती ती मंत्रालये करत. यामुळे न्यायाधिकरणांमध्ये एकसूत्रता नसायची. सेवासुविधा, नेमणुका व वित्तीय पाठबळ अशा सर्व बाबतीत ही न्यायाधिकरणे पूर्णपणे त्यांच्या ‘पालक’ मंत्रालयावर (parent Ministry) पूर्णपणे विसंबून राहिल्याने ती संबंधित सरकारी विभागाचीच एक शाखा असल्यासारखी स्थिती असायची. यात न्यायदानाच्या दृष्टीने आक्षेपार्ह गोष्ट अशी होती की, जे ‘पालक’ मंत्रालय असायचे तेच न्यायाधिकरणापुढील प्रकरणात पक्षकार असायचे. साहजिकच ही व्यवस्था न्यायाधिकरणांकडून केल्या जाणाºया न्यायनिवाड्याच्या नि:ष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार धक्के दिल्यानंतर मोदी सरकारने सन २०१७ मध्ये सर्व न्यायाधिकरणांसाठी सामायिक अशी नियमावली तयार केली. सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली. यंदाच्या फेब्रुवारीत नवी नियमावली केली गेली. ताज्या निकालाने त्यातही सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला हवे तसे बदल करून घेतले.\nपाच न्यायाधीशांची चार घटनापीठे व दोन/ तीन न्यायाधीशांची खंडपीठे यांनी अनेक निकाल देऊन अखेरीस या न्यायाधिकरणांसाठी नव घडी बसविली आहे. त्याने सर्व न्यायाधिकरणांवर न्यायसंस्थेचे वर्चस्व कायम झाले आहे. यामुळे सरन्यायाधीश किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधीस मान्य नसलेली एकही नेमणूक न्यायाधिकरणावर होऊ शकणार नाही. न्यायाधिकरणांवर निवृत्त न्यायाधीशांच्या नेमणुका करतानाही न्यायसंस्थेचे मत प्रमाण मानले जाईल.\nसर्व न्यायाधिकरणांचे सेवानियम समान असतील. तेथील अध्यक्षांना वयाच्या ७० वर्षांपर्यंत व सदस्यांना वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत पदावर राहता येईल. मुख्य म्हणजे इतकी वर्षे वकिलांना बंद असलेले या न्यायाधिकरणांवरील नियुक्त्यांचे दरवाजे खुले होतील. थोडक्यात प्रत्यक्ष न्यायालये नसलेली ही न्यायाधिकरणे न्यायालयांसारखीच सरकारपासून ‘स्वायत्त व स्वतंत्र’ होतील, पण न्यायसंस्थेच्या पूर्ण वर्चस्वाखाली काम करतील.\nDisclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक ��ेजला\nPrevious articleसंभाजी ब्रिगेड यापुढे सर्व निवडणुका लढवणार : पुरुषोत्तम खेडेकर\nNext articleमृणालने नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू \nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू...\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/14-people-along-with-pilot-may-died-in-a-private-plane-crash-in-mexico-57676.html", "date_download": "2021-01-20T13:52:03Z", "digest": "sha1:WR5EQWQYH6I6YEXBGHLG3MWTWNVUXZ2Z", "length": 14689, "nlines": 309, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "बॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं", "raw_content": "\nमराठी बातमी » आंतरराष्ट्रीय » बॉक्सिंगचा सामना बघून परता���ा विमान कोसळलं\nबॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : मेक्सिकोच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात एक प्रवासी विमान कोसळलं. या विमानात एकूण 13 प्रवासी होते. या दुर्घटनेत पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केला जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता. हे सर्व लास वेगास येथून बॉक्सिंगचा सामना बघून परतत होते.\nया खासगी विमानाने रविवारी 5 मे रोजी लास वेगास येथून उड्डाण केलं. या दुर्घटनेनंतर विमानात प्रवास करत असलेला कुठलीही व्यक्ती जिवंत नसल्याची भीती कोहूइला (मेस्किको येथील राज्य) सरकारने व्यक्त केली. या विमानात प्रवास करत असलेले सर्व प्रवासी हे 19 ते 57 वयोगटातील असल्याची माहिती आहे.\nमेक्सिकोच्या वृत्तवाहिन्यांवर या विमानाचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये या विमानाचा काही भाग जळताना दिसून आला. विमानातील सर्व प्रवासी हे लास वेगास येथे शनिवारी बॉक्सिंगचा सामना बघण्यासाठी गेले होते.\nमेक्सिकोच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या रिपोर्टनुसार, या विमानाने रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लास वेगास येथून उड्डाण केलं. उड्डाण केल्याच्या दोन तासांनंतर या विमानाशी संपर्क तुटला. काही वृत्तांनुसार, पायलटने वादळापासून वाचण्यासाठी विमानाला मधे कुठेतरी थांबवण्यासाठी सिग्नल दिले होते. खराब हवामानामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.\nदुर्घटनाग्रस्त विमान हे ‘चॅलेंजर 601’ होतं. उड्डाणानंतर 280 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर या विमानाशी संपर्क तुटला. विमान कंपनीने या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, या दुर्घटनेचा तपास करण्यात येईल असं आश्वासनही दिलं आहे.\nVIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक\n‘ही’ पॉप स्टार कधीही आई बनू शकणार नाही\nसत्संगादरम्यान महिलांशी गैरवर्तन, आनंद गिरी महाराजांना ऑस्ट्रेलियात बेड्या\nकुत्र्याने तब्बल 14,500 रुपयांच्या नोटा खाल्ल्या, उपचाराला त्यापेक्षा जास्त खर्च\nविमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन\nराष्ट्रीय 4 weeks ago\nहवं तर कांजूर कारशेडचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाह���\nमहाराष्ट्र 1 month ago\nधक्कादायक, एकाची उड्डाणाला तयार विमानाच्या पंखांवर चढाई, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पाचावर धारण\nआंतरराष्ट्रीय 1 month ago\nमाईक टायसन बॉक्सिंग रिंगमध्ये परतणार; कमबॅकसाठी 42 किलो वजन घटवलं\nबिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा\nताज्या बातम्या 2 months ago\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nMI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त\n“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”\nAshok Chavan | महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु : अशोक चव्हाण\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nRajasthan | राजस्थानच्या रणथंबोरमध्ये दोन वाघांची फायटिंग, पर्यटकांकडून व्हिडीओ शूट\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष\nDattaray Bharne | बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत कुठेही मनुष्यहानी नाही : दत्तात्रय भरणे\nMI IPL Retained and Released Players 2021 : मुंबई इंडियन्सची धाकधूक, मलिंगासह 7 खेळाडू मुक्त\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nनोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://diary.vishaltelangre.com/2010/11/blog-post_27.html", "date_download": "2021-01-20T12:11:14Z", "digest": "sha1:TCCHTPEL35SQGHFWL6TRGFBKG2FUKFEK", "length": 2434, "nlines": 23, "source_domain": "diary.vishaltelangre.com", "title": "नोंदवही: सकाळचं जेवण मस्त...", "raw_content": "\nशनिवार, २७ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे\nतुरीच्या कोवळ्या दाण्यांची (सोल) मसालेदार भाजी, हातग्याच्या फुलांची (अंडींच्या चवीसारखी) भाजी, भेंडीची भाजी... पोट जाऽम्म फुल्ल\n- उपक्रमवर [रंग - आणखी शिल्लकची माहिती] लेख प्रकाशित केला.\n- मध्यरात्री \"दि अनइनव्हॉइटेड\" बघण्याचा प्लॅन आहे, काल रात्री \"रेस टू विच् माउन्टेऽन\" बघितला होता, मजा केली.\n» नोंद-प्रकार: असंच, आनंद\nनवीन नोंदी ← → जुन्या नोंदी\nमाझ्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी vishaltelangre.com या संकेतस्थळास भेट द्या.\nनोंद-प्रकार निवडा: असंच (33) आनंद (12) चित्रपट (10) परीक्षा (6) कंटाळा (5) दुःखद (4) शून्यभाव (4) प्रकाशचित्रे (3) गाणी (2) इतर अवर्गिकृत (1) ओळख (1)\nसर्वाधिकार सुरक्षित © विशाल तेलंग्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/delhi-high-court-issued-summons-to-karan-johars-dharma-productions-on-the-plea-filed-by-indian-singers-rights-association-suite-128054020.html", "date_download": "2021-01-20T14:16:03Z", "digest": "sha1:TRL3P53DUPUF2LFRS7P37V4UCTTE7VHE", "length": 6170, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delhi High Court Issued Summons To Karan Johar's Dharma Productions On The Plea Filed By Indian Singers Rights Association Suite | दिल्ली हायकोर्टाने करणच्या कंपनीला पाठवला समन, गुंजन सक्सेना चित्रपटात कॉपीराइट वॉयलेशनचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकरण जोहर वादात:दिल्ली हायकोर्टाने करणच्या कंपनीला पाठवला समन, गुंजन सक्सेना चित्रपटात कॉपीराइट वॉयलेशनचा आरोप\nIAF ने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन चित्रपटाची स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती.\nदिल्ली हायकोर्टाने कॉपीराइट प्रकरणात करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनला उत्तर मागितले आहे. इंडियन सिंगर्स राइट्स असोसिएशन (ISRA) च्या याचिकेवर हायकोर्टाने करण जोहरच्या प्रोडक्शन हाउसला समन जारी केला आहे. ISRA ने 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' मध्ये त्यांच्या गाण्यांचा कॉमर्शियल वापर केल्याचा आरोप लावत रॉयल्टी मागितली आहे.\nकोर्टाच्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 12 मार्च 2021 ही तारीख ठरवली आहे. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत ISRA ला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई नाकारली आहे.\nकरणवर 3 गाणी वापरल्याचा आरोप केला\n‘गुंजन सक्सेना: �� कारगिल गर्ल’मध्ये धर्मा प्रॉडक्शनने तीन चित्रपटांमधील तीन गाणी वापरल्याचा आरोप इस्त्रोने केला आहे. यामध्ये 'ए जी ओ जी' (राम लखन), 'चोली के पीछे क्या है' (खलनायक) आणि 'साजन जी घर आये' (कुछ कुछ होता है) ही गाणी आहेत. असोसिएशनने चित्रपटात त्यांचा वापर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.\nयापूर्वीही हा चित्रपट वादात सापडला होता\nधर्मा प्रॉडक्शनचा बायोपिक 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यापूर्वीही वादात सापडला आहे. 12 ऑगस्ट 2020 रोजी रिलीज झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने (आयएएफ) या चित्रपटावर हवाई दलाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप केला होता. हवाई दलात महिलांमध्ये भेदभाव केला जातो, हे चित्रपटात दाखवण्यात आले.\nIAF ने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन चित्रपटाची स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान कोर्टाने याला नकार दिला होता. स्वतः गुंजन सक्सेनानेही एका मुलाखतीमध्ये चित्रपटात दाखवलेला भेदभाव नाकारला होता. त्यांनी म्हटले होते की, IAF मध्ये त्यांना पुरुषांच्या बरोबर संधी मिळाल्या होत्या आणि तिथे महिलांना समान संधी दिल्या जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/uk-eu-deal-to-be-taxed-if-no-agreement-reached-eu-officials-still-angry-over-conflicting-news-128008326.html", "date_download": "2021-01-20T14:03:10Z", "digest": "sha1:XSHGNKTTUS32XKH7AYVAZRSKDUNLD5UY", "length": 6896, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "UK-EU deal to be taxed if no agreement reached, EU officials still angry over conflicting news | ब्रिटन-ईयूमध्ये करार न झाल्यास कर लावणार, पत्रकार असताना विराेधी बातम्यांमुळे ईयूच्या अधिकाऱ्यांची आजही नाराजी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलंडन:ब्रिटन-ईयूमध्ये करार न झाल्यास कर लावणार, पत्रकार असताना विराेधी बातम्यांमुळे ईयूच्या अधिकाऱ्यांची आजही नाराजी\nयुराेपीय संघासाेबत आता नाे ब्रेक्झिट डील करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी अलीकडेच म्हटले हाेते. म्हणजेच ईयूसाेबत काेणत्याही स्वरूपाचा करार केला जाणार नाही. अशा करारातून ब्रिटन बाहेर पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले हाेते. जाॅन्सन यांनी करार व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न केले, परंतु आपल्या मागणीला ईयूच्या नेत्यांकडून दाद मिळत नसल्याने पंतप्रधानांवर निराशा आली आहे. परंतु त्यासाठी जाॅन्सन हे जबाबदार मानले जातात. कारण जाॅन्सन तीन दशकांपूर्वी पत्रकार म्हणून कार्यरत हाेते. तेव्हा ईयूच्या विराेधात दिलेल्या बातम्यांची यात महत्त्वाची भूमिका मानली जाते.जाॅन्सन १९९० च्या दशकात ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफचे परदेशातील प्रतिनिधी म्हणून कार्यरत हाेते. तेव्हा त्यांनी युराेपीय संघ व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या िवराेधात अनेक बातम्या प्रकाशित केल्या हाेत्या. त्यापैकी काही बातम्या पुढे खाेट्या असल्याचेही सिद्ध झाले हाेते.\nईयूचे तेव्हाचे काही अधिकारी अजूनही प्रभावशाली स्थितीत आहेत. हे अधिकारी जाॅन्सन यांचे एेकून घ्यायला तयार नाहीत. युराेपीय संघ अखेर झुकताे, असे जाॅन्सन यांनी पत्रकार असताना अनेक वेळा लिहिले हाेते. आता जाॅन्सन यांच्यावरच ईयूचे मन वळवण्याची वेळ आली आहे. जाॅन्सन यांनी ईयूचे अध्यक्ष उर्सुला वाॅन डेर लेयिन यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात यश मिळाले नाही. ९० च्या दशकात जाॅन्सन यांच्या पत्रकारितेमधील सहकारी साेनिया पर्नेल यांनी काही आठवणी सांगितल्या. तुम्ही जसे काम करता तसेच लाेक तुमच्याशी वर्तन करतात, असे पर्नेल यांना वाटते.\nपण पुढे अनेक बातम्या खाेट्या ठरल्या\nयुराेपीय रिफाॅर्मचे संचालक चार्ल्स ग्रँट म्हणाले, जाॅन्सन यांनी अनेक वेळा ईयूच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. पुढे चालून त्यापैकी अनेक बातम्या खाेट्या असल्याचेही सिद्ध झाले हाेते. ईयूची इमारत स्फाेटाने उडवून दिली जाणार आहे. त्या जागी नवीन भवन साकारले जाईल, असे त्यांनी एकदा लिहिले हाेते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रत्यक्षात जुन्याच त्याच इमारतीची डागडुजी करून तिचा वापर करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/pmc-bank-scam-after-sanjay-raut-another-shiv-sena-leader-is-on-the-radar-of-ed-128089783.html", "date_download": "2021-01-20T14:23:25Z", "digest": "sha1:ZZR5X2ZT7OD34GRMLYL7XUNKILMSWQ77", "length": 6314, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PMC Bank Scam : After Sanjay Raut, another Shiv Sena leader is on the radar of 'ED' | संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर; प्रवीण राऊत यांच्या कंपनीकडून कोट्यवधी रूपये ट्रान्सफर केल्याचे पुरावे मिळाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल क���ा दिव्य मराठी अ‍ॅप\nPMC बँक घोटाळा:संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर; प्रवीण राऊत यांच्या कंपनीकडून कोट्यवधी रूपये ट्रान्सफर केल्याचे पुरावे मिळाले\nसोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) PMC बँक घोटाळ्यातील तपासाची व्याप्ती वाढवत शिवसेनेचे माजी खासदाराविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या खासदाराच्या खात्यात कित्येक कोटी रुपये थेट हस्तांतरित झाल्याचे तपासात समोर आले आहे. ईडी त्यांना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे. दरम्यान सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सुमारे साडेतीन तास चौकशी केली.\nEDच्या सूत्रांनुसार प्रवीण राऊत यांच्या एका कंपनीद्वारे एका संस्थेत कोट्यवधी रूपये ट्रान्सफर केले होते. हे ट्रस्ट एका सुप्रसिद्ध राजकीय कुटुंबाद्वारे नियंत्रित केले जातो. या घोटाळ्यात अंडरवर्ल्डची भूमिका असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे.\nएका मोठ्या ट्रस्टला कोट्यवधी रुपयांच्या हस्तांतरणाचे पुरावे मिळाले\nएचडीआयएलच्या प्रवर्तक वर्धवान बंधूंनी PMC बँकेकडून घेतलेल्या रकमेचा हा भाग असल्याचे म्हटले जाते. ईडीने आतापर्यंत वर्धवान बंधूंची 1100 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. यामध्ये जमीन, बंगले, फ्लॅट्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे.\nवर्षा राऊत यांची चार तास चौकशी\nयाच प्रकरणात सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.\nसंशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. दोन वेळा तब्येतीचे कारण देत त्यांनी चौकशी टाळली. परंतु, सोमवारी त्या चौकशीसाठी बलार्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/how-to-win-the-battle-against-corona-without-increasing-the-tests-127950192.html", "date_download": "2021-01-20T14:21:25Z", "digest": "sha1:KUXOSBAHDZRS76BKEPXMDPZ5YPDAWYRE", "length": 6324, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How to win the battle against Corona without increasing the tests | चाचण्या न वाढवता कोरोनाविरुद्धची लढाई कशी जिंकणार? 3 महिन्यांत चाचण्या वाढल्या तर नाहीच, उलट मोठ्या राज्यांत घटल्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठीचा प्रश्न:चाचण्या न वाढवता कोरोनाविरुद्धची लढाई कशी जिंकणार 3 महिन्यांत चाचण्या वाढल्या तर नाहीच, उलट मोठ्या राज्यांत घटल्या\nदेशातील 55 % रुग्ण महाराष्ट्रासह याच सहा राज्यांत, तरी चाचण्या वाढण्याऐवजी घटताहेत\nदेशात साडेतीन महिन्यांपासून रोज होणाऱ्या कोरोना चाचण्या वाढल्या नाहीत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच रोज १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत होत्या. याउलट २० नोव्हेंबरला रोजची सरासरी १० लाखांपेक्षा कमी झाली. म्हणजे चाचण्या वाढण्याएेवजी स्थिर आहेत. आश्चर्य म्हणजे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेशात तर आता चाचण्या घटत आहेत. दिल्लीत तीन महिन्यांपूर्वीही रोज सरासरी ६२ हजार चाचण्या होत होत्या, तिसरी लाट आली असताना आताही तेवढ्याच होत आहेत. देशातील रोजचे २०% मृत्यूही आता दिल्लीतच होत आहेत. या सहा राज्यांत एकूण ५०.९० लाख रुग्ण आहेत, ते देशाच्या एकूण रुग्णांच्या ५५% आहेत.\nदेशात आतापर्यंत एकूण १३.४८ कोटी चाचण्या झाल्या. जगात सर्वाधिक १८.४४ कोटी चाचण्या अमेरिकेत झाल्या. लोकसंख्येच्या हिशेबाने अमेरिकेत ५५% लोकांच्या चाचण्या झाल्या, भारतात हा दर फक्त ९.७% आहे.\nकेंद्राचे नवे दिशानिर्देश : समारंभात २०० पेक्षा अधिक लोक एकत्र नकोत, राज्यांना ही संख्या १०० पेक्षाही कमी\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी नवे दिशानिर्देश जारी केले. ते १ ते ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहतील. त्यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासकांची असेल. कंटेनमेंट झोनची यादी जिल्हाधिकारी रोज अद्ययावत करतील.\n- सिनेमा हॉल अजूनही ५०% प्रेक्षक क्षमतेने सुरू राहतील.\n- स्विमिंग पूलमध्ये फक्त खेळाडूंचे प्रशिक्षण होऊ शकेल.\n- धार्मिक, सामाजिक समारंभांत २०० पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत. राज्ये ही संख्या १०० पेक्षाही कमी करू शकतात.\nएक सल्लाही : ज्या शहरांत-भागांत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (संसर्गाचा दर) १���% पेक्षा जास्त आहे, तेथे कार्यालये, कारखाने, दुकाने आदींत कर्मचाऱ्यांची शिफ्ट वेगवेगळी करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/judicial-intervention-seems-to-be-on-the-rise-vice-president-naidu-127950196.html", "date_download": "2021-01-20T14:13:45Z", "digest": "sha1:FLB25CD6RTSV76FWCCXHLMDCPCWMPXFA", "length": 5736, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Judicial intervention seems to be on the rise: Vice President Naidu | न्यायपालिकेचा हस्तक्षेप वाढल्याचे काही निकालांवरून वाटते : उपराष्ट्रपती नायडू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकेवडिया:न्यायपालिकेचा हस्तक्षेप वाढल्याचे काही निकालांवरून वाटते : उपराष्ट्रपती नायडू\nअसंसदीय भाषेमुळे नागरिक व्यथित होतात : राष्ट्रपती\nफटाक्यांबाबतचे न्यायालयांचे निकाल आणि न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत कार्यपालिकेला भूमिका देण्यास नकार ही उदाहरणे देत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी म्हटले की, न्यायपालिकेचा हस्तक्षेप वाढत आहे असे काही निकालांवरून वाटते. कायदेमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे तिन्ही स्तंभ राज्यघटनेअंतर्गत परिभाषित केलेल्या आपल्या अधिकारक्षेत्रात काम करण्यासाठी बाध्य आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.\nएका कार्यक्रमात नायडू म्हणाले, ‘तिन्ही स्तंभ एकमेकांच्या कामांत हस्तक्षेप न करता काम करतात आणि त्यामुळे सौहार्द कायम राहते. पण सीमांचे उल्लंघन झाल्याची अशी अनेक उदाहरणे दुर्दैवाने आहेत. न्यायालयाचे असे अनेक निकाल आहेत, ज्यात हस्तक्षेप झाल्याचे वाटते. स्वातंत्र्यानंतर न्यायालयांनी असे अनेक निकाल दिले, ज्यांचा सामाजिक-आर्थिक उद्दिष्टांवर दूरगामी परिणाम झाला. कोर्टांनी हस्तक्षेप करून अनेक बाबी व्यवस्थित केल्या. पण कार्यपालिका व कायदेमंडळाच्या अधिकार क्षेत्रात न्यायपालिका प्रवेश करत आहे का, अशी चिंता अनेकदा व्यक्त झाली.’ नायडू म्हणाले की, ‘दिवाळीला फटाक्यांबाबत निकाल देणारी न्यायपालिका काॅलेजियमच्या माध्यमातून न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत कार्यपालिकेला भूमिका देण्यास नकार देते. त्यामुळे राज्यघटनेने निश्चित केलेल्या रेषेचे उल्लंघन झाले, ते टाळता आले असते.\nअसंसदीय भाषेमुळे नागरिक व्यथित होतात : राष्ट्रपती\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद म्��णाले की, ‘निर्वाचित लोकप्रतिनिधींनी संसद आणि विधानसभांमध्ये चांगली चर्चा करावी. असंसदीय भाषेचा वापर आणि शिस्तभंग टाळावा. त्यामुळे लोक व्यथित होतात.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/two-of-the-victims-who-came-from-britain-disappeared-from-the-delhi-airport-and-were-sent-back-by-local-authorities-after-receiving-an-alert-128050118.html", "date_download": "2021-01-20T13:04:57Z", "digest": "sha1:LW7T4H6TXACAUGVQV7DF77ELTHCLJXLX", "length": 9138, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two of the victims, who came from Britain, disappeared from the Delhi airport, and were sent back by local authorities after receiving an alert | ब्रिटनमधून आलेले दोन बाधित दिल्ली विमानतळावरून गायब, अलर्ट मिळाल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी शोधून परत पाठवले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनवी दिल्ली:ब्रिटनमधून आलेले दोन बाधित दिल्ली विमानतळावरून गायब, अलर्ट मिळाल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी शोधून परत पाठवले\nब्रिटनहून गोव्यात परतलेल्या 11 प्रवासांना कोरोनाचा संसर्ग\nब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप आढळल्यानंतर भारत सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांची कडक निगराणी सुरू केली आहे. असे असतानाही गेल्या मंगळवारी दिल्ली विमानतळावरून ५ कोरोना संक्रमित प्रवासी बेपत्ता झाले. त्यापैकी तिघांना रात्रीच शोधून राजधानीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उर्वरित दोघांपैकी एक प्रवासी लुधियानाला तर दुसरा आंध्र प्रदेशमध्ये पोहोचला. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नाही.\nसूत्रांनी सांगितले की, ब्रिटनमधून दिल्लीला आलेला ४६ वर्षीय प्रवासी अमृतसरच्या पंडोरी गावातील रहिवासी आहे. प्राथमिक तपासणीदरम्यान तो कोरोना संक्रमित आढळला होता. पण तो अचानक विमानतळावरून गायब झाला. त्याने लुधियानाच्या एका खासगी रुग्णालयात तपासणी करून घेतली. लुधियानाचे अतिरिक्त उपायुक्त संदीपकुमार यांनी सांगितले की, अलर्ट मिळाल्यानंतर रुग्णाला बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. अशाच प्रकारे आणखी एक प्रवासी आंध्र प्रदेशमध्ये गेल्याचे कळले आहे. त्यालाही पुन्हा दिल्लीला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nब्रिटनहून गोव्यात परतलेल्या ११ प्रवासांना कोरोनाचा संसर्ग\nपणजी | ९ डिसेंबरनंतर ब्रिटनहून गोव्याला आलेल्या ११ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याची म��हिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ते म्हणाले, ब्रिटनहून गोव्यात आलेल्या ९७९ प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटन व यूएईहून आलेल्या ६०२ लोकांची यादी तयार केली आहे. त्या सर्वांची तपासणी केली जाईल.\nपहिल्या टप्प्यामध्ये ५१ लाख लोकांना देणार लस : केजरीवाल\nदिल्लीत पहिल्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेत ५१ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की,‘दिल्ली सरकारने नागरिकांच्या लसीकरणाची संपूर्ण तयारी केली आहे. आधी ३ श्रेणीतील लोकांना प्राधान्य दिले जाईल. त्यात आरोग्य सेवेतील ३ लाख कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन कर्मचारी आणि पोलिस तसेच नागरी संरक्षण सेेवेतील लोक यांचा समावेश आहे. त्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना लस दिली जाईल. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात एकूण ५१ लाख लोकांना लस दिली जाईल. त्यासाठी १ कोटी २ लाख डोसची गरज असेल. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जाणार आहेत. सध्या ७४ लाख डोस साठवण्याची क्षमता आहे. पुढील ५ दिवसांत १ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त डोस साठवण्याची क्षमता असेल. ज्यांची नोंदणी होईल, त्यांना आधी लस दिली जाईल. लस घेण्यासाठी कुठे जायचे आहे हे एसएमएसद्वारे कळवले जाईल.\nब्रिटनहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर चीनने घातली बंदी\nबीजिंग | चीनने ब्रिटनहून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. चीनने गेल्या मंगळवारी लंडन येथील आपले व्हिसा अर्ज केंद्रही तात्पुरते बंद केले होते. बिगरचिनी नागरिकांना चीनमध्ये येण्यास नोव्हेंबरपासून बंदी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/west-bengal-bjp-trunmul-politics-128011393.html", "date_download": "2021-01-20T14:17:34Z", "digest": "sha1:MY3MMEW3IJJRT7FSVKJDOODI7F4MMDLZ", "length": 10463, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "west bengal bjp trunmul politics | प्रत्येक बूथ, मतासाठी जाेर लावल्याने वाढला हिंसक संघर्ष, भाजप नेत्यांच्या दाैऱ्याने राजकीय वातावरण तापले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबंगाल ग्राउंड रिपोर्ट:प्रत्येक बूथ, मतासाठी जाेर लावल्याने वाढला हिंसक संघर्ष, भाजप नेत्यांच्या दाैऱ्याने राजकीय वातावरण तापले\nकाेलकाता | धर्मेंद्रसिंह भदाैरियाएका महिन्यापूर्वी\nभाजपचा प्रत्येक बूथवर एक सदस्य तैनात, तृणमूलचे प्रत्येकी 10 तैनात\nकाेलकातामधील मुक्ताराम बाबू स्ट्रीट येथील राम मंदिर चाैकापासून काही अंतरावर समाेर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुतळा आहे. त्याच्या मागील तसेच पुढील बाजूच्या दुकानांवर तृणमूलचे ध्वज दिसतात. परंतु येथे आम्हालाही झेंडे लावायचे आहेत. मात्र, तृणमूलचे कार्यकर्ते हे झेंडे काढून फेकतात, अशी भाजपचे समर्थक विक्रम दास तक्रार करतात. नगरसेवक विजय उपाध्याय म्हणाले, आमच्या पक्षाचे झेंडे येथे आधीपासूनच हाेते. वास्तविक पुतळा स्थापन करणे व झेंडे लावण्यावरून भाजपच्याच दाेन गटांत हाणामारी हाेते. आम्ही तर केवळ पक्षाचा प्रचार करत आहाेत. काेलकाता व राज्यात केवळ हे एकच उदाहरण नाही. उलट बहुतांश ठिकाणी तृणमूल व भाजप समर्थक यांच्यात संघर्ष वाढला आहे. एकेका मतासाठी हा संघर्ष वाढताेय. राज्यातील इतर भागांतही हिंसाचार वाढत असल्याचे दिसून येते.\nतृणमूल काँग्रेस प्रत्येक बूथवर १० लाेकांची नियुक्ती करत आहे. भाजपने आतापर्यंत ८१ हजारांपैकी ६५ हजार बूथवर किमान एका कार्यकर्त्याची नियुक्त केली आहे. काेलकाताच्या ताेपसिया मार्गावरील तृणमूल भवन व हेस्टिंग्ज येथील भाजपचे प्रचार कार्यालय बंगालच्या राजकारणाचे हाॅट सेंटर बनले आहे. काही दावे किंवा तयारी असली तरीही तृणमूल ममता बॅनर्जी यांच्या चेहऱ्यावर, तर भाजप विनाचेहरा माेदींच्या नावे निवडणूक रिंगणात आहे. या सर्व संघर्षात काँग्रेस, डावे पक्ष मुख्य लढतीत नाहीत. परंतु अटीतटीच्या प्रसंगी निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी या पक्षांची मदत घेतली जाऊ शकते. उज्ज्वल बंगाल घडवण्याचे स्वप्न प्रत्येक पक्ष मतदारांना दाखवत आहे. दाेन्ही पक्ष साेशल मीडियाचा जाेरदार वापर करत आहेत.\nएक वरिष्ठ पत्रकार म्हणाले, २००६ ची स्थिती वेगळी हाेती. तृणमूल वाढेल, बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री हाेतील हे स्पष्ट हाेते. २०११ मध्ये सिंगूर -नंदीग्राम चळवळीमुळे तृणमूलने माेठा विजय मिळवला. आता तसे नाही. सध्या निश्चितपणे काही सांगता येत नाही.\nरवींद्र भारती विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राेफेसर व राजकीय विश्लेषक विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले, २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत १८ जागांवर रालाेआ जिंकल्यानंतर बिहारमध्ये सरकार स्थापन झाले. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांचे मनाेबल वाढले. काँग्रेस, डाव्या पक्षांचा पाठिंबा कमी हाेण्याची चिन्हे आहेत. आगामी काही आठवड्यांत समर्थक आणखी घटू शकतात.\n१२५ जागांवर मुस्लिम मतांचा प्रभाव, आेवेसी-सिद्दिकी यांची प्रवेशाची तयारी\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचे महत्त्व आहे. सीएसडीएसनुसार राज्यातील सुमारे १२५ विधानसभा जागांवर २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिम मते आहेत. ४३ जागांवर ५० टक्क्यांहून जास्त मुस्लिम मते आहेत. सर्वाधिक ९७ टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून डाेमकाल आेळखले जाते. भगबानगाेलामध्ये ८८ टक्के मुस्लिम मतांचा दबदबा आहे. असदुद्दीन आेवेसी यांचा पक्ष व माैलाना अब्बास सिद्दिकी येथे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हुगळी जिल्ह्यातील जंगिरामधील फुरफरा दरबार शरीफचे माैलाना आहेत.\nतृणमूलमधून येणाऱ्यांचे भाजप करतोय स्वागत, कचरा साफ हाेताेय : तृणमूल\nतृणमूल, काँग्रेस, डावे पक्षांतील १०० हून जास्त नेते पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षाचे राज्य प्रभारी व महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दाेन वेळा दाैरा केला आहे. विजयवर्गीय म्हणाले, ८१ हजारपैकी ६५ हजार मतदान केंद्रांवर कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. स्थानिक कार्यकर्ते व नेतेच निवडणुकीचे संचालन करत आहेत, असे त्यांनी सांगितले. क्षेत्रीय पातळीवर बाहेरचे नेते मार्गदर्शन करतील. राज्यातील जनताच नव्हे तर आता त्यांचे नेतेही तृणमूलपासून सुटका करू इच्छितात. आम्ही त्यांचे स्वागत करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7818", "date_download": "2021-01-20T13:24:55Z", "digest": "sha1:CFNCDUQPSYZIPP3T7L4UOTV6G6BXXO3K", "length": 12184, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome मुंबई हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी\nहाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी\nमुंबई / दिगांबर साळवे ( विशेष प्रतिनिधी )\nउत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील दोषीना फासावर लटकविण्याची मागणी भिम कायदा या सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने वरिष्ठ पोलीस निरिक्षक समता नगर,पोलीस ठाणे कांदिवली( पुर्व मुंबई ) यांना दिले आहे.\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथे संतापजनक घटना घडली. हाथरस येथिल पिढीतेवर नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापली व हत्या केली. मात्र उत्तर प्रदेश सरकार सदर प्रकरण दडपण्याचा तयारीत असून गुन्हेगाराना पाठीशी घालत असल्याचा आरोप भिम कायदा सामाजिक संटनेने केला आहे. योगी सरकारचा या कृतीचे तीव्र निषेध करीत आरोपींना फाशी द्या अशी मागणी संघटनेने केली आहे.सोबतच उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे,अशी मागणी करणारे निवेदन भिम कायदा संघटनेने दिले आहे.\nमाजी आमदार पडा गडे नजर कैदेत\nभीम कायदा सामाजिक संघटना प्रमुख माजी आमदार राम पडा गळे यांच्या नेतृत्वखाली राज भवन येथे हाथरस येथील पीडितेला न्याय मिळण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता . आज सकाळी पोलिस प्रशासनाने माजी आमदार राम पडा गडे त्यांच्या राहत्या घरी नजर कैद केले आहे.\nPrevious articleवेकोलि क्षेत्रीय मुख्यालय के सामने कामगारोका विशाल धरणा प्रदर्शन\nNext articleराजुरात 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चे उद्घाटन\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nडिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा बंदच राहतील, राज्यातही शाळा सुरू करणे बंधनकारक नाहीत\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nई- मॅरोथॉन मध्ये सहभागी व्हा….\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.quality-glove.com/half-finger-glove/", "date_download": "2021-01-20T13:39:14Z", "digest": "sha1:V5PRUNVEIHDOYOYPEHQ453A4CDRFAZEO", "length": 4579, "nlines": 159, "source_domain": "mr.quality-glove.com", "title": "हाफ फिंगर ग्लोव्ह फॅक्टरी, पुरवठा करणारे - चीन अर्ध्या फिंगर ग्लोव्ह मॅन्युफॅक्चरर्स", "raw_content": "\nपरेड आणि सेरेमोनियल ग्लोव्ह\nएसपीए ग्लोव्ह / सॉक्स\nतपासणी सुरक्षा हँड ग्लोव्हचे संरक्षण करा\nनक्की पकड डिलक्स ग्लोव्ह\nफ्लीस आणि स्पोर्ट्स ग्लोव्ह\nटच स्क्रीन फ्लीस ग्लोव्ह\nकॅनव्हास वर्किंग हॉटमिल ग्लोव्ह\nपत्ता:क्रमांक 553 तैहुआ गल्ली, झिनहुआ जिल्हा, शिझियाझुआंग हेबेई, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nकॉटन ग्लोव्ह, किड्स व्हाईट कॉटन ग्लोव्हज, कॉटन ग्लोव्हज, व्हाईट कॉटन ग्लोव्ह, पांढरा सूती पकड हातमोजे, वजन कॉटन ग्लोव्ह,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/547", "date_download": "2021-01-20T13:45:51Z", "digest": "sha1:4BDNO555CCCDVKUE4GAHJ6WN6JZASPBC", "length": 32577, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "एक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nएखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.\nडॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले आहेत, म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडली, की 'आता कुठे आहेत तुमचे दाभोळकर' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे' असा प्रश्न लोकांना विचारायचा असतो. लोकांनी अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावती नव्हे का\nदाभोळकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्यांचा. ते तरूण वयापासून सामाजिक कार्याकडे ओढले गेले आहेत. राष्ट्र सेवा दलात काम करत असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली. समाजातील विवेकाचा वाढता -हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा व अंधश्रध्दा यांचा वाढता घोर यांनी त्यांना त्याच काळात अस्वस्थ केले. म्हणूनच त्यांना एम.बी.बी.एस. झाल्यावर सुस्थापित, चांगले आयुष्य जगण्याची संधी त्यांना नाकारावीशी वाटली. 1977 साली सरकारी नोकरांचा संप घडला. राजपत्रित अधिकारी असूनही दणाणून भाषण केल्याने दाभोळकरांची नोकरी गेली. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यांतच सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करून चौकाचौकात सभा घेतल्या. जयप्रकाश नारायण यांच्या 'कुछ बनो' या शब्दांनी जागा झालेला हा तरुण अंधश्रध्दा निर्मूलनाच्या व्यापक आणि आव्हानात्मक कार्यात गुंतत गेला.\nदाभोळकर यांचा जन्म साता-यातील. केरळचे रॅशनॅलिस्ट बी प्रेमानंद, युक्रांदचे नेते डॉ.कुमार सप्तर्षी; तसेच 1969 मध्ये भारतीय सर्वोदय संघाचे कार्याध्यक्ष असलेले बंधू देवदत्त दाभोळकर यांच्या प्रेरणेने दाभोळकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली.\nसुरुवातीला, नागपुरात समविचारी तरुणांनी एकत्र येऊन 'मानवीय नास्तिक मंच' उभारून 'अधश्रध्दा निर्मूलन' या विषयावर काम सुरू केले. पण थोड्याच काळात 'नास्तिक' या शब्दावर खल होऊन या मंचाने 'अधश्रध्दा निर्मूलन समिती' हे नाव धारण केले. (1989) पुढे, समितीतलेच कार्यकर्ते शाम मानव यांच्याशी समितीच्या कार्यात्मक स्वरूपाविषयी झालेल्या मतभेदांझाल्या नंतर 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती' व 'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती' असे समितीचे दोन भाग झाले. पैकी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची धुरा दाभोळकरांनी समर्थपणे जवळ जवळ बारा-पंधरा वर्षे सांभाळली आहे.\nसमितीची मध्यवर्ती शाखा सातारा येथे आहे. दाभोळकर समितीत 'कार्यवाह' या पदावर आहेत. समितीच्या महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक, गोवा या राज्यांत मिळून दोनशेच्या आसपास शाखा आहेत. मध्यवर्ती शाखेची मुख्य कार्यकारिणी आहे व प्रत्येक शाखेत त्याच धर्तीवर कार्यकारी मंडळ आहे. समितीचे कार्य लोकशाही पध्दतीने चालते. समितीतर्फे एक वार्तापत्र मासिक प्रकाशित केल जाते. त्याशिवाय समिती अंधश्रध्दांशी संबंधित विषयांवर छोट्या- छोट्यापुस्तिकाही प्रकाशित करते. समितीने चळवळीशी संबंधित गीतांची ध्वनिफीतही काढलेली आहे.\nसमितीच्या माध्यमातून दाभोळकर अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करत असले तरी, समाजपरिवर्तनाच्या व्यापक 'चळवळीतला हा एक टप्पा आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच, त्यांचा प्रयत्न या कार्याकडे एकूण मानवतावादी चळवळीच्या संदर्भात पाहण्याचा असतो. ही गोष्ट त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतूनही स्पष्ट होते.त्यांनी या विषयावर 'भ्रम आणि निरास', 'अंधश्रध्दा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम', 'अंधश्रध्दा विनाशा'य', 'विचार तर कराल', 'श्रध्दा-अंधश्रध्दा' आणि 'लढे अंधश्रध्देचे' अशी सहा पुस्तके त्यांनी या विषयावर लिहिलेली आहेत. त्यामधून अंधश्रध्दांचे विविध प्रकार, त्यामागची चिकित्सा करण्याची पध्दत, समितीने त्याविरूध्द वेळोवेळी उभारलेले लढे आणि या सा-यामागची वैचारिक बैठक पुरेशी स्पष्ट होते. या पुस्तकांतून दाभोळकरांचे अंधश्रध्दा, विवेकवाद व तत्सबंधित विषयांवरचे प्रभुत्व, त्यांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्ययास येतो. त्यांनी चळवळींचे काम करत असताना आपल्या हातून झालेल्या चुका, आपल्यापुढे उभे ठाकलेले प्रश्न प्रांजळपणे मांडलेले आहेत. सोपी मांडणी, अनेक उदाहरणे देत विषय समजावण्याची हातोटी, विचारांची ठाम व आग्रहपूर्वक मांडणी, मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या लेखनशैलीची काही वैशिष्ट म्हणता येतील. या पुस्तकांतून जाणवणारी आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्यांपैकी एकाही पुस्तकातून दाभोळकरांनी स्वत:चे व्यक्तिगत आयुष्य चित्रित केलेले नाही वा त्याचे गौरवीकरण-उदात्तीकरण केलेले नाही. सगळी मांडणी चळवळीच्या रोखाने केलेली आहे. तरीही या सर्वच पुस्तकांतून, विशेषत: 'लढे अंधश्रध्देचे' या पुस्तकातून दाभोळकरांनी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, किती लढ्यांमध्ये त्यांना जीवघेण्या, निर्णायक क्षणांना प्रसंगांना तोंड द्यावे लागलेले आहे याची जाणीव वाचकाला होत राहते; दाभोळकरांची कार्यावरील निष्ठा आणि विधायक, सनदशील मार्गावरून अंधश्रध्दा निर्मूलनाची लढाई करण्याची त्यांची विचारधारा यांचाही परिचय होतो.\nपुस्तकांखेरीज वृत्तपत्रे व इतर नियतकालिके ह्यांतूनही अंधश्रध्दांशी संबंधित तात्कालिक विषयांवर दाभोळकरांचे लेखन चालू असते. सध्या, ते 'साधना' साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अनेक उपक्रमांतून ते स्वत: सतत सहभागी होतात. विनय, नम्रता आणि साधेपणा हे गुण गांधीजी, साने गुरुजी यांच्यासारख्या त्यांच्या आदर्शांकडूनच त्यांच्यात रुजले असावेत. म्हणूनच 'भानामती निर्मूलन', 'शोध भुताचा', 'बोध मनाचा' अशा मोहिमा; 'दैववादाची होळी', 'अंधरूढींच्या बेड्या तोडा', 'विवेक जागराचा: वादसंवाद', यांसारखे उपक्रम, 'सत्यशोध', 'प्रज्ञा परीक्षा' यांसारखे प्रकल्प आणि शेकडो बुवा-बाबांची भांडाफोड, त्यांनी केलेल्या 'चमत्कारां'ची चिकित्सा अशा प्रत्येक गोष्टीत ते आपल्या कामांतून अग्रभागी राहिलेले आहेत.\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीव्यतिरिक्त; दाभोळकर अनेक चळवळींत सक्रिय आहेत.समाजात विज्ञाननिष्ठा वाढीला लागेल म्हणून दाभोळकरांनी 'सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प' सुरू केला. महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात दाभोळकर सायण्टिफिक अँण्ड टेक्नाअलॉजी लिटरसीबाबतही अनौपचारिक पातळीवर प्रशिक्षण देतात. वैज्ञानिक दृष्टीचा चळवळीद्वारे महाराष्ट्रात प्रसार व प्रचार होण्यासाठी दाभोळकर स्वत: शिबिरे घेतात. दाभोळकरांनी त्याद्वारे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजारांहून अधिक शिक्षक तसेच सुमारे चार लाख विद्यार्थी तयार केले आहेत. भविष्यात भारतभर नेटवर्किंगचा त्यांचा विचार आहे. ते व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात. दलित चळवळ , एक गाव एक पाणवठा, सामाजिक कृतज्ञता निधीचे काम, तेलाच्या भाव��ाढीविरुध्द आंदोलन, यात्रांमध्ये साज-या होणा-या ऊरुसांत बोकडांचा बळी देण्याची प्रथा काही प्रमाणात थांबवणे इत्यादी उपक्रमांत दाभोळकरांचा सक्रिय सहभाग होता.\nहात फिरवून व सोनसाखळ्या आणि भस्म देणारे सत्यसाईबाबा, नरेंद्र महाराजांसोबतचा जाहीर वाद, सिंधुदुर्गातील डुंगेश्वर देवालयातल्या चमत्काराविरुध्द लढ्यात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, चाकूरच्या अतिप्रचंड साईबाबा मंदिर बांधकाम प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्याविरूध्द आंदोलन छेडणे, अस्लम ब्रेडवाला भोंदुबाबाविरुध्द गृहमंत्र्यांना पत्र लिहिणे, निर्मलादेवी इत्यादी...; दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या यशाचे महत्त्वाचे टप्पे होते.\nत्याचसोबत अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रयत्न केवळ 'चमत्कारांचा पर्दाफाश' या स्वरुपाचा राहू नये, तर त्याला जी वैचारिक बैठक आहे, त्यामागे जो सकारात्मक व निकोप समाजनिर्मितीचा आग्रह आहे, तो लोकांनी समजावून घेतला पाहिजे असे दाभोळकरांना वाटते. म्हणूनच विवेकाची ही 'चळवळ' तळागाळापासून ते समाजाच्या वरच्या थरांतल्या लोकांपर्यंत पोचावी, यासाठी दाभोळकर वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असतात. त्यांच्यातली धडपडी वृत्ती, त्यांचा उत्साह त्यांच्यासोबत काम करणा-या सहका-यांना, कार्यकर्त्याना स्तिमित करत राहतो. अखेरपर्यंत झुंजत राहणे, झुंजताना संयम राखणे हे 'कबड्डी' या खेळाने त्यांना पूर्वीच शिकवलेले असावे. दाभोळकर हे विद्यार्थिदशेत एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांनी महाराष्ट्र व भारताचे कप्तानपद आठ वर्षे भूषवले होते. आठ सुवर्णपदकेही पटकावली होती. पण जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी हवी, हे मात्र खेळ त्यांना शिकवू शकला नाही. म्हणूनच त्यांचा कटाक्ष स्वत:चे वर्तन नैतिकदृष्टया स्वच्छ व नितळ ठेवण्याकडे असतो. कार्यकर्ता हा चोख, कणखर, अभ्यासू पण सह्रदय व साध्य - साधन विवेक मानणारा असला पाहिजे, असे ते मानतात आणि याची सुरुवात स्वत:पासून करतात.म्हणूनच अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याचे प्रसंग येऊन ते डगमगलेले नाहीत, अंधश्रध्दा निर्मूलनाबाबतचा कायदा होण्यासाठी प्रयत्नशील राहताना ते थकले नाहीत. चळवळीतली आव्हाने स्वीकारताना ते कचरत नाहीत. त्यांच्या स्वभावातील ��जुता, कोणालाही चटकन आपलेसे करण्याची वृत्ती त्यांच्याविषयी सर्वांना आदर बाळगायला लावते. कुठे एखादे शिबीर असेल तर ते स्वत: जातीने सर्व व्यवस्था बघतात. कार्यकर्त्यांबद्दलची काळजी वाहता वाहता, अगदी कार्यकर्त्यांच्या झोपायच्या व्यवस्थेपासून ते त्यांना नीट बस मिळाली आहे की नाही इथपर्यंतच्या गोष्टी ते स्वत: पाहतात. त्यांची स्कूटर ही त्यांच्या अथक धावपळीची साक्षीदार आहे . कार्यकर्त्यांच्या मनात आलेला चळवळीविषयीचा विश्र्वास हा त्यांनी आपल्या स्वत:च्या वागणुकीतून निर्माण केलेला आहे, याची कार्यकर्त्यांना जाणीवही होऊ नये, इतके दाभोळकर त्या माणसांत बुडून गेलेले असतात. म्हणूनच त्यांच्या सहवासात राहिलेला माणूस हा त्यांचा बनतो. त्याच बळावर तर ते पिशवी काखोटीला मारून किंवा एखादी बॅग घेऊन महाराष्ट्रभर फिरू शकतात. कारण त्यांनी अनेक माणसे नकळत जोडलेली असतात. त्यांचे कार्य समिती आणि घर असा फरक करत नाही. म्हणूनच त्यांची पत्नी हौसा त्यांच्या कार्यात सारखा वाटा उचलते. त्यांच्या मुलांची, मुक्ता व हमीद ही नावे त्यांनी काही मुद्दाम क्रांती करण्यासाठी वगैरे रचलेली नसून ती त्यांच्यात मुरलेल्या चळवळीतून सहजतेने आलेली आहेत. दाभोळकर यांना माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार, तसेच महाराष्ट्र फाउण्डेशनचा समाजकार्य पुरस्कार लाभला आहे.\nएकूणच, दाभोळकरांचे आयुष्य ही अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ बनलेले आहे. आणि प्रशंसनीय गोष्ट ही, की त्यांनी स्वत:चे भक्त किंवा अंधानुयायी निर्माण केलेले नाहीत. जे कार्यकर्ते या चळवळीत सहभागी होतात ते स्वत:ला पटणा-या विचारांसाठी, ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात. म्हणूनच ही चळवळ एकट्याची तंबू बनलेली नाही.\nवेगवेगळया समस्यांवरच्या चळवळींना लोकपाठिंबा मिळू शकतो. पण अंधश्रध्दा निर्मूलनाकडे अजूनही देव-धर्मविरोधी चळवळ म्हणून काहीसे संशय व संभ्रमाने पाहिले जाते. त्यात स्वत:ला बापू, महाराज म्हणवणारे अंधश्रध्दा निर्मूलनाच्या नावाखाली भोंदुपणा जोपासत त्या गोंधळात भर घालतात. अशा वेळी विवेकनिष्ठ दृष्टिकोनाचा झेंडा बळकटपणे वाहून नेण्याचे कार्य, ही चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम दाभोळकरांनी केलेले आहे.\nकिरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.\nतुम्‍ही आम्‍हाला 9029557767 किंवा 022 24183710 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nडॉ नरेंद्र दभोलकरांचे विचार व कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या विवेकनिष्ठ विचारसरणीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या - एक आढावा\nज्योती पंडित यांचा पाचवारी पसारा\nतबला वादक रुपक पवार\nसंदर्भ: डोंबिवली, वादन, वादक, तबला, तबलावादक\nदलित महिला परिषदेच्या अध्यक्ष - सुलोचना डोंगरे\nबुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/municipal-school-students-will-get-guidance-from-experts-from-four-countries/", "date_download": "2021-01-20T14:24:26Z", "digest": "sha1:IIF3JIIYMZDIIG6TEVGCOOZOFFGPO5SB", "length": 11910, "nlines": 190, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देशांमधील तज्ज्ञाकडून मिळणार मार्गदर्शन - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome औरंगाबाद मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देशांमधील तज्ज्ञाकडून मिळणार मार्गदर्शन\nमनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देशांमधील तज्ज्ञाकडून मिळणार मार्गदर्शन\nअसुदे फाउंडेशनच्या नॉर्थ स्टार उपक्रमाचा प्रशासकांच्या हस्ते शुभारंभ\nऔरंगाबाद : मनपा शाळेतील विद्यार्थांना आता चार देशांमधील प्रमुख मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उपक्रम राज्यात सर्वप्रथम औरंगाबाद महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुक्रवारी प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. असुदे फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौश���्य आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी याचा फायदा होणार आहे.\nशुभारंभावेळी असुदे फाउंडेशनचे संचालक व्यंकटेश खारगे, अलेरिया मंतेरो, पंकज तांदूळकर, रत्नप्रभा बहाळकर, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व शशिकांत उबाळे यांची उपस्थिती होती. असुदे फाउंडेशनचे व्यंकटेश खारगे यांनी पालिकेअंतर्गत चार शाळांमध्ये राबविण्यात येणार्‍या नॉर्थ स्टार प्रोग्रामची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या उपक्रमासाठी नॉर्थ स्टार शोधत असताना ज्याप्रमाणे ध्रुवतारा सर्व तार्‍यामध्ये प्रखर असतो. तो सर्वांना मार्ग दाखवतो इतरांना प्रकाश देतो. अगदी त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी निवडण्यात येणार्‍या मार्गदर्शकांना नॉर्थ स्टार संबोधले जाते. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोगी आहे, त्याचे महत्त्व, त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे हे खारगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून मिळणारी माहिती नक्कीच उपयोगी पडेल, अशी भावना आयुक्त पांडेय यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच पालिकेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पालिका प्रशासन या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nप्रारंभी या चार शाळांमध्ये उपक्रम\nनॉर्थ स्टार हा उपक्रम प्रारंभी महापालिकेच्या प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी, प्राथमिक विद्यालय चिकलठाणा, प्राथमिक विद्यालय हर्सूल, प्राथमिक विद्यालय मिटमिटा येथे राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खारगे यांनी दिली.\nPrevious articleमुकुंदवाडी पोलिस ठाण्याचा लाचखोर सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात\nNext articleपुंडलिकनगरात हार्डवेअर दुकानाचे शटर फोडणारा भंगार विक्रेता सहा तासात गजाआड\nखासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…\nवैजापूर मध्ये संभाजीनगर नावावरून…..\n[…] में ‘नॉर्थ स्टार’ उपक्रम आरंभNavbharat Timesमनपा शाळेतील विद्यार्थ्यांना चार देश…Marathwada […]\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मु��ांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nन्यायालयाच्या अवमानप्रकरणी सहा आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश…\n‘इडी’ येथे भाजप विरुद्ध लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात…\nमाजी खासदार संजय काकडेंसह पत्नीलाही अटक आणि सुटका\n‘बालिका वधू’ फेम अविका पडली प्रेमात\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/marathwada/jalna/", "date_download": "2021-01-20T12:53:36Z", "digest": "sha1:46J4C5IH7RJ6QOPDLE5NYSTLUX23VBJY", "length": 7073, "nlines": 194, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "जालना Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nलग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या..\nसीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फोम स्प्रे मारत ; नेले एटीएम पळवून…\nशेतीच्या वादातून,केला चुलत्याचा खून…\nजालन्यामध्ये तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू\nअंगावर वितळलेले लोखंड पडून ६ कामगार जखमी\nसमृद्धी महामार्गाच्या कॅम्पमध्ये घुसला कोरोना \nबिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर\nअनैतिक संबंधाचा राग; सूनेसह प्रियकरला ट्रॅक्टरखाली चिरडले\n२२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\nराजकीय पुढाऱ्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा…\nसुंदर पिचाई यांच्या भारतीय संघाला शुभेच्छा\nशेतकऱ्यांच्या धमकीने ; भाजपच्या वरिष्ठांची तातडीची बैठक…\nक्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत का नसा��ी \nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2021-01-20T14:38:56Z", "digest": "sha1:ARKTEYIGPN7VYUENUZGF6W4AXHAXSIK3", "length": 7640, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९८ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२७० हिंदुस्थानचा सघनरूप इतिहास याबरोबर शत्रुपक्षांत पळापळीस सुरुवात झाली व आम्ही त्यांचा सहा मैलपर्यंत पाठलाग केला. या पलायनांत त्यांनी चाळीस तोफा, कित्येक बैलगाड्या व खूप लष्करी सामान मागे टाकले. खुद्द सिराजउद्दौला उंटावर बसून निसटला व दुस-या दिवशी सकाळीं मुशिदाबादेस पोहोंचला. लागलीच त्याने आपली मौल्यवान् रत्नें व खजिना सोय झाली तेथे पाठवून दिला; व मध्यरात्री आपल्या दोनतीन विश्वासू साथीदारांसह पळून गेला. | या हालचालींत शत्रूचे सुमारे ५०० लोक मरण पावले असा अंदाज आहे. आमच्याकडील फक्त २२ मेले व ५० जखमी झाले. मोहीम जोरात चालू असतां आमच्या उजव्या बाजूस एक सैन्य खडे होते. त्याने युद्ध चा असतां आमच्याशी कांहीं शत्रु-मित्रभाव प्रकट केला नाही म्हणून आम्ही मधून मधून त्यांच्यावर गोळागोळी करून त्यांना जवळ येऊ दिले नाही. ९ सैन्य मीरजाफरचे होते. युद्ध संपताच त्यांनी मला अभिनंदनाचा संदेश पाठवा व आपले करार इमानाने पाळण्याचे आश्वासन दिले. सिराजउद्दौला पळून गेल्यामुळे मीरजाफरला त्याचा राजवाडा ताब्यात घेण्यास कांहीं त्रास पडला नाहीं. प्रजेस सैन्याकडून उपसर्ग होऊ नये म्ह\" मी सैन्य घेऊन मद्दामच बाहेर छावणी दिली. तरी पण खजिन्याची का हालहवाल आहे हे जाणण्यासाठी मी मि. वेंटस् आणि मि. बाल्श या दो राजवाड्यांत पाठविले. त्यांनी एकंदर स्थिति पाहून धोका टाळण्या ताबडतोब राजवाड्यांत या असा मला निरोप पाठविला. ता. २८ र सुमारे २०० यूरोपियन्स बरोबर घेऊन मी राजवाड्यांत गेलो. सायक मीरजाफरला भेटण्यास गेलों तों त्याने मला पाहतांच माझे स्वागत करू मी त्यास मसनदीवर बसविल्याखेरीज आपण बसणार नाही, असा हट्ट धर' अखेर मी त्यास हाताला धरून मसनदीवर बसविले. यावर सर्वांचे मुजरे जा दुसरे दिवशीं मीरजाफर मला भेटण्यास आला. या वेळी झाल भाषणांत मी त्यास जगतशेटला भेटण्यास सांगितले. शेटजीना \"\nहा शेटजी व त्याची पेढी तसेच अशा दुस-या पेढ्या कलकत् मोठ्या श्रीमान व वजनदार होत्या. सिराजउद्दौल्याच्या छळामुळे हे \" त्याच्या विरुद्ध झालेल्या कटात सामील होते. या शेटजीचे मोगल १ पर्यंत वजन होते.\nवाहले. कलकत्त्यांत 3ळे हे शेटजी गिल दरबार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१९ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/145", "date_download": "2021-01-20T14:29:32Z", "digest": "sha1:SZG4SBXIIKF3DQW4JV4EXENSAH2PYTAF", "length": 7451, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/145 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nसुराजगडचे युद्ध ११३ १९ सुराजगडचे युद्ध एक प्रहर रात्र उरली असतां शेरखानाने खंदकांतून ( entrenchment ) सैनिकांना बाहेर आणून सेना सिद्ध केली. पहाटेची प्रार्थना झाल्यावर तो स्वतः बाहेर आला आणि सरदारांना म्हणाला, “शत्रूच्या सैन्यांत पुष्कळ हत्ती, तोफा आणि खूप पायदळ आहे. त्याच्याशी आपण अशा रीतीने युद्ध केले पाहिजे की, त्यांना मूळची व्यवस्था ठेवणे अशक्य व्हावे. पायदळ आणि तोफांपासून बंगालच्या घोडदळाला दूर नेले पाहिजे, आणि घोडे नि हत्ती यांची अशी गल्लत केली पाहिजे की, त्यांच्या व्यवस्थेत विस्कळितपणा उत्पन्न व्हावा. बंगाल्यांचा पराभव करण्याची मी एक योजना तयार केली आहे. आगास दिसतो त्या उंचवट्यापलीकडे माझ्या सैन्याचा पुष्कळसा भाग मी नेईन आणि हल्ला करण्यासाठीं कांहीं अनुभवी नि कुशल घोडेस्वारांना ठेवीन. आतां ते अगदी पूर्वीच्या पद्धतीने व पराभव होणार नाही अशा विश्वासाने लढतील. मी माझी निवडक सेना त्यांच्यावर नेईन. बाणांची एक फैर झाडली की, ती परतू लागेल. खूप सैन्य आहे तेव्हां जय मिळणारच या भरंवशावर शत्रु राहील. त्याला वाटेल की अफगाण पळू लागले, आणि अधीरतेने पायदळ आणि तोफा यांना तेथेच टाकून शक्य त्या शीघ्रतेने शत्रु (आमच्या मागे ) लागेल. (साहजिकच) युद्धाच्या ठरलेल्या योजनेत अव्यवस्था नि गोंधळ निर्माण होईल. मग उंचवट्यापली. कडे लपविलेल्या माझ्या सेनेला मी पुढे आणीन आणि ती शत्रूवर हल्ला करील. पायदळ नि तोफा यांचा आधार नाहीसा झाल्यावर बंगाली घोडदळ अफगाणी घोडदळाला तोंड देऊ शकणार नाही. मला आशा वाटते की, ईश्वरी कृपेने त्यांच्या सैन्याची धूळधाण होईल व त्यांस पळ काढावा लागेल. [ संदर्भ :--शेरशाहाच्या अपेक्षेप्रमाणे घडून आले, त्याचा मोठा विजय झाला. या वेळी बंगालचा सुलतान महमूद नांवाचा होता. ही लढाई शेरशाहाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना होय. इ. स. १५३३.] अभ्यास :--'राज्यकर्ता व सेनापति होण्यास शेरशाह सर्वथैव योग्य होता, हे विधान वरील उता-यांच्या मदतीने सिद्ध करा. कांहीं मुद्दे : सारा आकारणी नि वसुलीचे धोरण; सैन्याचे कर्तव्य; युद्धांतील हिकमती. [ २९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76678", "date_download": "2021-01-20T13:54:41Z", "digest": "sha1:QUYKV4XH42D5ZVJM5YEVBFK2FLHRXHZR", "length": 13466, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nसत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nसत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nमोझार्ट, बिथोवन आणि बाख म्हणजे पाश्चात्य संगीतातले ब्रह्मा विष्णु आणि महेश. त्यातल्या बिथोवन वरती सत्यजित रे यांचे फार प्रेम होते. रे यांच्या ‘शाखा-प्रशाखा’ या सिनेमात नायक प्रशांत बीथोव्हनच्या संगीतानं झपाटलेला असतो. ही भूमिका सौमित्र चॅटर्जी यांनी केली आहे. या सिनेमात बिथोवन यांच्या व्हायोलीन कन्चेर्तोच्या पहिल्या मूव्हमेंटमधील एक तुकडा प्रशांत गातो तो रे यांनी गायला आहे. या चित्रपटात बाख आणि बिथोवन यांच्या संगीताचा मुक्त हस्ते उपयोग केला आहे.\nइंगमार बर्गमन, सेग्रेई आयझेन्स्टाइन, चार्ल्स चॅप्लिन, फेडरिको फेलिनी, अकिरा कुरोसावा आणि चार्ल्स चॅप्लिन, अशा दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत सत्यजीत रे हे नाव (१९२१-१९९२) सहजपणे सामावलं जातं. परंतु या यादीत त्याचं नाव सुरुवातीला ठेवावं का सर्वसाधारणपणे आजवरचे सर्वश्रेष्ठ भारतीय दिग्दर्शक म्हणून देखील त्यांना मानलं जातं. पण ते केवळ दिग्दर्शक होते का सर्वसाधारणपणे आजवरचे सर्वश्रेष्ठ भारतीय दिग्दर्शक म्हणून देखील त्यांना मानलं जातं. पण ते केवळ दिग्दर्शक होते का नाही. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, पटकथा, संगीत, सिनेमाची गीतं, ग्राफिक आर्टिस्ट जाहिराततज्ज्ञ, प्रकाशक, सिनेमाचे सेट, वेशभूषा, श्रेय नामावली आणि सेट डिझाइन असं सिनेमाचं संपूर्ण वनमॅन युनिट होण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. तशी क्षमता सेग्रेई आयझेन्स्टाइन, इंगमार बर्गमन, चार्ल्स चॅप्लिन, फेडरिको फेलिनी आणि अकिरा कुरोसावा या असामान्य दिग्दर्शकांच्यामध्ये नव्हती. त्या दृष्टीने सत्यजित रे हे असामान्य अष्टपैलू ठरतात आणि म्हणून त्यांचं नाव यादीत सुरुवातीला ठेवायला हरकत नाही.\nसत्यजित रे यांच्या या अष्टपैलू क्षमतेतील संगीत या क्षमतेकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे.\nत्यांच्या ३६ चित्रपटातल्या ३० चित्रपटांना रे यांनी संगीत दिलंय. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे ते फार मोठे ज्ञानी होते आणि त्यांच्या सिनेमात त्यांनी याचा मुक्त हस्ते वापर केला.\nमोझार्टच्या सेराग्लिओ या ऑपेरातील ऑसमिन या पात्राच्या तोंडची गाणी आणि मोझार्टचाच दुसरा एक ऑपेरा ‘द मॅजिक फ्लूट’मधील पापाजेनो या पात्राची गाणी रे यांना तोंडपाठ होती.\nरे लहान असताना त्यांच्या मामाच्या कडे त्यांनी बिथोवनचा व्हायोलीन कंचर्तो ऐकला. तेव्हापासून पाश्चात्त्य संगीताची त्यांना जी गोडी लागली, त्याने ते झपाटले गेले आणि बिथोवनच्या रचना आत्मसात करण्याचा त्यांनी चंगच बांधला. शांतीनिकेतनमध्ये त्यांना इंग्रजी शिकवायला जे एक जर्मन ज्युईश प्रोफेसर होते, त्यानी स्वत:चा खासगी संग्रह रे यांना ऐकायला दिला आणि पुढे त्यांनी पाश्चात्त्य संगीतात असे प्राविण्य मिळवले की बी.बी.सी. (लंडन) यांनी मोझार्टच्या डॉन जिओवानी या ऑपेरावर माहितीपट तयार करण्यासाठी रे यांना आमंत्रित केले. पाश्चात्त्य संगीतावरील त्यांच्या ज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता होती याची ही पावतीच म्हणावी लागेल. बिथोवन हा त्यांचा सर्वात आवडता संगीतकार आणि त्याचा एक अर्धपुतळा त्यांच्या पियानोवर ठेवलेला होता आणि मोझार्टची चित्रे त्यांच्या घरातील भिंतीवर लावलेली होती.\nअभिजात पाश्चात्त्य संगीताचा सढळ वापर आपण आपल्या सिनेमात का केलंय या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की भारतीय संगीत आलंकारिक असल्यामुळे सौंदर्यनिर्मिती किंवा उदात्त भाव निर्माण होऊ शकतात, पण नाटय़मयता निर्माण करायची असेल तर पाश्चात्य संगीतच लागतं कारण पाश्चात्त्य संगीतात षड्ज आपल्यासारखा स्थिर नसतो, तो बदलता येतो आणि अशा बदलाला मेजर आणि मायनर स्केल्सचा वापर केला तर भावनांची आंदोलनं निर्माण करता येतात जी परस्परविरोध, संघर्ष अशा भावना व्यक्त करू शकतात.\nत्यांच्या महानगर, चारुलता आणि पथेर पांचाली या चित्रपटात बिथोवनची पाचवी सिंफनी बऱ्याच वेळा वाजवली गेली आहे.\nअशा सत्यजित रे यांची 'बांकुबाबुर बोंधू' या नावाची सायन्स फिवशन कथा \"द एलियन\" या नावाने कोलंबिया पिक्चर्स निर्माण करणार होते आणि सत्यजित रे दिग्दर्शन करणार होते. मार्लन ब्रांडो मुख्य भूमिका करणार हे निश्चित झाले होते पण मार्लन ब्रांडो नंतर नाही म्हणाला आणि पीटर सेलर्स ची वर्णी लागली. त्यानेही काही महिन्यानंतर नकार कळवला तेंव्हा त्याला सत्यजित रे यांनी खालील पत्र पाठवले.\nसत्यजित रे यांची ती स्क्रिप्ट नंतर स्टीव्हन स्पीलबर्गने ढापली आणि \"इ टी\" बनवला अशी वदंता आहे. अर्थात् ढापल्याबद्दल त्याने नकार दिला. याच स्क्रिप्ट वरून राकेश रोशनने कोई मिल गया हा चित्रपट बनवला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.quality-glove.com/cotton-glove-style/", "date_download": "2021-01-20T12:39:02Z", "digest": "sha1:4NHRUO3YBCYYTOKM7UTDDVCBMIALJ5BA", "length": 4563, "nlines": 159, "source_domain": "mr.quality-glove.com", "title": "कॉटन ग्लोव्ह स्टाईल फॅक्टरी, पुरवठादार - चीन कॉटन ग्लोव्ह स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स", "raw_content": "\nपरेड आणि सेरेमोनियल ग्लोव्ह\nएसपीए ग्लोव्ह / सॉक्स\nतपासणी सुरक्षा हँड ग्लोव्हचे संरक्षण करा\nनक्की पकड डिलक्स ग्लोव्ह\nफ्लीस आणि स्पोर्ट्स ग्लोव्ह\nटच स्क्रीन फ्लीस ग्लोव्ह\nकॅनव्हास वर्किंग हॉटमिल ग्लोव्ह\n1234 पुढील> >> पृष्ठ 1/4\nपत्ता:क्रमांक 553 तैहुआ गल्ली, झिनहुआ जिल्हा, शिझियाझुआंग हेबेई, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nटिपा - गरम उत्पादने - साइट मॅप\nकिड्स व्हाईट कॉटन ग्लोव्हज, व्हाईट कॉटन ग्लोव्ह, वजन कॉटन ग्लोव्ह, कॉटन ग्लोव्ह, पांढरा सूती पकड हातमोजे, कॉटन ग्लोव्हज,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13760", "date_download": "2021-01-20T13:18:17Z", "digest": "sha1:6LX5BKTTKC4KQXODOQIJQBAHKEYIKWU2", "length": 6298, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिग्दर्शन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिग्दर्शन\nसत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nसत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nमोझार्ट, बिथोवन आणि बाख म्हणजे पाश्चात्य संगीतातले ब्रह्मा विष्णु आणि महेश. त्यातल्या बिथोवन वरती सत्यजित रे यांचे फार प्रेम होते. रे यांच्या ‘शाखा-प्रशाखा’ या सिनेमात नायक प्रशांत बीथोव्हनच्या संगीतानं झपाटलेला असतो. ही भूमिका सौमित्र चॅटर्जी यांनी केली आहे. या सिनेमात बिथोवन यांच्या व्हायोलीन कन्चेर्तोच्या पहिल्या मूव्हमेंटमधील एक तुकडा प्रशांत गातो तो रे यांनी गायला आहे. या चित्रपटात बाख आणि बिथोवन यांच्या संगीताचा मुक्त हस्ते उपयोग केला आहे.\nRead more about सत्यजित रे, बिथोवन आणि स्टीव्हन स्पीलबर्ग\nकलाप्रयाग - सई परांजपे आणि झाकीर हुसैन\nमला आठवतंय १९९८ साली जेव्हा दूरदर्शन वर सुपरहिट मुकाबला लागायचं तेव्हा एक गाणं नेहमी १७ व्या किंवा १८ व्या नंबर वर असायचं. सुपरहिट मुकाबला हा काय प्रकार आहे हे माझ्या पिढीतल्या दूरदर्शन पाहणाऱ्या मुलांना लगेच लक्ष���त आलं असेल. तर हे गाणं होतं 'साज' ह्या पिक्चर मधलं. हिरोईन शबाना आझमी आणि हिरो उस्ताद झाकीर हुसैन. ' क्या… तुमने ये केह दिया' हे त्याचे शब्द. मला त्या वेळेस ह्या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल काही विशेष माहिती नव्हती.' ही शबाना आझमी' एवढीच माहिती होती. ( मला वाटतंय दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री ९ ला पिक्चर लागायचे त्यामुळे.\nRead more about कलाप्रयाग - सई परांजपे आणि झाकीर हुसैन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tech/realme-first-anniversary-sale-phone-earbuds-and-bag-in-just-1-rupees-55728.html", "date_download": "2021-01-20T12:32:18Z", "digest": "sha1:YRDJDQOR4K7SAKGPIYNOUX64YKKANSED", "length": 12755, "nlines": 302, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "फक्त एक रुपयात फोन खरेदी करा, Realme चा तीन दिवस मेगा सेल", "raw_content": "\nमराठी बातमी » टेक » फक्त एक रुपयात फोन खरेदी करा, Realme चा तीन दिवस मेगा सेल\nफक्त एक रुपयात फोन खरेदी करा, Realme चा तीन दिवस मेगा सेल\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : चीनची कंपनी रियलमी (Realme) ने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. 2 ते 4 दरम्यान या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलंय. विविध वस्तूंच्या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोनवर भरघोस सूट देणार आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाईट realme.com, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि कंपनीच्या ऑफलाईन स्टोअरमध्येही मिळेल. एक रुपयात सुपर डिलचीही ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये Realme 2 Pro, Realme C1, Realme U1, Realme earbuds आणि Realme Tech Backpack यांचा समावेश आहे.\nएक रुपयांच्या सुपर डिल फीस्टमध्ये मिडनाईट बफे, हेल्दी ब्रेकफास्ट, लंच आणि फाईन डिनर यांचा समावेश आहे. ही ऑफर सेलच्या तीन दिवसांमध्ये रात्री 12 वाजता, सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता ओपन होईल. 2 मे रोजी Realme Pro 2 चे 10 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर 3 मे रोजी एक रुपयाच्या डिलमध्ये Realme C1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील. तर सेलच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 4 मे रोजी Realme U1 चे 20 पीस, Realme इयरबड्सचे 100 पीस आणि बॅकपॅक (बॅग) चे 60 पीस सेलमध्ये उपलब्ध असतील.\nया शिवाय कंपनी आपल्या सेलिब्रेशन सेलमध्ये Realme 2 Pro आणि Realme U1 वर 1,000 रुपयांच���या डिस्काऊंटसह एक्सटेंडेड वॉरंटी देणार आहे. कंपनी 2 मे रोजी को Realme 3 या फोनचं 3GB रॅम आणि 64GB स्टोरज व्हेरिएंट लाँच करणार आहे. या व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये असेल. या सेलमध्ये जे ग्राहक MobiKwik चा वापर करुन फोन करेदी करतील त्यांना 15 टक्के (1500 रुपयांपर्यंत) डिस्काऊंट दिला जाणार आहे.\nSpecial Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार\n256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर\nAmazon, Flipkart Diwali Sale 2020 : ‘हे’ पाच स्मार्टफोन बंपर डिस्काऊंटसह उपलब्ध\nभारतीय बाजारपेठेत Xiaomi च्या 39 मिलियन स्मार्टफोनची विक्री, पाहा टॉप 5 कंपन्या\n64 मेगापिक्सल कॅमेरा, फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांची ‘या’ फोनला सर्वाधिक पसंती\nRevealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार\nLIVE | बोईसर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग\nTANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी26 mins ago\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nमुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष, कारण काय\nGram Panchayat Election | विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी55 mins ago\nTANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं\nमुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष, कारण काय\nमांडूळ प्रजातीचे तीन दुर्मीळ साप बाळगणार्‍या दोघांना अटक; नेमकी अंधश्रद्धा काय\nLIVE | बोईसर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nदोन वाघ समोरासमोर भिडले, एकाने दुसऱ्याला लोळवलं, व्हिडीओ व्हायरल\nGram Panchayat Election | विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या\n“बरं झालं गेल्या वर्षी रोमँटिक सेलिब्रेशनपेक्षा…” पतीच्या आठवणींना मयुरी देशमुखकडून उजाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-01-20T13:01:27Z", "digest": "sha1:TZUZBSUZCEIJQBG3FCPN7HCONV6VBQ3L", "length": 14900, "nlines": 166, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "कौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये…. – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nकौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये….\nकौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये….\nएकीकडे कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील तरुणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरुणींकडूनच ‘कौमार्य ‘ पुनर्प्राप्तीसाठी हजारो रुपये मोजले जात आहेत . पुण्या – मुंबईमध्ये वर्षाला जवळपास २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nयोनिपटलावर एक पापुद्रा असतो. पण प्रत्येक मुलीला तो जन्मजात असतोच असे नाही . मात्र आपल्याकडे असा एक समज आहे, की लग्नानंतर शरीरसंबंधावेळी हा पापुद्रा फाटला तर त्या तरुणीचे कौमार्य सहीसलामत आहे. थोडक्यात तिचे कुणाशी शारीरिक संबंध आले नाहीयेत हे पाहिलं जातं. खरे तर हेच केवळ पापुद्रा फाटण्याचे एकमेव कारण असू शकत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र आजही कौमार्याबद्दलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही.\nखरंतर स्त्रीचं योनिपटल ‘ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे, तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग , खेळ किंवा व्यायामानेदेखील आतला पापुद्रा फाटू शकतो. हे सत्य वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे . महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘ कौमार्य चाचणी अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘ कौमार्य ‘ विषयीचा दृष्टिकोन बदलू शकलेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कंजारभाट समाजात तरुणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले . मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही , हे तरुणींकडून कौमार्य पुनर्प्राप्तीसाठी केल्या जाणा -या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे .\nयासंदर्भात कॉस्मॅटिक व प्लॅस्टिक सर्जन डॉ . पराग सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला असता तरुणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले असतात, पण आता त्यांचे दुस-या तरुणाबरोबर लग्न होणार असते, त्यामुळे कौमार्य त्यांना परत हवे असते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी ज्या पापुद्र्याचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो, तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. तसेेेेच शरीरसंबंधांनंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरुणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. कौमार्य पुनर्प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरुणी हजारो रुपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले .\nबातमीचा स्त्रोत : लोकमत न्यूज नेटवर्क , १६ मे २०१९\nकौमार्य चाचणी अभ्यासक्रमातून वगळणार\nकौमार्य चाचणी घ्याल तर, लैंगिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद होणार\n‘प्रगत’ देशातील लोकांनाही मुलींच्या व्हर्जिनिटीची चिंता\nकुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही ‘ ती ’ च्याच खांद्यावर\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन ���िंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/260", "date_download": "2021-01-20T14:50:32Z", "digest": "sha1:WVH34ZAR77R255ZK2DLSOLO6P22C7FO2", "length": 4754, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/260 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nइमारत करणे करितां झाडेंं तोडण्याची आवश्यकता पडल्यास त्याजबद्दल सुपरिटेंडेंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते. कोळी व कुणबी नेहमी पाणी नजिक असेल तेथें झोंपडे बांधून राहतात.\nधावड व धनगर लोक येथील कायमचे रहिवासी झाले आहेत. धनगरलोक नेहमी गाई, ह्मशी बाळगून, दिवसभर त्यांस चरणाला नेऊन त्यांचे मागेंं फिरत असतात. त्यांना शेतवाडी क्वचित् असते. यांजवळ देशाप्रमाणे, मेंढया, बकरींं वगैरे नसतात धावड लोकांना दाढी असते, व त्यांचा पेहेराव मुसलमानी धरतीचा असतो. बाकीच्या सर्व जातींचा पोषाख पुष्कळ अंशी सारखाच असतो. कोळी लोकांचा धर्म हिंदु आहे. धनगर, कोळी व कुणबी यांची एक ग्रामदेवता व दुसरी पालण करणारी देवता असते, त्याप्रमाणे येथील ग्रामदेव अनेक असून जन्नी ह्मणून एक रक्षक देवता आहे. तिला काही सार्वजनिक संकटनिवारणार्थ देणे घेऊन जाण्याची येथेंं पूर्वापार चाल आहे, त्याप्रमाणे हल्लींं ब्राह्मण,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/147", "date_download": "2021-01-20T14:51:54Z", "digest": "sha1:G5VT56ELOS5GRH6DW3QRWGKYDG4V572N", "length": 7231, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/147 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n ११५ चांगल्या रीतीने पाहिलेला होता. त्याच्या कामगिरीपैकीं ‘गढा'ची विजयप्राप्ति ही महत्त्वाची घटना होय. हा प्रदेश म्हणजे अरण्ये आणि ���ेकड्या यांनी भरलेला. इस्लामच्या उदयापासून हिंदुस्थानच्या कोणाहि राज्यकर्त्याने हा प्रांत जिंकला नव्हता. | या वेळी तेथील कारभार राणी दुर्गावती पाहात होती. प्रजेची तिच्यावर भक्ति व विश्वास होता. निमित्ते काढून अनेक वेळेस आपले दूत त्या राज्यांत आसफखानाने पाठविले आणि जेव्हां त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये, परिस्थिति, राणीजवळील पैसा इ. समजून आले तेव्हां त्या प्रदेशावर त्याने सैनिकी स्वारी केली. ५०० हत्ती आणि २० हजार घोडेस्वारांसह युद्ध करण्यास राणी सामोरी आली. दोन्ही सैन्यांनी आपली पराकाष्ठा केली. घोडेस्वारांच्या अग्रभागीं असलेल्या राणीस एक बाण लागला. त्या थोर स्त्रीने जेव्हां पाहिलें कीं, आप णांस आतां कैद केले जाणार तेव्हां तिने माहुताजवळील सुरा घेऊन आपल्या पोटांत खुपसला नि ती गतप्राण झाली. असफखानास विजय मिळाला. चौरागढापर्यंत हल्ला करून तेथे तो थांबला. राणीच्या मुलाने किल्ला लढविला. पण त्याच दिवशीं खानाने तोहि सर केला. राजपुत्र त्या लढाईत घोड्यांच्या टापांखालीं मरण पावला. इतकी रत्ने, सोने, चांदी आणि इतर वस्तु लुटण्यांत आल्या की, त्यांच्या दशांशाचा अंदाज बांधणेहि कठिण आहे. सगळ्या लुटीपैकीं आसफखानाने केवळ १५ हत्ती दरबारांत पाठविले, बाकी सर्व चीजवस्त स्वतःजवळच ठेवली. अभ्यास:-१. राज्य जिंकण्यासाठी स्वारी करण्यापूर्वी शत्रूची कोणती माहिती मिळवावी लागते ही मिळविण्याचीं कांहीं साधनें सांगा. २. राणी दुर्गावतीचे कर्तृत्व कोणते ही मिळविण्याचीं कांहीं साधनें सांगा. २. राणी दुर्गावतीचे कर्तृत्व कोणते तिने सुरा खुपसून जीव दिला हे योग्य झाले असे तुम्हांस वाटते कां तिने सुरा खुपसून जीव दिला हे योग्य झाले असे तुम्हांस वाटते कां कारणे सांगा. स्त्रियांनी रणांगणांतून शस्त्रयुद्ध केल्याची भारतीय इतिहासांतील आतांपर्यंतची २-३ उदाहरणे सांगा. ३. स्वाध्याय मालेच्या पुस्तकांतील ‘राणी दुर्गावती' हे पुस्तक वाचा. ८ सा. इ. [ ३१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहि��ीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/bharat-sasane-on-era-of-myth", "date_download": "2021-01-20T12:35:15Z", "digest": "sha1:ONJDL5OKATRUFAUTOUWGDPQUEWLSSWT7", "length": 35039, "nlines": 122, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 आपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे!", "raw_content": "\nआपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे\nमी मराठीतला लेखक आहे किंवा माजी जिल्हाधिकारी आहे वगैरे परिचय मी दिला नव्हता. ज्ञानापुढे नम्र होण्याचा माझा प्रयत्न राहिला. माझी गती पाहून माझ्या गुरुजींनी मला ‘इंदिरा गांधी ओपन निव्हर्सिटी’च्या उर्दू भाषेच्या दोन परीक्षा द्यायला लावल्या. मी त्या उत्तीर्ण झालो. आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचे राहून गेले होते. ‘कोरोना’काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिलेलं नाटक सन दोन हजार वीसमध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. भोवती आज जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शन पण केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असे मला वाटू लागले. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला.\nसन एकोणीसशे तीसच्या आधीपासूनच उर्दू साहित्यविश्वामध्ये ‘तरक्की पसंद तहरीक’ची सुरुवात झाली. पुरोगामी विचारांचे लेखक या चळवळीशी जोडले गेल्याचे दिसून येते. उर्दूतले पहिल्या फळीचे, महत्त्वाचे आणि मौलिक लिखाण करणारे लेखक या चळवळीचा हिस्सा होते. मुन्शी प्रेमचंद हे यातले एक उदाहरण. याच मालिकेतले महत्त्वाचे नाव कृष्ण चंदर यांचे आहे. के. ए. अब्बास यांनी त्यांच्या चिंतनात हा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहेच. पीडित, शोषित आणि वंचित अशा तळागाळातल्या उपेक्षित माणसाचा क्षीण आवाज समाजात बुलंद करणे ही या चळवळीची भूमिका. मंटो, राजेंद्रसिंह बेदी, इस्मत चुगताई आदी नावेसुद्धा याच चळवळीशी जोडलेली. कृष्ण चंदरचे हे नाटक ‘कौमी एकते’च्या चळवळीचा एक भाग म्हणून लिहिले आणि सादर केले गेले. नाट्यलेखनाचा हेतू ‘सामाजिक - राष्ट्रीय एकते’चा प्रचार करणे हा असला, तरी मानवी मूल्यांबाबतचे भाष्य महत्त्वाचे. ‘दरवाजे ���ोल दो’ हे नाटक सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिले गेले. याच सुमारास या नाटकाचे प्रयोग मंचावर सादर झाले आणि ‘नभोनाट्या’च्या स्वरूपातदेखील सादर होत राहिले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘कौमी एकते’ची चळवळ घोषित केली होती. कृष्ण चंदर या चळवळीत नाट्यलेखन माध्यमातून सक्रिय झाले. त्या निमित्ताने आणि त्या अनुषंगाने, काळाच्या पुढे पाहणारे, द्रष्टे असे एक नाटक आपल्याला उपलब्ध झाले.\nज्या काळात कलाकृती लिहिली जाते, त्या काळाबद्दल बोलत असतानाच ती कलाकृती येणाऱ्या काळाबद्दलही सूचन करीत असेल, तर ती कालजयी मानली जाते. कालजयी कृतीत दोष नसतात असे नाही; पण जो कथित संदेश आणि सूचन यांचे वहन ही कलाकृती करते, त्या संदेशामुळे ती कृती श्रेष्ठदेखील मानावी लागते. व्यापक असा करुणाभाव, मनुष्यजातीच्या अस्तित्वाबद्दलची आस्था व एकतेची वाटणारी निकड यामुळे ‘दरवाजे खोल दो’ हे ‘प्रचारकी नाटक’सुद्धा श्रेष्ठ आणि कालजयी होऊन जाते.\nस्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते. ‘कौमी एकते’ची- राष्ट्रीय एकात्मतेची हाक देण्यात आली होती. समाजातल्या प्रस्थापितांचे प्रातिनिधिक विचार विषाक्त पद्धतीने प्रसृत होत होते. अशा परिस्थितीत, लेखकाची जबाबदारी म्हणून हे नाटक लिहिले गेले. सामाजिक प्रश्नांना कलाकृतीने अंतिम असे उत्तर द्यायचे नसते, याचे भान असतानासुद्धा कृष्ण चंदर यांनी या नाटकातून संदेश आणि ‘सोल्युशन’ दिलेले आहे. उत्तर देण्याचे टाळण्यापेक्षा उत्तर सुचवून ‘अडकणे’ जास्त योग्य. कृष्ण चंदर यांनी हा धोका पत्करला आहे.\nमी उर्दू शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझे शिक्षक श्री. अतिक शेख यांच्या वर्गात मी जाऊन बसत असे. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वयोगटांतले स्त्री-पुरुष तिथे एकत्रितपणे उर्दू शिकायला येत. काही पत्रकार, काही गायक आणि परफॉर्मिंग आर्टशी संबंधित व्यक्ती तिथे आलेल्या असत. कोणाला उच्चार सुधारून घ्यायचे होते, कोणाला शायरीत रस होता, तर अनेकांना केवळ कुतूहल होतं. माझा उद्देश वेगळा होता. ऐकून आणि थोडं बोलून मला थोडं उर्दू येत होतं, पण मला व्यासंग वाढवायचा होता. उर्दू लिपी वाचता येऊन त्या लिपीमधूनच थेट उर्दू साहित्याचं वाचन करावं, उर्दू लिपी लिहिता यावी आणि या समृद्ध भाषेचा थेट परिचय व्हावा, असा माझा उद्देश होता. मी तिथे ‘अलीफ-बे-पे...’ गिरव��यला लागलो. मी मराठीतला लेखक आहे किंवा माजी जिल्हाधिकारी आहे वगैरे परिचय मी दिला नव्हता. ज्ञानापुढे नम्र होण्याचा माझा प्रयत्न राहिला.\nमाझी गती पाहून माझ्या गुरुजींनी मला ‘इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी’च्या उर्दू भाषेच्या दोन परीक्षा द्यायला लावल्या. मी त्या उत्तीर्ण झालो. आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचं राहून गेलं होतं. ‘कोरोना’काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन एकोणीसशे चौसष्टमध्ये लिहिलेलं नाटक सन दोन हजार वीसमध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. भोवती आज जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शन पण केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असं मला वाटू लागले. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला. जी दोन चिंतनं या नाटकाच्या अखेरीस जोडलेली आहेत, त्यांचाही अनुवाद मी केला. आपल्या सगळ्यांसाठी ही सगळी सामग्री आज प्रस्तुत, उपयुक्त, महत्त्वाची व दखलपात्र अशी आहे.\n‘कौमी एकता’ हा नंतर केवळ सरकारी कार्यक्रम होऊन गेला, तरी एकोणीसशे बासष्टच्या सुमारास ती हार्दिक अशी एक हाक होती. विशिष्टांची प्रातिनिधिक मानसिकता काय आहे, रुग्णावस्था काय आहे; हे नेमकं सांगून त्यावरचा इलाज काय आहे, हे पण सांगण्याची गरज होती. कृष्ण चंदर यांनी ढोबळ प्रतीकांमधून ही समस्या सोप्या पद्धतीने मांडली. आजसुद्धा ‘सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास’ ही अधिकृत घोषणा होते, तेव्हा ‘सब’ म्हणजे कोण, हा प्रश्न उपस्थित होतोच. म्हणजे ‘आम्ही’ तर आहोतच, पण ‘तुम्ही’ही आहात- असा अर्थ सूचित करायचा असतो. त्यातून द्वंद्व अधोरेखित होतं. ‘तुम्ही’ म्हणून जे कोणी आहेत, ते ‘आपल्यातच’ समाविष्ट आहेत, हे नाटकातून सांगितलंय. या देशाचा सर्वांनी एकत्रितपणे विकास करायचा आहे, हे साठ वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकात नेमकेपणाने नोंदवलं आहे, हे विशेष.\nनाटकाचं कथानक इथे सांगण्याचं प्रयोजन नाही, कारण आतापर्यंत तुम्ही नाटक वाचलेलं आहे. ‘कमलकुंज’ हे प्रतीक आहे. ही नवी इमारत म्हणजे हा नवा, स्वतंत्र झालेला देश आहे. (कमलकु��ज हे नाव कसं सुचलं असावं) पंडित रामदयाळ स्वत:ला या इमारतीचा मालक समजतो आहे; त्यामुळे ‘इतरांनी’ इथे राहू नये, ही त्याची भूमिका. ही इमारत (देश) उभी करण्यात सर्वांचे योगदान आहे, सर्वांचे हात लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी इथे राहावे, मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या उघडाव्यात- अशा ‘टोन’वर नाटक संपतं. आज हे ‘सोल्युशन’ सोपं, प्राथमिक आणि बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. कारण आज सन दोन हजार वीसमध्ये जगणं गुंतागुंतीचं झालं आहे आणि समस्या जटिल झाल्या आहेत. पण जटिल समस्येचं उत्तर सोपंही असू शकतं.\nनाटक लिहिलं त्या वेळच्या समस्या वेगळ्या होत्या. पाकिस्तान नुकताच अस्तित्वात आला होता. जखम ताजी होती. आता पुन्हा विभाजनवाद कोणाला नकोच असणार. पण नाटकात हरिजनाच्या तोंडचे संवाद सावध करतात. (हरिजन हा शब्द आता बाद झाला आहे.) अपमान झाल्यानंतर आपण ‘वेगळी, स्वतंत्र आणि जास्त उंच’ इमारत बांधणार आहोत, असा इशारा हा धार्मिक आणि सात्त्विक प्रवृत्तीचा हरिजन व्यक्त करतो. नंतरच्या कालौघात आपण ‘खलिस्तान’ची चळवळ पाहिलीच.\nमिर्झाचा मित्र घर भाड्याने घेण्यासाठी येतो, पण त्याची लखनौची उर्दू भाषा पाहून त्याला खाण्या-पिण्याच्या अनेक अटी घालून पंडित रामदयाळ त्याला जवळजवळ नाकारतोच. पण या मित्राने स्वत:च घर नाकारलेलं आहे. इतक्या अटी असतील, तर मलाच इथे राहायचं नाही आणि तुमच्या दांभिकतेवर ‘हिप्पोक्रसी’बद्दल बोललंही पाहिजे- असं तो ठणकावतो. आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याच विषयाबाबत सार्वत्रिक टीका-टिपणी करण्यात येत नाही. एक सार्वत्रिक मौन आणि स्वार्थी प्रशंसा भरून राहिला आहे. ढोंगबाजीवर प्रहार केला पाहिजे, हा इशारा आपल्याला सावध करतो, सजग करतो. विधायक टीकेची गरज हा नाटककार त्याच वेळेस अधोरेखित करतो आहे.\nनाटकाची सुरुवात मुसलमानांना घर नाकारण्यापासून होते. पण नंतर हळूहळू ‘बहुजन इतरेजनां’बाबतचीसुद्धा ‘हेट स्टोरी’ व्यक्त व्हायला लागते. त्याची कारणं वरवरची असतात. ‘तुम्ही हिंदू आहात ना असाल तर स्वागत. पण मांस खाता का, कांदा-लसूण खाता का, कपडे कोणते वापरता, भाषा कोणती आहे तुमची असाल तर स्वागत. पण मांस खाता का, कांदा-लसूण खाता का, कपडे कोणते वापरता, भाषा कोणती आहे तुमची...’ नंतर सुरू होते नकार-मालिका. पंडित रामदयाळ मालक आहे. तो ठरवील त्यांनीच इथे राहायचं आहे. (मी मालक आहे इथला, समजलंऽ...’ नंतर सुरू होते नकार-मालिका. पंडित रामदयाळ मालक आहे. तो ठरवील त्यांनीच इथे राहायचं आहे. (मी मालक आहे इथला, समजलंऽ... प्रोप्रायटर) पण पंजाबी सुतार त्याला कामगार म्हणून चालतो. मल्याळी मजूर, मद्रासी रंगारी त्याला पसंत आहे. पण त्यांनी प्रॉपर्टीत स्थान मागू नये, हक्क मागू नये, राहण्याची मुभा मागू नये. श्रमाचं शोषण चालतं, ‘क्लेम’ चालत नाही. मूळ कारण ‘हेट’ हे आहे. विद्वेष आणि तिरस्कार हे आहे.\nनाटकाची लेखनव्यवस्था म्हणून काही सामग्री हेतुत: गोळा करण्यात आली आहे. ‘कमलकुंज’ ही नवी इमारत (नवा देश) बनवण्यासाठी इथे बहुभाषी, वेगवेगळ्या प्रदेशांत राहणारे कामगार-तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. याचा अर्थ असा की, हा देश सर्वांनी सर्ववंशीयांनी, सर्व जातींनी आणि सर्वधर्मीयांनी घडवला. राज्यकर्त्यांना साहाय्यक मुनीमही पाहिजेच असतात. इमारतीचा- कमलकुंजचा मुनीम मिर्झा हा मुसलमान आहे. हा वीस वर्षांपासून काम करतो, पण याला अधिकार नाहीत. हा मुसलमानास घर भाड्याने देण्यासाठी शब्द टाकू शकत नाही. त्याचं ‘फ्रस्ट्रेशन’ नाटकात व्यक्त झालं आहे. म्हणजेच राज्यकर्त्यांना मुसलमान मुनीम चालतो, फक्त त्याने त्याची मर्यादा पाळावी. (दोघेही वेगवेगळ्या डब्यातून पान खातात) बनवण्यासाठी इथे बहुभाषी, वेगवेगळ्या प्रदेशांत राहणारे कामगार-तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. याचा अर्थ असा की, हा देश सर्वांनी सर्ववंशीयांनी, सर्व जातींनी आणि सर्वधर्मीयांनी घडवला. राज्यकर्त्यांना साहाय्यक मुनीमही पाहिजेच असतात. इमारतीचा- कमलकुंजचा मुनीम मिर्झा हा मुसलमान आहे. हा वीस वर्षांपासून काम करतो, पण याला अधिकार नाहीत. हा मुसलमानास घर भाड्याने देण्यासाठी शब्द टाकू शकत नाही. त्याचं ‘फ्रस्ट्रेशन’ नाटकात व्यक्त झालं आहे. म्हणजेच राज्यकर्त्यांना मुसलमान मुनीम चालतो, फक्त त्याने त्याची मर्यादा पाळावी. (दोघेही वेगवेगळ्या डब्यातून पान खातात\nनाटककाराला ‘कमलकांत’कडून- नव्या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत, आशा आहेत. ही पिढी आधुनिक विचारांची आहे. ही नव्या युगातली तरुण मंडळी पारंपरिक जळमटं नाकारतील आणि ‘लिहिली जात असलेली विद्वेषाची कथा’ मिटवतील, खोडून टाकतील- अशी अपेक्षा नाटककार व्यक्त करतो. (हा चाव्यांचा गुच्छ तुला द्यायला मी परत आलोऽ) सूत्रं आता नव्या पिढीकडे जावीत, हे सूचन नाटकात आहे. पुढच्या ��िढीने सूत्रं स्वीकारली असतील; पण ‘मनाचे दरवाजे आणि मेंदूतल्या खिडक्या’ उघडल्या का, हा प्रश्न आहे.\nनाटककार प्रतीकांशी खेळतो. ही प्रतीकं गूढ अशी नाहीत, पण ‘दरवाजा, खिडकी आणि स्टूल’ हे फर्निचर म्हणून विकत घेण्याच्या अटीवर वाचक म्हणून मी अडखळलो. या फर्निचरची किंमत चार हजार का आहे, याचं स्पष्टीकरण देताना पहिला मुसलमान ग्राहक ‘या दरवाजांना मनुष्याची कातडी लावली आहे’ असं उपहासानं म्हणतो; तेव्हा मी खूश झालो. माझ्यासारख्या लेखकाला हे प्रतीक सापडलं असतं तर या प्रतीकाशी किती खेळता आलं असतं आणि लेखनीला किती फांद्या फुटल्या असत्या कृष्ण चंदर यांनी मात्र ही संभाव्य ‘फँटसी’ पुढे नेली नाही. मात्र उपहास, व्यंग याचा पुरेपूर वापर होत राहिला आहे. सर्वच पात्रांनी नाटकाच्या शेवटी हळूहळू एकत्र होणे आणि आनंदी संगीताच्या तालावर नाटक संपणे, ही त्या वेळची आधुनिक पद्धत असणार. नाटकात हा आशावाद आवश्यकच होता. भारतीय माणसाचं ‘वैचारिक परिवर्तन’ जवळजवळ अशक्य असतं. अध्यात्म मात्र परिवर्तन आणू शकते. म्हणून पंडित रामदयाळला मरावं लागलं आहे आणि मरून परत यावं लागलं आहे. दरम्यान, त्याला इमारतीचा (देशाचा कृष्ण चंदर यांनी मात्र ही संभाव्य ‘फँटसी’ पुढे नेली नाही. मात्र उपहास, व्यंग याचा पुरेपूर वापर होत राहिला आहे. सर्वच पात्रांनी नाटकाच्या शेवटी हळूहळू एकत्र होणे आणि आनंदी संगीताच्या तालावर नाटक संपणे, ही त्या वेळची आधुनिक पद्धत असणार. नाटकात हा आशावाद आवश्यकच होता. भारतीय माणसाचं ‘वैचारिक परिवर्तन’ जवळजवळ अशक्य असतं. अध्यात्म मात्र परिवर्तन आणू शकते. म्हणून पंडित रामदयाळला मरावं लागलं आहे आणि मरून परत यावं लागलं आहे. दरम्यान, त्याला इमारतीचा (देशाचा) आत्मा भेटला आहे. या ‘फँटसी’चा वापर केल्यानंतरच अपेक्षित असा तोडगा सांगितला जातो. सर्वांना बोलवा, सर्वांसाठी दारं सताड उघडा, सर्वांचा हक्क-योगदान मान्य करा... ‘दरवाजे खोल दोऽ’- हा तो तोडगा.\n‘काळ तर मोठा कठीण आला’ असं काळाच्या प्रत्येक टप्प्यावर लेखकाने म्हटलं आहे. ‘काळ’ ही संकल्पना भव्य अशीच आहे. आपल्या परंपरेत या संकल्पनेचा मनोज्ञ वापर करण्यात आला आहे. भर्तृहरी म्हणतो की, दिवस आणि रात्रीच्या एका आड असलेल्या काळ्या-पांढऱ्या सारीपाटावर स्त्री-पुरुषांच्या सोंगट्या भिरकावून काळ स्वत:च खेळ मांडतो आहे आणि स्वत:च खेळ पाहतो आहे.\n‘काळा’ने बोटाला धरून आपल्याला वेगवेगळ्या युगांतून प्रवास घडवला. यंत्रयुग, मग अणुयुग, मग अवकाशयुग, आधुनिक तंत्रयुग- असा प्रवास करीत आपण आता ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. आपण भ्रमित होतो आहोत आणि बधिरदेखील होतो आहोत. भोवताली विद्वेषाची कथा- ‘हेट स्टोरी’- लिहिली जातेय. या कथेचा अन्वयार्थ लावणं अवघड झालं आहे. आपल्याला सगळ्यांचा विश्वास पण पाहिजे आहे आणि धु्रवीकरण पण पाहिजे आहे. नाव विचारून मगच भाजी आणि फळं विकत घेणं, मुसलमान गाडीवाल्याला ‘आपल्या क्षेत्रातून’ हाकलून देणं, मारहाण करणं, नफरत पसरविणं, ‘नो एंट्री’च्या पाट्या लावणं- हे सगळं घडत असताना सर्वत्र प्रगाढ असं ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे आणि आपल्याला ‘सबका विकास’ पाहिजे आहे. दलित-बहुजनांच्या मनात संशय निर्माण झाला आहे आणि आपल्याला ‘सबका साथ’ पाहिजे आहे. प्रमुख प्रवाहाचा ‘रुग्ण अहंकार’ वाढतो आहे. हे सगळं भ्रमयुगात घडणं शक्य आहे, तसंच घडतं आहे. हे आपल्याला कुठे घेऊन जाणार पंडित रामदयाळच्या आत्म्याला ‘देशाचा आत्मा’ भेटतो आणि सांगतो की- हा रस्ता कुठेच घेऊन जात नसतो. ज्या घराचे दरवाजे आणि खिडक्या सताड उघड्या आहेत, त्याच घराचे मालक सद्‌गती प्राप्त करतात. ‘दरवाजे खोल दो-’ या साठ वर्षांपूर्वीच्या उर्दू नाटकाचं स्मरण आपल्याला या ‘भ्रमयुगात’ करावं लागतं. आपल्या समस्यांची त्यात चर्चा आहे आणि सोल्युशन पण नोंदवलं आहे. हे सोल्युशन बाळबोध वाटलं तरी तारक आहे. दुसरा कोणताच मार्ग नाही. आपल्या चिंतनात कृष्ण चंदर यांनी हेच म्हटलंय, ‘दूसरा कोई रास्ता नहीं...’\nलेखकाच्या कर्तव्याचा भाग म्हणून या उर्दू नाटकाचा मी मराठीतून अनुवाद केला आणि आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. अशीच नाटकं, असेच स्वच्छ विचार आपल्याला तारणार आहेत, यापुढे\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक ��रेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/261", "date_download": "2021-01-20T15:01:56Z", "digest": "sha1:TO65AJPDW7AKGSPRB3F7YZRBSSM5YPKY", "length": 4964, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/261 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n वाणी उदमीसुद्धां वागू लागले आहेत. येथें वनदेवता, चेडे व भिंतर यांची आराधना करून आपल्या कार्याला त्यांची अनुकूलता संपादण्याची फार चाल आहे. या देवतांची पूजा वगैरे करणारे गुरव देवळांतच असतात. त्यांना देवापुढे येईल तें घेऊन राहण्यानें चांगलीच प्राप्ति होते. याशिवाय देवळांत आणखी दोन मनुष्येंं असतात त्यांस देवर्षी किंवा देवाचे भक्त म्हणतात. त्यांच्या भाकणीला देव भाक देतो अशी येथील मराठे, कोळी वगैरे लोकांची समजूत असल्यामुळे त्यांजकडून हे गांवढळ लोक कौल लावितात, आणि कौलांचा जबाब मागवितात. ह्यावर येथील बहुतेक लोकांची फार श्रद्धा असते. इकडील लोकांचा पिशाच्चयोनीवर फार भरंसा आहे. आणि त्या येानीपैकीं चेडे, पितर, मनुष्याचें बरें वाईट करणारी दैवतें आहेत असें मानून हे लोक त्यांस फार भजत असतात. यामुळे त्यांच्या भगत लोकांची चलती चांगली चालते. हे लोक आपल्यापैकीं ज्यानें कोणी आपलें नुकसान, घातपात, चोरी वगैरे करून उपद्रव दिला असेल त्या इसमाचें कांही अनिष्ट करण्या-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/11/24-252-155-2-corona-chandrapur.html", "date_download": "2021-01-20T13:35:10Z", "digest": "sha1:U5YESUV4BAXHBOONB4NHWDO2ZV3JCYGX", "length": 6923, "nlines": 89, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 252 कोरोनामुक्त 155 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू #CoronaChandrapur", "raw_content": "\nHomeचंद्रपुरचंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 252 कोरोनामुक्त 155 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू #CoronaChandrapur\nचंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 252 कोरोनामुक्त 155 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू #CoronaChandrapur\nचंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 252 कोरोनामुक्त\n155 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू\nआतापर्यंत 17,373 बाधित झाले बरे\nउपचार घेत असलेले बाधित 1,696\nचंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 252 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.\nतर 155 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 358 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 373 झाली आहे.\nसध्या एक हजार 696 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 46 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 22 हजार 859 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा तालुक्यातील सोयता येथील 72 वर्षीय पुरूष व\nघोट चार्मोशी जिल्हा गडचिरोली येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 289 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 268, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 12, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nनागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nशाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार केंद्र सरकारने केला खुलासा #School #College #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nचंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक ज��तेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/clean-survey", "date_download": "2021-01-20T12:17:44Z", "digest": "sha1:BIXYAIFEBFEEFVOEJIYESP2VP4CG7KBA", "length": 11545, "nlines": 337, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "clean survey - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबई पालिकेतर्फे रुग्णालयांचे स्वच्छता सर्वेक्षण, ‘या’ रुग्णालयाचा अव्वल क्रमांक\nताज्या बातम्या1 year ago\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरातील रुग्णालयांचे नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण करण्यात (st. george hospital mumbai win in cleaning survey) आले. ...\nस्वच्छ सर्वेक्षण 2019-20 च्या तिमाहीत मुंबई आठव्या क्रमांकावर\nताज्या बातम्या1 year ago\nयंदाच्या 2019-20 वर्षातील स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत पहिल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक सर्वेमध्ये (Mumbai city get eight ranking in cleaning survey) मुंबईचा घसरलेला क्रमांक सावरला ...\nPune | इंदापूरच्या 21 वर्षीय पूनम कडवळेने मारली ग्रामपंचायतीत बाजी\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हेंची विजयी\nBhandara | भंडारा प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप\nHeadline | 11 AM | गडचिरोलीत 150 ग्रामपंचायतीसाठी मतदान\nMaratha Reservation Hearing | मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी\nBreaking | राज्याचे मुख्य सचिव कोण सिताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची चर्चा\nRamdas Athawale | संरक्षणाची माहिती पत्रकाराला असणे योग्य नाही, आठवलेंचा अर्णबला चिमटा\nRamdas Athawale | 60 ग्रामपंचायतीत रिपब्लिकन पार्टी विजयी : रामदास आठवले\nAjinkya Rahane House | टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, अजिंक्य रहाणेंच्या गावात जल्लोष\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी11 mins ago\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी41 mins ago\nPHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट\nPHOTO | ‘भाभीजी घर पर है’च्या सेटवर नवी ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचं जोशात स्वागत\nPHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी\nफोटो गॅलरी7 hours ago\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडब��जांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी18 hours ago\nPHOTO : सारा अली खानचे मालदीवमध्ये तांडव\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhoto : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘क्यूटनेस ओव्हर लोडेड’, अभिनेत्री मिथिला पालकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य\nफोटो गॅलरी23 hours ago\nफॅक्ट चेक : माहिम दर्ग्याला मुंबई पोलिसांची सलामी, ही परंपरा की सत्ताधारी शिवसेनेचा दबाव\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी11 mins ago\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nLIVE | एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास\nमुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष, कारण काय\nGram Panchayat Election | विजयाच्या जल्लोषात कार्यकर्ते भान विसरले, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर कपबशा फोडल्या\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी41 mins ago\nमांडूळ प्रजातीचे तीन दुर्मीळ साप बाळगणार्‍या दोघांना अटक; नेमकी अंधश्रद्धा काय\n… अन सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/while-taking-care-of-transposition/", "date_download": "2021-01-20T12:39:51Z", "digest": "sha1:443EK5E3CBVH6JKII6VKDW7KNE5YM5CI", "length": 13286, "nlines": 101, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पक्षात घेताना घ्यायची काळजी...", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nपक्षात घेताना घ्यायची काळजी…\nBy बोलभिडू कार्यकर्ते\t On May 8, 2018\nनुकतच अजितदादांनी बारामतीच्या सभेत, “धनंजयला राजकारणाची अंडी पिल्ली माहिती नाहीत.” अशी सिंहगर्जना केली. तुम्हाला माहितच आहे दादांचा शब्द म्हणजे अंतिम असतो. त्यावर चार पाच वर्ष तरी राडे होत���त. त्यांच्या शब्दांना इतकी किंमत आहे की ते माघारी घ्यायचे झाले तर खुद्द त्यांनाच आत्मक्लेश करावा लागतो. तर अशा या शब्दसम्राट अजितदादांनी धनंजय मुंडेना सांगितल होतं, तुला पक्षातली अंडी पिल्ली माहिती नाहीत. याच अंडीपिल्लांमधलं एक अंड म्हणजे पक्षांतर. नुकत्याच झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू पक्षांतर करुन घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते.\nराजकारण आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचा तसा दूरदूरचा संबध नाही. मात्र राजकारणात प्रामाणिकपणाचा उपयोग सबळ कारणासाठी देण्यात येतो. म्हणजे “मी आणि माझा प्रामाणिकपणा” या वाक्याचा उपयोग करुन राजकारणात खेळलेले डाव मागे घेता येतात. परिणामी आपण खूपच जवळचा निष्ठावंत फोडतोय म्हणून खूश होवू नये. हे निष्ठावंत त्यांच्या प्रामाणिकपणाचा डाव खेळून पुन्हा माघारी जावू शकतात.\n२) उपयोगीता मुल्य –\nआपण जो व्यक्ती पक्षात घेतोय त्याच उपयोगीतामुल्य नेमकं काय हे शंभर पानी दुरेघी वहिवर लिहून काढावे. नेमका या व्यक्तीचा समावेश आपण कोठे करणार आहोत हे पुन्हा पुन्हा पडताळून घ्यावं. पुर्वीच्या पक्षात असणारं त्याचं स्थान व नविन पक्षात त्यांना मिळणार स्थान यामध्ये जास्तित जास्त एका टप्याचा फरक असावा. क्रमांक तीन वरती येणारा डाव आपण उत्तम खेळला असला तर तुम्ही हे स्थान कमी करण्याची रिस्क घेवू शकता. पण त्यासाठी वरिष्ठाची मर्जी आणि हुकूमशाही आवश्यक असते याचं पुरेसं भान असू द्यावं.\n३) परतीचे मार्ग बंद करण्याबाबत पुरेसी दक्षता –\nअगदी थोडक्यात सांगायचं झालं तर राणेचं कस केलं तसच करायचं. कधी कधी ये रे माझ्या मागल्या म्हणत जूना पक्ष नव्याने बोलवण्याची शक्यता निर्माण होवू शकते. म्हणूनच पक्षांतर केलेला हक्काचा माणूस मागे फिरणार नाही यासाठी मागचे दोर कापणं आवश्यक असत. यासाठी पुरेसा वेळ देणं, वातावरण निर्माती करणं आणि पक्षातल्याच लोकांवर टिका करायला लावणं यांसारखे डाव खेळावे लागतात. लक्षात ठेवा पक्षांतराच स्पीड जितकं जास्त तितका मागे फिरण्याचा धोका अधिक.\nनितीआयोग आणि अर्थमंत्रालयाच्या आक्षेपानंतर देखील ६ विमानतळं…\nभारतीय स्त्रीमुळे आयर्लंडच्या महिलांना मिळालेलं हे…\n४) अंतर्गत राजकारण कळु न देणं –\nआतल्या गोष्टी नविन पाहूण्याला न सांगण. पक्षांतर करुन आलेला पाहूणा हा पक्षाचे अंदाज घेत असतो. कोणता गट सक्रिय आहे. कोणाचं ऐकलं जातं. वरिष्ठ कोणाचा निर्णय अंतिम मानतात. तुमच्याकडे नेमका कोठून फंड येतो, अशा प्रश्नांचं त्याला कुतूहल असतं. किमान पाच वर्ष त्या व्यक्तीचं कुतूहल तसच ठेवणं गरजेचं असतं अन्यथा ती व्यक्ती कुतूहल संपल की पक्षात राडे करण्याची शक्यता असते.\n५) पुरेशा टिका करायला लावणे –\n“तू बोल भिडू बोल” म्हणून पक्षांतरापुर्वी वातावरण निर्मीती करणं आवश्यक असावं. जर अस वातावरण निर्मीत करण्यास आपण अयशस्वी ठरलात, तर पक्षांतर करणाऱ्या व्यक्तीस “हे सगळं आपण का करतोय. राहूदे पक्षांतर” म्हणून निराशा येण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण त्याचं राजकिय वजन वाढवण्याचा प्रयत्न पक्षात राहून करण्यास भाग पाडावं. उदाहरणार्थ नाना पटोले. पक्षातीलच लोकं, यांना काढा रे बाहेर म्हणतं आवाज देवू लागले की आपला कार्यभाग साधला अस समजून जावं.\nअजूनही सल्ले असतील. असायलाच हवेत. राजकारण थोडीच गुगलवर सर्च करायची गोष्ट आहे. आपण एक काम करु शकतो अजून काही सल्ले असतील तर कमेंटमध्ये लिहू शकतो.\nसुविचार – घटस्फोटाच्या अनेक कारणांपैकी कंटेन्ट कॉपी पेस्ट करणं हे देखील एक कारण म्हणून नमुद करण्यात आलं आहे.\nहे ही वाचा राजकारण करायचं असेल तर महत्वाचं आहे.\nसतत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आयाराम ; गयाराम का म्हणतात \nकाही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.\nमुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, “माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी…\nअजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.\nजगातल्या दहा सुंदर राजकारणी महिला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/262", "date_download": "2021-01-20T14:10:46Z", "digest": "sha1:3DIU3TKI2SHOAGBJTEZRS2WZMBOAFCZX", "length": 4910, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/262 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n बद्दल त्या भक्तांकडून देवाला ���ाऱ्हाणें घालितात व त्याचा सूड घेण्याचा यत्न करितात. यामुळे सर्व लोक एकमेकाला वचकून असतात. या निरनिराळ्या जातीचा सोयरसंबंध होत नाहीं. हा फक्त जातींतल्या जातींतच होतो. तथापि या सर्व जातींपैकीं उंच जातीच्या मनुष्यानें स्वयंपाक केला असला तर त्यापेक्षां कमी व त्याच्या जातीचे सर्व लोक तों घेऊन जेवण करितात. कोळी, कुणबी, धनगर या सर्व जातींचे लोक चांगले धट्टेकट्टे असतात. त्यांची कुटुंबेही फार वाढतात. ह्या जातींचीं माणसें लौकर थकून मरत नाहींत.\nहिंदु धर्म व मुसलमानी धर्म यांचें मिश्रण होऊन धावड लोकांचा धर्म बनला आहे. हे सर्व मांसाहारी असून सांपडेल तेव्हां पारध करितात. यांचें नेहमींचें खाणें धान्याचें आहे. तें ते अस्सल प्रतीचें आणून चैनीनें खातात. ही जात फार कष्टाळु आहे, आणि नेहमीं मोलमजूरी करून उपजीविका चालविते. या लोकांचे घरीं हिंदूचे देवही असतात. व त्या देवांचे ते हिंदू धर्माप्रमाणें पूजन करितात. हिंदूंचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/149", "date_download": "2021-01-20T14:13:31Z", "digest": "sha1:TUZNVVH66T4H5MXADEEJOSXZGPJP7ZHC", "length": 7427, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/149 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nसारा आकारणींत सुधारणा ११७ या अमरकीर्ती बादशाहाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून बुद्धिमान् व निर्लोभी पुरुष, उत्साही व अनुभवी लोकांच्या सहकार्याने दरवर्षी बाजारभाव पाहून ते बादशाहाकडे कळवीत असत. नंतर देशांतील पिकांचे घाऊक उत्पन्न अजमावून व त्यांच्या किंमतीचा अंदाज करून ते सरकारी कराचे दर ठरवीत असत. परंतु या पद्धतींत पुष्कळच अडचणी होत्या. एकंदर करआकारणी अंदाजाने होई, क्षणिक लहरीने करांत वाढ केली जाई, लांच आणि स्वार्थ यांच्या अनुरोधाने आकारणीत फरकहि होई. मुजफरखान आणि राजा तोडरमल यांच्या देखरेखीखाली कारकीर्दीच्या १५ व्या वर्षी सरकारी कराची फेरवांटणी करण्यांत आली होती. पूर्वीपेक्षां जरी ही आकारणी कमी होती तरी देखील अंदाज व प्रत्यक्ष उत्पन्न या दोहोंत फारच फरक पडला. साम्राज्याचा जसजसा विस्तार होऊ लागला, तसतसे चालू भाव निश्चित करणे हें अधिक कठिण होऊ लागले आणि या प्रकरणी लागणा-या उशिरामुळे फार गैरसोयी वाढल्या. शेतकरी तक्रार करीत कीं खूप आवारणी केली, आणि सरकारने जमा केलेल्या सा-याची रक्कम पाहून जमीनदारांचा तिळपापड उडे. बादशाहाने या अडचणींवर उपाय म्हणून १० वर्षांची कायम साराआकारणी ठरविली. यासाठी आपल्या कारकीर्दीच्या १५ व्या वर्षांपासून २४ व्या वर्षाअखेर (इ. स. १५७०-१५८०) जी काय साराआकारणी झाली त्याची त्याने मोजदाद केली व तिचा एकदशांश हा सारा ठरवून दिला. | ही मोजदाद करतांना त्याला विसाव्या ते चोविसाव्या वर्षाचे सान्याचे विश्वसनीय आकडे मिळाले. पण तत्पूर्वीच्या पांच वर्षांचे आकडे मिळविण्या साठी त्याला स्थानिक प्रतिष्ठितांच्या शब्दांवर विश्वासावे लागले. दर वर्षाचे उत्तम पीक व दहा वर्षातील उत्तम पिकाचे वर्ष ही लक्षात घेऊन आकारणी ठरविली गेली. अभ्यास :--१. साराआकारणी ही जमिनीची मोजणी करून ठरवावी हे तत्त्व प्रथम कोणत्या मुसलमान राजाने सुरू केले साराआकारणीत अन्याय होऊ नये म्हणून अकबराने कोणती काळजी घेतली साराआकारणीत अन्याय होऊ नये म्हणून अकबराने कोणती काळजी घेतली त्याला कोणत्या अडचणी आल्य त्याला कोणत्या अडचणी आल्य २. सरकारला सारा घेण्याचा अधिकार का पोहोचतो याची तात्त्विक चर्चा करा. [ ३३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/three-vaccines-in-three-cities-some-questions/", "date_download": "2021-01-20T14:05:10Z", "digest": "sha1:35WYAOWYZLPIUM7QWUWFQNXWUVNTPLDP", "length": 22487, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "तीन शहरात तीन लशी, काही प्रश्न उराशी... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू…\nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे…\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nतीन शहरात तीन लशी, काही प्रश्न उराशी…\nपंतप्रधान नरेन्द्र मोदी (Narendra Modi)यांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांना भेट देऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसनिर्मितीच्या कामाची माहिती घेतलीय. पुण्यात त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) भेट दिली. मुळात ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या संशोधनावर आधारित लस अँस्ट्राझेनिका ही कंपनी तयार करणार, त्याची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटही करणार, असं प्रसारमाध्यमातल्या बातम्यांवरून समजत आहे.\nया सर्व प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्यांवरून मनात अनेक शंका निर्माण होतात. त्या शंकांचं निराकरण होण्याची गरज आहे. सिरम इन्स्टिट्यूट नेमके काय करत आहे, हे पंतप्रधानांनी बघितले आहे पण सर्वसामान्यांना हे सारं कळायला कठीण आहे. तीन शहरात तीन कंपन्यांच्या लशी बनत आहेत. रशियानं (Russia) तयार केलेल्या लशीसंदर्भात तिथल्या कंपनीनं अँस्ट्राझेनिकाला ऑफर दिल्याचं वृत्त प्रसारित झालंय की लशीच्या परिणामकारकतेसाठी तुमच्या दोन डोसबरोबर आमचाही एक डोस द्या.\nदुसरीकडे लंडनहून (London)आलेल्या बातम्यांमधे असं आलंय की अजूनही चाचण्यांची गरज आहे आणि काही तज्ज्ञांनी कोविशिल्ड लशीच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचंही बातम्यांमधून समोर आलंय. त्यात सिरम इन्स्टिट्यूटनं जोखीम पत्करून कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार केले आहेत, अशी बातमीही प्रसारमाध्यमांमधून आलीय.\nमुळात सप्टेंबरमधे भारती हॉस्पिटल, ससून रुग्णालय अशा ठिकाणी मोजक्या व्यक्तींना लस टोचून चाचणी घेण्यात आलीय. या चाचणीच्या अंतिम परिणामांसाठी १८० दिवस लागतील, असं त्यावेळी प्रसारित झालेल्या बातम्यांमधे नमूद करण्यात आलं होतं. याचा अर्थ किमान मार्च २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी थांबायला लागेल आणि लशीचे काही विपरित परिणाम होत नाहीत ना, हे समजू शकेल, ���सं सांगितलं गेलं होतं.\nलशीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह असल्याच्या बातम्या येतात, लस ज्यांना टोचलीय त्यांच्या प्रकृतीवर नेमका काय परिणाम झालाय, हे अद्याप समाजाला अधिकृतरीत्या समजू शकलेलं नाही. एका खासगी कंपनीचं काम सुरू असल्यानं वृत्तपत्रातून त्याच्या बातम्या आल्या तरी फार काही विचारता येत नाही. पण आता पंतप्रधानांनी स्वतः येऊन माहिती घेतलीय तर किमान अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीनही शहरात सुरू असलेल्या लसनिर्मितीच्या कामाची किमान स्वयंस्पष्ट माहिती समाजाला समजायला हवी, ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.\nमुळात सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत का, याची माहितीही समाजाला मिळण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधानांनी पुण्यात लसनिर्मितीची माहिती घेतली आणि शास्त्रज्ञांशी चर्चा केली, असं आकाशवाणीच्या करोनाविषयक सरकारी बातमीपत्रामधे नमूद करण्यात आलंय. लशीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह असतानाही लसनिर्मिती कशी काय होऊ शकते, नागरिकांना लस दिली जाईल तेव्हा ती पूर्णपणे सुरक्षित असेल काय, कारण आज जगभरातून येणाऱ्या बातम्या बघितल्या तर कोविशिल्डच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह आहे. असं असेल तर पंतप्रधानांनी नेमकी काय माहिती घेतली हे देशाला समजू शकेल काय…\nदुसरीकडे प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर लस साठवण क्षमता विकसित करायचं जाहीर केलंय. मुळात लस कोणती घ्यायचीय, ती विकसित करायचं काम संपलंय का, ती पूर्ण सुरक्षित आहे का, हे सारं आजही समजू शकलेलं नसताना प्रशासनानं लससाठवणीची क्षमता विकसित का करावी… लस विकत घेण्याचा किंवा सरकारनं नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय का…\nजगभरात लसविकसनाचे प्रयत्न सुरू आहेत. लशीच्या किमतीबाबतही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे घरात साधी भाजी विकत घेताना दहा-वीस रुपयांच्या पालेभाजीच्या गड्डीबाबत घासाघीस केली जाते तर देशभरातल्या १३५ कोटी भारतीयांना एखादी लस टोचायची असेल तर जगातली सर्वोत्तम प्रभावी, किफायती असायला नको का…\nपंतप्रधान नरेन्द्र मोदी स्वतः तीनही शहरांना भेट देऊन गेलेत. त्यामुळे लोकसभेच्या तीनशेहून जास्ती जागा जिंकून आलेलं मायबाप केंद्र सरकार योग्य तो निर्णयच घेईल, यावर विश्वास ठेवू या.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार अस���न त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपीची जन्मठेप रद्द करण्यास नकार बालगुन्हेगारीचा मुद्दा पूर्वीच निघाला निकाली\nNext articleमेट्रोच्या कांजूरमार्ग कारशेडच्या विरोधात केंद्र सरकारची याचिका जमीन हस्तांतरण बेकायदा असल्याचा दावा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू \nवयाच्या १८ व्या वर्षी डॉली बिंद्राने केले पदार्पण, वाद-विवादांशी राहिले आहे जुने संबंध\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nआमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू...\nनाव सोनूबाई आणि… ही स्थिती बदलू या \nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यम��त्र्यांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/en/news-detail/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8", "date_download": "2021-01-20T13:25:52Z", "digest": "sha1:Q7M5SUWFFMIKHQTLOOPQ7TLQSCYUMPIO", "length": 9741, "nlines": 117, "source_domain": "www.sai.org.in", "title": "News | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nHome » Media » News » श्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय\nश्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय\nश्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रसार रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्‍याचा निर्णय घेतला असून मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरु राहतील अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.\nश्री.डोंगरे म्‍हणाले, जगभरातील काही देशांमध्‍ये कोरोना व्‍हायरसची लागण झालेले रुग्‍ण मोठयाप्रमाणात आढळून आलेले असून सदर व्‍हायरसची लागण झालेले काही रुग्‍ण भारतातही आढळून आलेले आहेत. श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्‍थान असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात. त्‍यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होत असते. कोरोना व्‍हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणून राज्‍य शासनाने मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, साम��जिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करु नये असे निर्देश देण्‍यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून समाधी मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा सुरु राहतील यामध्‍ये कुठलाही खंड पडणार नाही. दर गुरुवारी निघणारी श्रींची नित्‍याची पालखी नियमित सुरु राहणार असून पालखीकरीता पुजारी व आवश्‍यक कर्मचारी उपस्थित राहणार आहे.\nयाबरोबरच या कालावधीत संस्‍थानचे श्री साईप्रसादालय व भक्‍तनिवासस्‍थाने ही बंद ठेवण्‍यात येणार आहे. ऑनलाईनव्‍दारे दर्शन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांना दिनांक १७ मार्च २०२० दुपारी ०३.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी परवानगी दिली जाणार असून संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्‍यात आलेले आहेत. याबाबतची माहिती साईभक्‍तांना ई-मेल, दुरुध्‍वनी व संकेतस्‍थळावरुन देण्‍यात येत आहे. सदर कालावधीत गांवकरी गेट ही बंद ठेवण्‍यात येणार असून हे सर्व नियम शासनाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. तरी साईभक्‍तांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन ही श्री.डोंगरे यांनी केले.\nसाईभक्‍तांनी आपली फसवणूक टाळण्‍यासाठी दर्शनाकरीता संस्‍थानचे अधिकृत संकेतस्‍थळावरुन व दर्शन पास\nसाईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये\nनाताळसुट्टी व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर पदयात्रींनी शिर्डी\nसभ्‍यतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्‍कृतीस अनुसरुन पोषाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/now-only-one-agenda/", "date_download": "2021-01-20T12:48:19Z", "digest": "sha1:OT2ZP3DV5JI5FHQOF3ZHMLZRU3PNOW4X", "length": 3731, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "\"Now only one agenda ...\" Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nकाँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, “आता एकच अजेंडा…”\nकराड : “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली. माजी…\n‘ना भाजप ना राष्ट्रवादी आम्ही फक्त खडसे परिवाराचे’ विजयी उमेदवारांच्या निर्णयामुळे…\nपहिल्याच निकालात पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का, भाजपचा दणदणीत विजय\nपहिल्याच दिवशी 1.91 लाख लोकांना लस; त्यापैकी 100 जणांना साइड इफेक्ट,…\nग्रामपंचायत निवडणूकसाठी आज मतदान; 67 हजार 673 उमेदवार आजमावणार नशीब\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\nचीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये म्हणणार ‘कमलम’\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/neeta-dhamale-criticizes-sangram-deshmukh-and-arun-lad-65894", "date_download": "2021-01-20T13:19:41Z", "digest": "sha1:SRFTACPHMVH7GVWSUBUURG3XCO5X7LWG", "length": 9711, "nlines": 172, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "देशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले - neeta dhamale criticizes Sangram Deshmukh and Arun Lad | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले\nदेशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले\nदेशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले\nबुधवार, 25 नोव्हेंबर 2020\nनीता ढमाले यांची प्रतिस्पर्ध्यांवर कठोर टीका\nपुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून पदवीधरांचा मिळणारा प्रतिसाद आणि करविरनिवासींनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपला विजय नक्की असल्याचा आशावाद नीता ढमाले यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.\nपुणे पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सर्व ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असो किंवा फु���े, शाहू ,आंबेडकरांचा पुरोगामी विचार असो, त्यामध्ये महिलांना नेहमीच सन्मानाचे स्थान मिळाले आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात असो किंवा पुणे विद्यापीठाला देण्यात आलेले सावित्रीबाई फुले यांचे नाव असो, सामाजिक क्रांतीची ही भूमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही महिलांना राजकारणात महिलांना प्राधान्य देण्याचा विचार केला आहे.\nपदवीधर निवडणुकीच्या बाबतीत पुणे पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही कुठल्या महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, ही शोकांतिका आहे. मात्र यंदा पदवीधर मतदार आणि विशेषतः महिला पदवीधर मतदार या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करतील अशी आपल्याला आशा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पदवीधरांमध्येही महिलांचे प्रमाण मोठे आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी आपल्या क्षमतेच्या बळावर ठसा उमटविला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात महिला उमेदवाराला संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे एक चांगले उदाहरण म्हणून त्याकडे पाहता येईल. या वेळी बोलताना ढमाले म्हणाल्या, ‘‘ पुणे पदवीधर मतदारसंघ मोठा आहे. पाच जिल्ह्यांचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. मतदारांची संख्यादेखील मोठी आहे. या पाज जिल्ह्यांच्या परिसरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या संधीची कवाडे महिलांसाठी मोठ्याप्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.``\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे विधान परिषद शिवाजी महाराज shivaji maharaj education सावित्रीबाई फुले maharashtra राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar-kolhapur/consideration-concessions-household-electricity-bills-65821", "date_download": "2021-01-20T12:32:36Z", "digest": "sha1:4B24S4GQXZ25VMNYT6MB6Q6EJQMQI3KE", "length": 17584, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "घरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार - Consideration of concessions on household electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार\nघरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार\nघरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार\nघरगुती वीज बिलातही सवलत देण्याचा विचार\nमंगळवार, 24 नोव्हेंबर 2020\nचंद्रकांत पाटील सतत शरद पवार यांच्यावर टीका करतात. ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत; मात्र ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही.\nकोल्हापूर : राज्य सरकारने नुकतेच कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलात माफी, सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता घरगुती वीज बिलात सवलत देण्याचा विचार करीत असल्याचे सूतोवाच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.\nयेथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेताना पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर फटकेबाजी केली.\nमुश्रीफ म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील सतत शरद पवार यांच्यावर टीका करतात. ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत; मात्र ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही, मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघ टिकवता आला नाही, ते आता पवार यांच्यावर टीका करत आहेत.’’\nराज्य सरकारने वर्षभरात चांगले काम केले\nसत्ता आल्याच्या काही दिवसांतच कोरोनाची महामारी आली. त्याला सरकार धीराने तोंड देत आहे. निधीचे स्रोत आटले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याला १२ हजार ५०० कोटी पगारासाठी द्यावे लागत आहेत. सरकारी तिजोरीत महिन्याला तीन हजार कोटी जमा होत असताना नऊ हजार कोटींचे कर्ज घेऊन पगार केले जात आहेत. शासनावर ६४ हजार कोटींचे कर्ज झाले आहे. आरोग्यावरही खर्च सुरू आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्य सरकारने वर्षभरात चांगले काम केले आहे, असे मुश्रीफ म्हणाले.\nदुसऱ्या लाटेची काळजी घ्या\nदिल्ली, अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत आहेत. त्यामुळे आपल्याकडेही दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. कोरोना आपल्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे सर्वानी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.\n‘‘भाजपची मंडळी सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करीत आहेत. बोबडं क��रीट सोमय्या तर उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचीच सारखं चौकशी करा म्हणतंय. ठाकरे यांच्या पूर्वजांची संपत्ती आहे. याच्या बापाचं काय जातंय, समजत नाही,`` असा टोला मुश्रीफ यांनी लावला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपचा दावा खोटा, ते खालून नंबर वन : सत्तारांचा टोला\nऔरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष नंबर एकचा ठरला यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीन...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nशरद पवार यांच्या संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये भाजपची मुसंडी\nकातरखटाव : खासदार शरद पवार यांचे संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये सत्तांतर झाले असून येथे भाजपने मुसंडी मारली आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\n साताऱ्यात सर्वपक्षीयांकडून ग्रामपंचायतींवर दावा\nसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सातारा जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केले आहेत. 878 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीच्या...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nचंद्रकांतदादांच्या विरोधातली याचिका न्यायालयाने फेटाळली\nपुणे : कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत श्री. अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी...\nमंगळवार, 19 जानेवारी 2021\nदोनवेळा हारलेल्या नातवाला विजयी करुन आजीबाई देवाघरी गेल्या\nकोळवण : वाळेण (ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ तर...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nआमदार झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मिटकरींनी करून दाखवलं\nअकोला : अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वर्चस्व मिळविले आहे....\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nग्रामपंचायत निवडणूक ; भाजप म्हणतेय, आम्हीच नंबर वन\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. ही आघाडी आणखी...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nराष्ट्रवादीचे नेते कोलते यांचा गावातच दारूण पराभव..\nसासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्��क्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nसेनेचे आमदार आबिटकरांनी असे, काय केले की तीनही पक्ष पराभूत झाले\nकोल्हापूर : भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nकोथळीत खडसे परिवाराच्या पॅनलचा शिवसेनेवर विजय\nजळगाव, : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘खडसे’परिवाराच्या पॅनलचे ६ उमेदवार विजयी...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nरावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का...प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याना संधी\nजालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन विधान सभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nशिवसेनेने दिला चंद्रकात पाटलांना धक्का\nकोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेने गावातील...\nसोमवार, 18 जानेवारी 2021\nचंद्रकांत पाटील chandrakant patil शरद पवार sharad pawar निवडणूक मुख्यमंत्री वर्षा varsha कोल्हापूर पूर floods सरकार government वीज ग्रामविकास rural development विकास हसन मुश्रीफ hassan mushriff आमदार कोरोना corona कर्ज आरोग्य health अहमदाबाद उद्धव ठाकरे uddhav thakare टोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/6/21/yogaday.aspx", "date_download": "2021-01-20T13:00:12Z", "digest": "sha1:J46DTCB4OKBERL2D6TRT4HY3PGEUGD45", "length": 10364, "nlines": 60, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "जागतिक योग दिन : २१ जून २०१७", "raw_content": "\nजागतिक योग दिन : २१ जून २०१७\nनमस्कार, गेले पाच महिने आपण ‘विद्यार्थांसाठी योगाभ्यास‘ या विषयाच्या निमित्ताने भेटत आहोत. मुलांच्या मनामध्ये योगाविषयी आवड कशी निर्माण करता येईल हे आपण अगदी सोप्या, पण मुलांना आकर्षण वाटेल अशा तंत्रांचा वापर करून समजावून घेतले.\nयोगशास्त्र ही भारताने विश्वाला दिलेली अमोल अशी देणगी आहे आणि हे फक्त आपणच म्हणत नसून, जगातल्या सर्व देशांनी एकमुखाने मान्य केले आहे. २०१५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. ज्याचा नुसता उल्लेख होताच प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी ही घटना आहे. या वर्षी २१ जून २०१७ रोजी तिसरा जागतिक योगदिन साजरा होणार आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये त्यासाठी अगदी जोरदार तयारी सुरू आहे.\nहजारो वर्ष जुन्या शास्त्राबाबत हे सगळे आजच का घडतं आहे\nआजच्या अत्यंत प्रगतिशील आणि तितक्याच वेगवान बनलेल्या जगात विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ ही चकीत करणारी आहे. त्याचबरोबर या गतिमान जगाशी जुळवून घेताना मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत अनेक गंभीर प्रश्नही समोर येत आहेत. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे ही समस्या कोणा एकट्यादुकट्याची नसून सर्व पालक, शिक्षक, बाल-मानसोपचार तज्ज्ञ यांच्या चिंतेचा विषय बनली आहे. या सगळ्या समस्यांचं मूळ हे आपल्या मनात आहे .\nयोग वासिष्ठ्यात वसिष्ठ ऋषी श्रीरामाच्या अनेक प्रश्नांना एकच उत्तर देतात, “योगः मनः प्रशमन इति उपायः“ योगशास्त्राने हजारो वर्षांपूर्वीच मनाला शांत, स्थिर ठेवून विकसित, प्रगल्भ करण्याचे अनेक प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. या प्रक्रियांचा वापर आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच करू शकतो.\nरामायण आणि महाभारतातल्या रम्य कथा वाचताना लक्षात येतं की, पूर्वीच्या काळी मुलांना काही वर्षे दूर अरण्यात, गुरूंच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं जायचं. निसर्गरम्य वातावरणात त्यांना अनेक ग्रंथांचं पाठांतर करतानाच, शौर्य निर्माण व्हावं म्हणून धनुर्विद्याही शिकवली जायची. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला, ‘तुला काय दिसतय’, असं विचारल्यावर उत्तर आलं ‘मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय गुरुदेव’, असं विचारल्यावर उत्तर आलं ‘मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय गुरुदेव‘. यातून एकाग्रतेच्या शिक्षणावर दिलेला भर कळतो. भगवान श्रीकृष्णानीही मनाचे समत्व हरवून बसलेल्या अर्जुनाला गीतेतून सांगितले “समत्वं योग उच्यते.“ भारतात प्राचीन काळापासून मुलांच्या संतुलित विकासाला दिलेलं प्राधान्य लक्षात येतं.\nआणि अगदी अलीकडे (म्हणजे फक्त २४०० वर्षांपूर्वी ) पातंजल योगदर्शन या ग्रंथात पतंजली मुनी म्हणतात, “योगः चित्तवृत्ती निरोधः“\nआसनांच्या अभ्यासामुळे पौगंडावस्थेतील मुलांची उंची वाढते, महत्त्वाचे अवयव आणि अन्तःस्त्रावी ग्रंथीचा उत्तम विकास होतो, हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. प्राणायामाची अगदी मूलभूत पायरी म्हणजे श्वासाची ओळख. मुलांनी दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला तर त्यांची स्वतःच्या श्वासाशी ओळख तर होतेच, पण त्याबरोबर भरपूर प्रमाणात प्राणवायू रक्तात खेळवला गेल्यामुळे त्यांची मरगळ, अनुत्साह दूर होतो हे सत्यही अनेक शोधनिबंधांमधून कळते आहे. ओमकाराच्या उच्चारणामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होते हे तर अनेक योगसंस्थांनी शाळांबरोबर राबवलेल्या प्रकल्पातून लक्षात आले आहे.\nमुलांच्या सैरभैर झालेल्या मनःस्थितीतून आत्महत्या, व्यसनाधीनता असे प्रश्न उग्र रूप धारण करताना दिसतायत. या मुलांना मन म्हणजे काय आणि ते शांत कसं करायचं हे समजावून सांगण अवघड आहे. पण त्याऐवजी योगासने, प्राणायाम, नादानुसंधान या प्रक्रियाच त्यांच्याकडून करून घेतल्या तर त्यांच्या शरीर-मन संकुलात निर्माण होणारी भावना आणि विचारांची वादळे अपोआपच शमतील.\nयोगदिनाच्या निमित्ताने या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक संस्थानी भरीव कार्य सुरू केले आहे आणि हाच योगदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.\nयोगाचे आपल्या आयुष्यातले महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा खालील लिंकवरील लेख.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/04/tired-of-a-job-be-the-boss-yourself-in-2021-the-government-will-also-help/", "date_download": "2021-01-20T13:35:31Z", "digest": "sha1:KIASIMFGHZETPSO5F2EBTWW7GILY7V3H", "length": 13864, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नोकरीला कंटाळला आहात ? 2021 मध्ये स्वत:च बॉस व्हा, सरकार देखील करेल मदत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\n 2021 मध्ये स्वत:च बॉस व्हा, सरकार देखील करेल मदत\n 2021 मध्ये स्वत:च बॉस व्हा, सरकार देखील करेल मदत\nअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- 2020 संपण्याच्या मार्गावर आहे. हे वर्ष कोरोनामुळे व्यवसायात घसरण आणि नोकरी जाण्याच्या लक्षणीय प्रमाणामुळे लक्षात ठेवले जाईल. नोकरी वाचलेल्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यापैकी पगाराची कपात हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता.\nजर आपणही अशा लोकांमध्ये सामील असाल तर नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरू करा. नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येईल. सकाळी 10 ते 6 या वेळेत नोकरीतून बाहेर पडण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची संधी शोध.\nयेथे आम्ही तुम्हाला व्यवसायाच्या काही कल्पनांबद्दल सांगू, ज्याची सुरुवात तुम्ही 5000 रुपयांएवढ्या थोड्या रकमेसह करू शकता. हा व्यवसाय थोडासा जुनाट वाटू शकेल, परंतु चांगल्या कमाईबरोबरच तुम्हाला शासकीय सहकार्य देखील मिळेल.\nलोकांचा छंद आपला बिजनेस\nभारतातील लोकांना अजूनही प्लास्टिक किंवा स्टील कपऐवजी मातीच्या कपात चहा आणि कॉफी पिण्याची आवड आहे. तथापि, या मातीच्या कपांचा पुरवठा त्यांच्या मागणीनुसार नाही. यामुळे, ते व्यवसायाचे चांगले साधन असू शकतात कारण त्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे.\nअशा परिस्थितीत हे कमी पैशातून सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे, तज्ञांचे म्हणणे आहे की प्लास्टिकचे बनलेले कप पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक असतात. खरं तर, प्लास्टिक कपमधील काही हानिकारक रसायने शरीरातही पोहोचतात. म्हणून, मातीच्या कपांमध्ये चहा आणि कॉफी पिणे चांगले. या कारणास्तव, सरकार त्यांच्या निर्मात्यांना देखील प्रोत्साहित करते.\nसरकार अशी करत आहे मदत\nकुंभार सशक्तीकरण योजना केंद्र सरकारने मातीचे कप किंवा तत्सम गोष्टी तयार करण्याच्या कामास चालना देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य पाहिले तर सरकार देशभर कुंभारांना विद्युत चाक पुरवते. हे विद्युत चाक विजेवर चालतात.\nएवढेच नव्हे, तर केंद्र सरकार कुंभाराकडून चांगल्या किंमतीवर या गोष्टी खरेदी करतात. आपण मातीचे कप बनवण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास, यासाठी आपल्याला अगदी कमी पैशांची आवश्यकता असेल. केवळ 5000 रुपयांच्या भांडवलात हे काम करता येणार आहे.\nसोयीची बाब म्हणजे सरकार आपल्याला इलेक्ट्रिक चाक देईल आणि मग सरकार आपल्याकडून तयार केलेला माल खरेदी करेल. विशेष म्हणजे ग्रामीण भागाव्यतिरि��्त रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि आता विमानतळ यासारख्या जागांवरही मातीच्या कपात चहाची विक्री सुरू झाली आहे. म्हणजेच त्याचा वापर आणि मागणी या दोन्ही गोष्टी वाढत आहेत.\n30000 रु. महिना कमाई\nचिकणमातीच्या कपच्या व्यवसायात आपण महिन्यात 30000 रुपयांची बचत करू शकता. सध्या त्यांचा दर 50 रु. प्रति 100 मग असा आहे. हा दर त्या मातीच्या कपांसाठी आहे, जे चहा आणि कॉफीसाठी उपयुक्त आहेत. लस्सी पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कपांचे दर 150 रुपये प्रति 100 मग आहेत. त्याच वेळी, मातीच्या छोट्या कपचा दर 100 रु प्रति 100 कप आहे.\nफक्त एवढेच नाही, जर मागणी वाढली तर आपल्याला चांगली किंमत मिळू शकते. या व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उत्पादनाच्या बाबतीत नफा दररोज 1000 रुपये किंवा महिन्यात 30000 रुपयांपर्यंत मिळू शकतो.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nलोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली \nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/05/celebrate-the-birthday-of-a-policeman-who-values-duty-over-happiness/", "date_download": "2021-01-20T13:41:17Z", "digest": "sha1:HJ6FMECWHHPII5GJQI2ITDDW5CLYEE3R", "length": 9417, "nlines": 132, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आनंदापेक��षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या पोलीसाचा वाढदिवस साजरा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nHome/Ahmednagar News/आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या पोलीसाचा वाढदिवस साजरा\nआनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या पोलीसाचा वाढदिवस साजरा\nअहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-सण असो किंवा उत्सव नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज असलेले व आनंदापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणार्‍या ड्युटीवर नेमणुकीस असलेल्या पोलीसाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nनगर तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अ.भा. वारकरी मंडळ मंदीर कमिटीचे तालुका प्रमुख विजय भालसिंग यांनी सत्कार करुन त्यांच्या कार्यास सलाम केले.\nयावेळी महिला हेड कॉन्स्टेबल अमिना शेख, हेड कॉन्स्टेबल राजेद्र ससाणे, महिला पोलीस नाईक प्रमिला गायकवाड आदी उपस्थित होते. विजय भालसिंग म्हणाले की, पोलीसांनी कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.\nप्रत्येक सण, उत्सव व संकटसमयी पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांचा वाढदिवस असो किंवा काही आनंदक्षण त्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन ते आपली ड्युटी करीत असतात. अशाच पोलीस दलातील कर्मचार्‍याचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/amrita-arora-career-horoscope.asp", "date_download": "2021-01-20T13:50:20Z", "digest": "sha1:YYGRDQSZKI6LRXCZQBV4W2D4WCZ5O4P3", "length": 9712, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अमृता अरोरा करिअर कुंडली | अमृता अरोरा व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अमृता अरोरा 2021 जन्मपत्रिका\nअमृता अरोरा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 54\nज्योतिष अक्षांश: 19 N 3\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nअमृता अरोरा प्रेम जन्मपत्रिका\nअमृता अरोरा व्यवसाय जन्मपत्रिका\nअमृता अरोरा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअमृता अरोरा 2021 जन्मपत्रिका\nअमृता अरोरा ज्योतिष अहवाल\nअमृता अरोरा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअमृता अरोराच्या करिअरची कुंडली\nतुम्ही जबाबदारी अत्यंत गंभीरपणे पार पाडता. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असते आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकतात. त्यामुळे कार्यकारी क्षमतेच्या हुद्दा मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे ध्येय ठेवले पाहिजे.\nअमृता अरोराच्या व्यवसायाची कुंडली\nअनेक कार्यक्षेत्रे अशी आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यश मिळेल. तुम्ही एखादी गोष्ट पटकन शिकता आणि यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे तुम्हाला मान्य असते त्यामुळे ज्या कामांसाठी तुम्हाला परीक्षा देणे आवश्यक अ��ेल, अशा ठिकाणी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करता, त्यामुळे तुमच्यासाठी हजारो प्रकारची कामे उपलब्ध आहेत. तुम्ही एक चांगले पत्रकार व्हाल किंवा चांगले गुप्तहेर व्हाल. एक शिक्षक म्हणूनही तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि तुमची चेहरे लक्षात ठेवण्याची हातोटी लक्षात घेता तुम्ही एक चांगले दुकानदार होऊ शकाल. ग्राहकाशी तुम्ही मागच्या वेळी काय बोलला होतात ते लक्षात ठेवून सांगणे यापेक्षा ग्राहकासाठी अधिक समाधानकारक काय असू शकेल तुमच्याकडे ही एक उत्तम कला आहे. ज्या ठिकाणी नेतृत्वाची गरज असते, तिथे तुम्ही काहीसे कमी पडता. पण जिथे निर्णय घेण्याची गरज असेल अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही उत्तम कामगिरी कराल. तुम्ही पर्यटन व्यवसायासाठी फार अनुकूल नाही आहात आणि समुद्र तुम्हाला फार आकर्षित करत नाही.\nअमृता अरोराची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत सुरुवातीच्या काळात तुम्ही खूप नशीबवान असाल. पण आर्थिक तरतूद न करण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला भविष्यकाळात हालाखीची परिस्थिती पाहावी लागू शकते. आर्थिक बाबतीत तुम्ही दूरदर्शीपणे विचार करत नाही. तुम्ही पैसा मिळविण्यासाठी फार कष्ट करत नाही. तुम्ही बौद्धिक स्तरावर राहणे पसंत करता आणि केवळ तुमच्या तातडीच्या गरजा पुरवण्याइतका पैसा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असता. तुम्ही आशावादी गटात मोडता आणि तुम्हाला स्वप्नात जगायला आवडते.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/om-prakash-astrology.asp", "date_download": "2021-01-20T14:56:31Z", "digest": "sha1:MFY6CA5HWRHSECIDHLY627LUPCOQNSYJ", "length": 7345, "nlines": 122, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ओम प्रकाश ज्योतिष | ओम प्रकाश वैदिक ज्योतिष | ओम प्रकाश भारतीय ज्योतिष Bollywood, Actor", "raw_content": "\nओम प्रकाश 2021 जन्मपत्रिकाआणि ज्योतिष\nरेखांश: 74 E 52\nज्योतिष अक्षांश: 32 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nओम प्रकाश प्रेम जन्मपत्रिका\nओम प्रकाश व्यवसाय जन्मपत्रिका\nओम प्रकाश जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nओम प्रकाश 2021 जन्मपत्रिका\nओम प्रकाश ज्योतिष अहवाल\nओम प्रकाश फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nओम प्रकाश ज्योतिष अहवाल\n\"ज्योतिष गुरुत्व��कर्षणासारखे आहे आपण त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही.\"\nज्योतिषशास्त्र सुरू होते तेव्हा आपले ज्ञान कुठे संपते, ग्रहांच्या खगोलीय स्थिती आणि पृथ्वीवरील घटनांमध्ये सहसंबंधांचा अभ्यास करणे. विश्वातील जे काही घडते ते देखील मनुष्याला आणि त्याउलट विपरीत परिणामकारकतेवर नकार देऊ शकत नाही. आपल्या जीवनासाठी आणि लयबद्ध सद्भावनासाठी आवश्यक असलेली 'काहीतरी' आहे. ज्योतिषशास्त्राच्या दैवी ज्ञानाचे काही थेंब मिळवा जे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, यश आणि अपयशी कसे आहे हे समजून घेण्यास मदत करते आणि व्यक्तीला किती वेळ किंव्हा वर्तन करण्याची वेळ असते हे अंदाज घेण्यास मदत करते. अदृश्य असताना काय होते हे समजून घेण्यासाठी नायकांच्या ज्योतिषाचा दृष्टीकोन पाहूयात .\nओम प्रकाश साठी ज्योतिष अहवाल पहा -\nओम प्रकाश मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nओम प्रकाश शनि साडेसाती अहवाल\nओम प्रकाश दशा फल अहवाल\nओम प्रकाश पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/vyaktivishesh-character-personality-observation/", "date_download": "2021-01-20T13:23:31Z", "digest": "sha1:UJN3MFYJVZY4HHSOOJ2KOKJ7VKVSFNGN", "length": 17156, "nlines": 76, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तिविशेष - कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nव्यक्तिविशेष – कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर\nकै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर\nचित्तपावन ब्राम्हणांनी स्वतःपुरते नव्हे तर समाजाचे नेतृत्व स्वीकारून आपल्या गांवच्या व पर्यायाने देशाच्या विकासाला यथाशक्ति हातभार लावण्याचा ‘उद्योग’ नेहमीच केला पाहिजे. प्रस्तुत लेखाचा उद्देश अशा थोर व्यक्तींचा परिचय करवून तरुण पिढीस प्रेरणा देण्याचा आहे. डोंबिवलीकरांना सुपरिचित आपल्याच शेजारच्या भिवंडी गांवातील कै. महादेव विष्णू जोगळेकर या आदर्श व्यक्तिमत्वाचा परिचय विशेषत्वाने देताना आम्हास आनंद होत आहे.\nभिवंडी शहरात सुमारे ९५ वर्षापूर्वी ‘यंत्रयुगाची मुहूर्तमेढ’ रोवणारे व भिवंडीसारख्या छोट्या खेड्यात औद्योगिक क्रांती घडवून आणली ते कै. महादेव कृष्ण जोगळेकर. त्यांना ‘यंत्रयुगाचे यांत्रिक’ म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. कर्तृत्वाने थोर तरीही राजकारणापासून दूर राहिलेल्या अण्णांचा जन्म दि. १ मे १८७१ साली भिवंडी येथेच झाला. त्यांचे शिक्षण भिवंडी, ठाणे व नंतर त्यांच्या मामांचे गांवी नागपूर येथे झाले. परंतु इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही ही स्वातंत्र्यलढ्यातील देशप्रेमाची प्रेरणा लो. टिळक व इतर पुढा-यांकडून अनेक तरुणांनी घेतली होती त्यातील अण्णा हे एक तरुण. इंग्रजांची नोकरी न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याचा मानस होता आणि म्हणूनच घरचा शेतीचा व हाती तांदूळ सडण्याचा व्यवसाय त्यानंतरच्या काळात त्यांनी सुरु केला. इंग्रजी राजवटीत युरोपातील औद्योगिक क्रांती झाली व तेथून राईस मिल मशिनरी भारतात आली होती. यंत्राच्या सहाय्याने आपल्या तांदुळाच्या व्यवसायाला नवीन वळण द्यावे हा विचार अण्णा जोगळेकर यांच्या मनाने घेतला व सन १९१० साली जर्मन मशिनरी असलेली भिवंडी शहरातील पहिली भातगिरणी ब्राम्हण आलीत कै. अण्णांनी सुरु केली. ती राईस मिल आजतागायत श्री. बाळासाहेब जोगळेकर व त्यांचे पुत्र यशस्वीपणे आहे त्याच जागी चालवित आहेत.\nखाडयांनी वेढलेले भिवंडी हे गांव एखाद्या बेटाप्रमाणेच होते. त्याकाळी दळणवळणाची साधने म्हणजे फक्त बैलगाडी. तेंव्हा अण्णांनी ४ मोटारगाड्या खरेदी करून भिवंडी ते कल्याणचा पूल व भिवंडी ते वाडा अशी बससेवा लोकांसाठी सुरु केली. तो काळ १९१८चा; लोक मोटारीला घाबरत ती त्यात बसायला सुरवातीला तयारही होत नसत. हळुहळु लोकांची भीती दूर झाली व अण्णांचा हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला. या उद्योगामुळे त्यांनी चालक, वाहक, मदतनीस अशा कामांकरिता समाजातील काहींना कामधंदा मिळवुन दिला. स्वतःचा राइस मिलचा उद्योग १९२० सालापर्यंत जोरात चालू असताना कै. अण्णांनी अनेक सामाजिक संस्थांना साधाल हाताने मदत केली. भिवंडीतील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे देऊन मदत केली. ब्राम्हण आळीतील गणपति मंदिर देवस्थान ही इमारत एका टोकाला होती. त्यामुळे मंदिराला २००/२०० फुट एवढी कुंपणाची भिंत कै. अण्णांनी स्वखर्चाने बांधून दिली. देशात स्वातंत्र्यचळवळीचे व राजकारणाचे वारे वाहत होते. काँग्रेस ही मोठी संस्था काम करत होती. भिवंडी गांवातसूद्धा त्याकाळी अनेक सामाजिक संस्था सुरु होत्या. अनेक सामाजिक चळवळी चालू होत्या. उघडप���े कार्य करणे कठीण होई, कारण इंग्रजांचे बारकाईने लक्ष असे. सर्व जाती धर्माच्या लोकाना सभांना एकर्ता आणणे आवश्यक होते. परंतु त्यासाठी गांवात छोटे सभागृह उपलब्ध नव्हते. ही अडचण अण्णांच्या लक्षात आली. सामाजिक कार्याची तळमळ त्यांना होतीच. त्यांनी गांवकीसाठी एक सभागृह स्वखर्चाने बांधून दिले. पण त्याच सुमारास म्हणजे १ ऑगस्टला लो. टिळकांचे निधन झाले. कै. अण्णा हे लो.टिळकांचे भक्त होते. त्यांच्या कार्यातूनच अण्णांनी प्रेरणा घेतली होती. म्हणूनच त्यांनी या वास्तूला लगेच ‘टिळक मंदिर’ असे नांव दिले. भिवंडीतील गांवकरी चांगले विचार ऐकण्यास, विचारांची देव-घेव करण्यास टिळक-मंदिरात येत असत. ही परंपरा आजतागायत म्हणजे गेली ९० वर्षे चालू राहिली आहे. १९१९ ते १९३० पर्यंत ही वास्तू कै. अण्णांच्याच ताब्यात होती. गांवात वाचानायन नव्हते. ही अडचण त्यांच्या लक्षात आली. तेंव्हा ‘वाचन मंदिर’ या संस्थेस वाचनालय चालवण्यासाठी टिळक मंदिराची जागा १९३० साली दिली व ही संस्था तेव्हापासून आजपर्यंत टिळक-मंदिर वास्तूची देखभाल उत्तम त-हेने करीत आहे. १९२७-२८ च्या सुमारास ‘सायमन कमिशन’ भारतात आले तेंव्हा अण्णांनी, भारतातील परिस्थिती व त्यावर आधारित राज्यभतनेचा आसुडा स्वतः तयार करून ब्रिटीश सरकारला पाठविला.\nसतत उद्योगी मन अण्णांना कधीही गप्प असू देत नव्हते. गांवातील त्यांचे मित्र श्री. दांडेकर व श्री. घुले यांना आपल्या बरोबर भागीदार म्हणून घेऊन अण्णांनी १९२५ला ‘भिवंडी इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी’ ठाणे जिल्ह्यातील पहिले वीज निर्मिती केंद्र गावात सुरु केले. सुमारे ७८ वर्षापूर्वी रस्त्यावर भिवंडीत इलेक्ट्रिकचे म्हणजे पॉवरचे दिवे दिसू लागले. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या वीज कंपनीने येथील गणपती मंदिराला पहिले वीज कनेक्शन दिले ते १९२७ साली. इतके सर्व उपक्रम राबवायला पैसा, वेळ, जागा या सर्व अडचणींना कै. अण्णांनी चिकाटी व धीराने तोंड दिले कारण या सर्वांच्यामागे त्यांची इच्छा एक व ती म्हणजे स्थानिक बेकारी कमी करणे. अनेकांना रोजगार मिळवुन देणे. गांवातील लोक वीज कनेक्शन घ्यायला घाबरत असत. त्यांनी वीज कनेक्शन नको सांगितल्याने कंपनीचे बरेच उत्पन्न बुडाले. टाटा कंपनीची करार करून काही वर्षे हा उपक्रम चालू ठेवला. नंतर दुसरे दोन भागीदार वेगळे झाले. अण्णांना मोठा आर्थिक फटका बसला. याच काळात जागतिक मंदीला सुरवात झाली होती. गांवातील इतर उद्योगधंद्यांना विशेष करून हातमागाच्या उद्योगाला विजेची जोड मिळाली असती तर त्याचा गावक-यांना फायदा झाला असता पण गांवातील लोकांना ही दूरदृष्टी नव्हती.ते कळ सोसायला तयार नव्हते. शेवटी अण्णांवर एकट्यावर कर्जाचा बोजा येऊन पडला. नंतर गावात ‘अमालगमेटेड वीज कंपनी’ सुरु झाली. जागतिक मंदी, इलेक्ट्रीक कंपनीचा बोजवारा या कठीण काळात त्यांचे मित्र सर्वश्री कर्वे, जोग व कुंटे यांनी परिस्थितीतून बाहेर येण्यात अण्णांना धीर दिला व योग्य सल्ला दिला. या सर्व परिस्थितीत अण्णांनी तग धरली व स्वतःचा चरितार्थाचा राईस मिलचा व्यवसाय तसाच नेटाने सुरु ठेवला.\nअशा त-हेने भिवंडी या आपल्या जन्मभूमीलाच कर्मभूमी ठरवून, राजकारणाच्या मार्गाने न जाता सामाजिक बांधिलकी जाणुन, यंत्राच्या व विजेच्या सहाय्याने त्यावेळच्या छोट्या भिवंडी गांवाची सेवा कै. महादेव जोगळेकरांसारख्या उद्योजकाने केली. एका सामान्य कुटुंबातील या मुलाने धडपडीने, मेहनतीने आपले असामान्यत्व तर सिद्ध केलेच पण तहाचा तेव्हां व नंतरही कोठे गवगवा केला नाही.\nअतिशय शिस्तबद्ध दैनंदिन जीवन जगणारे, कष्टाळू, प्रामाणिक, ध्येयवादी, प्रखर देशप्रेमी आणि समाजाशी वडीलकीचं नातं स्विकारून त्यात स्वतःला झोकून देणारे कै. अण्णा तथा महादेव विष्णु जोगळेकर यांचा आदर्श आपण प्रत्येकांनीच ठेवायला हंवा.\nव्यक्तिविशेष – चतुरंगी चक्रदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/corona-vaccinating-3-crore-people-in-the-state-in-the-first-phase-128001683.html", "date_download": "2021-01-20T12:41:07Z", "digest": "sha1:XNDOAD5LKP56OXJAQLSPRSGAR4A5MSL4", "length": 6416, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona vaccinating 3 crore people in the state in the first phase | नववर्षारंभी 36 जिल्ह्यांत एकाच वेळी लसीकरण, राज्यात 3 कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना लस:नववर्षारंभी 36 जिल्ह्यांत एकाच वेळी लसीकरण, राज्यात 3 कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लस\nनव्या वर्षाच्या प्रारंभी राज्यात कोरोना लस देण्याचा प्रारंभ होऊ शकतो, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिले. काेरोना लस देण्याचे प्राधान्यक्र�� निश्चित झाले असून राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.\nयशवंतराव चव्हाण सेंटर येथे आराेग्यमंत्री टोपे यांनी आज रक्तदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना टोपे म्हणाले की, कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे.\n११ कोटींपैकी ३ कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान बूथप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर ३० मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी १६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. लसीकरणासाठी विविध स्तरांवर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.\nआतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील ९९ टक्के तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा ७८ टक्के डेटा झाला आहे. लस टोचण्यासाठी १६ हजार २४५ कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर ९० हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल.\nमहाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_218.html", "date_download": "2021-01-20T13:55:06Z", "digest": "sha1:SPKZILBIH44GV6CLRILCB7BZT6NAOIVX", "length": 29743, "nlines": 233, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अग्रलेख : वाढता वाढे महागाई | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअग्रलेख : वाढता वाढे महागाई\nकोरोनाच्या संकटातून जग बाहेर येत असताना आता महागाईचे संकट डोके वर काढायला लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारांनी आर्थिक प...\n��ोरोनाच्या संकटातून जग बाहेर येत असताना आता महागाईचे संकट डोके वर काढायला लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारांनी आर्थिक पॅकेज दिली. त्यातून लोकांनी खर्च केला. मागणी वाढली. अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात सावरले. अनेक अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे, की श्रीमंत देशांमध्ये मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा होणार नाही. त्यामुळे किंमती वाढतील. महागाईच्या दरात मोठी वाढ होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे अनेक अर्थशास्त्रज्ञांना वाटते.1970 नंतर श्रीमंत देशांमधील चलनवाढीचा दर वार्षिक सरासरी दहा टक्के होता. 2010 पर्यंत हा दर दोन टक्क्यापेक्षा कमी होता. कोरोना विषाणूच्या साथीमुळे मागणी कमी झाल्यामुळे किंमती खाली आल्या आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची दोन टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. ज्या समस्यांविषयी जगाने चिंता करणे थांबवले होते, त्या अचानक वाढल्या. कोणीही दरवाढीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा काही ग्राहक कोरोनातून बाहेर पडतात आणि परिस्थिती पूर्वस्थितीत यायला लागते, तेव्हा किंमती वाढण्याचा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करतात. फेडरल रिझर्व्ह व्याज दर समितीचे उपप्रमुख बिल डूडले यांनी मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन राखले नाही, तर किंमतींमध्ये मोठी वाढ होईल, असा इशारा दिला आहे. सेंट लुई फेड अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड अँडोल्फॅटो यांनी अमेरिकन नागिरकांना महागाईला तोंड देण्यास तयार राहण्याचे आवाहन केले आहे. अन्य काही तज्ज्ञ चलन वाढीचा दबाव कायम असल्याचे निदशनास आणतात. मॉर्गन स्टेनली बँकेच्या अर्थशास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे, की 2021 च्या उत्तरार्धात अमेरिकेतील महागाई दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढेल. दुसरीकडे, काही सर्वेक्षणे असे सूचित करतात, की किंमतीत फार वाढ होण्याची शक्यता नाही. बर्‍याच अंदाजानुसार, कोरोनापूर्व काळाच्या स्थितीत रोजगार पोचायला वेळ लागेल. 2024 पर्यंत गोल्डमन सॉक्स बँक बेरोजगारीचे प्रमाण कमी करून चार टक्क्यांपेक्षा कमी असेल. जर बेरोजगारी तुलनेने जास्त असेल, तर कंपन्या लोकांचे पगार वाढवणार नाहीत आणि मग किंमती वाढणार नाहीत. श्रीमंत देशांनी जीडीपीच्या 20 टक्क्यांहून अधिक पॅकेजेस् दिली आहेत अर्थव्यवस्थेत पैशांचा जास्त पुरवठा हा महागाईचे मूळ कारण आहे. अमेरिका, ब्रिट���, जपान आणि युरोपियन संघातील देशांनी कोरोनाच्या संकटानंतर सरकारने जीडीपीच्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त मदतीची पॅकेजेस् दिली. यापैकी बहुतांश रक्कम सरकारी कर्जफेडीवर खर्च केली जाते. या पैशाचा उपयोग पगार, कल्याणकारी कामे, लोकांना रोख मदत म्हणून केला जात आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेमुळे साथीचा परिणाम कमी होईल. क्रिया अधिक तीव्र झाल्याने लोक जास्त खर्च करतील. मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल. यामुळे महागाई वाढेल. चीन आणि युरोपमध्ये कोट्यवधी नवीन कामगारांना रोजगार मिळेल. कंपन्यांना चीनसह इतर देशांमध्ये उत्पादनासाठी सुविधा मिळाल्या आहेत. यामुळे श्रीमंत देशांतील कामगारांचा दबाव खाली आला आहे. आता पगार वाढीमुळे महागाईला तोंड देण्याची क्षमता वाढत आहे. भारतात परिस्थिती थोडी वेगळी आहे. श्रीमंत देश आणि चीनमधील लोकसंख्या वृद्ध होत आहे. उद्योगांमध्ये कामगारांची कमतरता भासणार आहे. भारत आणि आफ्रिकेत तरुणांची संख्या अधिक आहे; परंतु श्रीमंत देशांच्या राजकारणामुळे लोकांचे आगमन रोखले जाईल. अशा प्रकारे श्रीमंत देशांतील कामगारांची संख्या वाढेल. त्यांचा पगार वाढेल आणि मूल्ये एकाच वेळी वाढतील.\nसाथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सरकारांनी पुरवलेली प्रचंड आर्थिक पॅकेजेस, लोकसंख्या पद्धतीत बदल, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत धोरणकर्त्यांच्या वृत्तीत बदल ही तीन प्रमुख कारणे महागाई किंवा चलनवाढीसाठी जबाबदार असतील. भारतात महागाईचा दर 7.6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने चार टक्क्यांच्या आत महागाई रोखण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्षात त्याहून दुप्पट महागाई वाढली आहे. भाजीपाला आणि कांद्याचे दर खाली असले, तरी पेट्रोल शंभरीच्या दर डिझेल ऐंशीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि मालवाहतुकीच्या दरात वाढ होत आहे. प्रवास महागला आहे. त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दहा डॉलरने वाढल्याचा परिणाम भारतीय इंधनाच्या किंमतीवर झाला असल्याचे तुणतुणे वाजविले जात असले, तरी त्यात तथ्यांश कमी आहे. त्याचे कारण भारतातील कर. घरगुती गॅसही महागला आहे. भारतात ही स्थिती असताना दुसरीकडे शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये महागाईने पुन्हा एकद��� डोके वर काढले आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक त्रस्त झाले आहेत. भाज्यांचे वाढलेले दर, दुधाचे भाव आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या भावामुळे आधी पाकिस्तानची जनता त्रस्त होती. त्यात आता गहू आणि साखरेचे भावही गगनाला भिडले आहेत. गव्हाच्या दराने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पाकिस्तानात सध्या एक किलो गव्हाचा भाव 60 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील गव्हाचा हा सर्वाधिक जास्त भाव आहे. साधारणपणे गव्हाचे भाव हे 20-22 रुपये प्रति किलो असतात. पाकिस्तान सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही गव्हाचे भाव 2400 रुपये प्रति 40 किलोच्या कमी होऊ शकले नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली होती; पण यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. गहूच नाही, तर पाकिस्तानमध्ये भाज्याही महागल्या आहेत. बटाटा 75 रुपये किलोने विकला जात आहे, तर टोमॅटोचे दर 150 रुपये किलो, आले 600 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याशिवाय, मटार 225 रुपये किलो, काकडी 117 रुपये किलो, भेंडी 70 रुपये किलो आणि फ्लॉवर 80 रुपये किलोने विकली जात आहे. पाकिस्तानात लग्नाचा सीझन सुरू झाले आहे. कोरोना विषाणूमुळे बंद असलेल्या लग्न सभागृहांनाही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या आदेशानंतर चिकनचे भाव अचानक वाढले आहेत. एका आठवड्यात पाकिस्तानात चिकनचे दर दुप्पट झाले आहेत. भारतातला महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 7.6 टक्क्यावर पोहोचला. ही गेल्या साडेसहा वर्षांतली सर्वोच्च पातळी आहे. खाद्यपदार्थ विषयक महागाईचा दर दोन आकडी झाला. अंडी, मांस-मासळी, तेल, भाज्या आणि डाळींच्या किंमती वाढल्याने खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 11.07 टक्के झाला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर वाढविला आहे. घरीच थांबणे आणि वर्क फ्रॉम होम मुळे रोज लागणार्‍या वस्तूंसाठीची मागणी वाढलेली आहे. अनेक कंपन्यांनी कॉस्मेटिक्स किंवा साफसफाईचे सामान आणि मनोरंजनासाठीच्या वस्तूंच्या किंमतीही वाढवलेल्या आहेत. या सगळ्यामुळे महागाई वाढलेली आहे. महागाईची समस्या जितकी दिसते, त्यापेक्षा अधिक मोठी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही महागाई टाळेबंदीच्या काळात पुरवठा थांबल्याने निर्माण झालेली नाही. अनलॉक प्रक्रिया सुरू होऊन आणि दळणवळण वाढवूनही जर खाद्यपदार्थांतली म��ागाई कायम राहिली, तर याचा अर्थ ही समस्या जास्त गंभीर आहे आणि भविष्यातही कायम राहील.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकालवडे येथे निवडणूकीच्या निकालानंतर दोन गटात राडा\nपरस्पर विरोधी तक्रारी; 18 जणांविरुध्द गुन्हा दाखल विशाल पाटील / कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील कालवडे येथे नि वडणूक निकालानंतर दोन गटात ...\nधनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न; \"मी माघार घेते\"\nमुंबई : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर, सदर आरोप करणार्‍या महिलेकडून...\nओगलेवाडी येथे पोलिसांसह होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण\nमद्यधुंद अवस्थेतील चौघे ताब्यात; न्यायालयापर्यंत पायी कराड / प्रतिनिधी (विशाल पाटील) ः मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलिसांसह व होमगार्...\n30 वर्षानंतर बनवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर\nपालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाला धक्का विशाल पाटील / कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचारांच...\nकराड दक्षिणेत भाजपाची सरशी तर उत्तरेत पालकमंत्र्यांना झटका\nतांबवे, नांदगाव, कालवडे, खोडशी, पार्ले, बनवडी, पाल, चोरे, विशाल पाटील/ कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्य���त आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nअग्रलेख : वाढता वाढे महागाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/pandora-tv-mp4/?lang=mr", "date_download": "2021-01-20T13:03:04Z", "digest": "sha1:GY6AYIVU7DBEKB33ZZCL6XMQZXAXJYYV", "length": 4406, "nlines": 108, "source_domain": "yout.com", "title": "pandora.tv एमपी 4 वर | Yout.com", "raw_content": "\npandora.tv एमपी 4 कनव्हर्टरवर\nआपला व्हिडिओ / ऑडिओ शोधा\nआपल्या व्हिडिओ / ऑडिओची URL कॉपी करा आणि ती यूट शोध बारमध्ये पेस्ट करा.\nआपणास डीव्हीआर पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपण कोणतीही कॉन्फिगरेशन सेट करण्यास सक्षम असाल.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ क्रॉप करण्यास अनुमती देते, आपण वेळ श्रेणी ड्रॅग करणे आवश्यक आहे किंवा \"वरून\" आणि \"ते\" फील्डमधील मूल्ये बदलली पाहिजेत.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ या स्वरुपात एमपी 3 (ऑडिओ), एमपी 4 (व्हिडिओ) किंवा जीआयएफ स्वरूपात बदलण्याची परवानगी देते. एमपी 3 निवडा.\nआपण आपला व्हिडिओ / ऑडिओ वेगवेगळ्या गुणांमध्ये शिफ्ट करू शकता, अगद�� खालपासून ते उच्च गुणवत्तेपर्यंत.\nयुट प्रदान केलेल्या दुव्यावरील मेटा डेटा स्क्रॅप करते आणि आम्ही प्रयत्न करतो आणि अंदाज लावतो की ते शीर्षक आणि कलाकार आहे जसे की | चिन्हांद्वारे | किंवा - आणि आम्ही वाटेल अशी एखादी ऑर्डर आम्ही निवडतो, आपणास पाहिजे त्यानुसार मोकळे करा.\nप्रारंभ करा आणि आनंद घ्या\nआपले स्वरूप बदलणे प्रारंभ करण्यासाठी बटणावर क्लिक करा pandora.tv एमपी 4 व्हिडिओ / ऑडिओवर.\nMms एमपी 3 वर\nMms एमपी 4 वर\nTwitter - सेवा अटी - गोपनीयता धोरण - संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Natarang-Ubhai-td7386269.html", "date_download": "2021-01-20T13:22:17Z", "digest": "sha1:LY5EE3S5XU2B2JE32JMOKWT7N7AQG7ID", "length": 3295, "nlines": 43, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] नटरंग उभा ललकारी,Natarang Ubha Lalakari", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nधुमकिट धुमकिट तदानी धुमकिट\nनटनागर नट हिमनट पर्वत उभा\nउत्तुंग नभा घुमतो मॄदुंग\nपख्वाज देत आवाज झनन झंकार\nलेउनी स्त्रीरूप भुलवी नटरंग\nरसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला\nसाता जन्माची देवा पुन्याई लागु दे आज पनाला\nहात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग\nनटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग\nकड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची\nछुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची\nजमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी\nकिर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी\nईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार\nतुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार\nमांडला नवा सौसार आता घरदार तुझा दरबार\nचेतला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग\nनटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग\nकड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची\nछुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची\nजमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी\nकिर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/contact/", "date_download": "2021-01-20T13:55:14Z", "digest": "sha1:NQD4HNFYRACWNAKDJMEUNVY3GEUS4UYV", "length": 6277, "nlines": 140, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "Contact - Marathwada Sathi", "raw_content": "\nविभागीय कार्यालय औरंगाबाद : पहिला मजला, आपण बाजार, आकाशवाणी चौक, जालना रोड\nमुख्य कार्यालय परळी वैद्यनाथ : गुरुकृपा नगर, परळी वै. जि. बीड\nजालना : जा���ना-औरंगाबाद रोड,\nपरभणी : निशिगंधा नारायण चाळ,\nअहमदनगर : गोदावरी अकॅडमी, मार्केट यार्ड, स्टेशन रोड\nमागील ४० वर्षांपासून मराठवाड्यातील वाचकांच्या पसंतीस उतरलेले अग्रगण्य दैनिक मराठवाडा साथीची मुहूर्तमेढ परळी वैद्यनाथ, जि. बीड येथून संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांनी रोवली. निर्भीड व सडेतोड लिखाण करणारे स्व. मोहनलालजी बियाणी यांनी समाजाभिमुख पत्रकारितेचा दिलेला वारसा आज वेगाने विस्तारत आहे. बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि अहमदनगर येथून स्वतंत्ररित्या आवृत्ती प्रकाशित होत आहे.\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nलेखककेशव मुंडे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा मागासलेला भाग म्हणून तसेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्याची...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/310", "date_download": "2021-01-20T13:44:30Z", "digest": "sha1:NYXZSDG57TKNEGEFHJ7W3A4EE4LHTFYU", "length": 4938, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/310 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nस्काट वारिंगचे इतिहासांतही अशीच हकीकत आहे. असें झाल्यावर त्याचें डोकें कापून किल्यावर पुरून त्यावर कबर बांधिली आणि धड किल्याखालीं पुरलें. त्यावरही अद्यापि कबर आहे. नंतर त्यांच्या सैन्याची कत्तल करून सर्व सामुग्री लुटून आणिली. इ० स ० १६५९ साली महाराजांनीं अशी तरवार बाहदरी केल्यावर त्यांची फार कीर्ति झाली यावेळीं शिवाजीचें वय सुमारे ३२ वर्षांचें होतें. या ऐतिहासिक प्रसंगामुळेच प्रतापगड हें स्थळ इतिहासांत फार प्रसिद्धीस आलें. या प्रसंगापासूनच मोंंगलांवर मराठयांचे वर्चस्वाची सुरुवात झाली. पुढे पेशवाईत सन १७७८ मध्यें याच गडावर नानाफडनविस यांनीं सखारामबापु बोकील यांस कैदेंत ठेविलें होते. असेा. हा किल्ला शिवाजीमहाराजांस यशस्वी झाला व त्यांच्या दौलतीचा मूळखांब बनला. त्यामुळे त्याबद्दलचा मोठा अभिमान सर्व मराठयांस वाटणें साहजिक आहे. परंतु आतां जरी वैभवालंकार जाऊन नुसतें कलेवर राहिलें आहे तथापि प्राणोत्क्रमण झालें असतांही ज्याप्रमाणें\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-01-20T14:55:10Z", "digest": "sha1:JDX6SDURME3VJERYM6BXWTPVTBTBPAL7", "length": 3934, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:नोंदणीकृत सदस्य - विकिस्रोत", "raw_content": "\nविकिस्रोतमध्ये सदस्य नोंदणी केल्यानंतर चार दिवसांनी नोंदणीकृत सदस्यांचे अधिकार मिळतात.\nयामध्ये सदस्य अधिकारांबरोबर खालील जास्तीचे अधिकार मिळतात.\nअस्तित्वात असलेल्या संचिकेवर पुनर्लेखन करा (reupload)\nकॅपचा मध्ये न जाता कॅपचाचा वापर करणार्यार क्रिया करा (skipcaptcha)\nनोंदणीकृत सदस्याप्रमाणे वागणूक मिळवा (autoconfirmed)\nपानांचे स्थानांतरण करा (move)\nकृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१२ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/06/16/featured/13227/", "date_download": "2021-01-20T14:04:50Z", "digest": "sha1:TL7LJE2QZ2SSFFBVPAZ3RNKSC3EFWIVH", "length": 11530, "nlines": 246, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Bibtya: कोल्हारच्या लोकवस्तीत बिबट्या घुसला… – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nतिघांचे अर्ज दाखल, जिल्हा बँक निवडणूक\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Agriculture Bibtya: कोल्हारच्या लोकवस्तीत बिबट्या घुसला…\nBibtya: कोल्हारच्या लोकवस्तीत बिबट्या घुसला…\nउसात घासून ग्रामस्थांनी केला पाठलाग; व्हिडीओ व्हायरल…\nयेथील शाहनगर बेलापूर रोडलागत निबे पाटील यांच्या शेतात सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान उसात बिबट्या असल्याचे समजल्याने नागरिकांनी त्याचा फटाके वाजून शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी काहींना बिबट्या कटवणात नदीच्या दिशेने पळताना दिसला.\nउक्कलगाव येथील बिबट्याने नुकतेच एका शेळीला फस्त करत कालवडीवर हल्ला चढवला. ही घटना ताजी असतानाच उक्कलगाव पासून काही अंतरावर असलेल्या कोल्हार येथे आज सकाळी थेट गावात बिबटया आल्याचे काही नागरिकांनी पाहिले. सुरवातीला ही अफवा असल्याचे वाटले, मात्र नागरिकांनी उसामध्ये जाऊन फटाके फोडले व बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने ऊसातून कटवनात धूम ठोकल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.\nयाठिकाणी ग्रामपंचायतीने वन खात्याच्या मदतीने तात्काळ पिंजरा लावला. पण बिबट्याचे गावात आगमन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.\n सुशांतची चटका लावणारी आत्महत्या…\nNext articleराजू शेट्टींनी केली बारामातीतील ‘विकासा’ची सफर..\nतिघांचे अर्ज दाखल, जिल्हा बँक निवडणूक\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nउसने पैसे मागीतल्याचा राग आल्याने मारहाण\nCorona: संगमनेरात आणखी दोन महिला करोना पॉझिटिव्ह, अर्धशतक पुर्ण\nराहुरी तालुक्यातील ६ ग्रामपंचायतचा निकाल….\nAgriculture : कोरोना श���तकऱ्यांच्या मुळावर\nMaharashtra : स्वाभिमानी राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीची ‘ही’ ऑफर\nसोनू सूदनं उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल\nकमीन्सच्या कामगिरीने कोलकाता विजयी\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nMaharashtra : रेड झोनमधील विमान वाहतूक सुरू करणे धोकादायकच – गृहमंत्री...\nSangamner : सादतपूर शिवारातील विहिरीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह\nJalana : अप्पर पोलीस अधीक्षकांची धडक कार्यवाही 4,50,000 रुपयाचा गुटखा व...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nबर्ड फ्ल्यू ने एक ही जीवितहानी नाही\nEditorial : सरकारच्या नाकाला कांदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/page/7/", "date_download": "2021-01-20T14:24:56Z", "digest": "sha1:YTGBC72HMZ4SNVFDZH7FJNJS6SA6VC67", "length": 12804, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "फिरस्ती Archives - Page 7 of 10 - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nनगर जिल्ह्यातल्या या गावात देशभरातल्या ख्रिश्चनांची जत्रा का भरते\nमहाराणा प्रताप यांच्या बहिणीला महाराष्ट्रात आश्रय देणारा किल्ला\nगेली दोनशे वर्ष केरळ मधल्या या कुटुंबांनी मराठी बाणा अभिमानाने जपलाय\nमहाराष्ट्रातील या गावच्या विकासावर आधारीत आहे शाहरुखच्या…\nहजारों वर्षांपासून अलिबागच्या परिसरात ज्यू लोकं राहतात \n‘बेने इस्त्रायल’ हा भारतातील मराठी भाषिक ज्यू धर्मीय लोकांचा समुदाय. भारतातील ‘बगदादी ज्यू’ ‘कोचीन ज्यू’ आणि ‘बेने इस्त्रायल’ या ३ प्रकारच्या ज्यू समुदायातील ‘बेने इस्त्रायल’ हा समुदाय सर्वात मोठा समुदाय. आजघडीला ‘ब���ने इस्त्रायल’ लोकांची…\nचिखलकाल्याची झिंग पाहीजे असेल, तर गोव्याची गाडी पकडा \nगोव्यातला पाऊस आणि पावसातला गोवा आणि तेथील सण, या गोष्टीमधील खरं सौंदर्य सतत फिरतीवर असणाऱ्या हौशी माणसालाच कळतं. कारण पावसाळ्यात गोव्यात साजरे केल्या जाणाऱ्या सणांची मजा आणि ते एन्जॉय करण्याची गोवेकरांची दिलखुलास स्टाईलही जरा हटकेच असते.…\nकोलकाता पोलिसांचा ड्रेस पांढरा, तर पुदुच्चेरी पोलिसांची टोपी लाल. विविधतेचं ऐतिहासिक कारण काय \nभारतातील बहुतेक राज्यातील पोलिसांचा ड्रेस खाकी रंगाचा आहे. खाकी रंगाचा ड्रेस हीच गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पोलिसांची ओळख राहिलेली आहे. असं असलं तरी कोलकाता पोलीस मात्र याला अपवाद आहेत. कोलकाता पोलीसांचा ड्रेस जर कधी तुमच्या बघण्यात…\nहे मंदिर ब्रिटीश अधिकाऱ्यानं बांधलय. ते पण बायकोचा नवस पुर्ण करण्यासाठी.\nमध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासंदर्भातील एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. असं सांगतात की हे हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारं भारतातील एकमेव मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार एका ब्रिटिश अधिकाऱ्याने…\nचीनच्या जगप्रसिद्ध भिंतीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का…\nजगभरातील ७ आश्चर्यांपैकी सर्वात पहिल्या स्थानी असणारं आश्चर्य म्हणजे चीनची जगप्रसिद्ध भिंत. ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या भिंतीबद्दल आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल पण या भिंतीबद्दलच्या काही रंजक गोष्टीविषयीची…\nउत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर…\nइंग्रजी भाषेला आपल्या दैनंदिन व्यवहारात फार महत्वाचं स्थान आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात बोलताना आपण आपल्याही नकळत अनेक इंग्रजी शब्दांचा वापर सर्रासपणे करत असतो. पण असं असलं तरी इंग्रजीबद्दलची आपल्या मनातली भीती मात्र कमी होत…\nमरद लोग पचास रुपये दे के मुझे आती क्‍या पुछते है…मै क्‍या बाजारू हू\nदुपारचे दोन वाजले होते. धोधो कोसळणारा पाऊस. मी एका हॉटेलमध्ये बसून चहा पीत होते. चहामुळे अंगात कणभर का होईना हवेत पसरलेल्या गारव्यासाठी ऊर्जा आली आणि इतक्‍यात मागून टाळीचा आवाज आला. ही टाळी माझ्या कानांना आणि मनाला अस्वस्थ करणारी होती कारण…\nआणि झारखंडमधील एक गाव “मिनी लंडन” म्हणून ज���भर ओळखलं जाऊ लागलं…\nझारखंडची राजधानी ‘रांची’ पासून जवळपास ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर असणारं एक गांव फक्त भारतातच नाही तर जगभरात ‘मिनी लंडन’ म्हणून ओळखलं जातं. ‘मैकलुस्कीगंज’ असं नांव असणारं हे गांव १९३३ साली ‘कोलोनाइजेशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने ‘अँग्लो…\nदहा हजार फुटांवर असणाऱ्या रस्त्यांवर खड्डे नाहीत, ते फक्त आपल्या सैन्याच्या ‘ब्रो’ मुळे.\nलेह-लदाख ची तुमची जर्नी ही बीआरओ शिवाय शक्यच नाही. भारताच्या सीमेवरील लोकांच्या मदतीला धावणार \"ब्रो\" अस अभिमानास्पद वर्णन या ऑर्गनायझेशनचं केल जातं. \"बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन\" हे कठीण काळात फक्त रस्ते बनवायचं काम करत नसून भारताच्या…\nम्हणून इंग्रजांनी लंडनच्या टेकडीवर ‘सुवर्णदुर्ग’ बांधला \nद. लंडनमधील ग्रीनविच येथील शुटर टेकडीवर सेव्हेर्णद्रुग नावाचा किल्ला आहे. एप्रिल १७८४ मध्ये सर विल्यम जेम्स यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने हे स्मृतीस्थळ उभारले होते. लंडनच्या उपनगरात असलेल्या या किल्ल्याला महाराष्ट्रातील…\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/267", "date_download": "2021-01-20T14:36:17Z", "digest": "sha1:5NIRYKVV4KY67GCNCNQLYLVOUDIVB3LT", "length": 4581, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/267 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n बरेल, तूप, स्टेशनरी, वगैरे सामान मिळतें. बाजरीचें पीठ, मैदा, रवा, वगैरेही मिळतात.\nरोटीवाले- येथें रोटी चांगली मिळते, परंतु ती २० वर्षांपूर्वी मिळत होती तशी मिळत नाहीं, याचे कारण असें सांगतात कीं, ताडीवर जकात फार बसल्यामुळे ताडी येथें आणण्याचें परवडत नाही. ह्मणून बटाटे व दुसऱ्या वनस्पतींच्या दारूचा यांत उपयोग करावा लागत असल्यामुळे ताडीनें होत होत्या तशा रोटया हल्ली उत्तम होत नाहीत.\nबोहरी व मेमन- यांच्या दुकानांत कांचेचे दिवे, त्यावरील चिमण्या, चिनी बशा पेले, स्क्रू, खिळे वगैरे व दुसरें पुष्कळ नक���ी सामान असून तूप, मेण मुंबईस, पाठविणें वगैरेचाही हे व्यापार करितात.\nधावड- हे मजुरीची कामें, गवंडी काम , शेतकी व बागाईताचें काम करितात, व जंगलातून निरनिराळ्या प्रकारच्या काठ्या आणून विकतात, व कोणी हेलकऱ्याचीही कामें करितात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/311", "date_download": "2021-01-20T14:33:48Z", "digest": "sha1:TOQWSXXJH6ENHXGBYFLKFBY2ZLUUY4MZ", "length": 4726, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/311 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n स्नेहाळु जननीस अपत्यकलेवर सोडवत नाहीं त्याप्रमाणें सहदय महाराष्ट्रीयांस याचे जवळ आल्यावर एकवार तरी प्रेमपूर्वक त्याचें दर्शन घेतल्यावांचून रहावत नाहीं, हें अगदीं उचित आहे.\nयावेळीं शिवाजीचा उत्कर्ष कसकसा होत गेला व त्याची स्वधर्मावर असलेली निःसीम श्रद्धा कशी त्यास फळास आली याबद्दलची हकीकत फार रसाळ आणि श्रवणीय असल्यामुळे थोडक्यांत येथें देतों:-\nशिवाजीचा इतिहास जावली प्रांतांत शिरके मराठे युांस विजापूर बादशहाचे तर्फेने राज्यव्यवस्था पाहण्याकरितां नेमलें होतें. परंतु हे त्यांस बिलकुल जुमानीत नसत. कारण सह्याद्रीचे पहाडामध्यें बादशाहाचे फौजेचा बिलकुल इलाज चालत नसे. आणि ह्मणूनच प्रतापगडच्या लढाईतसुद्धां आफजुलखान वांईस तळ देऊन बसला होता. पुढें कालगतीचे योगानें शिरक्याचा लय होऊन, त्यांचा मुलूख चंद्रराव मोरे यास इनाम मिळाला. त्यांचे राज्य सन १६५५ पर्यंत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच���या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html?showComment=1592108806693", "date_download": "2021-01-20T13:37:26Z", "digest": "sha1:LRVOSJIQ5RD5Q4KC7MLTKJHIOIYQHZEI", "length": 29113, "nlines": 133, "source_domain": "www.educationschooltocareer.com", "title": "बुद्धी म्हणजे काय रे भावड्या ?", "raw_content": "शिक्षण : शाळा ते करिअर\nशिक्षण : शाळा ते करिअर\nमुख्यपृष्ठबुद्धी म्हणजे काय रे भावड्या \nबुद्धी म्हणजे काय रे भावड्या \nशिक्षण : शाळा ते करिअर\nपालक शिक्षक आणि सर्वांसाठी\nयंदाचं वर्ष हे पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. यावर्षी पु.ल.शी निगडीत अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. गंधार संगोराम या पुण्याच्या पु.ल.प्रेमी आणि संगीतकाराने पु.लं.ना मानवंदना देण्यासाठी पु.लंच्या हस्ताक्षराचा फॉण्ट तयार केला आह.याच फॉंटमध्ये हा लेख.\nहा लेख पु.ल.ना समर्पित .\nबुद्धी म्हणजे काय रे भावड्या \nगेल्या भागात आपण वाचले मेंदू म्हणजे काय \nमग मेंदू म्हणजे बुद्धी का \nमेंदूतल्या कुठल्या भागामुळे माणसाला बुद्धी प्राप्त होते \nबुद्धीही एकाच प्रकारची असते का अनेक प्रकारची \nती मेंदूच्या एकाच भागावरून ठरते का सगळीकडे पसरलेली असते \nती फक्त गणित आणि विज्ञान अशा गोष्टींमध्ये दिसून येते का चित्रकला, संगीत, साहित्य ,नृत्य अशा कलांमध्ये दिसून येते\nज्याला खूप माहिती आहे त्याला पण हुशार समजावं की ज्याच्या मध्ये खूप शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा आहे त्याला हुशार समजावे\nअशा तऱ्हेतऱ्हेच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत\nबुद्धी म्हणजे नेमकं काय \nमित्रांनो बुद्धी म्हणजे बुध्यांक चाचणी नाही .\nबुद्धी ही स्वतः मध्ये आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदल करून परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता.\nया दोन्ही गोष्टी बुद्धी या संकल्पनेत येतात .\nबुद्धी किंवा क्षमता या अनुवंशिक असतात\nत्याचबरोबर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त हि करता येतात\nआपल्या मेंदूतल्या निर्णयांची सर्किट्स ही वयाप्रमाणे उलगडत जाणाऱ्या जीन्सच्या प्रोग्रामप्रमाणे आणि तसेच बाहेरच्या वातावरणामुळे अनुभवांमुळे बदलू शकतात णूनच आपला मेंदू हा अ‍ॅडॅप्टिव्ह किंवा प्लास्टिक आहे अस आपण म्हणतो. आपली बुद्धी सुद्धा काही प्रयत्नांनी वाढू शकते का का ती फक्त अनुवंशिक असते आणि आपण कितीही प्रयत्न केल�� तरी ती बदलत नाही असं असतं का \nमित्रांनो बुद्धी ही बरीचशी अनुवंशिक असली तरी ती प्रयत्नांनी आणि परिस्थितीप्रमाणे वाढवू शकते .फक्त ही वाढ फारच होत नाही ,त्याला काही मर्यादा पडतात. म्हणजेच आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो .म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो.\nतसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते .त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो.\nमित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात .हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात .या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात.\nमाणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल तर इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल .\nबुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं .कॉर्टेक्स मधल्या या पेशी राखी रंगाच्या दिसतात.\nमित्रांनो बुद्धी अनुवंशिक असते किंवा नंतर ती प्रयत्नांनी परिस्थिती प्रमाणे आपण वाढवू शकतो. यासाठी आपल्याला हवे सकारात्मक प्रेरणा. मूल आईच्या पोटात असताना सहा महिन्यांपर्यंत मेंदूवर वळकट्या नसतात. साडे सहा महिन्यांपासून ते दहा महिन्यांपर्यंत या वळकट्या पडत राहतात .जन्माच्या वेळेपर्यंत मेंदूचा 80 टक्के भाग विकसित झालेला असतो .काही माणसांचा मोठा झाल्यावरही मेंदू गुळगुळीत राहतो .त्यांना कुठलेच गुंतागुंतीची गोष्ट करता येत नाही .\nमेंदूचा आकार मोठा असला तर बुद्धी जास्त असतं असं मानलं जातं ,पण चाचणी घेतल्यावर तसे आढळले नाही. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हुशार असतात अशी समजूत होती पण तीही चाचणीमध्ये खरे ठरले नाही .मेंदूतल्या राखी रंगाचा जो भाग असतो त्याचा पांढऱ्या भागाशी रेशो असतो त्याचा बुद्धीशी संबंध आहे .मेंदू मधला राखी रंगाचा भाग जितका जास्त तितका बुद्ध्यांक जास्त .एखाद्याचा बुध्यांक वयाप्रमाणे बदलतो की आयुष्यभर तसाच राहतो याविषयी संशोधकांनी चाचण्या घेतल्या यामध्ये वयाबरोबर बुद्धी चक्क सुधारत होती असा आढळला. त्याचबरोबर जी माणसं लठ्ठ जाड त्यांचा बुद्ध्यांक कमी असं कळलं.\nमित्रांनो आपल्या आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी केल्या तर आपला मेंदू तल्लख होतो. म्हणजेच आपल्या मुलांच्या बाबतीत मुलांचे शिकणे घडत असताना ज्ञानरचनावाद पद्धतीने जर मुलांचे शिक्षण घडलं तर मुलं स्वतःच्या स्वतःला आव्हान घेत शिकत राहतील आणि त्यांना सतत सकारात्मक प्रेरणा दिली तर मुलांची बुद्धी नक्कीच विकसित होते आणि म्हणून मुलांना सतत नवीन आव्हान वेगवेगळ्या गोष्टी करायला दिल्या तर मुलांचा बौध्दीक विकास होईल .\nमित्रांनो मेंदूवरील वळकट्या म्हणजेच मोबाईल मधील मेमरी जशी आपल्याला वाढवता येत नाही परंतु निसर्गत आहात माणसाच्या मेंदू वरील वळकट्या म्हणजे जे माणसाने प्रयत्न करून वाढवलेली बुद्धी असते म्हणजेच आपण नेहमी वाचतो मेंदूमध्ये अनेक न्यूरॉन्स असतात आणि न्यूरॉन्स जोडण्याचे काम सिनॅप्स करतात .आपण घेतलेले अनुभव केलेल्या कृती यांनी त्यांची जोडणी होते आणि या जोडणीला सिनॅप्स म्हणतो .जेवढे जास्त सिनॅप्स वाढतील तेवढी बुद्धी वाढेल आणि वाढलेली बुद्धी वळकट्याच्या रूपात मेंदूवर असते.\nमित्रांनो काहींची बुद्धी ही अनुवंशिक असते तर काहींनी प्रयत्नांनी मिळवलेली असते .मित्रांनो सहज आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिले किंवा आपण सतत असाच विचार करत असतो ,की डॉक्टर च्या घरात जन्माला आलेला मुलगा डॉक्टर होतो किंवा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो. मलाही असेच प्रश्न पडलेले होते. पण आता काही प्रमाणात ते मात्र आता संशोधकांनी संशोधन केल्याप्रमाणे काहींचे बुद्धिमत्ता बुद्धी हे अनुवंशिक असते हे या उदाहरणांवरून समजते.\nमात्र अतिशय रंजक गोष्ट आपण वाचणार आहे वाचून आपण नक्कीच सुन्न व्हाल\nऊसाच्या पाचटीच्या झोपडीत आईच्या पोटात असतानाच वडील वारले आणि जन्म झाल्यानंतर वडील दिसायला कसे होते याचा फोटो काढायला पैसे नसल्याने माझी आई.\nमला जगवायच आणि स्वत; जगायचं कसं / याच विचारात असताना ,आमच्या तांड्यावर आईने मोहाची दारू विकायचं उद्योग सुरू केला .येणारे जाणारे लोक घरी यायचे आणि ती त्यांना दारू विकायची.\nमी मोठ्याने रडायचो, दुधाच्या आशेने पण आई माझ्या तोंडात दारूची चार थेंब टाकायची .कारण पोराच्या रडण्याने येणारे गिराईक जाईल म्हणून. मोठा झालो, येणारे-जाणारे गिर्‍हाईकांना शेंगा फुटाणे विकायचे.\nपण मला शाळेत टाकलं .अभ्यास करू लागलो. अभ्यास करता करता गिर्‍हाईक मला म्हणालेे , ' दारू आण' .पण मी 'नाही ' म्हटलं. म्हणाला,\" शिकून काय डॉक्टर ,इंजिनिअर होणार आहेस का \nएकच वाक्य मनाला चटका देऊन गेलं आणि त्याच वेळी ठरवलं की मलाही डॉक्टर होता येईल. झपाटून अभ्यासाला लागलो. खूप अभ्यास केला. आश्रम शाळेत शिकलो, आई पासून 150 किलोमीटर लांब .माझी आई तर खूप रडली पण मी शिकायचं ठरवलं होतं .बारावीला 94 टक्के पडले .मुंबईत डॉक्टरच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला .\nशिक्षण सुरु असतानाच युपीएससीची परीक्षा दिली आणि डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला माझा निकाल हाती लागला .मी आयएएस परीक्षा पास झालो, कलेक्टर झालो. पण माझ्या आईला काहीच कळत नव्हतं. तिला माहित होते की माझा मुलगा डॉक्टर झालाय, पण मी आईला सांगितलं की मी डॉक्टरकी सोडून देऊन कलेक्टर झालोय .\nसगळे लोक नेतेमंडळी माझं स्वागत करायला घरी यायची पण आमच्या तांड्यावरची लोक म्हणायचे ,हा पोरगा कंडक्टर झालाय ,लय मोठा साहेब झालाय.\nमित्रांनो हे सगळं घडलं ते माझ्या प्रेरणेने स्वयंप्रेरणेने अभ्यासाने जिद्दीने चिकाटीने मिळवु शकलो\nमित्रांनो मी भिल्ल समाजातील पहिली व्यक्ती डॉ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार .\nडॉ. राजेंद्र भारूड यांनी लिहिलेले ' मी एक स्वप्न पाहिलं ' हे पुस्तक नक्की वाचा.\nमित्रांनो माझे पडलेले दोन प्रश्न हेच होते की\nडॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो कसा होतो आणि त्याच्या विरुद्ध आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो ऐकतो पाहतो चहा विकणाऱ्याचा मुलगा C.A. झाला आहे .एका भांडी घासणारनिची मुलगी पीएसआय झाली, हे कसं काय \nतसाच दारू विकणाऱ्या बाईचा मुलगाही कलेक्टर होतो हे कसं काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतीलच.\nवरील लिंकला टच करा आणि एमपीएससी ची सर्व पुस्तके खरेदी करा डिस्काउंट मध्ये\nवरील लिंक ला टच करा आणि यूपीएससी ची सर्व पुस्तके खरेदी करा डिस्काउंट मध्ये\nबुद्धी अनुवंशिकतेने मिळते. त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती ,सकारात्मक प्रयत्न ,नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता याच्या जोरावर ती वाढवता येते.\nमुलांची बुद्धी वाढवायचे असेल तर आपल्या मुलांना सकारात्मक प्रेरणा नवीन आव्हाने कृती दिली पाहिजेत तुम्ही म्हणाल हे सारखेच म्हणतात सकारात्मकप्रेरणा द्या,आव्हाने द्या.पण आव्हान घ्यायची कशी\nमित्रांनो छोट्या-छोट्या कृतींतून ही आपल्याला मुलांना आव्हान देता येतील\nआपण आपल्या आयुष्यात सतत बदल करत राहिला पाहिजे\nअगदी काही छोट्या गोष्टी केल्या तरीही\nमधून मधून उलट्या हाताने ब्रश करा.\nडोळे बंद करून चहा करणे\nकिंवा एखादा परिछेद उलटा वाचन करा\nआपण जरी अगदी जीनियस होत नसला तरी त्याचा मेंदूला फायदा नक्कीच होतो.\nमित्रांनो याच बरोबर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धीवर संगीताचा परिणाम नक्कीच होतो\nमित्रांनो हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल आहे ,1997 साली शॉ आणि डॉ रॉशर यांनी मुलाची बुद्धि पियानो ऐकल्यामुळे वाढते हे आम्ही सिद्ध केल्यास जाहीर केलं .त्यांना संगीताचे हे बुद्धिवर्धक धडे मिळाले होते. त्यांच्या बुद्धीत इतरांपेक्षा 34 टक्क्यांनी वाढ झालेली त्यांना आढळले आहे .त्यांनी उद्योगच सुरू केला .त्यांनी म्युझिक इंटेलिजन्स न्युरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्थाही काढली .त्यांनी त्यावर ' Keeping Mozart in mind ' नावाचे एक पुस्तक लिहिलं. त्याची सीडी तयार केली आणि हे सगळं 52. 95 डॉलर्सला म्हणजेच दोन हजार पाचशे रुपयाला विकायला सुरुवात केली आणि जॉर्जिया राज्यातले राज्यपाल या प्रकाराने इतके भारावून गेले किती ते जन्माला आलेल्या प्रत्येक अर्भकाला मिळावी यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले .\nहे पुस्तक खरेदी करण्यासाठी वरील लिंकला टच करा\nएकूणच काय तर आपल्या बुद्धीचा मेंदूशी ,आजूबाजूच्या वातावरणात सतत खाद्य मिळण्याची ,संगीताशी आणि इतर आणि गोष्ट���ंशी जवळचा संबंध आहे हे नक्की.\nतेव्हा मित्रांनो आपल्या मेंदूला खायला द्या ,आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल असा प्रयत्न करा, त्याच बरोबर अभ्यासा वेळी घरामध्ये शांत संगीत लावा, मुलांना आनंदी प्रेरणा द्या .\nवरील लिंक ला टच करा आणि आपल्या मुलांच्या वयानुसार त्यांना खेळातून शिक्षण मिळेल आणि त्यांच्या मेंदूचा विकास होईल असे ऍक्टिव्हिटी किट खरेदी करा.\nवरील लिंकला टच करा आणि\nविश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेले ' मन मे है विश्वास ' पुस्तक खरेदी करा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nमी तर म्हणेन जो जिद्दीचा तोच बुद्धीचा\n१४ जून, २०२० रोजी ९:२२ AM\nखुपच छान टॅगलाईन दिली.\nजो जिद्दीचा तो बुद्धिचा .\n१४ जून, २०२० रोजी ९:५६ AM\nसर, खूपच छान शब्दात वर्णन केले आहे...समर्पक शब्दात विवेचन... नवीन माहिती मिळाली...\n१४ जून, २०२० रोजी १०:०१ AM\n१४ जून, २०२० रोजी ३:१० PM\nतुझ्या लक्षात राहत नाही का\nदहावी नंतरचे शिक्षण, करियर\nअक्कल( कॉमन सेन्स ) आहे का \nकोरोना काळातील मुलांचे शिक्षण\nबुद्धी म्हणजे काय रे भावड्या \nमेंदूत नक्की काय असतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Blogs.aspx", "date_download": "2021-01-20T12:54:25Z", "digest": "sha1:2GIQC5J4U4W4YVS4YFMRIJKFUY3VW2CC", "length": 68107, "nlines": 227, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शिक्षण विवेक - विद्यार्थी - शिक्षक - पालक यांच्यांतील मैत्रीभाव", "raw_content": "\nमी वाचलेले प्रभावी पुस्तक\nहल्ली सगळेच विसरलेत माझ्या मित्रांना... कारण ते व्यस्त असतात.. बघण्यात मोबाईलमधल्या चित्रांना... आजकाल लोकं पुस्तकं वाचणं विसरूनच गेले आहेत का असं वाटतं. हल्ली पुस्तकांवरची धूळ साफ करण्यासाठी सुद्धा बऱ्याचजणांना वेळ उरला नाहीये मग पुस्तकं..\nआज अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने भेडसावलेले आहे आणि म्हणूनच त्या विरोधात चाललेल्या उपचारांना व उपाययोजनांना 'कोरोना विरोधातले युद्ध' मानले जात आहे. अशावेळी जे कोणी आपापल्या देशाचे व समाजाचे नेतृत्व त्यात करत आहेत, त्यांना सेनापती मानणे भाग आहे. अशा युद्..\nभारतात कोरोनाचा प्रथम रुग्ण सापडला.... त्यानंतर लगेच त्याचे इतके गांभीर्य लक्षात आले नाही . पण मग मात्र त्या करोनाने आपले हात पाय मारायला सुरवात केली. बघता बघता त्याचे आकारमान वाढत गेले. पुणे, मुबंई सुद्धा यात अडकले गेले. पुण्यात पहिला रुग्ण 8मा..\nआज जयेशदादा खूप खूश होता, तो आज त्याच्या लाडक्या सरांना भेटून आला होता. जयेशदादा मला कायम त्याच्या सरांबद्दल सांगायचा. त्याचे सर विद्यार्थिप्रिय म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजही त्यांचे विद्यार्थी आवर्जून..\nसकाळपासून आद्या आनंदाने बागडत होती. जणू फुलपाखरांचे पंखच तिला मिळाले होते. आजी कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. आद्याच्या आईला आजी म्हणाली, ‘आज आद्या खूप खूश आहे. अगदी हॅपी बर्थडेच्या दिवशी असते तश्शी’ आद्याने ते ऐकलं आणि पटकन म्हणाली,..\nदुर्दम्य इच्छाशक्तीचा तरुण – टेरी फॉक्स\nमुलांनो, आपल्यावर एखादे संकट आले की आपण कधीकधी घाबरतो किंवा निराश होऊन प्रयत्नही सोडून देतो. परंतु साक्षात मृत्युच्या छायेत वावरत असतानाही, दुर्दम्य इच्छाशक्तीने जगासाठी झटणाऱ्या टेरी फॉक्सची ही कहाणी आहे. कॅनडा या देशातील विनिपेग नावाच्या नगरा..\nअखंड स्थितीचा निर्धारू जाणता राजा, असे समर्थांनी ज्यांचे वर्णन केले ते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सतत तीस वर्षं अविश्रांत श्रमाने एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे. हे हिंदुस्थानातील स..\nआमच्या शाळेला जाणारा रस्ता म्हणजे तंतोतंत रस्ताच आहे झालं. तुम्ही जर त्या रस्त्यावरून जाल तर म्हणाल की रस्ता आहे की सोंग म्हणजे घरातून निघा, उजवीकडे वळा आणि सरळ चालू लागा, तिथे तुम्हाला एक मोठ्ठा खड्डा दिसेल, शेजारी ढीगभर माती उपसून ठेवली असेल. मग तुम्..\nकालपासून बाजूच्या घरात ठाकठोक, ठकाठक असे आवाज येत होते. त्याने एक दोनदा बाजूच्या घरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नीटसं काही समजलं नाही. चाललं असेल नेहमीचं रिपेअरींग... कळेल नंतर. असं समजून त्यानं लक्ष दिलं नाही. आणि आज सकाळी पाहतो तर का..\nसिद्धहस्त लेखक : पु.ल. देशपांडे\nज्याप्रमाणे मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला, त्याप्रमाणेच मराठी साहित्याची पताका ज्यांनी जगभर फडकावली मराठी साहित्याला नवी दिशा दिली, अशा महाराष्ट्रातील महान साहित्यीकांपैकी राम गणेश गडकरी, ग.दी.माडगूळकर आणि पु.ल.देश..\nमुलांनो, आपल्याला पाण्याची बचत करावी लागणार आहे म्हणे, पण ती कशी करणार आहे कल्पना म्हणजे आपण पैशांची बचत करतो तशीच करायची बरोबर बघा हं... आपल्याला पावसाळ्यात प��वसापासून किती पाणी मिळते शास्त्रज्ञांनी सांगितल आहे की पासाळ्यात प्रत्यक्ष ४० दिवस..\nमे महिन्याच्या अखेरीस ऊन खूपच तापू लागलं होतं. आकाशात काळे ढग जमत होते, पण पाऊस मात्र पडत नव्हता. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत होती. दत्तू आपल्या मित्रांसोबत शेतातल्या खळ्यात लगोरीचा डाव खेळत होता. धावताना उडणारी धूळ नाकातोंडात जात होती. त्यात ..\nनृत्य - एक डौलदार करिअर\nस्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा हो..\nशाळा हे संस्कारांचे मुख्य केंद्र आहे, असं आपण म्हणतो खरं; पण याची प्रचिती येण्यासाठी काही प्रसंगही घडावे लागतात. असे प्रसंग घडले की आपल्या शाळेतील दैनंदिन अध्ययन, आयोजित केलेले कार्यक्रम, उपक्रम हे सर्व निश्चित दिशेने पुढे चालले आहे, याची खात्री..\nमधुमालती ही झुडूप किंवा लता या प्रकारात असते. तिच्या साधारण १८० प्रजाती आहेत. त्यापैकी १०० प्रजाती चीन, भारत, युरोप तसेच उत्तर अमेरिकेत प्रत्येक देशात १८-२० प्रजाती आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध प्रजाती लोनिकेरा जैपेनिका ( ही जपानी मधुमालती किं..\nदेवीची लस निर्माण करणारा एडवर्ड जेन्नर\nप्राचीन काळापासून माणसाला आजार होत आले आहेत आणि तो त्यावर उपचारही करत आला आहे. रोगांच्या लक्षणावरून त्यांचे निदान करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करणे या बाबतीत भारतीय वैद्यराजांनी खूप मोठे काम करून जो आयुर्वेद तयार केला तो आजवर उपयोगात येत आहे. चीन, मध्..\nमासिक पाळी व स्वच्छता\nमुलींच्या वाढीतला महत्त्वाचा टप्पा, तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे दर महिन्याची पाळी. त्या वेळी शरीरात घडणारे बदल, होणारे नुकसान (रक्तस्रावामुळे) व ते भरून काढण्यासाठी आवश्यक असलेला योग्य आहार या गोष्टी समजून घेणेही महत्त्वाचे आहे..\nमासिक पाळी - जागवू सहवेदना\nगार्गी शाळेतून घरी आली ती तणतणतच आज शाळेत सातवी विरुद्ध आठवी खो-खोची मॅच होती. गार्गी सातवीची कॅप्टन होती. तिच्या संघातील नेहा ही पट्टीची खेळाडू, पण आज ती खेळणार नव्हती. का आज शाळेत सातवी विरुद्ध आठवी खो-खोची मॅच होती. गार्गी सातवीची कॅप्टन होती. तिच्या संघातील नेहा ही पट्टीची खेळाडू, पण आज ती खेळणार नव्हती. का तर म्हणे तिची पाळी सुरू झाली होती आणि तिच्या आईने तिला खेळू नको सांगित..\nअभ्यासाचे वारे फेब्रुवारी संपतानाच सुरू होतात घराघरात, परीक्षा, परीक्षा असा जप सुरू होतो. बघता बघता तोंडी परीक्षा येते, प्रॅक्टिकल आणि मग लेखी पण, परीक्षा जवळ आली कीच जास्त खेळावंसं वाटतं, सुट्टीत काय करायचं याचे प्लॅन्स सुरू होतात... आजीकडे जा..\nओवी आजीजवळ अभ्यासाला बसली होती खरी. पण तिचं चित्त काही थार्‍यावर नाही, हे आजीच्या अनुभवी नजरेनं केव्हाच हेरलं होतं. वहीची पानं उलटली जात होती, पण नजर स्थिर नव्हती. शेवटी न राहवून आजीने विचारलंच, “अगं ओवी, तुझा शेवटचा पेपर ना उद्या, मग ..\n“आजी ऽऽ लवकर इकडे ये अगं येना पटकन.” “अगं हो हो आलेच. काय झालं एवढं’आजी देवघरातून लगबगीने ओवीजवळ आली. तर ओवी भिंतीच्या जवळ जाऊन काहीतरी आश्‍चर्याने पाहत होती. लांबच लांब मुंग्यांची रांग. डोक्यावर पांढरे कण असणा..\nसाहित्य - तयार भात दोन वाट्या, आंब्याचा रस पाऊण वाटी, साखर अर्धी वाटी, साजूक तूप ३ चमचे, काजूचे तुकडे, चारोळी, विलायची पूड, मीठ पाव चमचा. कृती – प्रथम रसात मीठ आणि साखर व्यवस्थित मिसळून घ्यावी. पॅनमध्ये साजूक तूप त्यात काजूचे तुकडे घालू..\n‘सखू, अगं उद्या जरा वेळ काढून ये बरं का दिवाळीच्या फराळाची तयारी करू या.’ ‘व्हय, व्हय, येते. म्हंजी मला बी नंतर गडबड नाय व्हनार. आन् हे काय आपलं वासरू न्हाय आलं व्हय अजून दिवाळीच्या फराळाची तयारी करू या.’ ‘व्हय, व्हय, येते. म्हंजी मला बी नंतर गडबड नाय व्हनार. आन् हे काय आपलं वासरू न्हाय आलं व्हय अजून’ तेवढ्यात दार धाडकन वाजलंच. ओवी हातात काहीतरी फड..\nसाहित्य - कार्डपेपर वा अन्य कुठलाही जाड कागद, गम, (चित्रकलेचे साहित्य) पेन्सिल, फुटपट्टी, स्केचपेन इ. कृती - तुम्ही घेतलेल्या जाड कागदावर साधारण हा मावेल अशी डबी बनवायची असल्यास दिलेल्या मापाने आकृती काढून घ्या.पूर्ण आकृतीत दाखवल्याप्रमाणे दु..\nराजा भोज, कालिदास आणि सरस्वती कंठाभरण\nमुलांनो, तुम्ही कृष्णदेवराय आणि तेनालीरामच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना तशाच अनेक राजा आणि कवींच्या गोष्टी ऐकायला आवडतील ना राजा, कवी आण�� कथा या कथामालेत आपण भारतातील प्रसिद्ध राजे, त्यांच्या दरबारातील कवी व त्या कवीने लिहिलेली महान कथा यांची गोष्..\nसाहित्य – थंड दुध, कॉफी पावडर, साखर, चॉकलेट सॉस, बर्फाचे तुकडे, व्हॅनिला आईस्क्रीमकृती – प्रथम मिक्सरमध्ये थंड दुध घाला. त्यामध्ये कॉफी पावडर आणि चवीनुसार साखर घालुन ते मिक्सरमधून फिरवा. कॉफी घट्ट होण्यासाठी त्यामध्ये व्हॅ..\nउन्हाळ्यातील भटकंती - गड व किल्ले\nउन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो\nगेल्या आठवड्यात ग्रिप्स नाट्य महोत्सव होता. चार दिवस चार नाटकांची मेजवानी. मुलाचं भावविश्व उलगडून दाखवताना मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या संहिता ही या नाटकांची जमेची बाजू होती. १. गोष्ट simple पिल्लाची - एका काळ्या पण हुशार मुलीची गोष्ट २. तू दोस्त माह्या - गावावरून आलेल्या चुलत भावाबरोबर जडलेलं मैत्र ३. जम्बा बम्बा बू - धार्मिक - जातीय सलोखा आणि माणूसपणाची शिकवण ४. आई पण बाबा पण - आई - बाबांच्या भांडणाचा मुलांवर होणारा परिणाम मुलांच्या नाटकात ..\nसाहित्य: १) कागद (रंगीत/ वापरलेला) २) फेविकॉल ३) पेन/ पेनाची रिफील / बांबूची काडी (गोलाकार लांबट वस्तू) ४) अक्रेलिक रंग (वापरलेले कागद घेतल्यास) कृती: १) कागदाचे लांबट तुकडे करा. एखाद्या गोलाकार काडीच्या मदतीने कागदाच्या सुरळ्या करा. सुरळ्यां..\nमुलांनो, घर म्हटले की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला आपले आईबाबा, आजीआजोबा, दादाताई अशा आपल्या प्रेमाच्या माणसांनी भरलेले घर. शाळा सुटली की, कधी एकदा घरी जातो असे होते ना तुम्हाला ‘घर’ या शब्दातच एक ‘ऊब’ आहे, जी सर्वांनाच..\nसाहित्य – बाजारात विकत मिळणारी गव्हाची बास्केट, मोड आलेले हिरवे मुग, मोड आलेली मटकी, चाट मसाला, लिंबू, मीठ, बारीक शेव, इ. कृती – प्रथम एका पातेल्यात मोड आलेले मुग आणि मटकी एकत्र करा. त्यामध्ये चवीनुसार लिंबू, मीठ, चाट मसाला घाला. ..\nअन्वयची वार्षिक परीक्षा संपली. आता खूप मज्जा मे महिन्याची सुट्टी लागली. या वेळी अन्वय कोकणात मामाकडे जाणार होताच. पण अजून वेळ होता. आई-बाबांची रजेची व्यवस्था झाल्यावर त्याला जाता येणार होतं. तोपर्यंत अन्वयच्या मामाची मुलगी ओवी त्यांच्याकडे येणा..\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात देवळांमध्ये, ज्योतिषांकडे गर्दी वाढलेली दिसते. प्रत्येक क्षेत्रात, नोकरीत दिवसेंदिवस वाढणार्‍या ताण-तणावांपासून सुटका करून घेण्याची ही माणसांची धडपड असते. देवळांमध्ये जाणे कधीही चांगलेच. देवाप्रती मनोमन भक्तीभाव ठे..\nनवनवीन गोष्टी शिकण्याची मानवी मेंदूची क्षमता खूपच मोठी आहे. ती मेंदूतील चेतापेशींच्या व चेतातंतुंच्या लवचीकतेमुळे असते. आपण ही लवचीकता जेवढी जपू, तेवढी ती वाढत जाते. आणि मेंदू नवनवीन गोष्टी शिकणे व त्या लक्षात ठेवणे हे काम सहजतेने करू शकतो. त्या..\nसाहित्य : २२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, १ चहाचा चमचा लिंबाचा रस, १/२ वाटी खवलेला नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरती साखर, हळद, मीठ, फोडणीसाठी तेल, कडीपत्त्याची पाने, मोहरी, जिरे, हिंग, बटर किंवा तूप, ब्रेड. कृ..\nभारताची अंतराळ झेप (भाग १)\nनमस्कार मित्र हो, आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण अवकाश स्पर्धेविषयी खूप गोष्टी पहिल्या. ज्यामध्ये अमेरिका आणि रशिया याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं. पण येत्या दोन लेखांमध्ये आपण आपला देश आणि अतिशय खडतर परिस्थिती असूनसुद्धा त्यावर मात करून भारताने अवकाश स्पर्धेवर मिळवलेलं वर्चस्व याबद्दल जाणून घेणार आहोत. मला खात्री आहे की हे दोन भाग वाचल्यावर तुम्हालासुद्धा भारताचा प्रचंड अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि १९६०च्या दशकात हळूहळू एक विकसनशील राष्ट्र म्हणून स्थिरावत ..\nचिमण्यांची संख्या कमी झाली आहे, त्या दिसतच नाहीत असे मध्यंतरी बरेचदा ऐकू येई. ते आम्हालाही थोडे जाणवलेच. नाहीतर सकाळी कधी ५.३०-६ वाजतायत तोच कावळ्यांची कावकाव, चिमण्यांची चिवचिव चालू होई, त्यामुळेच आम्हाला जाग येई. गजराची गरजच लागत नसे. चिमण्या..\nफुलवा घरची शेती - भाग २\nझाडांना स्वच्छता लागते. घरगुती बी पेरू नये. लिंबाचे कलमच लावावे. एक वर्षात ४०/५० फळे मिळतात. निर्माल्य खत = २० इंच लांब - ४ इंच रुंद = इंच ��ोल खड्डे, त्यात ३-३ फुटाचे पार्टिशन व जाळी लावणे. (उंदीर, घुशी बंद.) काय कराल\nभेटा झाडाला / भेट झाडाची डोळ्यावर पट्टी बांधलेल्या शिबिरार्थींच्या छोट्या गटाला कमी अंतराच्या फेरफटक्याला घेऊन चला. आपण ज्याचा सर्वाधिक उपयोग करतो ते इंद्रिय वा ती संवेदना म्हणजे दृष्टी, तीच त्यांच्याकडून तात्पुरती काढून घेऊन, कमी वापर करत ..\nत्यांना जरी ठाऊक नसलं तरी ते पुढे ‘निअॅंडर्थल’ मानव म्हणून ओळखले जाणार होते. म्हणजे त्यांचे अस्थिरुपी अवशेष. ते ज्या नदीच्या काठी एका खडकावर बसले होते तिचं भविष्यातलं नाव होतं ‘निअॅंडर’. अर्थात या गोष्टीचं त्यांना काहीच द..\nसाहित्य : दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या, दीड वाटी साखर, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, २ चमचे जिरेपूड किंवा १ चमचा लवंग व दालचिनीची मिळून पूड, अर्धा चमचा हिंग. कृती : कैऱ्या खिसून घ्या. एक भांड्यात कैरीचा खीस, साखर, हिंग, तिखट, मीठ एकत्र करा. ..\nआजच्या काळातील मुलांची सुट्टी\n ही मुलांच्याच नव्हे, तर तसे बघायला गेले तर मोठ्या माणसांच्याही दैनंदिन जीवनात आनंदाची पर्वणी घेऊन येणारी गोष्ट, असेच तिचे वर्णन करता येईल. आज सुट्टी, शाळेच्या दिवसातील उन्हाळ्याची, दिवाळीची कुठलीही मोठी सुट्टी म्हटली की त्या आनंदभऱ्या ..\nफळांच्या साली आणि बियांचा वापर\nमुलांनो, मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही गावाला जाऊन आवडीने कोणतं फळ भरपूर खाता मी सांगू, आंबा होय ना मी सांगू, आंबा होय ना तसं फणस, करवंद, बोर, जांभळं, वगैरेही खात असाल ना तसं फणस, करवंद, बोर, जांभळं, वगैरेही खात असाल ना पण अशा बऱ्याच सालींपासून, बियांपासून आपण काहीतरी करू शकतो. कसं, सांगू... कोणकोणती फळं असत..\n“ फुलला बनी वसंतबहार ” नावाचं नाट्यगीत पूर्वी खूप ऐकू यायचं... आजही वसंताचं म्हणजे वसंत ऋतूचं वर्णन करणारी अनेक गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. चैत्र आणि वैशाखाचे महिने म्हणजे वसंत ऋतू म्हणजे ऐन उन्हाळ्याचे दिवस. इंग्रजीतले मार्च, एप्र..\nगुलबक्षी या फुलाला संस्कृतमध्ये चंद्रकली म्हणतात. हि औषधी वनस्पती एक मी. उंच वाढते. ती शोभिवंत तर आहेच पण ती अनेक वर्षे जगणारी असून ती मुळची मेक्सिको व पेरू देशातील आहे. त्यावरून त्याला इंग्रजीत ‘मार्व्हल ऑफ पेरू’ असे म्हटले जाते. तस..\nएक झाड लावू मित्रा\nअनादी काळापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक गोष्टीसाठी मानव जंगलाव��� अवलंबून राहत आला आहे. जंगलावर म्हणजे वनस्पतींवर, पोटाची भूक असो कि घालायला कपडे, एवढंच काय, जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायूदेखील आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो आणि तोद..\nआधी उभ्या, आडव्या, तिरक्या आणि नागमोडी रेषा पेन्सिलने रेखाटण्याचा सराव करा. एकदा ते जमलं की लहान-मोठी वर्तुळं (गोलाकार आकृती) रेखाटून पाहा. मात्र पट्टी किवां कंपास यांची मदत घ्यायची नाही. रेषा चुकली तरी हरकत नाही. व्यंगचित्रातील महत्वाचा भाग असत..\n(शंतनू उन्हाळी सुट्टीत शिबिराला गेला होता. सह्याद्रीच्या कुशीत, कोकणात, तिथल्या सदाहरित जंगलात सफर केल्याने त्याचे मन ताजेतवाने झाले. तेथील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ परिसर त्याला जास्त आवडला. नकळतच त्याच्या मनाने आपल्या शहरातील परिसराची आणि शिबिराच..\nमित्रांनो, मागील लेखामध्ये आपण १९७० ते १९८५ या पंधरा वर्षाच्या कालखंडात अवकाश स्पर्धेच्या बाबतीत काय काय घटना घडल्या ते पाहिलं. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण १९८५ नंतर इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे या आकाश स्पर्धेने कसा वेग घेतल..\nमहाराष्ट्र कवींची महाराष्ट्र गीते\n“माझा मराठीची बोल कवतीके” असे म्हणणारे ज्ञानेश्वर, या महाराष्ट्रभूमीला “आनंदवनभुवनी” म्हणणारे समर्थ रामदास, अशा संतांनी आपल्या मराठीबद्दल व महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त केले. गेल्या १०० वर्षातील बालकवी, केशवसुत, बा.भ. बो..\nखूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट एकदा काय झालं, केरळमधल्या किलिमन्नूर या ठिकाणी राजा आणि प्रधान यांचं आपल्या लव्याजम्यासह आगमन झालं. केरळमधल्या पारंपरिक वेशभूषेप्रमाणे सगळ्यांनीच पांढरीशुभ्र वां परिधान केली होती. गळ्यात सुवर्णालंकार होते. त्यांचं स..\n का ते घाली पदरिचीं नीघा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख॥ हा श्‍लोक लिहिलेला कागद घेऊन किरण धावतच आजीजवळ आला आणि म्हणाला, ‘आजी, मला काही यात समजत नाही, काय ते सांगतेस का नीघा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख॥ हा श्‍लोक लिहिलेला कागद घेऊन किरण धावतच आजीजवळ आला आणि म्हणाला, ‘आजी, मला काही यात समजत नाही, काय ते सांगतेस का आजी : बघू, काय लिहिलं आहे आजी : बघू, काय लिहिलं आहे अरे\nआजकाल जर्बेरा फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. जर्बेरा हे ठेंगणे, बहुवर्षीय फुलझाड आहे. मैदानी, फडी अशा भिन्न प्रदेशात ते वाढू शकते. याची उंची ३��� - ४५ से.मी. इतकी असते. तर विस्तार सुमारे १५ से.मी. असते. फूल १२-१५ से.मी. व्यासाचे एकेरी, दुहे..\nवीरपुत्र आणि त्यांचे वीरमाता-पिता\n२३ मार्च दुपारचे तीन वाजले होते. लाहोरच्या तुरुंगाच्या बाहेर शेकडो लोक जमले होते. तुरुंगाचे दार उघडले आणि बाहेर आलेला शिपाई सांगू लागला. “ भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांच्या आईंवडिलांना व भावा-बहिणींनाच फक्त त्यांची भेट घेता येईल. &r..\nविजेचा निर्माता शास्त्रज्ञ व्होल्टा\nआकाशात चमकणारी वीज माणसाला अनादि काळापासून माहीत होती. विल्यम गिल्बर्ट या सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने अँबरचा खडा चामड्यावर घासून प्रथमच स्थितिक विद्युत (Static Electricity) तयार केली. या प्रकाराला इलेक्ट्रिक असे नाव त्याने..\nवसंत ऋतू आणि त्यांचे सांस्कृतिक संदर्भ\nबदल हा प्रकृतीचा नियम आहे. वातावरणात होणार्‍या बदलाला आपण ऋतू म्हणतो. या ऋतूचक्रात सर्वसाधरणपणे एका वर्षात, दर दोन महिन्यांनी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू आपल्या अस्तित्वाने आसमंत फुलवत असतात. यातील वसंत हा पहिला ऋतू आ..\nमुलं मोठ्या माणसांहून अधिक संवेदनशील असतात. पंचेंद्रियांनी घेता येतील तेवढे अनुभव ती स्वच्छ, मोकळ्या मनाने घेत असतात. त्यात बरेचसे अनुभव ती पहिल्यांदाच घेत असतात. अशा अनुभवांतून कितीतरी गोष्टी त्यांना नव्यानेच कळतात. त्यातूनच त्यांच्या मनात नवनव..\n‘अरे अरे कळसा हसू नको पाहू पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ’ आमच्या लहानपणी आम्हाला ही कविता होती. उन्मत्त झालेला कळस दिमाखाने, ऐटित पायरीला तुच्छ समजतो. व आकाशात डौलाने मिरवत असतो. परंतु या पायरीसारखाच तो दगडाचा बनलेला आहे आणि या पायरी..\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nश्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाई होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची विविध ठिकाणी बदली होत अस..\nसातकर्णी, गुणाढ्य आणि बृहत्कथा\nइसवीसनाच्या पहिल्या शतकातील ही गोष्ट. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्राच्या भागात सातकर्णी घराण्याचे राज्य होते. सातकर्णी राजाला संस्कृत बोलता येत नव्हते. त्याची राणी मात्र उत्तम संस्कृत बोलत असे. एकदा काय झालं... तो आपल्या राणीसह तळ्या���ाठी विहार कराय..\nशिवप्रभूंचे आरमार हे प्राणपणाने लढणारे आरमार म्हणून जगप्रसिद्ध होते. जहाज बुडत असले तरी एकही तांडेल सारंग त्या जहाजातून उडी मारून पळ काढत नसे. हाच वारसा हिंदुस्थानी नौसैनिकांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात खरा करून ८ डिसेंबर १९७१ या भीषण ..\nअनेक वर्षे जुना असलेला पूल ‘नवा पूल’ म्हणून ओळखला जातो आणि ‘अत्र्यांच्या’ पुतळ्याशेजारी ‘सावरकर भवन’ उभे राहू शकते हे फक्त पुण्यातच होऊ शकते. खरेच ‘पुणे तिथे काय उ..\nमराठी शाळेत शिकत असताना दुपारच्या मधल्या सुट्टीत तो मला नेहमी भेटायचा. शाळेच्या गेटपाशीच तो उभा असायचा. खाकी रंगाची जाड हाफ पँट आणि शुभ्र पांढरा घोळदार अंगरखा घातलेला तो तगडा आईसफ्रूटवाला शाळेची घंटा वाजायच्या आधीच डोक्यावर जाडजूड पत्र्याची निळ्या ..\nवृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणे सुखें रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसनरमे तेथे मन क्रीडा करी ॥३॥ कंथाकमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरू ॥४॥ हरिक..\nपर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर होय. पर्यावरणात भू-आवरण, वातावरण, जलावरण या अजैविक घटकांचा, तसेच जीवावरण या जैविक घटकाचा समावेश होतो. हे सर्व घटक निसर्गनिर्मित आहेत. याशिवाय पर्यावरणात घरे, रस्ते, कारखाने, धरणे, पूल, वाहने इत्यादी अनेक मनुष्यनिर्..\nमध्यंतरी पुण्याच्या बिशप्स स्कूलमध्ये जाण्याचा योग आला. शाळेच्या परिसरात कुंड्यांमध्ये सुंदर रोपं होती. कौतुकाने झाडांना न्याहाळत असताना तिथल्या बाईंनी सांगितलं, “ही झाडं आमच्या मुलांनी कमावलेली आहेत.” “कमावलेली” मी न कळून विचारलं. “गेल्या वर्षाच्या अखेरीस मुलांनी त्यांच्या वह्या शाळेत गोळा केल्या, त्यातले कोरे कागद वेगळे केले आणि उरलेल्या वह्या रद्दीवाल्याला विकल्या, त्यातून आलेल्या पैशातून रोपवाटिकेतून फुलझाडांच्या कुंड्या आणल्या. टवटवीत झाडं आणि त्यामुळे ..\nविद्यार्थी-शिक्षक नात्याचा विचार : काळाची गरज\n‘आजकालचे विद्यार्थी फार उर्मट झालेत, ते शिक्षकांचे ऐकत नाहीत. दुरुत्तरं करतात. शिक्षकांना पूर्वीसारखा मान देत नाहीत...’, अशी वक्तव्ये हल्ली सररास ऐकायला मिळतात आणि याला करणीभूत ठरणाऱ्या घटनाही आजूबाजूच्या शाळांमधून नेहमीच पाहायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलचा आदर, भीती व दडपण आता अभावानेच पाहायला मिळते. त्याऐवजी हल्ली कधी मित्रत्व, तर बरेचदा बेफिकीरी, अरेरावी दिसू लागली आहे आणि याला विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचे संस्कार, समाजातील प्रवाह, पैशाने आलेला उद्दामपणा, ..\nगुरुदेव रवींद्रनाथ यांचा विवाह ९ डिसेंबर १८८३ रोजी भवतारिणीदेवी यांच्याशी झाला. त्या वेळी रवींद्रनाथ २२ वर्षांचे आणि पत्नी ८ वर्षीय. भवतारिणी हे नाव ठाकुरांकडे आवडले नाही. त्यांनी त्यांना नाव दिले मृणालिनीदेवी. त्यांचा संसार सुखा..\nअर्णवचे आई–बाबा त्याला घेऊन माझ्याकडे आले होते. पाचवीत होता तो. अगदी गोड मुलगा, शांत बसला होता. थोडे घाबरट भाव होते चेहऱ्यावर. आत आल्यावर खाली मान घालूनच बसला होता. “काय झाले अर्णवला\nमदनबाण , कागडा, सायली\nमदनबाणाचे शास्त्रीय नाव – जॅस्मिनम ओडोरॅटिसिमम असं असून तो ओलिएसी कुळातील आहे. या सरळ, उंच वाढणाऱ्या, गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या झुडूपाचे मूलस्थान कानेरी व मादीर बेट आहे...\nकोरियन संगीतात हेगम वाद्य प्रामुख्याने वापरले जाते. या वाद्याला दोनच तारा असल्या तरी त्यातून करुण आणि हास्यरसप्रधान स्वर निघू शकतात. ..\nदाणे, खोबरे, तीळ - हे स्निग्धता, तर प्रेम, गूळ, हे गोडी ही प्रेम व माधुर्याची प्रतीके आहेत. थंडीच्या दिवसात या नवीन आलेल्या पदार्थांचा वापर मुद्दाम केला जातो, कारण आपल्या शरीरात त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीराचे रक्षण होते...\nमूळचा भारतीय असलेला कबड्डी खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया या देशांत खेळला जातो. नुकताच चीन व जपान या देशांतही तो प्रसारित झाला आहे...\nजसे दसरा – दिवाळीला झेंडू फुले हवी तसेच गणपती गौरीला जाई – जुई फुले हवीच. जाई – जुईला चमेली आणि संस्कृतमध्ये मालिनी या सर्वांना जाईच म्हटले जाते. ..\nआपले राष्ट्रीय पुष्प कमळ दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलाबियांसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलांबी न्युसीफेरा आहे. तलाव आणि पाणथळ जागांचे वैभव म्हणजे कमळाचे फूल तिच्या सुमारे ३० जाती जगभर आढळतात...\nलाऊ वाद्य बंगालच्या रवींद्र संगीतात भजनात व बंगाली लोकगीतात वाजवितात..\nबकुळ ही वनस्पती सदाहरित असून ती श्रीलंका, मलाया, उ. कारवार, कोकण, द. भारत जंगलातही आढळते. ती सामान्यतः सुगंधी फुलांकरिता भारतीय बागांतून लावतात...\nभारती��� संगीतात तानपुरा (तंबोरा किंवा तानपुरी) हे स्वराचे एक मूळ वाद्य आहे..\nइ.स.पूर्व २०० मध्ये भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात कोरले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे ..\nसोळाव्या शतकाच्या ‘आन्द्रे सिसालपिनी’ या शास्त्रज्ञाचे नाव याला दिले. पल्येरिया म्हणजे अतिशय सुंदर. ३ ते ५ मीटर वाढणारा हा झुडपासारखा वृक्ष सुंदर दिसतोच पण कुठल्याही जमिनीत अगदी क्षार असलेल्या जमिनीत, पाणी कमी असलं तरीही वाढणारा वर्षभर फुलं देणारा हा शंकासूर. ..\nकळलावी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ती बहुवर्षीय, वेलवार्गातील आहे. कळलावी ही वनस्पती प्रसूतीसाठी कळा आणण्याचे काम करते. हीचे शास्त्रीय नाव ग्लॉरीओसा सुपर्णा. पहिलं सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्णा. ..\nनिशिगंध हे कंदवर्गीय झाड. रात्रीच्या वेळी या फुलांचा सुगंध दरवळतो म्हणून हे नाव त्यांना पडले आहे. याच्या सात पाकळ्या असतात. याची पाने गडद हिरवी, लांब, अरुंद गवतासारखी असतात. ..\nनायलॉनच्या पिशवीची फुले ..\nगुलाब, मोगरा, शेवंतीबरोबर त्यांच्यात सामावलेली ही अबोली. ही भारतीय वंशाची एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. क्रोसेन्ड्रा इनफंडी बुली फॉर्मीस हे तिच शास्त्रीय नाव. सुमारे ६० से.मी. उंची असणारी, कमी पाण्यात वाढणारी आणि रेताड सोडली, तर इतर कोणत्याही प्रकारच्या मातीत सहज वाढते. अबोलीला वर्षभर फुले येतात. ..\nशोधू नवे रस्ते - भाग ५\nतुम्ही शाळेत इतिहास शिकत असाल, तेव्हा भारताचे अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासून जगातल्या वेगवेगळ्या भागांशी व्यापारी संबंध कसे होते हे शिकत असाल...\nशेवंतीची पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली साधारण केसाळ असतात. हंगाम हिवाळ्यात असतो. फुले कडू, भूक वाढवणारी. सौम्य रेचक म्हणूनही याचा वापर होतो. चीनमध्येही पानांचा वापर होतो. फुलांचे विविध रंग त्यातील कॅरोटिनॉइडांमुळे येतात. बियांपासून तेल मिळते. या फुलात कीटकनाशकाचा गुण आहे...\nबारमाही फुले देणारे अतिशय काटक, शोभिवंत असे हे सदाफुलीचे झाड. याला तीनही ऋतूत फुले येतात. पण जास्त पावसाळ्यात. याचे शास्त्रीय नाव केथारेन्थस रोजस आहे. हे झुडूप वर्गातले असून अनेक वर्षेही जगणारे औषधी झाड आहे...\nजंगल���चा अनुभव घ्यावा; तर तो पावसाळ्यात घ्यावा, असं म्हणतात. आणि तो योग्यच आहे. ताम्हिणीचे जंगल अशा पावसाळ्यात एकदा तरी बघितलेच पाहिजे. तिथे अनेक देवराया आहेत. त्यात असंख्य प्रकारच्या भारतीय वनस्पती आहेत. तसेच, विविध पक्षी, प्राणी, फुलपाखरे आहेत. ताम्हिणी घाटातील जंगलसमृद्धी बघून आपले मन अगदी प्रफुल्लित होते...\nशोधू नवे रस्ते - भाग ४\nकाही दिवसांपूर्वी मी तुम्हाला दिल्लीतल्या प्राणी आणि पक्षांबद्दल सांगितलं होतं. थोडा विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे पक्षी इथे का दिसत असतील ह्या पक्षांना इथे राहण्यासाठी,घरटी बांधण्यासाठी खूप झाडं आहेत. ..\nलिली हे एक आकर्षक, नाजूक फूल आहे. हे महत्त्वाचे व्यापारी फूल असून हारासाठी या फुलांना खूप मागणी आहे. त्यांची मुंबई, पुणे, नाशिक येथे लागवड केली जाते. हे कंदवर्गीय फूल असून त्याची लागवड सोपी, कमी खर्चाची आहे. लीलीत दोन मुख्य प्रकार असून आता संकरीत तिस..\nचाफा - भाग २\nचाफा - भाग १ या मागील लेखात आपण चाफा या फुलाचे काही प्रकार पहिले. या लेखात चाफ्याचे आणखी काही प्रकार पाहू. १. देवचाफा – याला पांढरी फुले असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी असून त्यालाच पारंब्या असतात. ही फुले देवाला वाहतात,..\nचाफा - भाग १\nसुगंधी फुले देणारा तीही झुपकेदारपणे फुले देणारा चाफा. प्रत्येक फूल वेगवेगळे आणि त्यांचा सुगंधही भिन्नच असतो. त्यांचे प्रकारही आठ - नऊ आहेत...\nपारिजात - याचे फुल ओरिएसी सुमारे १० मी.पर्यंत उंचीच्या या चिवट मोठ्या झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूळस्थान ‘भारत’ असून छोटा नागपूर, राजस्थान, मध्य प्रदेश; तसेच दक्षिणेस गोदावरीपर्यंत त्याचा प्रसार आहे. खानदेशातही रूक्ष जंगलातही तो आढळतो. पण ..\nउन्हाळ्यातील भटकंती : गड आणि किल्ले\nउन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीय, सुट्टीत काय काय करायचं, याचं नियोजन मात्र आधीच तयार असेल कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो कोणी मामाच्या गावाला जाणार असेल, तर कोणी प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार असेल. घरात मात्र कोणालाच थांबायचं नाहीये आता, हो की नाही मुलांनो\nउन्हाळ्यात पाण्याची करमतरता भासते. तहान लागल्यावर मिळेल ते पाणी पिण्याची शक्यता असते. त्यातून जंतुसंसर्ग होऊन उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो इत्यादी आजार होऊ शकतात. अशा वेळी साखर, मीठ, पाणी, लिंबू यांचे मिश्रण मुलांना पाजावे...\nरंगांची विविधता हे कर्दळीचे वैशिष्ट्य आहे. शिवाय कर्दळी सांडपाण्यावर चांगली वाढतात. त्याला काही अपाय होत नाही. हा तिचा विशेष गुण. तिच्यामुळे सांडपाण्यातील काही घटक वेगळे केले जातात. त्यानंतर ते पाणी अन्य झाडांना घालता येते. यामुळेच पूर्वी परसदारी कर्दळीची लागवड हमखास असायची...\nएका जगा वेगळ्या पालक–पित्याची कहाणी\nछत्तीसगडचं कोटमी सोनार गाव. तेथे मोठं मगरींच पार्क आहे. ते बघायला अनेक लोक येत असतात. असेच एकदा बरेच पर्यटक आले होते. तेवढ्यात अचानक एक व्यक्ती मगरींच पार्क असलेल्या तळ्याकाठी येते. ती व्यक्ती तोंडातून काही वेगळाच आवाज काढू लागते आणि काय आश्चर्य\nतेरड्याचे शास्त्रीय नाव ‘इंपेटिएन्स बाल्समिना’ आणि याचे कुल ‘बाल्सामिनेशी’ आहे. ती उंच, गुळगुळीत, काहीशी लवदार, मांसल खोडाची, थोड्या व आखूड फांद्यांची ही औषधी वनस्पती आहे...\nबालमित्रानो दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या शहराबद्दलच्या गमतीजमती तुम्हाला वाचायला आवडतील का तुमच्यापैकी काहीजणांनी दिल्ली पाहिली असेल त्यांना या गोष्टी कदाचित माहिती असतील. पण ज्यांनी दिल्ली पाहिलेली नाही त्या..\nशाळेत असताना मधल्या सुट्टीत किंवा ऑफ पिरिएडला कागदी विमाने तयार करून ती एकमेकांवर मारण्याचा खेळ आपण प्रत्येकाने खेळलेला असतो. ही विमाने तयार करण्यासाठी वह्यांचे कागद फाडले जातात. कधी कंटाळा आला तर वहीच्या मागच्या कोऱ्या पानांवर पेनाने रेघोट्या ओढणे किंवा ..\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/human-organisation-life-cycle/", "date_download": "2021-01-20T12:13:36Z", "digest": "sha1:LAKZI72USE73A3IOESDYQNIBFOFNIGUT", "length": 9204, "nlines": 68, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "व्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन - जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nव्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nदेशातील संस्थात्मक जीवनाचा ह्रास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्यासंगी पत्रकार श्री. गोविंद तळवलकर यांनी केलेल्या ह्या विधानावर दै.लोकसत्ताच्या दि. २७ नोव्हेंबर च्या अग्रलेखात यावर उत्तम भाष्य केले गेलेले आहे. तरीही , मा. गोविंदरावांच्या मूळ विवेचनासोबत हे वाचायला हवे आणि योग्य तो बोधही घ्यायला हवा.\nमाणूस हा समाजप्रिय आहे असे म्हटले जाते . म्हणजेच तो व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत असणे हे ओघानेच आले. समाजातील अनेक धुरिणांनी आजपर्यंत विविध संस्थाना जन्मास घातले ते राष्ट्रउभारणीच्या उद्देशानेच .अशा धुरिणांचे व्यक्तिगत जीवन हे संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच संस्थागत राहिले कारण बलशाली समाजामुळेच राष्ट्र समर्थ होते.ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच संस्थात्मक विचारांशी अधिकाधिक जुळते घेवून कार्य करणे हेच प्रत्येकाच्या हिताचे ठरते.\nतुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या संस्थास्थापनेमागे हाच विचार प्रामुख्याने होता व आहे. पण त्याकडे लक्ष देण्यास व त्याचे महत्त्व जाणण्यास अनेकांना रस नाही हे खरे दुर्दैव आहे. खरे पाहता , कुटुंबसंस्थेपासून आपले संस्थाजीवन सुरु होते म्हणजेच कुटुंब ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्था आहे, व्यवस्था आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण साधणे हे त्या व्यवस्थेचे निदर्शक आहे. कुटुंबातील प्रमुख त्याची जबाबदारी घेत असून तोच ह्या व्यवस्थेचा पालक असतो. तद्वतच जबाबदारी स्वत:हून स्विकारणाऱ्या अशा विविध पालकांकडून संस्थांची निर्मिती होत आली आहे. स्वत:बरोबरच अशा समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेवून या संस्था प्रगती करत आहेत. कारण व्यक्ती ही संस्थेपेक्षा कधीच मोठी नसते हे तत्व त्यांनी पुरेपूर जाणले आणि पाळले.\nपरंतु हे चित्र आता झपाट्याने बदलते आहे. बदल हवा हे ही खरे पण तो व्यक्तिगत स्वार्थ वा असूयेतून येता नये. व्यक्तिस्तोम माजतं ते इथे आणि म्हणूनच व्यक्तीची इमेज ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्याची इथे स्पर्धा लागते. रचनात्मक विधायक बदल करायचे तर त्यासाठी हवी ती निरलस वृत्ती, मेहनतीची तयारी आणि विचारांचा मोकळेपणा , दुसऱ्याचा आदर करण्याचा मोठेपणा आणि मुख्यत: पत्करलेल्या कामाचे संपूर्ण पालकत्व. माणसं जोडणे ही जर कला आहे तर ती आत्मसात करून एखादी संस्था आपलीशी करावी. काम असं असावं की व्यक्ती म्हणजे संस्था आणि संस्था म्हणजे व्यक्ती होऊन जावं मग तिथे मी पणाचा लवलेश राहत नाही. ‘आम्ही ‘च्या भक्कम पायावर अनेक मी ना उभे करून यशाचा मार्ग दाखवता येतो आणि म्हणूनच मा. स्वामी ���िवेकानंदांचे उत्तुंग व्यक्तिजीवन आदर्श संस्थाजीवनातून आविष्कृत करणारे मा. एकनाथजी रानडे आज हवे आहेत.\nआपला ब्राह्मण समाज अशा व्यक्तीजीवनाचा आणि संस्थाजीवनाचा आदर्श आहे. व्यक्तीनं संस्थागत , समाजगत असणं हाच राष्ट्राला बलशाली करण्याचा मंत्र आहे. हा मंत्र आपण प्रत्येकाने जाणूया, उच्चारुया आणि जपूया . संस्थाउभारणीच्या कार्यात झोकून देणाऱ्यांना बळ देणे ही काळाची गरज आहे. भगवान श्री परशुरामांचे तेज पुन्हा आम्हाला हे सामर्थ्य खचितच देईल पण समर्पित वृत्तीनं त्यांना शरण जायला हवं.\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nपरशुरामांचे बालपण , शिक्षण आणि विविध अस्त्र – शस्त्रांची प्राप्ती – माधव घुले – एप्रिल २०१५ ते जून २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/devendra-fadanvis-on-allience-with-shivsena-in-maharashtra-330809.html", "date_download": "2021-01-20T13:42:34Z", "digest": "sha1:7SZM2LERSNX42L7G6CX6R3AUT7IDUEZU", "length": 20222, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोजच्या भांडणानंतर आता 'युती'चं जमणार,दिल्लीतही खलबतं! | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत द��खल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nरोजच्या भांडणानंतर आता 'युती'चं जमणार,दिल्लीतही खलबतं\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nLIVE : बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा उद्या महामोर्चा, शिवसेनाही होणार सहभागी\nठाकरे सरकारने नारायण राणेंची सुरक्षा काढली, केंद्राने 12 कमांडोची सुरक्षा पुरवली\n'बायकोने काळी जादू केली, 6 लाखांचे कबतूर घ्या, मुलगा वाचेल' पुण्यातील धक्कादायक घटना\nरुग्णालयाच्या दारावर डुक्करांनी तोडले मृतदेहाचे लचके, मन सुन्न करणारी घटना\nरोजच्या भांडणानंतर आता 'युती'चं जमणार,दिल्लीतही खलबतं\nदोनही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे.\nप्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 11 जानेवारी : सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी सामना किंवा शिवसेनेने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली नाही. आता लोकसभा निवडणुकांना फक्त 4 महिने राहिले आहेत. त्यामुळे भाजप युतीसाठी आग्रही होता तर शिवसेना उघडपणे भाजपशी जमणार नाही असं दाखवत होती. आता मात्र युतीचा 'पाळणा' हलणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत.\nभाजपच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. त्यांनीही शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. युतीचा निर्णय मुंबईत होईल असंही ते म्हणाले. त्यामुळे युतीचं आता पक्क होणार हे स्पष्ट झालंय.\nदोनही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून जोमाने कामाला सुरूवातही केलीय. त्याचंही गणित युतीवर अवलंबून असल्याने युती झाली तर आघाडीलाही आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत.\nअसा असेल युतीचा फॉर्म्युला\nभाजप आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्���ा पुढे सरकली असल्याची माहिती आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वत:कडे कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nमागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीसाठी युतीमध्ये दोन्ही पक्ष आपण जिंकलेल्या जागा स्वत:कडे ठेवून घेणार आहेत. म्हणजे युतीसाठीच्या 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. याबाबत भाजप-सेनेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही दिवसांपासून युतीच्या चर्चा समोर येत आहेत. त्यातच या फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.\nउर्वरित 7 जागांचा निर्णय बाकी\nमागील निवडणुकीत भाजप-सेनेनं मित्रपक्षांना सोबत घेत महायुती केली होती. त्यामुळे काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही पक्ष पराभूत झालेल्या आणि मित्रपक्षांना सोडलेल्या अशा एकूण 7 जागांवरील युतीची चर्चा अद्याप बाकी असल्याची माहिती आहे.\nVIDEO : परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडीतून सवारी, लगाम धनंजय मुंडेंच्या हाती\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/india-todays-news-06-march-347800.html", "date_download": "2021-01-20T12:46:49Z", "digest": "sha1:J7ILSCP5DKGOXLVEE35IMS3YF3YBZHOE", "length": 17928, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nनाकावाटे दिली जाणारी मेड इन इंडिया लसही तयार; आता परवानगीची प्रतीक्षा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nनवीन कपडे नाही म्हणून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nIND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे या भारतीय खेळाडूंची कारकीर्द होणार खराब\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भ���व\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nविशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO\nलोकसभेसाठी शिवसेनेची मातोश्रीवर बैठक...आजच्या 5 मोठ्या बातम्या\nठाकरे सरकारने नारायण राणेंची सुरक्षा काढली, केंद्राने 12 कमांडोची सुरक्षा पुरवली\n'बायकोने काळी जादू केली, 6 लाखांचे कबतूर घ्या, मुलगा वाचेल' पुण्यातील धक्कादायक घटना\nरुग्णालयाच्या दारावर डुक्करांनी तोडले मृतदेहाचे लचके, मन सुन्न करणारी घटना\nभंडारा रुग्णालयात 'त्या' दिवशी 10 नवजात बाळांचा वाचला असता जीव, अहवालातून धक्कादायक माहिती समोर\nसाताऱ्याहुन सोलापूरकडे जाताना खबरदारी घ्या, पिलीव घाटात घडली भीषण घटना\nलोकसभेसाठी शिवसेनेची मातोश्रीवर बैठक...आजच्या 5 मोठ्या बातम्या\nअयोध्या खटल्यात मध्यस्थ नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ही सुनावणी होणार असल्याचं कळतंय. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठ तयार करण्यात आले . यात जस्टिस रंजन गोगई, जस्टिस एस.ए बो��डे, एन.वी रमन्ना, यूयू ललित आणि डीवाई चंद्रचुड यांचा समावेश आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरूच आहे.अहमदरनगर आणि औरंगाबादची जागा एकमेकांना देऊन कॉंग्रेस- राष्ट्रवादी तोडगा काढण्याची शक्यता आहे. यासाठी आज मुंबईत बैठक होणार आहे.\nलोकसभेच्या मतदारसंघासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. सिंधुदुर्ग आणि उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.\nगोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड\nगोकुळ दूध संघावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मंगळवारी रात्री 4 तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी करण्यात आली. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय रित्या चौकशीही झाली. आयकर विभागाच्या धाडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nकर्नाटकात काँग्रेसला धक्का; पहिला असंतुष्ट बाहेर\nकर्नाटक राज्यात अजूनही भाजप आणि काँग्रेस जेडीएस या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरूच आहे. गुलबर्ग्याचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी विधानसभा सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजतंय. काँग्रेसबाहेर पडणारे ते पहिले असंतुष्ट आमदार आहेत.\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nनवीन कपडे नाही म्हणून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्या��ाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/no-proper-arrangements-of-fire-safety-in-private-coaching-classes-ak-377791.html", "date_download": "2021-01-20T13:43:12Z", "digest": "sha1:XQ5DAAZ456TSNAIQKQDXPCTAWNU3ZXIM", "length": 19284, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोचिंग क्लास'मध्ये जाणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात, वर्गात 'फायर सेफ्टी'च नाही,no proper arrangements of fire safety in private coaching classes | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB सं��ाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\n'कोचिंग क्लास'मध्ये जाणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात, वर्गात 'फायर सेफ्टी'च नाही\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्या�� मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\n'कोचिंग क्लास'मध्ये जाणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात, वर्गात 'फायर सेफ्टी'च नाही\nनाशिकमधल्या 90 टक्याहुन अधिक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलंय. ही परिस्थिती राज्यातल्या इतर शहरांमध्येही असण्याची शक्यता आहे.\nलक्ष्मण घाटोळ, नाशिक 27 मे : सुरत येथील दुर्घटनेनंतर न्यूज 18 लोकमतने नाशिकमधील काही खाजगी क्लासेस मधील फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी केली त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय. नाशिकमधल्या 90 टक्याहुन अधिक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलंय. ही परिस्थिती मुंबई पुण्यासह अन्य राज्यातल्या इतर शहरांमध्येही असण्याची शक्यता आहे.\nसुरत येथे झालेल्या कोचिंग क्लासेस दुर्घटनेत अनेक निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातू\nहळहळही व्यक्त करण्यात आली. मात्र या ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा असती तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव वाचले असते ही बाबही समोर आली. महाराष्ट्रात तर आता तालुका स्तरावरही कोचिंग क्लासेसचा पूर आलाय. कॉलेजमध्ये जाणारी बहुतांश मुले कॉलेजमध्ये कमी आणि क्लासेसमध्ये जास्त वेळ घालवत असतात.\nअसं असतानाही या खसागी क्लासेसमध्ये कुठलेही सुरक्षेचे उपाय केले जात नाहीत. लाखो रुपये फी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते मात्र त्या प्रमाणात सुविधा दिल्यात जात नाहीत. नाशिक मधील खाजगी क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं वास्तव समोर आलय. नाशिक शहरातील अशोक स्तंभ, गोळे कॉलनी परिसरात 100 पेक्षा जास्त क्लासेस आहे.मात्र यातील 90 टक्याहून अधिक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणाच नसल्याच दिसून आलंय.\nखासगी क्लासेसमध्ये फायर सेफ्टी नसल्याची बाबा जेव्हा महापालिका आयुक्तांना लक्षात आणून दिली गेली त्यानंतर त्यांनी सर्व क्लासेसची पाहणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या क्लासेस चालकांवर पा��िका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे.\nस्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने भारतासाठी दिल्या घोषणा, VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/jammu-kashmir-terrorist-confess-about-indian-army-i-should-have-become-a-soldier-mham-386791.html", "date_download": "2021-01-20T13:27:57Z", "digest": "sha1:GHA5WXG7XEXUEPDAR3FBQHOBFNQSD5ML", "length": 18823, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन! Jammu Kashmir terrorist confess about indian army i should have become a soldieR | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या ���रराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वा��� विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nभारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, ब्रिस्बेनच्या कामगिरीनंतर चिन्मय मांडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nभारतीय जवानांची कौतुकास्पद कामगिरी; दहशतवाद्याचं झालं मन परिवर्तन\nभारतीय सैन्यानं केलेलं कृत्य पाहून आता दहशतवाद्यानं सैन्यात भरती व्हायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nश्रीनगर, 30 जून : दहशतवाद्यांमध्ये दिवसेंदिवस मतभेद वाढत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली कारण, दहशतवाद्यांनी आपल्या साथीदारावर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर जखमी दहशतवादी पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय लष्कराच्या निदर्शनास आला. या जखमी दहशतवाद्याला भारतीय सैन्यानं तात्काळ रूग्णालयात दाखल करत त्याच्यावर उपचार केले. भारतीय सैन्यानं उचललेलं पाऊल पाहून दहशतवाद्याला देखील भरून आलं. यावेळी त्यानं भारतीय सैन्याचे आभार मानले. शिवाय, मला देखील तुमच्याप्रमाणे सैन्यात भरती व्हायला हवं अशी प्रतिक्रिया दिली.\nआरिफ हुसैन बट असं या दहशतवाद्याचं नाव आहे. भारतीय सैन्यावर हल्ला करण्याबाबत दहशतवाद्यांनी प्लॅन केला. त्यानंतर आपला मित्र आदिल अहमदसोबत कॅपवर आरिफ परतत होता तेव्हा दहशतवाद्यांच्या दुसऱ्या गटानं त्यांना घेरलं आणि गोळीबार केला. जखमी अवस्थेमध्ये आरिफला सोडून इतर दहशतवाद्यांनी पळ काढला. ज्यावेळी पेट्रोलिंगदरम्यान जखमी अवस्थेतील आरिफ भारतीय सैन्याला दिसला तेव्हा त्यांनी त्याला रूग्णालयात भरती करत त्याच्��ावर उपचार केले. भारतीय सैनिकांचं हे रूप पाहून आरिफनं मला देखील तुमच्या प्रमाणे सैनिक व्हायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. उपचारानंतर आरिफ दहशतवादाचा मार्ग स्वीकारणाऱ्या तरूणांना सावध करणार आहे. त्यांना रोखणार आहे.\nअरेरे... सहावी पत्नी 271 कोटींसह गायब\nजम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत. पण, आता घाटीमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये फूट पडताना दिसत आहे. दहशतवादी गटांची विचारधारा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे हेच दहशतवादी परस्परांच्या जीवावर उठले असल्याचं दिसून येत आहे. इंटेलिजन्सनं दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये प्रो इस्लामी आणि प्रो पाकिस्तानी दहशतवादी गट परस्परांविरोधात लढताना दिसत आहेत.\nब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-slams-narendra-modi-over-amethi-rally-speech-as-347153.html", "date_download": "2021-01-20T14:30:49Z", "digest": "sha1:MJW5C3IL72ISQQDB4WR4UE6NWOGROYFT", "length": 17944, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही?' , Rahul gandhi slams narendra modi over amethi rally speech as | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचार���दरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानं���र आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\n'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमिशन पाणी : एका महिलेमुळे झाली शेकडो गावांची भरभराट\n'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही\n'पंतप्रधानजी, काल आपण अमेठीत आला आणि सवयीनुसार खोटं बोललात. तुम्हाला जराही लाज वाटत नाही का\nनवी दिल्ली, 4 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का' असा सवाल करत अमेठीतील सभेत नरेंद्र मोदी खोटं बोलले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.\n'पंतप्रधानजी, अमेठीतील ऑर्डिनेंस फैक्ट्रीचं भूमीपूजन मी स्वत: 2010 साली केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून तिथं लहान शस्त्रास्त्रांचं उत्पादन सुरू आहे. काल आपण अमेठीत आला आणि सवयीनुसार खोटं बोललात. तुम्हाला जराही लाज वाटत नाही क���' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेठी या राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघात जात रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसंच विविध विकासकामांचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना 'मेड इन अमेठी' मुद्यावर राहुल गांधींना टोला लगावला.\nपंतप्रधान मोदी म्हणाले की, ''अत्याधुनिक रायफल एके-203 रायफलची अमेठीत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प 8-9 वर्षापूर्वीच सुरू होणं अपेक्षित होते. अत्याधुनिक रायफल बनवण्यासाठी कोरबामध्ये कारखान्याची स्थापना करण्यात आली होती, पण त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला नाही. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन तीन वर्ष लोटली, पण येथे कोणत्या शस्त्राची निर्मिती केली जाईल, याबाबत पूर्वीचे सरकार ठोस निर्णय घेऊ शकले नाही''.\nपंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक वार करत म्हटलं की, काही लोक येता-जाता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन इंदूरसंदर्भात भाषण देत फिरत आहेत. पण हा मोदी आहे ज्याने 'मेड इन अमेठी' चे स्वप्न सत्यात उतरवले आहे.\nनरेंद्र मोदींच्या याच दाव्यावरून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.\nउदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/16/featured/11433/", "date_download": "2021-01-20T13:27:46Z", "digest": "sha1:2Q6I3CHCVXQPGNX6DN6MTKP6E46QFSGB", "length": 11640, "nlines": 241, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Maharashtra : राज्यात पुढील चार दिवस पाऊस; मान्सून मात्र लांबणीवर पडण्याचा अंदाज – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Maharashtra Maharashtra : राज्यात पुढील चार दिवस पाऊस; मान्सून मात्र लांबणीवर पडण्याचा अंदाज\nMaharashtra : राज्यात पुढील चार दिवस पाऊस; मान्सून मात्र लांबणीवर पडण्याचा अंदाज\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nराज्यात पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. तसेच मान्सून मात्र 15 दिवस लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nपुढील चार दिवस मराठवाडा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह पाऊस पडेल.\nहवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून लांबणीवर पडणार असून केरळ मध्ये मान्सून पाच जून तर गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत मान्सून दाखल होईन. यामुळे आधीच कोरोना संकटामुळे हवालदिल झालेल्या बळीराजासमोर मान्सूनची चिंता उभी ठाकणार आहे.\nPrevious articleRahata : शहरात गोळीबार; एकाला अटक; दोघे फरार\nNext articleNewasa : पंचायत समितीमध्ये राजीव गांधी अपघात योजनेच्या धनादेशांचे वाटप\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nCorona Breaking: संगमनेरच्या तीन मह��लांचा मृत्यू; पाच नवे रुग्ण\nKarjat : आजच्या कोरोना बाधित रुग्णाचा दूर्दैवी मृत्यू; शहरातील रुग्णसंख्या 5 वर\nअपहरण केलेली मुलगी पोलिसांच्या स्वाधीन\nसिडनी कसोटी अनिर्णित , विहारी -अश्विनने सामना वाचवला\nश्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान च्या अध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची एकमताने निवड\nकांजूरमध्ये कारशेड केल्यास पुढील ४० वर्षांसाठी त्याचा वापर होऊ शकतो : मुख्यमंत्री\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrirampur : धनवाट ‘रस्त्याचा’ बट्ट्याबोळ; जडवाहतुकीमुळेच रस्त्याला खड्डे; ‘यास’ कारणीभूत कोण\nछोटा हत्तीच्या धडकेत तरूण ठार\nKarjat : तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोफत अल्पोहार केंद्रास धान्य वितरण\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nBeed: पोलीस चेकपोस्ट चुकवून आलेल्या सहाजणांवर गुन्हा दाखल\nNashik : बाजार समितीचे कामकाज शुक्रवारपासून सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2021-01-20T13:57:12Z", "digest": "sha1:OQPAA5ZC2NC37A52I7LBBF3FCA76HDYF", "length": 17737, "nlines": 146, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सामाजिक ऐक्यासह दुष्काळ निवारण्यासाठी दुवा पठण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nसामाजिक ऐक्यासह दुष्काळ निवारण्यासाठी दुवा पठण\nभुसावळ विभागात रमजान ईदचा उत्साह ; हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा\nभुसावळ- ऐ अल्लाह जहां सुका गिरा हैं, वहा अपना खुसुसी फज्ल नाजील फरमा, नफा देणेवाली अब्रे रहमत का नुजूल फरमा’, ‘हमारे मुल्क में अम्न-ओ-अमान अता फरमा, और किसान खेत खुशहाली से भर दे, मौला जल्द से जल्द बारीश का नुजुल फरमा दें’ अशा शब्दांत ‘ईद-उल-फित्र’च्या औचित्यावर शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानासह रावेर शहरातील उब्खेडा रोडवरील ईदगाह मैदानावरून हजारो मुस्लीम बांधवांनी सर्वश्रेष्ठ ‘अल्लाह’च्या दरबारी समाधानकारक पर्जन्यवृष्टी राष्ट्रीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जाण्यासाठी दुवा पठण (प्रार्थना) केले. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांची गळाभेट रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस प्रशासनातर्फे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.\nभुसावळात 15 हजार बांधवांचे नमाज पठण\nभुसावळ- खडका रोडवरील नवीन ईदगाहच्या आवारात 15 हजार मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मौलाना रेहान रजा यांनी प्रार्थना म्हटली. नमाज पठणानंतर ईदगाह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, पालिकेतील गटनेते उल्हास पगारे, संजय ब्राह्मणे यांच्यासह नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी रमजान ईद निमीत्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, होमगार्ड प्रमुख नरविरसिंग रावळ आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nभुसावळात 15 हजार बांधवांचे नमाज पठण\nभुसावळ- खडका रोडवरील नवीन ईदगाह���्या आवारात 15 हजार मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मौलाना रेहान रजा यांनी प्रार्थना म्हटली. नमाज पठणानंतर ईदगाह मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, पालिकेतील गटनेते उल्हास पगारे, उद्योजक मनोज बियाणी, संजय ब्राह्मणे यांच्यासह नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, होमगार्ड प्रमुख नरविरसिंग रावळ आदींनी मुस्लीम बांधवांना गुलाबाची फुले देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पालिकेचे गटनेते हाजी मुन्ना तेली, साबीर मेंबर, मुन्वर खान, माजी नगरसेवक आशिक खान शेर खान, शाहीद रजा, सलीम पिंजारी यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरावेरमध्ये देशभरात शांततेसाठी प्रार्थना\nरावेर- मानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या 1 तारखेला बुधवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. सकाळी साडेआठ वाजता जामा मशीदचे इमाम हाफीज सईद यांनी प्रथम खुतबा पठण करून नमाज पठणाला प्रारंभ केला. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, देशात सर्वत्र शांतता नांदू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.\nरावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद , भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीष गणवणी, ज्ञानेश्वर महाजन, अ‍ॅड.एम.ए.खान, उपनगराध्यक्ष असद खान, नगरसेवक अय्युब खान, सादीक शेख, ग्यास शेख, युसूफ खान, शीतल पाटील, दिलीप कांबळे, पोलिस पाटील लक्ष्मीकांत लोहार, जगदीश घेटे, राजेंद्र अटकाळे, ग्यास काजी उपस्थित होते. यावेळी मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या. पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक पाळदे, गोपनीय शाखेचे राजेंद्र करोडपती, मंदार पाटील, हवालदार बी.डी.स��पे, विकास पहूरकर, नंदकुमार, डी.डी.चौधरी, चंद्रकांत शिंदे, योगेश चौधरी यांची उपस्थित होती.\nतालुक्यात ईद उत्साहात साजरी\nतालुक्यातील रसलपूर येथील शाही ईदगाह मैदानावर सामूहिक पवित्र रमजान ईदनिमित्त नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान ईदनिमित्ताने रसलपूर येथील मशीदीत मौलाना यांनी ईद उल फित्रची नमाज पठण केले. यावेळी सुरेश धनके, सरपंच हनीफ खान, पी.के.महाजन, सचिन जाधव, शरीफ बेग, असलम नजीर उपस्थित होते. तालुक्यातील पाल येथे शाही ईदगाहात मौलाना शरीफ यांनी ईदची नमाज पठण केले. सरपंच कामील तडवी व सदस्य तसेच पाल दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक नाजीम शेख व सहकारी उपस्थित होते. कर्जोद येथेही ईदची नमाज सुन्नी मशीदद व मदीना मशीदीत अदा करण्यात आली. खानापूर गावातही ईद उत्साहात साजरी करण्यात आली. तंटामुक्त समितीचे सदस्य खलिल शे.दादामिया यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कुमार नरवाडे, प्रवीण शिवरामे, योगेश्वर महाजन, दिलीप पाटील, रवींद्र भारते, दिवाकर पाटील आदी उपस्थित होते.\nभारीप बहुजन महासंघाच्या मोर्चाने दणाणले फैजपूर\nदरोड्याच्या प्रयत्नातील मुंबईसह डोंबिवलीच्या कुविख्यात सात दरोडेखोरांना अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nदरोड्याच्या प्रयत्नातील मुंबईसह डोंबिवलीच्या कुविख्यात सात दरोडेखोरांना अटक\nवरणगाव नगरपरीषदेच्या प्रलंबित कामांच्या मंजुरीसाठी मंत्रालयात 11 ला बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Throat-pain/1753", "date_download": "2021-01-20T13:46:42Z", "digest": "sha1:6FAQUE2PRHE4RTMZ22TMW265FWSJB5SA", "length": 43225, "nlines": 193, "source_domain": "www.hellodox.com", "title": "मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे", "raw_content": "\nगिळण्याच्या क्रियेत सुरुवातीचा भाग संवेदनशील असतो. एकदा अन्न किंवा पाणी गिळल्यानंतर अन्ननलिकेत खाली सरकले तर त्याची आपणाला जाणीव होत नाही. परंतु जेव्हा काही कारणाने अन्न पुढे सरकले नाही तर घशात अडकल्याची जाणीव होते.घसा व अन्ननलिकेच्या सुरुवातीचे स्नायू यांचे योगदान गिळण्यामध्ये खूप महतत्त्वाचे असते. परंतु हे स्नायू जर कमजोर झाले तर गिळताना त्रास होतो. त्यास मोटेलिटी डिसआर्डर म्हणतात. तसेच पातळ पदार्थ गिळताना ठसका लागतो. मेंदूचा काही आजार असेल तरीसुद्धा गिळताना त्रास होतो व ठसका लागू शकतो. कधी-कधी पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणाºया रेबीज या आजाराचे सुद्धा हे एक प्रमुख लक्षण मानले जाते.\nघशातील आजारामुळे गिळणे खूपच कठीण असते. आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण करणाऱ्या काही ग्रंथी असतात; परंतु काही कारणाने जर पुरेशी लाळ तयार झाली नाही तर जीभ कोरडी पडून अन्न गिळण्यास अडचण निर्माण होते. मानेतील विकाराकरिता करण्यात येणाऱ्या एक्स-रे मुळे सुद्धा लाळ तयार करणाºयाऱ्या ग्रंथीवर दुष्परिणाम होऊ शकतो.\nथायराइड ग्रंथीत गाठी निर्माण झाल्यास गिळताना त्रास होतो. तसेच शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास घशातून अन्ननलिकेत अन्न जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. गिळण्यास त्रास होतो. लोहाची कमतरता स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. अशा लोहाच्या अभावामुळे घशातून अन्ननलिकेत अन्न जाण्याच्या मार्गात एक पडदा तयार होतो. आहारामध्ये लोहाचे प्रमाण योग्य ठेवण्याकरिता पालेभाज्या, मूग, रंगीत गर असणारी फळे (चिकू, कलिंगड, आंबा, जरदाळू) यांचा समावेश असावा.\nअन्ननलिकेच्या आजारात, अन्ननलिकेत सूज किंवा जखमा झाल्यास गिळण्याचा त्रास होतो. पातळ पदार्थ जरी सहज गिळता येत असतील परंतु घट्ट अन्न गिळण्यास त्रास होत असेल, छातीत अडकल्यासारखे वाटणे, अन्ननलिका अरुंद होणे हे यामागचे मुख्य कारण असू शकते. प्रौढ वयात अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. काही दिवसातच रुग्णाला गिळता येत नाही.\nआजाराचे निदान लवकर होणे व शस्त्रक्रिया होणे आवश्यक असते. त्यासाठी अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे तपासणी होणे आवश्यक आहे. याला एंडोस्कोपी म्हणतात.\nएंडोस्कोपीमध्ये एक छोटीशी दुर्बिण तोंडातून पोटात टाकल्या जाते. ते सर्व टी. व्ही. च्या मोठ्या स्क्रीनवर स्पष्टपणे बघू शकतो. त्यामध्ये घसा, अन्ननलिका, जठर व खालच्या आतडीचा सुरुवातीचा भाग दिसतो. अन्ननलिका व घशामध्ये काही गाठ व कॅन्सरसारखे काही दिसल्यास डॉक्टर एंडोस्कोपीद्वारे त्याचा छोटा तुकडा तपासणीसाठी घेतात. त्याला बायोप्सी म्हणतात. घेतलेला आतडीचा तुकडा पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी जातो. रुग्णांचे शंभर टक्के निदान होते. काही वेळेस रूग्णांची अन्ननलिका अरूंद झाल्याचा त्रास होत असेल तर एंडोस्कोपीद्वारे उपकरणे टा���ून रुग्णांची अन्ननलिका पूर्ववत केल्या जाऊ शकते. अन्न व काही पातळ पदार्थ गिळताना होणारा त्रास गंभीर आजारामुळे होऊ शकतो. त्यासाठी एंडोस्कोपी ही तपासणी आहे.\nघसा दुखू लागला, खवखवू लागला, घास गिळण्यास त्रास होऊ लागला की, सुरू झाला टॉन्सिल्सच्या त्रास असं म्हटलं जातं. ब-याचदा टॉन्सिल्स काढून टाकले पाहिजेत, असेही सल्ले दिले जातात. प्रत्यक्षात शरीराची ‘संरक्षक भिंत’ म्हणून टॉन्सिल्स या ग्रंथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करणा-या विषाणूंना अटकाव करण्याचं काम या ग्रंथी करतात.\nमानवी शरीरात श्वसनमार्ग आणि अन्नमार्गाच्या द्वारापाशीच ग्रंथी असतात. या ग्रंथी म्हणजे टॉन्सिल्स. नाकामागे, घशात आणि जिभेच्या मुळाशी या ठिकाणी अशा ग्रंथींचं जाळं पसरलेलं असतं. नाकामागे आणि घशाच्या मधे असणा-या ग्रंथींस नाकामागचे टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथींचं शास्त्रीय नाव आहे अ‍ॅडिनॉइड्स टॉन्सिल्स. घशातील ग्रंथीस म्हणजे पडजिभेच्या दोन्ही बाजूंना असणा-या ग्रंथीस पॅलाटाइन टॉन्सिल्स म्हणतात. या ग्रंथी फॉसिल टॉन्सिल्स म्हणूनही ओळखल्या जातात. कान आणि नाक यांच्यामध्ये टॉन्सिल्स असतात. त्यांना क्युबल टॉन्सिल्स म्हणतात. जिभेच्या मागच्या बाजूलाही लिंग्वल टॉन्सिल्स असतात. नाकामागील आणि जिभेतील टॉन्सिल्स आपल्याला दिसत नाहीत. मात्र घशातील टॉन्सिल्स तोंड उघडताक्षणी दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे टॉन्सिल्सचा उल्लेख घशातील टॉन्सिल्स असा होतो.\nया ग्रंथींची उपयुक्तता काय आहे\nनाक आणि घशामागे या ग्रंथींचं जाळं असतं. श्वसनामार्फत घेतलेली हवा आणि मिळणा-या अन्नाचा घास हे टॉन्सिल्स या ग्रंथीच्या संपर्काशिवाय शरीरात जाऊच शकत नाही. यातील रोगजंतूंवर टॉन्सिल्सकडून प्रक्रिया केली जाते. रोगजंतूंपासून शरीर संरक्षण करण्याच्या प्रक्रियेत टॉन्सिल्समधून प्रतिद्रव्यं तयार होतात. ही प्रतिद्रव्यं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. लहान मुलांमध्ये वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा वेळी टॉन्सिल्सचं कार्य महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तर डॉक्टर टॉन्सिल्सचं ऑपरेशन करत नाहीत.\nटॉन्सिल्स सुजतात म्हणजे काय होतं\nनाक-तोंडावाटे शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. हे विषाणू शरीरात आले की, ते हृदय, फुप्फुसं, जठर आणि मूत्रपिंड यांवर परिणाम करतात. या परिणामांपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी प्रतिद्रव्यं, प्रतिकारशक्ती तयार करण्याचं काम टॉन्सिल्समधल्या लिम्फॉइड उतींमुळे होतं. प्रतिकारशक्ती तयार करण्याच्या नादात टॉन्सिल्सचं आकारामान वाढतं तेव्हा टॉन्सिल्सना सूज येते. टॉन्सिल सुजण्याची इतरही कारणं आहेत. ते म्हणजे अतिथंड पाणी पिणं, कोल्डड्रिंक्समध्ये वापरलेले कृत्रिम रंग. यांचा परिणाम टॉन्सिल्समधल्या उतींवर होतो. कुठल्याही खाण्याचा पदार्थ रंध्रांमध्ये अडकल्यास तिथे पू होतो. त्याला क्रिप्टायटिस म्हणतात.\nटॉन्सिल्समुळे घसा दुखतो म्हणजे काय होतं\nटॉन्सिल्सवर असलेल्या फटी आणि छिद्रांमध्ये अन्नकण अडकून राहतात. अडकलेले अन्नकण सडले तर त्या भागात जंतू घर करतात. त्यामुळे घसा दुखू लागतो. तापही येतो. टॉन्सिल्सच्या गाठी लालबुंद होतात. त्यात पूसुद्धा होतो. जबडय़ाच्या मागे मानेकडील टोकाखाली गाठी येतात. त्या दुखू लागतात. त्यालाच टॉन्सिलायटीज म्हणतात. यामुळे कधी कधी कानही दुखतो. टॉन्सिल्समध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव झाला की, सांधेही दुखून येतात. अशा वेळी प्रतिजैविकं देऊन आजार बरा करावा लागतो.\nया ग्रंथींचं ऑपरेशन करावं का\nवारंवार टॉन्सिल्सचा अटॅक आलं तर करावं लागतं. डॉक्टर प्रतिजैविकं देऊन आजार बरा करतात.\nयावर काही घरगुती उपाय आहेत का\nरोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तोंड धुवून झाल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. थंडगार पाणी पिण्यापेक्षा साधं नाहीतर माठातलं पाणी प्यावं.\n घसा कोरडा पडणे\nकाही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया…\nघसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.\nऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.\n> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.\n> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.\n> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.\n> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.\n> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.\n> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.\n> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.\n> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.\n> घसा कोरडा पडल्याने\n> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास\n> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास\n> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने\n> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे\n> घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर सर्वप्रथम थंडगार पदार्थ किंवा पेये घेणे पूर्णपणे थांबवा. आंबट आणि तेलकटही कमी खा.\n> पालेभाज्या, भाज्यांचे सुप्स घ्या. सोयाबीन, राजमा, नाचणी वगैरेंचा समावेश आहारात ठेवाल तर उत्तम.\n> इन्फेक्शन कमी करण्यासाठी मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हे जेवणाच्या आधी करा.\n> सर्वप्रथम लक्षण म्हणजे घसा खवखवणं.\n> घशाला लालसरपणा येणं, घशाला पुरळ येणं.\n> सतत कफ येणं, घसा दुखणं.\n> वारंवार सर्दी होणं, दमा असणं.\n> सतत ताप येत असेल तर…\n> काही वेळा अचानक उलटय़ा व जुलाब होतात.\n> सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात थोडे मीठ घालून दिवसातून तीनवेळा गुळण्या करा.\n> घसा कोरडा पडल्यामुळे तो खवखवतो. त्यासाठी मोठय़ा भांडय़ात गरम पाणी घेऊन त्याची वाफ घ्यावी लागेल.\n> आले आणि लवंगांमुळे घशाचा संसर्ग दूर होऊ शकतो. एक कप पाण्यात आल्याचा रस घालून उकळा. ते पाणी कोमट झाले की त्यात थोडे मध मिसळून ते दिवसातून तीनवेळा प्या.\n> काळीमिरी आणि बत्ताशे एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी हळूहळू चावणे. त्याशिवाय एक कप पाण्यात ४ ते ५ काळीमिऱ्या आणि तुळशीची पाने घालून त्याचा काढा बनवून प्या.\n> थोडय़ा पाण्यात ५ अंजीर घालून ते उकळवून घ्या. मग ते गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ गरमागरम प्या.\n> गळ्याचा संसर्ग दूर करायचा तर सकाळ-संध्याकाळ थोडय़ा मनुका खायच्या. असे १० दिवस केल्याने घशाची खवखव दूर होते.\n> रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते प्या. गळा ओलसर राहील.\nघसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.\n> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.\n> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.\n> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.\n>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.\n> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.\n> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.\n> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.\nअचलसिया कार्डिया म्हणजे काय\nअचलासिया कार्डिया अज्ञात एटिओलॉजीचा प्राथमिक एसोफेजॅल मोटर डिसऑर्डर आहे, ज्यामुळे एसोफॅगसच्या भिंतीमध्ये न्यूरॉन्सची कमतरता झाल्यामुळे, पेरिस्टॅलिसिसचा अभाव आणि कमी एसोफेजल स्पिंकिटर (एलईएस) कमी होण्याची शक्यता कमी होते. हे डिसफॅगिया, अवांछित अन्न, छातीत वेदना आणि वजन कमी होणे यांचे वर्णन आहे. रेडियोलॉजिकल पद्धतीने, एपीरिस्टॅलिसिस, एसोफेजेल डिलीशन कमीतकमी एलईएस उघडणे आणि बेरियमची खराब एसोफेजेल रिक्त असल्याचे दर्शविले जाते.\nअचलासिया ही दीर्घकालीन स्थिती आहे जी एलईएसच्या दाबांना कमी करण्याचा उपचार पर्याय आहे. हे फार्माकोलॉजिकल पद्धती (नाइट्रेट्स आणि कॅल्शियम चॅनेल अवरोधक), बोट्युलिनम विषारी इंजेक्शन, न्यूमॅटिक बुलून डिलाटेशन, शल्यक्रिया हेलर मायोटॉमी आणि अलीकडे पेरेरल एंडोस्कोपिक मायोटॉमी (POEM) द्वारे प्राप्त केले जाऊ शकते. मर्यादित आणि अल्पकालीन प्रतिसाद दरांमुळे फार्माकोलॉजिकल पद्धती आणि बोट्युलिनम विषारी पदार्थांचे पालन कमी होते. न्युमेटिक बुलून डिलाटेशन आणि सर्जिकल मायोटॉमीला दीर्घकालीन उपचार प्रतिसाद म्हणून मानले जाते, पीओईएम पूर्वी अयशस्वी एन्डोस्कोपिक किंवा सर्जिकल उपचार आणि इतर स्पास्टिक एसोफॅगेल मोटालिटी डिसऑर्डरसह दीर्घकालीन अकालियास, सिग्मोइड एसोफॅगससाठी उदयास येणे उपचार पर्याय मानली जाते. तथापि, पीडीएमच्या तुलनेत उच्च खर्च, तांत्रिक कौशल्य, उपलब्धता, दीर्घकालीन डेटाचा अभाव आणि जटिलता दरांमुळे मर्यादित आहे. एका महत्त्वपूर्ण अभ्यासातून, पीडी सह उपचारात्मक यश दर 9 0% फॉलो-अप नंतर 1 9% आणि 2% नंतर 86% होता, 93% आणि 90% हेलरसह फॉलो-अपनंतर 1 आणि 2 वर्षांच्या तुलनेत मायोटॉमी जरी या उपचार पद्धतीमुळे एलईएस दाबांची ढाल कमी होते आणि यामुळे रुग्णांच्या लक्षणे कमी होते, ते रोगी नसतात आणि रोगाचा पुनरावृत्ती अपरिहार्य आहे.\nबहुतेक केंद्रांमध्ये न्यूमॅटिक डिलाटेशन (पीडी) प्रथम-श्रेणी कार्यक्षम आणि सुरक्षित नॉनसर्जिकल थेरेपी मानले जाते. स्पीन्टीरच्या जवळ रेडियल फोर्स तयार करून एलईएसला कमकुवत करणे या प्रक्रियेचा सिद्धांत आहे. एलईईसला 30-40 मि.मी. व्यासाच्या व्यासपीठावर बांधायला डिझाइन केलेले उच्च व निम्न अनुपालन बालन डिलायटर्स आहेत ज्यामुळे स्पींटेरिरिक स्नायूंना व्यत्यय येतो. रेजिफ्लेक्स बुलून, ज्यामध्ये कॅथेटरच्या दूरच्या भागावर पॉलीथिलीन बुलून आहे, तो सर्वसाधारणपणे वापरलेला प्रकार आहे. बहुतेक अभ्यासांमध्ये पीडी सह 54%-9 1% स्वीकार्य क्लिनिकल रिमिशन रेट दर्शविला गेला आहे. पीडीशी संबंधित जटिलतांमध्ये इंट्रामरल हेमेटोमा, गॅस्ट्रिक कार्डिया, डायकोर्टिक्युला, गॅस्ट्रिक कार्डिया, म्यूकोसल अश्रू, दीर्घकालीन पोस्टप्रोसेसर छातीच दुखणे, रेफ्लक्सचे लक्षणे आणि क्वचितच छिद्र पडणे समाविष्ट असते, जे सर्वात 0.3% -3.3% मध्ये सर्वात गुंतागुंतीची समस्या आहे. लिंग, वय आणि पोस्टडीलायटेशन एलईएसचे दाब पीडी खालील यश दर ठरविणारे महत्वाचे ज्ञानी घटक आहेत. बर्याच अभ्यासांमध्ये सिंगल सेटिंग पीडीचा वापर केला जातो आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर रीड्यूल्युएशन केले जाते आणि एकार्ड्सच्या लक्षणांचे स्कोरिंग होते. तथापि, पीडी नंतर दीर्घकालीन उपचारात्मक परिणामांवर मिश्रित परिणाम आहेत. आमच्या अभ्यासासाठी 3 वर्षांच्या कालावधीत पीडीच्या तात्काळ आणि दीर्घकालीन परिणामांचे संभाव्य मूल्यमापन करण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.\nजानेवारी 2013 आणि डिसेंबर 2015 दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय, कोझिकोड येथे हा अभ्यास घेण्यात आला. सर्व रुग्णांना क्लिनिकल वैशिष्ट्यांमुळे अकालियाया कार्डियाचे निदान झाले, बेरियम गळती, एंडोस्कोपिक, आणि / किंवा मोनोमेट्रिक वैशिष्ट्यांसह अचलियाच्या सूक्ष्मदर्शीचे लक्षण जे रेजिफ्लेक्स बुलून डिलायटर्ससह होते संभाव्यपणे अभ्यास केले होते. स्ट्रक्चरल एसोफेजियल घाव असलेल्या रुग्णांमधे सिक्योर, मालिगेंन्सी (प्सूडोआलालियासिया), सर्जरीचा मागील इतिहास, पीडी किंवा पीओईएम या अभ्यासातून वगळण्यात आले.\nआरंभिक मूल्यांकन आणि फॉलो-अप\nरुग्णाच्या प्री-ट्रीटमेंट मूल्यांकनात लक्षणे मूल्यांकनाची तपासणी, स्यूडोआलालिया आणि इतर स्ट्रक्चरल कारणे, बेरियम गळती, आणि मनोमिती उपलब्ध असल्याबद्दल एंडोस्कोपिक मूल्यांकन. एकार्डर्ड स्कोअरचा वापर करून लक्षणे काढली गेली आहेत, ज्यामध्ये 0 ते 3 (0 = अनुपस्थित, 1 = अधूनमधून, 2 = दररोज आणि 3 = प्रत्येक जेवण) च्या प्रमाणात स्किअर्स, डिसफॅगिया, रीगर्जिटेशन आणि छातीत वेदना होतात. वजन कमी (0 = वजन कमी, 1 ≤ 5 किलो, 2 = 5-10 किलो, आणि 3 ≥10 किलो). सुरुवातीच्या उपचारानंतर 1 महिन्यांनी, त्यानंतर 6 महिन्यांत आणि लक्षणांच्या पुनरावृत्तीच्या वेळी 1 9. फॉलो-अप दरम्यान नियमित अंतरांवर एकार्डट स्कोअरसह लक्षणेंचे मूल्यांकन केले गेले. लक्षणे पूर्णपणे गायब झाल्यास किंवा कमीतकमी दोन गुणांनी सुधारणा झाल्यास आणि एकॉर्डर्ड स्कोअरवर 3 गुण मिळविल्यास रुग्णांना चांगला नैदानिक ​​प्रतिसाद मानला जात असे. ज्या रुग्णांना लक्षणे पुन्हा आवृत्त होते त्यांना उपचार अपयश मानले गेले.\nहाय-रिझोल्यूशन मॅनेमेट्री (एचआरएम) 16 चॅनेल वॉटर परफ्युज्ड कॅथीटरसह करण्यात आदेगलुटीशन ले. या प्रक्रियेमध्ये 3 मिनिटांसाठी बेसल एलईएस दाबण्याची रेकॉर्डिंग, त्यानंतर 10 5 एमएल ओले गिले. निदान वेळी एचआरएम केले होते.अचलसिया डीगलुटीशन(Achalasia deglutition) (अर्थ एकत्रीकरण विश्रांती दाब ≥15 मिमीएचजी) आणि एसोफेजल शरीराच्या एपिरिस्टॅलिसिस वर एक अशक्त LES विश्रांती म्हणून निदान झाले.\nमीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे\nऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अ‍ॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.\nसर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. मीठाच्या पाण्यामुळे नाक, घसा मोकळा होण्यास मदत होते.\nमीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे\nकोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. यामुळे तोंडातील इंफेक्शानचा धोकादेखील कमी होतो.\nमीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अ‍ॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.\nघशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.\nतोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीदेखील मीठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरू शकतात. मीठाच्या पाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन कमी होण्यास सहज मदत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/06/blog-post_2780.html", "date_download": "2021-01-20T14:09:46Z", "digest": "sha1:VWV225S4MHJPB35I7THOPCPBTQG4QNNP", "length": 3132, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तहसिलदारपदी हरिश सोनार व नायब तहसिलदार पदी विनायक थवील - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तहसिलदारपदी हरिश सोनार व नायब तहसिलदार पदी विनायक थवील\nयेवला तहसिलदारपदी हरिश सोनार व नायब तहसिलदार पदी विनायक थवील\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २ जून, २०१२ | शनिवार, जून ०२, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विवि��� संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97/", "date_download": "2021-01-20T12:49:03Z", "digest": "sha1:HKEYNGHGW6M2I5LN4QKQSHGPMI6MCIM6", "length": 5066, "nlines": 73, "source_domain": "bolbhidu.com", "title": "टोनी ग्रेग Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nसचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळ्यांना या दोघांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून अविस्मरणीय बनवलं \nदोघांचाही जन्मदिवस एकच. क्रिकेटमधील महान ऑल-राउंडर खेळाडूंच्या यादीतील दोघांचंही नाव पहिल्या फळीत. ऑल-राउंडर खेळाडू म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या दोघांनीही आपापल्या संघाचे कॅप्टन म्हणून संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्वाची…\nक्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..\nऑस्ट्रेलिया व्हर्सेस द. आफ्रिका कसोटीतील बॉल टेंपरिंगच्या प्रकरणाने सध्या क्रिकेट विश्वात खळबळ माजलीये. बॉल टेंपरिंगची प्रकरणं क्रिकेटमध्ये यापूर्वी देखील झालीयेत पण अशाप्रकारे ठरवून घडवलं गेलेलं हे पाहिलंच प्रकरण. हे प्रकरण इतकं गंभीर आहे…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/shubhendu-adhikari-quit-trinamool-one-mla-resigns-128025248.html", "date_download": "2021-01-20T13:18:08Z", "digest": "sha1:7W6OHKUO5EOE3WF5HLY6FYVNX6FMK5R6", "length": 5103, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shubhendu adhikari quit Trinamool, one MLA resigns | शुभेंदू ��धिकारींनी तृणमूल सोडली, एका आमदाराचाही राजीनामा, अडकवले जाण्याची शुभेंदूंना भीती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nप. बंगाल:शुभेंदू अधिकारींनी तृणमूल सोडली, एका आमदाराचाही राजीनामा, अडकवले जाण्याची शुभेंदूंना भीती\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अडचणी वाढत चालल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीचे मोठे नेते शुभेंदू सरकार यांनी गुरुवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला, तर पंडावेश्वरहून टीएमसीचे आमदार आणि आसनसोल नगरपालिकेचे अध्यक्ष जितेंद्र तिवारी यांनी पद सोडले आहे. मात्र, शुभेंदू अधिकारी यांचा आमदारकीचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. सभापतींचे म्हणणे आहे की, मी राजीनामापत्र पाहिले असून ते नियमानुसार नाही. यामुळे त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.\nशुभंेदू यांनी राज्यपाल जगदीप धनकड यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राजकीय निर्णय घेतल्याने मला अडकवले जाऊ शकते, अशी मला भीती आहे. बदला घेण्याच्या भीतीमुळे राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा. अधिकारी यांच्या पत्राचा हवाला देत राज्यपालांनी म्हटले आहे की, आवश्यक ती पावले टाकली जात आहेत.\nशुभेंदू यांनी ममतांना सांगितले- सर्व पदे सोडतोय, राजीनामा मंजूर करा\nशुभेंदू यांनी टीएमसी अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पक्षाचे सदस्यत्व व सर्व पदांचा राजीनामा पाठवून तो लगेच स्वीकारण्याची विनंती केली आहे. मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघाचे आमदार शुभेंदू अधिकारी काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यांनी बुधवारी सायंकाळी विधानसभा सचिवांकडे राजीनामा दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/314", "date_download": "2021-01-20T13:37:28Z", "digest": "sha1:U4LF7G5YVWOKFWXQSOPR4FEFPGEZ5LBQ", "length": 4957, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/314 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n प्रतापगडावरच त्या देवीचें नांवानें एक देवी करून बसविली. असें करण्यास त्यांस तुळजापुरचे देवीचा दृष्टांत झाला होता.\nमहाराज रायगडीं अस���ां त्यांनीं कीर्तनांत गोसाव्याचे तोंडून सद्गुरूवांचून मोक्ष नाहीं असें ऐकिल्यावर त्यांना मोठा विचार पडला. तेव्हां ते आपली कुलस्वामिनी जी भवानी इची प्रार्थना करण्याकरितां प्रतापगडीं आले, आणि गुरु कोणास करावें याविविषयीं आज्ञा व्हावी ह्मणून त्यांनीं देवीची आराधना केली, तेव्हां देवीनें सांगितले कों, \"रामदासस्वामी यांसच शरण जावें, कारण ते तुम्हांकरितांच उत्पन्न झाले आहेत. ” हा दृष्टांत झाल्यावर महाराज स्वामींच्या दर्शनाकरितां चाफळास आले. स्वामी तेथे नव्हते ह्मणून स्वामींचा शोध करीत महाराज बरेंच फिरले, परंतु शोध न लागल्यामुळे प्रतापगडीं राज्यकारणामुळे निघून आले. आणि पुन: देवीची प्रार्थांना केली कीं प्रयत्न केला असतांही दर्शन होत नाहीं याचें कारण काय त्याच दिवशीं रात्रींं स्वप्नामध्येंं--पायीं पादुका, कटीं\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.chawadi.com/product/hotel-management-business/", "date_download": "2021-01-20T12:12:45Z", "digest": "sha1:AHXXBIBH2VWTGHVE3SCHLL334JQA7IIE", "length": 9766, "nlines": 134, "source_domain": "www.chawadi.com", "title": "Hotel Management Business - Chawadi", "raw_content": "\nस्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसाय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.\nमागील काही दशकांपासून स्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्पर्धा वाढली आणि त्यातून या विषयाचा शास्त्रीय अभ्यास वाढला. यातून हॉटेल मॅनेजमेंट नावाचे करिअर उदयास आले . एक स्नॅक्स अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी, सांभाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत, त्याचे आपल्या शहराच्या संरचनेनुसार काय स्वरूप आहे याची माहिती देण्यात आली आहे.\nऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये स्नॅक्स अँड रेस्टॉरंट उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल\nया कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.\nशक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.\nकोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.\nया उद्योगाला जागा किती लागते शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.\nयाप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते तुमची मानसिक स्थिती कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nसोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रकल्प अहवाल म्हणजे काय सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.\nकच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.\nजर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.\nलक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.\nस्नॅक्स अँड रेस्टॉरंट व्यवसाय प्रशिक्षण कोण करू शकतो \nज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हॉटेल व्यवसाय करू शकतो .\nग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हॉटेल व्यवसाय करू शकतात .\nमहिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर हॉटेल व्यवसाय सुरु करू शकतात .\nस्नॅक्स अँड रेस्टॉरंट मॅनेजमेंट ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल \nतुम्हाला स्नॅक्स अँड रेस्टॉरंट उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .\nस्नॅक्स अँड रेस्टॉरंट ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तु��्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/taylor-swift-horoscope-2018.asp", "date_download": "2021-01-20T14:46:20Z", "digest": "sha1:Q44DYJNBVKL4SD4FPWS243K46UJAFS75", "length": 17226, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "टेलर स्विफ्ट 2021 जन्मपत्रिका | टेलर स्विफ्ट 2021 जन्मपत्रिका Taylor Swift, Singer, Songwriter", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » टेलर स्विफ्ट जन्मपत्रिका\nटेलर स्विफ्ट 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 75 W 49\nज्योतिष अक्षांश: 40 N 33\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nटेलर स्विफ्ट प्रेम जन्मपत्रिका\nटेलर स्विफ्ट व्यवसाय जन्मपत्रिका\nटेलर स्विफ्ट जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nटेलर स्विफ्ट 2021 जन्मपत्रिका\nटेलर स्विफ्ट ज्योतिष अहवाल\nटेलर स्विफ्ट फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nनोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आ���ंददायी समय असेल.\nघराकडे फार दुर्लक्ष न करता, अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कौटुंबिक समस्या आणि त्यातून निर्माण होणार तणाव यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाईल. कुटुंबात मृत्यूची शक्यता आहे. आर्थिक आणि मालमत्तेच नुकसान संभवते. आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहा. घसा, तोंड आणि डोळ्यांचे विकार संभवतात.\nशारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.\nआर्थिक लाभ होण्यासाठी हा कालावधी अनुकूल नाही. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संभवतो. कौटुंबिक वादामुळे तुमची मन:शांती ढळण्याची शक्यता आहे. तुम्ही वापरलेल्या कठोर शब्दांमुळे तुम्ही गोत्यात याल. उद्योगाशी संबंधित एखादी वाईट बातमी मिळू शकते. मोठे नुकसान संभवते. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करण्याची शक्यता आहे.\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nप्रवास करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही काहीसे चंचल असाल. एका कोपऱ्यात बसून राहणे तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये दबावाचे वातावरण राहील. नवीन प्रकल्प हाती घेऊ नका आणि धोका पत्करू नका. नवीन गुंतवणूक आणि नव्या आश्वासनांना आवर घाला. फायदा होण्याची शक्यता आहे परंतु, कामाच्या ठिकाणी होणारे काही बदल पथ्यावर पडतीलच असे नाही. सुविधांच्या दृष्टीने हा काळ फार अनुकूल नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक कर्मामुळे तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. नातेवाईकांमुळे दु:ख सहन करावे लागेल. अचानक होणारे अपघात वा नुकसान सहन करावे लागेल.\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/suresh-dwadashiwar-on-balasaheb-sarode", "date_download": "2021-01-20T14:08:52Z", "digest": "sha1:PHBZCDRPU54YP7GQ6YXQEMPVNUM5XI63", "length": 27484, "nlines": 112, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 एका अलक्षित सेवाव्रतीला अभिवादन!", "raw_content": "\nएका अलक्षित सेवाव्रतीला अभिवादन\nसुरेश द्वादशीवार , नागपूर\nबाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.\nयवतमाळ हा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा आहे. ज्या कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्मत्या केली, त्या कुटुंबाशी संपर्क साधणे, त्याला शासकीय व अन्य मदत मिळवून देणे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या संकटाच्या काळात त्यांच्या मागे धीराने उभे राहणे, हे काम त्यांनी कमालीच्या काळजीनिशी केले. शाळेतील गरीब मुलांना आर्थिक व अन्य मदत करण्यापासून वेश्यावस्तीत वाढलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी हाताळला.\nसमाजसेवेला स्वार्थाचा स्पर्श नसला आणि ती मूल्यांच्या उपासनेसोबत होत असली, तर तिला निष्कलंकपणाची जोड व दर्जा येतो. आपण व आपला संसार सांभाळून आणि तो स्वत:च्या कष्टाने स्वयंपूर्ण करून समाजाच्या या मूल्यांच्या आराधनेमागे लागणारी माणसेच मग तो दर्जा मिळवू शकतात. समाजसेवेच्या नावाने आत्मसुख मिळविणे चांगले, पण त्याच मार्गाने स्वार्थपूजा साधणे वाईट. सध्याच्या ‘सेवाधर्मा’त अशी माणसे फार आहेत. लोकांना त्यांच्या कामाचा प्रचारकी व बाह्यांग भाग दिसतो. त्यावर ते लुब्धही असतात. त्या कामामागे जाऊन ते करणारी माणसे नेमकी कशी आहेत, याची चौकशी कुणी फारसे करीत नाहीत. आपल्या मराठी मुलुखात अशा किती सेवासंस्थांचे अलीकडे संस्थानात रूपांतर झाले आणि त्यातली संस्थानिक माणसेच समाजातील खऱ्या निष्कलंक माणसांना उपदेश करताना कशी दिसतात, याची असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. माणसे बोलत नाहीत म्हणूनच अशा लोकांचे सेवाधर्म टिकले आहेत. अशा धर्मकार्यांना व सेवाधर्मांना, ते करणाऱ्यांच्या बँकांमधील रकमांची व त्यांनी जमविलेल्या इस्टेटीची चौकशी ना सरकार करते, ना सामाजिक कार्यकर्ते करतात. मग त्यांच्या सेवेतून स्वार्थसाधन बिनबोभाटपणे चालते आणि समाजालाही त्यांची शंका घ्यावीशी वा���त नाह. ‘आपल्यातला सेवाधर्म लोपत नाही’ असे उद्‌गार रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी त्याचमुळे काढले असावेत.\nअशा दुटप्पी माणसांपासून वेगळे राहून मूल्यांची उपासना खऱ्या स्वधर्मासारखी करणारी आणि त्यासाठी स्वत:ला प्रसिद्धी व पैसा यापासून दूर ठेवणारी माणसे पाहिली की, उपरोक्त ढोंगांची चीड येते अन्‌ समाजाच्या सोशिक लबाडीचाही राग येतो. गांधीजींनी निर्माण केलेले आदर्श, विनोबांनी दाखविलेला मार्ग, साने गुरुजींनी आचरलेली सेवादृष्टी आणि समाजातील वंचितांच्या वर्गांचे प्रश्न निष्ठेने सोडविण्याचा ध्यास घेतलेली एकेकटी माणसेच मग खरी सेवाधर्मी वाटू लागतात. यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून मेटिखेड्यात गरीब पोरांची एक शाळा चालविणारा, जयप्रकाशांच्या आणीबाणीविरोधी लढ्यात भाग घेऊन तिहारचा तुरुंगवास अनुभवणारा, आयुष्यभर साध्या वस्त्रात निर्लेप वृत्तीने जगणारा आणि आपल्या पश्चात घरासाठी फारसे काही न ठेवणारा बाळ सरोदे हा माणूस असा होता. त्यांचे दि. 16 जानेवारी 2020 ला निधन झाले तेव्हा असंख्य गरिबांना, दलित व वंचितांना पोरकेपणाची भावना आली. त्याचा नुसता सहवासही त्यांना प्रेरणादायी वाटत होता. ते तर सारेच घरचे माणूस गमावल्याच्या व्यथेने दु:खी झालेले दिसले. हा माणूस कधी सभा-समारंभात दिसला नाही, त्याने फारशी व्याख्याने दिली नाहीत, उपदेशाचा पाऊस पाडला नाही. सार्वजनिक कार्यक्रमातही कुठल्याही न दिसणाऱ्या जागी बसून सहभागी होणाऱ्या या माणसाचे खरे मोल त्याहीमुळे या समाजात कदाचित अलक्षित राहिले असेल.\nवृत्तपत्रात बातमी नाही, त्याच्या कार्याचा वृत्तांत नाही, त्याचे छायाचित्र वा आणखी कोणती माहिती नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्वसेवासंघातील, सर्वोदयी कार्यकर्त्यांतील व संस्थेतल्याही कोणाला ती द्यावीशी वाटली नाही. हे त्याच्या संस्कारामुळे झाले, की या लोकांच्या नाकर्त्या आळसामुळे काही का असेना, बाळ सरोदे या जगातून मुकाट्याने गेला. एवढा की, तो गेल्याचे कुणाला फारसे कळलेही नाही. अशा किती माणसांचे ऋण आपल्या आयुष्यावर असेल आणि आपल्याला त्याची दखलही नसेल. समाजसेवा हे तसेही आपल्यातले एक उपेक्षित क्षेत्र आहे. त्यात चमकणारी माणसे नाहीत असे नाही. त्यासाठी ते करीत असलेली जाहिरातबाजीही साऱ्यांना कळते. पण त्य��ंच्याकडे देशातली धनवंत माणसे जातात, सरकार त्यांच्यावर पदव्यांची बरसात करते आणि कधी कधी अशा संस्थांशी आम्हीही जुळले आहोत असे सांगण्याचा अभिमान बाळगणारी उच्चभ्रू माणसे त्या संस्थांना भेटी देऊन एखादी यात्रा केल्याचे समाधान मिळवितात.\nबाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.\nसमाजसेवकांचा एक आणखीही वर्ग आपल्यात आहे. त्याचीही अशा वेळी आठवण व्हावी. ही माणसे विदेशी संस्थांकडे अनुदानासाठी अर्ज करतात. असली-नसली कामे आपण करीत असल्याचे त्यात लिहितात आणि तिकडचे खुळे त्यांना पैसेही देतात. मग विदेशी पैशांवर यांची स्वदेशी सेवा ऐषारामात येथे चालत राहते. सरोद्यांसारखी सेवाभावी माणसे पाहिली की, या माणसांविषयीचा केवळ रागच मनात येत नाही, तिरस्कारही येतो.\nयवतमाळ हा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा आहे. ज्या कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्मत्या केली, त्या कुटुंबाशी संपर्क साधणे, त्याला शासकीय व अन्य मदत मिळवून देणे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या संकटाच्या काळात त्यांच्या मागे धीराने उभे राहणे, हे काम त्यांनी कमालीच्या काळजीनिशी केले. शाळेतील गरीब मुलांना आर्थिक व अन्य मदत करण्यापासून वेश्यावस्तीत वाढलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी हाताळला. परिणामी, उच्चभ्रू वर्गात त्यांना स्नेही कमी मिळाले असले तरी समाजाच्या अखेरच्या पातळीवरील वर्गात त्यांना मिळालेली मान्यता मोठी होती. समाजात स्वत:ला हरवून टाकणे आणि ‘स्व’ बाजूला सारून त्याच्या खऱ्या गरजा भागवण्यासाठी परिश्रम करणे, हा त्यांच्या सेवाधर्माचा भाग होता. अलीकडच्या काळात सर्वसेवा संघ वा सर्वोदय यातील कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या लोक-संघर्षापासून फारकत घेतली. पुढे-पुढे तर त्यांच्यातील अनेकांना सेवाधर्माचाही विसर पडलेला दिसला. आपल्या संस्था-संघटनांचा हा नाकर्तेपणा बाळासाहेबांना अर्थातच आवडणारा नव्हता. परंतु तो बोलून दाखविणे व संबंधितांना दुखवून त्यांची चाललेली कामेही थांबविणे, हे त्यांच्या सुसंस्कृत मनाला जमणारे नव्हते. परिणामी, त्यांनी या संघटनांना आलेली मरगळ व्यथेसहित अनुभवली व पचविली.\nप्रस्तुत लेखकाच्या आईची एक दरिद्री मावशी 1950 च्या दशकात दाईचे काम करायची. ते कामही भामरागडजवळच्या कसनसूर या माडिया आदिवासींच्या गावात. माडिया स्त्रीच्या बाळंतपणाची सूचना आली की, ती जंगलातून पायी निघायची. रात्र असेल तर आणखी एखादी स्त्री हाती जळते लाकूड घेऊन तिच्यासोबत जायची. अशी शेकडो बाळंतपणे जिवावर उदार होऊन तिने केली. पण तिला कोणी पद्मश्री दिली नाही वा राज्यस्तरीय सन्मानही दिला नाही. कारण तिच्यामागे कोणी नव्हते आणि सरकारी दाई होती. आपल्याकडे सरकारी नोकरांची सेवा दोनच वेळी गौरविली जाते. ती नक्षल्यांच्या गोळ्यांना बळी पडली तर किंवा सीमेवर लढताना त्यांना मरण आले तर. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य झिजवून मृत्यू पत्करणाऱ्यांना कोण विचारतो घरातली माणसेही मग ‘ती फुकट मेली’ असे म्हणून थांबतात.\nवास्तव हे की, या एवढा सामाजिक कृतघ्नपणा दुसरा कोणता नाही आणि तो कृतघ्नपणा आहे याची कोणाच्या लेखी दखलही नाही. अशी माणसे तशीच दुर्लक्षित राहिली आणि गेली. बाळासाहेबांचे नशीब थोर म्हणून त्यांचे चिरंजीव ॲड. असीम सरोदे, मुलगी ॲड. स्मिता आणि तिचे यजमान संदेश सोबत होते. सौ.सरोदेही जवळ होत्या. शेजारची माणसे होती. त्यांनी यवतमाळात व मेटिखेड्यात काढलेल्या शाळांचे शिक्षक व कर्मचारी होते. सर्वोदयी या थोर नावाची माणसे काही आली नाहीत. ज्या सेवाग्रामात त्यांनी एवढे दिवस घालविले, तिथलेही कोणी आले नाही. तुरुंगातले सहकारी नाहीत, गांधी वा विनोबांच्या विचाराचेही कुणी नाही. काही माणसे विष पितच जगतात आणि ते पचवूनच शांत होतात.\n‘नाही चिरा, नाही पणती’ हे शोकगीत बोरकरांनी अशाच माणसांसाठी लिहिले असेल. (त्या गीतातली करुणा क��ती जणांना अस्वस्थ करीत असेल आणि किती जणांना तिची चालच तेवढी भावत असेल) आपण बहुधा सारेच संवेदनशून्य असतो. प्रस्तुत लेखकाचा संबंध आनंदवनाशीही राहिला. माणसे मोठ्या संख्येने येत. प्रतिभावंत, लेखक, गायक, कवी, वक्ते असे सारे. मात्र ते सारे जण बाबांना आणि तार्इंना भेटून परत जात. त्यातल्या कोणालाच तिथल्या कुष्ठरोग्याशी ओळख करून घ्यावी, असे वाटले नाही. ‘पैसे दिले की आपली सामाजिक जबाबदारी संपते’ हीच साऱ्यांची वृत्ती. हे दु:ख सांगता येत नाही आणि जो सांगेल तो साऱ्यांच्या टीकेचाच विषय होईल.\nत्यामुळे गप्प राहायचे, बाळासाहेब सरोद्यांचे स्मरण करायचे. त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहायची आणि चालू लागायचे. त्यांना तरी याहून जास्तीचे आणखी काय हवे होते\nज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2021-01-20T12:07:17Z", "digest": "sha1:3OEI4HI5G7X2EXJNRS6YATALYPAQJQLC", "length": 5074, "nlines": 73, "source_domain": "bolbhidu.com", "title": "उत्तराखंड Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ल�� होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\n….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते \n१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं. साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या…\nहिमालयातल्या कुशीतलं असं गाव, जिथे फक्त महादेवाच्या शपथेवर मिळतं कर्ज \nकुठल्याही बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हणजे आपल्याला सतराशे साठ विघ्नांचा सामना करावा लागतो. तिकडे विजय मल्या आणि निरव मोदीसारखे लोकं बँकांना करोडोचा चुना लाऊन देशातून पळून जातात, पण तरीही बँका त्यांच्यावर मेहेरबान पण सामान्य माणसाला त्याच्या…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/court-ordered-police-probe-into-javed-akhtars-defamation-complaint-against-kangana-ranaut-128028907.html", "date_download": "2021-01-20T13:27:31Z", "digest": "sha1:6QHGOEQBFCXRCE5VKAAFLXDG54QYXLOG", "length": 8750, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Court Ordered Police Probe Into Javed Akhtar’s Defamation Complaint Against Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी दाखल केला होता कंगना रनोटविरोधात मानहानीचा खटला, कोर्टाचा पोलिसांना आदेश - चौकशी करून 16 जानेवारीपर्यंत अहवाल द्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमानहानीचा खटला:जावेद अख्तर यांनी दाखल केला होता कंगना रनोटविरोधात मानहानीचा खटला, कोर्टाचा पोलिसांना आदेश - चौकशी करून 16 जानेवारीपर्यंत अहवाल द्या\nजावेद अख्तर यांनी 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती\nमुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी कंगना रनोट हिच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आह��त. शनिवारी जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली आणि त्याची दखल घेण्याची विनंती केली. सुनावणीनंतर कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाचा हा आदेश क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 202 अंतर्गत आला आहे.\n2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती\nजावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. अख्तर यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष ही फौजदारी तक्रार केली असून कंगनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे केली.\nकंगना रनोटने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे.\nहृतिक रोशन प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी विनंती अख्तर यांना कोर्टाकडे केली.\n3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता.\nकंगनाने मुलाखतीत काय म्हटले होते\nकंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलिवूडची वाट लागली आहे. बॉलिवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते.\nकंगनाची बहीण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. रंगोलीने सोशल मीडियावर दावा केला होता की, \"जावे�� अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात\", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/far-from-inspecting-jayakwadi-the-forest-department-office-is-locked-128097243.html", "date_download": "2021-01-20T13:08:39Z", "digest": "sha1:SRPF637JSTC2K3PTD67ISWADWIWLVP2A", "length": 8072, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Far from inspecting Jayakwadi, the Forest Department office is locked | जायकवाडीवर पाहणी करणे तर दूरच, वन विभागाचे कार्यालय कुलूपबंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जायकवाडीवर पाहणी करणे तर दूरच, वन विभागाचे कार्यालय कुलूपबंद\nरमेश शेळके | पैठण13 दिवसांपूर्वी\nबर्ड फ्लूबाबत केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वन विभागाला नाही गांभीर्य\nएव्हीएन एन्फ्लुएंझा म्हणजेच बर्ड फ्लूचा धाेका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या. यात स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असलेल्या भागात लक्ष ठेवणे, पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास तत्काळ अहवाल पाठवणे, सॅम्पल गाेळा करून आदी बाबतीत वेगाने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्यात मात्र एकही बाब गांभीर्याने घेण्यात आलेली नाही. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिसरात पाहणी करण्याच्या सूचना चार दिवसांपूर्वी देण्यात आल्या. पाहणी सुरू झाल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत. पण प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याचे “दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले.\nसध्या बर्ड फ्लूचा धोका नसला तरी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. बुधवारी “दिव्य मराठी’ने या भागात पाहणी केली असता जायकवाडीच्या भागात पर्यटक, लोकांचा मुक्त वावर बुधवारीही दिसून आला. हिमाचल प्रदेशमध्ये १७०० पट्टेरी राजहंस पक्षी मृतावस्थेत आढळले होते. शिवाय त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर देशभरात दक्षता घेण्यास सुरुवात झाली. पण जायकवाडीत मात्र वन विभागाकडून दक्षता घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडी धरण परिसरात असंख्य पाणवठे आहेत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येथे येत असतात. त्यामुळे येथेही त्याचा धोका संभवतो.\nजायकवाडीवर मानवी वावर वाढल्याने पक्ष्यांसाठी ही जागाच सुरक्षित नसल्याचे दिसते. उपाययोजना करण्याकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बॅक वॉटरमधून मोटारीच्या साहाय्याने पाण्याचा उपसा होत असल्याने याच्या आवाहनाने पक्ष्याच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्याचे पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अभयारण्य नामशेष होण्याची भीती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.\nबर्ड फ्लूचा धोका उद्भवू नये म्हणून तातडीने वन विभागाने कामाला लागणे गरजेचे होते. त्या प्रकारचे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले. पण परिसरात पाहणी करणे दूरच, येथील वन विभागाच्या कार्यालयात बुधवारी एकही अधिकारी अथवा कर्मचारी आढळून आला नाही. याबाबत वन संरक्षक डी. बी. गाडगीळ यांनी बोलणे टाळले.\nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जायकवाडी येथील पक्षी अभयारण्यात पाहणीसाठी पशुसंवर्धनतज्ज्ञ राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ टीम तयार केल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून बर्ड फ्लूसंदर्भात पाहणी केली जात आहे. अद्याप असा काही प्रकार जायकवाडीवर आढळून आला नाही. विजय सातपुते, विभागीय वन अधिकारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/dr-satish-bagal-on-chini-mahasattecha-uday-09", "date_download": "2021-01-20T13:31:17Z", "digest": "sha1:BK4CXAF3MEC222PX5JSMPZW2COY5KJ4L", "length": 50965, "nlines": 124, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 आर्थिक विकासाचे वेध", "raw_content": "\nराजकीय लेख चिनी महासत्तेचा उदय 9\nडॉ. सतीश बागल , नाशिक\nGu Mu यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांच्या शिष्टमंडळाने मे-जून 1978 मध्ये पश्चिम युरोपचा- फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम असा- दौरा केला. भांडवलशाही देश भ्रष्टाचारी व मागासलेले असतात, असे समजणारे चिनी नेते पाश्चात्त्य देशांतील स्वातंत्र्य, प्रगती, पायाभूत सुविधा व सोई हे सर्व पाहून चक्रावले. पाश्चिमात्य भांडवलशाही भयानक व भेसूर असते, असे वारंवार बिंबविले गेलेल्या चिनी नेत्यांना पाश्चिमात्त्य देशांच्या अभ्यास दौऱ्���ामध्ये सुखवस्तू व निरोगी समाज, आधुनिक उद्योग, कार्यक्षम शासनव्यवस्था, उच्च दर्जाच्या उत्पादनांची व उपभोग्य वस्तूंची सहज उपलब्धता दिसून आली. त्याप्रमाणेच त्यांना उच्च गुणवत्ता असणारी शिक्षणव्यवस्था, स्वातंत्र्य व खुली राजकीय व्यवस्था यांचेही दर्शन झाले. चीनमध्येही असा समाज निर्माण व्हावा असे त्यांना वाटले नसते, तरच नवल\nमार्च 1977 मधील सेंट्रल पार्टी कॉन्फरन्सचा अजेंडा महत्त्वाचा होता. त्यातही ‘शांघाय गँग’बाबत पुढे काय करावे, सांस्कृतिक क्रांतीचा वेडेपणा थांबवावा, 1977 पासून पुढे आर्थिक धोरण कसे असावे व त्या अनुषंगाने नियोजन कसे असावे, त्यासाठी पुढील काँग्रेस व कॉन्फरन्स कशी भरवावी- या विषयांबाबत बऱ्यापैकी सहमती होती. याशिवाय पुढील काळात चारकलमी आधुनिकीकरण म्हणजे शेती, उद्योग, तंत्रज्ञान व विज्ञान-संशोधन आणि संरक्षण या चार क्षेत्रांतील आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमाला मान्यता घ्यायची होती. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व व एकाधिकारशाही पुढील काळातही सुरू ठेवणे, मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञानाच्या आधारे पक्षाची, चिनी प्रजासत्ताकाची वाटचाल सुरू ठेवणे, माओंच्या विचारांच्या बैठकीत (फ्रेमवर्कमध्ये) राहून परदेशी भांडवल गुंतवणुकीस परवानगी देणे- अशा अनेक बाबींवर चर्चा अपेक्षित होती.\nवरवर पाहता हुआ यांचा मार्ग स्पष्ट दिसत असला, तरी वैचारिक/सैद्धांतिक बाबतीत व अंमलबजावणीबाबत काही महत्त्वाच्या प्रश्नांवर सहमती होत नव्हती. या संदर्भात वरिष्ठ व कनिष्ठ नेत्यांच्या राजकीय भूमिकेत बराच फरक होता. अनेक वरिष्ठ नेते सांस्कृतिक क्रांतीत अवमानित होऊन होरपळले गेले होते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान तुलनेने कनिष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांना त्रास झाला नव्हता. त्यातील अनेकांनी माओंशी जुळवूनच घेतले होते. त्यांचा वरिष्ठ नेत्यांना सत्तेत सामील करून घेण्याबाबत थोडा विरोधच होता. मात्र एकंदरीत बॅलन्स वरिष्ठ नेत्यांकडे झुकलेला होता. विशेष म्हणजे, 1977 च्या अकराव्या पार्टी काँग्रेसच्या मध्यवर्ती समितीत 201 सदस्यांपैकी 180 सदस्य हे 1949 पूर्वी पक्षात आलेले होते. वरिष्ठांचे अशा रीतीने पार्टी काँग्रेस व तिच्या सेंट्रल कमिटीत प्राबल्य होते.\nपॉलिटब्युरोच्या स्थायी समितीवर मात्र चार सदस्यांपैकी दोन तुलनेने कनिष्ठ (हुआ गुओफेंग व वँ�� डाँझिंग) होते. वरिष्ठ नेतृत्वाच्या सुधारणावादी गटाचा वाढता प्रभाव हुआ गुओ फेंग यांना अस्वस्थ करीत होता. डेंग यांचा पक्षात परत येण्याचा मार्ग अशा रीतीने सुकर होत असला, तरी डेंग यांना स्वत:च्या सैद्धांतिक व सुधारणावादी तत्त्वज्ञानाची जपणूक करीत पक्षात परतायचे होते, ही बाब महत्त्वाची होती. कारण पुढे या तत्त्वज्ञानाच्या व भूमिकेच्या आधारेच डेंग यांनी खुल्या आर्थिक व्यवस्थेची धोरणे आखली आणि त्यासाठी पक्षाची सहमतीही मिळवली.\nमाओ जिवंत असताना प्रत्यक्ष त्यांचे दडपण असतानाही डेंग यांनी सांस्कृतिक क्रांतीचे गोडवे गाण्याचे नाकारले होते. त्यामुळे हुआ यांच्या प्रभावहीन व तुलनेने कमजोर नेतृत्वापुढे डेंग नमते घेतील, हे शक्यच नव्हते. दि.10 एप्रिल रोजी हुआ गुओफेंग, मार्शल ये आणि सेंट्रल कमिटीच्या इतर सदस्यांना लिहिलेल्या दीर्घ पत्रात डेंग यांनी हुआ यांच्या आवडत्या ‘टु व्हॉटेव्हर’ या वादग्रस्त सैद्धांतिक लेखावर आक्षेप घेत त्याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. याबाबत माओंचा व माओंच्या विचारांचा आदर करीत डेंग यांनी चतुराईने माओंच्या विचारांचा- विशेषत: पक्ष, सैन्यदल व सर्वसामान्य जनता यासंदर्भात- काल व परिस्थितीसापेक्ष तसेच सम्यक्‌पणे व ढोबळमानाने अर्थ लावण्याची गरज प्रतिपादन केली. माओंचे विचार प्रमाण मानीत असतानाच हुआ गुओफेंग यांनी लावलेला अर्थ हाच अखेरचा शब्द मानण्यास त्यांनी नकार दिला. कोणत्याही विचारांचा अर्थ हा विस्तृत संदर्भातच घेतला पाहिजे; तसेच ज्या वरिष्ठ नेत्यांनी माओंबरोबर दीर्घ काळ काम केले असेल, त्यांना भावलेला अर्थ हा हुआ यांच्यापेक्षा जास्त समर्पक व योग्य असणार, हेही त्यांनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे 1976 मधील निदर्शने ही क्रांतीविरोधी नसून क्रांतीचाच एक क्षण होता; मात्र हुआ यांनी ‘टू व्हॉटेव्हर’ हा लेख लिहून हा क्षणच नाकारला, असे डेंग यांचे मत होते. मात्र त्याचबरोबर हुआ यांचे नेतृत्व त्यांना मान्य असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले व ते पत्र सर्वांनाच पाठविले.\nकाहीही झाले तरी डेंग यांनी हुआंचे नेतृत्व मान्य केल्याने हुआंनीही डेंग यांचा मार्ग सुकर केला आणि सैन्यदलातील व परराष्ट्र खात्यातील अधिकारपदे त्यांना देऊ केली. डेंग यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण यांची जबाबदारीही स्वत: ह���ऊन स्वीकारली. अशा रीतीने डेंग यांनी हुआ यांच्याबरोबरचे सैद्धांतिक फरक तसेच ठेवून त्यावर कोणतीही तडजोड न करता वरिष्ठ पदे मिळवली. विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण हे विषय डेंग यांच्या आस्थेचे होते. सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण या तीन प्रेरणा त्यांना अत्यंत महत्त्वाच्या वाटत. डेंग यांचे पुनर्वसन होत असताना 1974-75 च्या सुधारणा कार्यक्रमात ज्या-ज्या नेत्यांनी डेंग यांना मदत केली होती, त्या सर्वांना परत आणले गेले. पक्षाच्या प्रचाराच्या व सैद्धांतिक भूमिका ठरविणाऱ्या पोलिटिकल रिसर्च ऑफिसमध्ये माओंच्या ‘टेन ग्रेट रिलेशनशिप’वर काम करणारे वँग झेन, डेंग लिकन व हू किओमु यांनाही डेंग यांनी परत आणले.\n17 जुलै 1977 रोजी डेंग औपचारिक रीत्या पक्षात परतले. जी पदे ते 1974-75 मध्ये उपभोगीत होते, त्यावरच त्यांना नेमण्यात आले. आता पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य, पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य, पक्षाचे उपाध्यक्ष, सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष, उपपंतप्रधान व लोकमुक्ती सेनेचे (पीपल्स लिबरेशन आर्मी) सरसेनापती अशी सर्व महत्त्वपूर्ण पदे त्यांना देण्यात आली. कोणत्याही एका व्यक्तीकडे सत्ता न जाता, सामूहिक नेतृत्व महत्त्वाचे ठरणार होते. शिवाय डेंग यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, कुशल नेतृत्वाचा व सुधारणावादी धोरणांचा पक्षाला फायदा होणार होता. महत्त्वाचे म्हणजे, हुआ गुओफेंग व डेंग यांच्यातील सरळ सत्तासंघर्ष टळला होता. माओंच्या काळातील एका व्यक्तीकडे सत्तेचे अवाजवी केंद्रीकरण, हिंसा, झुंडशाही, हडेलहप्पी हे सारे मागे पडले आणि चीनमध्ये तात्त्विक व धोरणविषयक चर्चा होऊ लागली.\nसांस्कृतिक क्रांतीनंतर पक्षांतर्गत मर्यादित लोकशाहीचा हा प्रथमच अनुभव होता. चीनमध्ये लोकशाही नसली तरी पक्षामध्ये थोडीफार लोकशाही असते.\nमाओंच्या मृत्यूनंतर हुआ यांनी बोलाविलेली अकरावी काँग्रेस व तिचे कामकाज हे लोकशाही पद्धतीने झाले, हे मान्यच केले पाहिजे. या सर्व काळात डेंग उदारमतवादी नसले तरी माओंच्या तुलनेत ते मध्यमवर्गात, बुद्धिमंतांत आणि शैक्षणिक, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात बऱ्यापैकी स्वीकारार्ह होत होते. माओंच्या जुलमी व एकहाती राजवटीने सर्व होरपळून निघाले होते; त्यांचे पुनर्वसन करण्याचे व विस्कटलेली घडी बसविण्याचे ते का�� करीत होते. मात्र लोकशाही व मानवी अधिकारांच्या खंद्या पुरस्कर्त्यांना, (डेंग यांच्या टीकाकारांना) असे वाटते की- 1976 ते 78 या काळात पक्षांतर्गत लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या डेंग यांनी पुढे सत्ता आपल्या हाती आल्यानंतर पक्षांतर्गत लोकशाहीला तिलांजली दिली. यात थोडे तथ्य असले तरी 1975 ते 1977 या घटनापूर्ण कालावधीत हिंसेशिवाय सत्ता संक्रमण सुरू होते आणि सत्तेमध्ये डेंग यांच्यासारख्या विचारी, दूरदर्शी व भविष्याबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या नेत्याला शासनव्यवस्थेत योग्य रीतीने सामावून घेतले गेले, याचे सर्वत्र स्वागत होत होते.\nचीनमधील वर्तमानपत्रे, पाश्चात्त्य माध्यमे या सर्वांनी डेंग याच्या पक्षपरतीचे स्वागत केले. दि.30 जुलै 1977 रोजी हाँगकाँग व चीन यांच्यातील फुटबॉल मॅच पाहावयास गेलेल्या डेंगना पाहताच स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष करून आपल्या आनंदाला वाट करून दिली. माओंचा वैचारिक क्रांतिकारी वारसा आणि पुढील काळातील लोकांचे राहणीमान वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांच्यात सांगड कशी घालायची, हे चीनच्या नेतृत्वापुढे महत्त्वाचे आव्हान होते.\nसत्तेत परतताच डेंग यांनी उत्साहाने व जोमाने विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण यासाठी नव्या धोरण आखणीत व नियोजनात स्वत:ला झोकून दिले. सांस्कृतिक क्रांतीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व संशोधन यातील संस्थांचा आणि त्या संस्थांत चाललेल्या कामांचा चांगलाच खेळखंडोबा झालेला असल्याने या संस्थाची पुनर्बांधणी करणे, दर्जा उंचावणे व गुणवत्तेवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हे एक मोठे आव्हान होते. विज्ञान व तंत्रज्ञान-क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ली त्सुंग डाओ, यांग झेनिंग व सॅम्युएल टिंग या नोबेलपारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने डेंग यांनी अनेक कार्यक्रम तयार केले. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या व चीनमध्ये परतू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम तयार झाले.\nउच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षणात गुणवत्तेवर आधारित प्रवेश परीक्षांचा कार्यक्रमही तयार केला. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात दुसरा वाईट प्रकार म्हणजे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून उठवून ग्रामीण भागात काम- विशेष शारीरिक कष्ट- करण्यासाठी, उमेदवा���ी करण्यासाठी पाठविले जाई. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षणात काही लक्ष लागत नसे. शिक्षणच खंडित करणारी ही अ-शैक्षणिक पद्धत डेंग यांनी बंद केली व एकत्रित प्रवेश परीक्षा सुरू केली. शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेला पोषक वातावरण तयार केले व संस्था खऱ्या अर्थाने शिक्षणतज्ज्ञांकडे सोपविल्या. पुढे-पुढे परिस्थिती दुसऱ्या टोकाला गेली. अगदी प्राथमिक शाळा व बालवाड्यांत प्रवेशासाठीसुद्धा स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेची पद्धत सुरू झाली. विज्ञान संशोधनाच्या संस्थांमधूनही प्रचारक, पक्षनेते यांना काढून घेण्यात आले. ग्रामीण भागात व इतरत्र पाठविलेल्या संशोधकांना परत बोलावून त्यांना परत या संस्थांमध्ये संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले, त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या योजना तयार करण्यात आल्या.\nसांस्कृतिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान संशोधनावर देखरेख ठेवणारे व दिशादर्शन करणारे स्टेट सायन्स टेक्नॉलॉजी कमिशनच रद्द करण्यात आले होते. यापूर्वी माओ यांच्या आधिपत्याखाली 1975 मध्ये काम करीत असताना डेंग यांनी चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमधील शास्त्रज्ञांच्या मदतीने विज्ञान-तंत्रज्ञानक्षेत्रातील संशोधनाला गती देण्याचा व सांस्कृतिक क्रांतीच्या वणव्यात होरपळलेल्या वैज्ञानिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. आता एसएसटीसीचे (स्टेट सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन) पुनरुज्जीवन करून सात वर्षे कालावधीचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. चिनी-अमेरिकन वैज्ञानिक फँग यी हे पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. त्यांच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान संशोधनाची जबाबदारी देण्यात आली. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र व विविध प्रकारच्या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी 1975 मध्ये चायनीज ॲकॅडेमी ऑफ सोशल सायन्सेसची सुरुवात केली होती. ते काम अर्धवट राहिले होते. या अकादमीला – CASS ला संबंधित मंत्रालयापासून वेगळे करून स्वायतत्ता दिली गेली.\nया अधिवेशनात विज्ञान/ तंत्रज्ञान हा एक स्वतंत्र Force of Production आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याद्वारे विज्ञान व तंत्रज्ञान, त्यातील संशोधन व innovation यांना मार्क्सवादाच्या पारंपारिक विचारांपासून, वर्गकलहाच्या तत्त्वज्ञानापासून व त्यातून उद्‌भवणाऱ्या राजकारणापासून दू��� करण्यात येऊन त्याचा स्वतंत्र व स्वायत्तपणे विचार करण्याचे धाडस दाखविले. विज्ञान व तंत्रज्ञान यांतील संशोधन, शिक्षण, सामाजिक शास्त्रांमधील संशोधन, आर्थिक नियोजन इत्यादी क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था व त्यातील तज्ज्ञ मंडळी यांना पुरेसे स्वातंत्र्य व स्वायत्तता दिली. हे पारंपरिक मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञानाला व विशेषत: माओंच्या विचारांना छेद देणारे होते. डेंग यांनी या तात्त्विक बाबीत न पडता विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण इत्यादी बाबतीत प्रगतीला व गुणवत्तेला महत्त्व दिले आणि पुढे हेच धोरण उच्च आर्थिक विकासदर गाठण्यात उपयोगी पडले.\nसांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद पडलेले सेंट्रल पार्टी स्कूल पुन्हा सुरू झाले. पार्टी स्कूलमध्ये पक्षातील अनेक अभ्यासू सदस्य पक्षाचे तत्त्वज्ञान, पक्षाचा इतिहास, प्रत्यक्ष समाजात त्यानिमित्ताने होत असलेले काम, पक्षाची धोरणे इत्यादींचा अभ्यास करीत. सांस्कृतिक क्रांतीतील हिंसाचार, गुंडगिरी व विध्वंस याला कंटाळलेल्या अनेक अभ्यासकांना या स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करावा असे वाटे. सेंट्रल पार्टी स्कूलचे प्रमुख व उपप्रमुख अनुक्रमे हुआ गुओफेंग व वँग डाँझिंग (थरपस ऊेपसुळपस) असले तरी दैनंदिन कारभार हु याओबांग यांच्याकडे होता. सुरुवातीस मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञान व माओंचे विचार यावर थिऑरेटिकल ट्रेंड्‌स या सदराखाली अनेक लेख लिहून येत होते. दि.10 मे 1978 रोजी प्रकाशित झालेला ‘अनुभव हीच सत्याची खरी कसोटी (Practice is the sole Criteria of Truth) हा निबंध अतिशय लोकप्रिय झाला.\nसत्य पडताळून पाहण्यासाठी सत्य अनुभवणे हेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही सिद्धांताची अनुभव हीच खरी कसोटी असते; आणि म्हणून अनुभवाच्या आधारे विश्लेषण केले जावे, हे तत्त्व या निबंधाने अधोरेखित केले. ही कसोटी मार्क्सिस्ट थिअरीलाही लागू केली गेली, तर मार्क्सिस्ट थिअरी हा अखेरचा शब्द होऊ शकत नाही, असा अर्थ होत होता. अनुभव हीच एक कसोटी मानल्यास अनुभवाच्या आधारे मार्क्सिस्ट थिअरीतही सुधारणा कराव्या लागतील, हा सित मान्य करणे म्हणजे मार्क्सवादाला दुय्यम लेखण्यासारखे होणार होते. त्यामुळे वँग डाँझिंग यांना हे पसंतच नव्हते. याशिवाय Anlao Fenlei म्हणजे झरू Pay according to Work Performance हा निबंधही चांगलाच गाजला व लोकप्रिय झाला.\nहुआ गुओफेंग यांचा टू व्���ॉटेव्हर्स (Two Whatevers) व 1978 मधील अनुभव हीच सत्याची खरी कसोटी (Practice is the sole Criteria of Truth) हे दोन महत्त्वाचे लेख व सिद्धांत हे तत्कालीन राजकारणाच्या केंद्रभागी होते. बघता-बघता हे दोन लेख हुआ व डेंग यांच्यातील सत्तेच्या चढाओढीच्या राजकारणातील दोन परस्परविरोधी प्रतीके झाली. मात्र दोघांनीही याबाबतीत कमालीचा संयम दाखवीत ही फूट चव्हाट्यावर आणण्याचे टाळले. एकोणिसाव्या शतकाच्या उतरार्धात अनेक पाश्चात्त्य राष्ट्रे आशिया खंडातील मागासलेल्या देशांमधील वसाहतींवर आपली पकड घट्ट करीत असताना जपान मात्र पाश्चात्त्य राष्ट्रांच्या पावलावर पाऊल टाकून अधिकाधिक आधुनिक होत होता.\nजपानमधील या आधुनिक युगाची सुरुवात इवाकुरा मिशनने (Iwakura Mission) झाली. या मोहिमेमध्ये जपानमधील मेजी राजवटीतील विविध क्षेत्रांतील 51 नेत्यांनी इवाकुरा टोमोनी यांच्या नेतृत्वाखाली पाश्चात्त्य देशांचा दौरा केला आणि तेथील उद्योग, खनिजकाम, शेती, बंदरे, म्युझियम्स, वित्तव्यवस्था, संस्कृती व शिक्षणव्यवस्था यांचा अभ्यास करून तशाच प्रकारच्या संस्था जपानमध्ये निर्माण करण्याचे ठरवून आधुनिकतेची मुहूर्तमेढ केली. अशाच पद्धतीने 1977 व 1978 या वर्षांत अनेक चिनी नेत्यांच्या शिष्टमंडळांनी पाश्चात्त्य देशांचे दौरे केले. तरुणपणी फ्रान्स व रशियामध्ये दीर्घ काळ व्यतीत केलेले डेंग यांना पाश्चिामात्य भांडवलशाहीची व संस्कृतीची तोंडओळख होतीच. माओंच्या आधिपत्याखाली 1975 मध्ये काम करीत असताना संयुक्त राष्ट्रसभेच्या बैठकीला ते हजर होते.\nया दौऱ्यातही त्यांनी अमेरिका व फ्रान्स येथे अनेक औद्योगिक व वित्तीय संस्थांना भेटी दिल्या होत्या, त्यामुळे पाश्चिमात्य देशांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, हे त्यांना कळत होते. वरिष्ठ चिनी नेत्यांनी 1977 व 1978 मधील केलेल्या अभ्यासदौऱ्यांमुळे डेंग यांच्या प्रशासनात अनेक वरिष्ठ नेते बदलास अनुकूल झाले, त्यामुळे डेंग यांच्या सुधारणावादी धोरणांना पुढे चांगले पाठबळ मिळाले. मे 1978 मध्ये नियोजन आयोग व विदेश व्यापार विभाग यातील अधिकाऱ्यांनी हाँगकॉगला भेट देऊन त्यांच्याकडून औद्योगिक, वित्तीय व व्यवस्थापकीय सहकार्य मिळेल का, याचा अभ्यास केला. हाँगकाँगपासून जवळ असणाऱ्या ग्वांडाँग राज्यात बाओन जिल्ह्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. कच्��ा माल परदेशातून आयात करून, वस्तूंचे उत्पादन करून त्यावर कोणताही टॅक्स वा ड्युटी न लावता तो इतरत्र निर्यात करण्याचा प्रकल्प नियोजन आयोगाने मंजूर केला.\nहाँगकाँगमधील खुल्या व्यवस्थेच्या आकर्षणामुळे व तेथे मिळणाऱ्या रोजगारांच्या संभाव्य संधीमुळे दर वर्षी हजारो तरुण मुले धाडस करून पोहून वा बोटीने हाँगकाँगमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत व त्यात मुत्युमुखी पडत. हे सामाजिक व सुरक्षेविषयक प्रश्न पाहून डेंग यांनी या प्रकल्पास परवानगी दिली होती. या दौऱ्यादरम्यानच Hong kong and Macao Affairs Office या कार्यालयाची स्थापना झाली. परराष्ट्र व्यापार खात्याने चीनचे आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करण्यासाठीचा करार हाँगकाँगबरोबर केला.\nयाच वर्षात जपानच्या आर्थिक विकासाच्या धोरणांचा व व्यूहनीतीचा (Strategies) अभ्यास करण्यासाठी एक चिनी शिष्टमंडळ जपानला रवाना झाले. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानने अमेरिकेच्या ‘मार्शल प्लान’च्या अंतर्गत परकीय भांडवल स्वीकारीत आर्थिक सुधारणा केल्या, आधुनिकीकरण केले आणि कार्यक्षम व गुणवत्ताप्रधान उत्पादनासाठी विज्ञान-तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण संशोधनाचा अध्याय सुरू केला. अशा पद्धतीने जपानने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बाजारप्रणीत निर्यातप्रधान अर्थव्यवस्था निर्माण केली आणि त्याद्वारे जगातील बाजारपेठा काबीज केल्या.\nही सर्व धोरणे व त्याची अंमलबजावणी यांचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. Gu Mu यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांच्या शिष्टमंडळाने मे-जून 1978 मध्ये पश्चिम युरोपचा- फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम असा- दौरा केला. भांडवलशाही देश भ्रष्टाचारी व मागासलेले असतात, असे समजणारे चिनी नेते पाश्चात्त्य देशांतील स्वातंत्र्य, प्रगती, पायाभूत सुविधा व सोई हे सर्व पाहून चक्रावले. पाश्चिमात्य भांडवलशाही भयानक व भेसूर असते, असे वारंवार बिंबविले गेलेल्या चिनी नेत्यांना पाश्चिमात्त्य देशांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सुखवस्तू व निरोगी समाज, आधुनिक उद्योग, कार्यक्षम शासनव्यवस्था, उच्च दर्जाच्या उत्पादनांची व उपभोग्य वस्तूंची सहज उपलब्धता दिसून आली. त्याप्रमाणेच त्यांना उच्च गुणवत्ता असणारी शिक्षणव्यवस्था, स्वातंत्र्य व खुली राजकीय व्यवस्था यांचेही दर्शन झाले. चीनमध्येही असा समाज निर्माण व्हावा असे त्यांना वाटले नसते, तरच नवल\nविशेषत: पाश्चिमात्य देशांतील स्वातंत्र्य, स्थानिक संस्थांचे अधिकार, पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य इत्यादी पाहून त्यांना आपल्या मागासपणाची खात्री पटली. पश्चिमात्यांची चीनला मदत करण्याची तयारी व त्यांचे वागणे पाहून तर त्यांना आश्चर्यच वाटले. त्यातील महत्त्वाचे आर्थिक कारण-पाश्चिमात्यांचे कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नव्हते आणि चीनला मदत करण्याच्या निमित्ताने त्यांचे उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालतील, हे लक्षात आल्यानंतर आधुनिक भांडवलशाही परस्परसहकार्यावर अवलंबून असते, हेही त्यांना दिसून आले. शिष्टमंडळाने परत आल्यानंतर पॉलिट ब्युरोला विस्तृत सादरीकरण केले. नेहमी दुपारी 3 वाजेपर्यंत संपणारी पॉलिट ब्युरोची बैठक त्या दिवशी रात्री उशिरा 11 पर्यंत चालली. एकंदरीतच चीनमध्ये धोरणदिशा ठरविणाऱ्या अत्युच्च पातळीवर मोठे गुणात्मक बदल होत होते. परदेश व्यापार, परकीय भांडवलाची आयात, परकीय प्रगत तंत्रज्ञानाची आयात, उद्योगधंदे व उत्पादन यातील गुणवत्ता वाढविण्याची गरज आणि त्यासाठी करावयाची धोरण आखणी याची तयारी सुरू झाली होती.\nया पॉलिट ब्युरोच्या मीटिंगनंतर डेंग यांच्याशी सल्लामसलत करून विकास कार्यक्रमासाठी कापड उद्योगाची निवड करण्यात आली. कापडाचा मोठा तुटवडा चीनमध्ये असल्याने कपड्यांसाठी सरकारकडून कुपने दिली जात. सिंथेटिक फायबरचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कापडनिर्मिती करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे घाटत होते. पाश्चिमात्य भांडवली देशांबरोबर सहकार्य करीत असताना नियम व कायदे काय असावेत, बाहेरील देशांना आपल्या देशात काम करू देताना बंधने किती असतील, स्वातंत्र्य किती असावे, या देशातील कोणत्या कंपन्यांबरोबर बाहेरील कंपन्या काम करतील, कर्जे कशी उभारावीत व तंत्रज्ञान कसे मिळवावे इत्यादी अनेक तपशिलांचा अभ्यास सुरू झाला. चीनमधील नेतृत्वाला व मध्यमवर्गाला आता खरोखरच मोठ्या आर्थिक विकासाचे वेध लागले होते\nTags: अर्थव्यवस्था शिक्षण तंत्रज्ञान विज्ञान चीन भांडवलशाही व्हॉटेव्हर डेंग मार्शल हुआ गुओफेंग arthvyawstha shikshan tantrdnyan vidnyan chin bhandawalshahi hotevhar deng marshal hua guofeng weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nडॉ. सतीश बागल, नाशिक\nलेखक माजी सनदी अधिकारी आहेत.\nचिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक\n'गां���ीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2021-01-20T13:16:16Z", "digest": "sha1:YALFZ3NYDT3V753HUQLOAWRKWHIVQYQB", "length": 10891, "nlines": 263, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "रस्ते | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nअहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश\n- नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अहेरी शहरातील आणखी एक प्रलंबित काम मार्गी लागले. अहेरी-खमनचेरु ह्या ७ किमी रस्ताची मुख्यमंत्री ग्रा�� सडक योजनेतून ५ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-nagar/ajit-dads-gossip-blast-many-bjp-mlas-are-path-mahavikas-aghadi-66928", "date_download": "2021-01-20T14:21:29Z", "digest": "sha1:JTINMJ5O7KDG3YX7IFOV6PTV4AEL3XJ6", "length": 18344, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अजितदादांचा गाैप्यस्फोट ! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर - Ajit Dad's gossip blast! Many BJP MLAs are on the path of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर\n भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर\n भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर\n भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर\nबुधवार, 16 डिसेंबर 2020\nतीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले, सहा महिन्यांत सरकार पडणार असे सांगत होते, आता पहा. येत्या चार महिन्यात अनेक आमदार महावविकास आघाडीकडे येतील.\nमुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले, सहा महिन्यांत सरकार पडणार असे सांग��� होते, आता पहा. येत्या चार महिन्यात अनेक आमदार महावविकास आघाडीकडे येतील, असा गाैप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.\nविधानसभेच्या अधिवेशनात काल पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेदरम्यान पवार यांनी राजकीय बाॅंब टाकला. पवार म्हणाले, की धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल निवडून आले असले, तरी ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. त्यांच्या विचारांची नाळ आमच्याशीच आहे. त्यामुळे ते परत केव्हा येतील, हे तुम्हाला कळणारही नाही. पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला ही धोक्याची घंटा समजावी.\nमागील काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड करण्यात आला आहे. त्यामध्ये जीन्स पॅन्ट चालणार नाही. महिलांनीही कपड्यांबाबत बंधणे आहेत. खादीला प्रोत्साहन दिलेले आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, की सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत सरकारने काही मुद्दे जाहीर केले असले, तरी त्याबाबत सरकार फिरविचार करीत आहे.\nदरम्यान, भाजप नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून मी येणार असे सांगून लवकरच महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे सांगितले होते. तीन चाकांचे सरकार टिकूच शकत नाही, असे वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी तर डिसेंबरअखेर हे सरकार पडेल, असा गाैप्यस्फोट करून चर्चा घडवून आणली. या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी केलेला गाैप्यस्फोट खूप काही सांगून जातो. सरकार पडण्याचे सोडाच, उलट भाजपचेच काही आमदार आपल्या पक्षाच्या वाटेवर असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगून पवार यांनी भाजपनेत्यांना टोमना मारला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षीय पातळीवर वेगवान हालचाली होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nअजित पवार यांनी स्विकारले मुनगंटीवार यांचे चॅलेंज\nविधानसभेत एका विषयावर बोलताना भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, की माझ्या भाषणात अडथळे आणू नका. कारण जो अडथळे आणतो, तो पुन्हा निवडून येत नाही. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी चॅलेंज दिले. चला, मी तुमचे चॅलेंज स्विकारतो. पुढच्या निवडणुकीत मलाच हरवून दाखवा. यावर सभागृहात हंशा पिकला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा तरुणांची नोकरी धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्या��र कारवाईची चिन्हे\nमुंबई : एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी अंतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nप्रकृती बिघडल्याने शशिकलांना तातडीने बंगळूरमधील रुग्णालयात हलवले\nनवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची 27 जानेवारीला कारागृहातून...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nभाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीत घरवापसी करण्याच्या तयारीत\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे हे विधानसभा निवडणुकीच्या...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nमंत्री गडाखांमुळे नेवासे तालुक्यात शिवसेनेची दमदार 'एन्ट्री'\nनेवासे : विधानसभा सदस्य, 56 ग्रामपंचायतींपाठोपाठ मुळा साखर कारखान्याच्या रूपाने सहकार क्षेत्रातही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nकृषी कायद्यांवरील समितीला निर्णयाचे अधिकारच नाहीत तर पक्षपात होईलच कसा..\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या समितीचे सदस्य व शेतकरी नेते...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nबाळासाहेब अशा पुत्राला काय म्हणत असतील\nमुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांचे पुत्र उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असूनही नामांतर होत नाही...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nचौकशी अहवाल आला, त्या दुर्दैवी मातांचे काय \nनागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत १० शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nया सरकारला आता गाडलं पाहिजे; वीजबिलावरून मनसे आक्रमक\nमुंबई : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या निर्णयावर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nपोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न..प्रेमवीर पोलिस निलंबित..\nपिंपरी : एका पोलिसाने पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोल���स ठाण्यात ही घटना घडली....\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nअर्णव गोस्वामींच्या फोटोला मारले जोडे...\nपिंपरी : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी यांच्या प्रतिमेला पिंपरी चिचंवड शहर...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nमराठा आरक्षण : एमपीएससीचा यू टर्न , उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती नाही.\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर भरती प्रक्रिया रखडलेली आहे. मात्र, ९ सप्टेंबर २०१९ च्या आधी ज्या...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nराज्य सरकारच्या घोळामुळेच मराठा आरक्षण अडचणीत..\nमुंबई : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ता. 5 फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. याबाबत विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nसरकार government आमदार मुंबई mumbai भारत अजित पवार ajit pawar धुळे dhule चंद्रकांत पाटील chandrakant patil पराभव defeat महिला women खादी विषय topics सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/ishq-wala-love-fame-actress-sulagna-panigrahi-tied-the-knot-with-famous-comedian-biswa-kalyan-rath-128032397.html", "date_download": "2021-01-20T13:39:08Z", "digest": "sha1:AX3PHQEV4YZOUEUWRCPIT7F7CODWOZOC", "length": 3922, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Ishq Wala Love' fame actress Sulagna Panigrahi tied the knot with famous comedian biswa kalyan rath | 'इश्क वाला लव्ह' फेम अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, प्रसिद्ध विनोदवीरासोबत बांधली लग्नगाठ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजस्ट मॅरिड:'इश्क वाला लव्ह' फेम अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, प्रसिद्ध विनोदवीरासोबत बांधली लग्नगाठ\nअभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही लग्नाच्या बेडीत अडकली आहे.\nआदिनाथ कोठारेसह 'इश्क वाला लव्ह' या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लोकप्रिय विनोदी कलाकार बिस्वा कल्याण रथसोबत सुलग्नाने सप्तपदी घेतल्या.\nनुकताच सुलग्नाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘आम्ही लग्न केले आहे’ असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.\nतर बिस्वा कल्याण रथ यानेही लग्नातील फोटो शेअर केले आहेत. 'बिस्वा मॅरिड आदमी,' असे मजेशीर कॅप्शन त्याने लग्नाच्य��� फोटोला दिले आहे.\nसुलग्नाने मराठीसोबतच ‘मर्डर 2’ या हिंदी चित्रपटातदेखील भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने अनेक मालिकांमध्ये ही काम केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/bharti-singh-haarsh-limbachiyaa-celebrate-3-years-of-marriage-share-unseen-pictures-from-wedding-on-social-media-127978244.html", "date_download": "2021-01-20T13:12:53Z", "digest": "sha1:MCG2NKVCDFZ5TMY2OYVJIHGWCCR43EEO", "length": 6383, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bharti Singh, Haarsh Limbachiyaa Celebrate 3 Years Of Marriage, Share Unseen Pictures From Wedding On Social Media | ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत भारती सिंहने साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस, रोमँटिक फोटो शेअर करुन म्हणाली... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसेलिब्रेशन:ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत भारती सिंहने साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस, रोमँटिक फोटो शेअर करुन म्हणाली...\nया दोघांनाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती.\nकॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी गुरुवारी (3 डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने भारतीने हर्षसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करुन त्याच्यासाठी एक खास नोट लिहिली आहे. भारतीने तिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो आणि प्री-वेडिंग फोटोशूटची झलक शेअर केली आहे.\nभारतीने फोटो शेअर करुन लिहिले की, \"तुम्ही किती दिवस, महिने किंवा किती वर्ष एकमेकांसोबत आहात यावर प्रेम अवलंबून नसते. तर एका दिवसात तुम्ही प्रेमाचा किती वर्षाव करता यावर खरे प्रेम ठरलेले असते\", असे कॅप्शन भारतीने या फोटोला दिले आहे.\nभारतीची ही पोस्ट पाहिल्यानंतर हर्षनेदेखील तिच्यासाठी अशाच आशयाची एक खास पोस्ट शेअर केली आहे. “एक चांगले लग्न म्हणजे आपल्याला सापडणारी वस्तू नसते, ते आपण बनवत असतो आणि ते आपल्याला टिकवून ठेवायचे असते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भारती सिंह.''\nड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर भारती आणि हर्ष पहिल्यांदा 2 डिसेंबर रोजी आदित्य नारायणच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसले होते. यावेळी दोघांनी डान्सही केला होता. त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, ट्रोलर्सकडे भारती आणि हर्ष दुर्लक्ष करताना दिसत आहे.\nया दोघांनाही नार्कोटिक्स कं��्रोल ब्युरोने (एनसीबी) 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. वृत्तानुसार, एनसीबीने छापा टाकून त्यांच्या घरातून 86.50 ग्रॅम गांजा जप्त केला होता. यानंतर या दोघांनाही 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयात जामीन मिळाला होता. सध्या हे दोघेही जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. एनसीबीने त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका विशेष एनडीपीसी कोर्टात दाखल केली असून त्यावर पुढी आठवड्यात सुनावणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/bhurkachiwadi-tribal-village-inaugurates-unopposed-gram-panchayat-elections-seals-election-of-seven-members-in-village-meeting-128032508.html", "date_download": "2021-01-20T13:45:45Z", "digest": "sha1:HDA6RMYUYRJETERFTS5SXU7KGKD6DH2V", "length": 9013, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhurkachiwadi tribal village inaugurates unopposed Gram Panchayat elections, seals election of seven members in village meeting | भुरक्याचीवाडी आदिवासी गावाने केला ग्रामपंचायत बिनविरोध निवडीचा श्रीगणेशा, गावकऱ्यांच्या बैठकीत सात सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहिंगोली:भुरक्याचीवाडी आदिवासी गावाने केला ग्रामपंचायत बिनविरोध निवडीचा श्रीगणेशा, गावकऱ्यांच्या बैठकीत सात सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब\nहिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर\nराज्यात एकीकडे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले जात असतांना दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी गावाने रविवारी ता. २० झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील आपसातील एकोपा टिकून रहावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.\nसध्या राज्यात सुमारे १४००० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कडाक्याच्या थंडीत गावाचे राजकारण चांगलेच तापले असून गावपातळीवर पॅनल तयार करण्यासाठी गावपुढाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी निवडणुक बिनविरोध पार पडल्यास विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे आश्‍वासन लोकप्रतिनिधीकडून दिले जात आहे.\nदरम्यान, कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी हे संपूर्ण आदिवासी गाव आहे. गावाची लोकसंख्या १२०० एवढी असून गावात सात सदस्य���य ग्रामपंचायत आहे. यापुर्वी गावात कधीही बिनविरोध निवडणुक झाली नाही. मात्र गावात मतदान पध्दतीमुळे तसेच निवडणुकीमुळे आपसातील हेवेदावे तयार होऊन गावात एकता राहात नाही. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध पार पडण्यासाठी माजी सरपंच संतोष भुरके यांच्यासह तरुणांनी पुढाकार घेतला. त्यासाठी दहा दिवसांपुर्वी पॅनल प्रमुखांचीच बैठक घेऊन त्यांच्यासमोर बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये सर्वांनी होकार दिल्यानंतर गावात दवंडी देऊन रविवारी ता. २० बैठकीचे आयोजन केल्याचे जाहिर करण्यात आले.\nत्यानुसार आज गावातील मारोती मंदिरा जवळ बैठक सुरु झाली. यावेळी माजी सरपंच संतोष भुरके, सुदाम खोकले, लक्ष्मण खोकले, विश्‍वनाथ भुरके, जगदेव भुरके, तंटामुक्ती अध्यक्ष गणपत वानोळे, हनुमंत वानोळे, देवराव कुरुडे, शेषराव आम्ले यांच्यासह युवक मंडळी उपस्थित होती.\nयावेळी सर्व प्रभागातून निवडण्यात येणाऱ्या सात सदस्यांची नांवे घेण्यात आली. मात्र जूना एकही चेहरा नको सर्व सदस्य नवीन द्यावेत अशी भुमीका युवकांनी घेतली. त्यानंतर सर्व सात सदस्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या बैठकीत प्रत्येक प्रभागातील सदस्यांची एकमताने निवड होऊन गावातील ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी सर्वांनी गुलाल उधळून जल्लोषही केला.\nदरम्यान, निवडणुकीसाठी ता. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. मात्र ता. २५ डिसेंबर रोजी सर्व सदस्य एकत्रीत सातच अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आदिवासी बहुल गावाने सर्वात प्रथम बिनविरोध निवडीची घोषणा करून इतर गावांसमोर आदर्श उभा केला आहे.\nएकमतानेच होणार विकास कामे ः संतोष भुरके, माजी सरपंच\nगावाने बिनविरोध निवडण्ुक करण्यावर एकमत झाले आहे. त्यानंतर आता गावात नवीन चेहऱ्यांना समाजसेवेची संधी देण्यात आली आहे. तर गावातील विकास कामाचे निर्णय देखील एकमतानेच घेतले जाणार आहेत. गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे गावातील एकोपा कायम राहणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/farmers-protest-news-updates-the-government-called-the-farmers-for-a-discussion-on-december-30-128061298.html", "date_download": "2021-01-20T12:18:22Z", "digest": "sha1:CSA2IJO5Z7XJKVDGQZK3UDMAGK5H5ND3", "length": 5264, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmers Protest news Updates : The government called the farmers for a discussion on December 30 | सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी 30 डिसेंबर रोजी बोलावले, शेतकऱ्यांनी मंगळवारी बैठक घेण्याचा दिला होता प्रस्ताव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेतकरी आंदोलन:सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी 30 डिसेंबर रोजी बोलावले, शेतकऱ्यांनी मंगळवारी बैठक घेण्याचा दिला होता प्रस्ताव\nसरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठेवल्या 4 अटी\nकृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 33 वा दिवस आहे. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी 30 डिसेंबर रोजी बोलावले आहे. दुपारी 2 वाजता विज्ञान भवनात ही बैठक होईल. याआधी शेतकऱ्यांना शनिवारी सरकारला पत्र लिहून 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठकीसाठी बोलावले होते. या चर्चेसाठी शेतकऱ्यांनी 4 अटी देखील ठेवल्या आहेत.\nसरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या 4 अटी\n1. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली पाहिजे.\n2. मिनिमम सपोर्ट प्राइसची (एमएसपी) कायदेशीर हमी चर्चेच्या अजेंड्यात असावी.\n3. वायु गुणवत्ता व्यवस्थापन अध्यादेशाअंतर्गत शिक्षेच्या तरतुदी शेतकऱ्यांना लागू करू नयेत. अध्यादेशात बदल करुन अधिसूचित केले जावे.\n4. वीज दुरुस्ती विधेयकातील बदलाच्या मुद्द्यालाही चर्चेच्या अजेंड्यात समाविष्ट केले जावे.\nकेजरीवाल दुसऱ्यांदा सिंघू सीमेवर पोहोचले\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी संध्याकाळी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेतली. एका महिन्यात ते दुसऱ्यांदा सिंघू सीमेवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले की, \"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत खुली चर्चा करण्याचे मी आव्हान देतो. या कायद्यामुळे कशाप्रकारे नुकसान होईल ते स्पष्ट होईल.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/if-corona-is-prevented-by-vaccinating-some-people-there-is-no-need-for-vaccination-in-the-country-dr-balram-bhargava-127970875.html", "date_download": "2021-01-20T13:22:46Z", "digest": "sha1:RLAT5P4RNNLMICQRE5KPCIBGWGZZ5MYJ", "length": 8017, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "If corona is prevented by vaccinating some people, there is no need for vaccination in the country - Dr. Balram Bhargava | काहींना लस देत कोरोना रोखला तर देशात लसीकरणाची गरज नाही - ��यसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना:काहींना लस देत कोरोना रोखला तर देशात लसीकरणाची गरज नाही - आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव\nसर्वांना लस देऊ, असे सरकारने कधीही म्हटले नाही : केंद्र\nभारतासह अवघे जग कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करत आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण मंगळवारी म्हणाले, ‘सरकारने देशातील सर्वांनाच लस देऊ असे म्हटलेले नाही. तसेच आपल्याला लसीची गरज नसल्याचे भारतातील एका वर्गाला वाटते.’ पत्रकार परिषदेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “लस किती लोकांना द्यायची, हे उत्पादनावर ठरेल. कोरोनाची साखळी तोडणे हा सरकारचा उद्देश आहे. आपण जोखमीतील लोकांना लस देऊन संसर्गाची मालिका खंडित केली तर संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याची गरज नाही.’\nऑक्सफर्डच्या “कोविशील्ड’ लसीसाठी सीरमच्या चाचण्यांत तामिळनाडूच्या स्वयंसेवकाने दुष्परिणामांचा दावा केला होता. यामुळे टाइमलाइन प्रभावित होण्याची शंकाही आरोग्य सचिवांनी फेटाळून लावली. डॉ. भार्गव म्हणाले, एखाद्या स्वयंसेवकावर गंभीर दुष्परिणाम झाला असता तर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असते. सरकारने ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या पुढे सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत.\nसंकेत : निरोगी लोकांना लस विकत घ्यावी लागू शकते\nसरकारी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात म्हटले आहे की, सरकार देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करणार नाही. जोखीम असलेले व प्राधान्यक्रमाच्या समूहांचे लसीकरण केले जाईल. पूर्णपणे निरोगी असलेल्या लोकांना मेडिकलमधील इतर उत्पादनांप्रमाणेच ही लस खरेदी करावी लागू शकते. वृत्तानुसार, कुणाला लस घ्यायची नसेल तर सरकार बळजबरीने त्याचे लसीकरण करणार नाही.\nप्रक्रिया : डीजीसीआयची तपासणी\n- चाचण्यांत दुष्परिणामांच्या प्रकरणांचा तपास डीसीजीआयकडून करण्यात येत असतो.\n- चाचण्यांपूर्वी सहमती पत्र घेतले जाते, त्यात संभाव्य धाेक्यांची माहिती असते.\n- चाचण्यांच्या परिणामांवर रुग्णालयातील एक समिती लक्ष ठेवते. प्रभाव दिसला तर ते महिनाभरात डीसीजीआयला कळवतात.\nखात्री दिली : लस सुरक्षितच\nसीरमने म्हटले आहे की, जोवर आमची लस सु���क्षित आणि इम्युनोजेनिक आहे हे सिद्ध होणार नाही, तोवर आम्ही ती मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी जारी करणार नाही. आम्ही त्याचा विश्वास देत आहोत.\nस्पष्टीकरण : ‘कोविशील्ड’ पूर्णपणे सुरक्षित व इम्युनोजेनिक : सीरम\n“कोविशील्ड’ लसीच्या चाचण्या करत असलेल्या सीरमने सलग तिसऱ्या दिवशी स्पष्टीकरण दिले. संस्थेने म्हटले आहे की, “कोविशील्ड’ ही पूर्णपणे सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे. चाचण्यांत स्वयंसेवकांना नुकसान झाले नाही.\nइम्युनोजेनिक म्हणजे काय : ही वैद्यकीय संज्ञा आहे. व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी एखादी लस आपल्या शरीरात किती प्रतिकारक्षमता निर्माण करण्यात सक्षम आहे आणि ती पुढे िकती काळ कायम राहील, असा त्याचा अर्थ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/physical-distance-compulsory-for-kumbh-snan-only-5-connecting-bridges-at-this-time-128032060.html", "date_download": "2021-01-20T13:32:22Z", "digest": "sha1:DGZGGPSQMOZMFYWYOBXESFTXOJWVDWYM", "length": 5223, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "physical distance Compulsory for kumbh snan, only 5 connecting bridges at this time | प्रथमच : कुंभस्नानासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचेच, या वेळी फक्त 5 कनेक्टिंग ब्रिज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना इफेक्ट:प्रथमच : कुंभस्नानासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचेच, या वेळी फक्त 5 कनेक्टिंग ब्रिज\nहरिद्वार / मनमीतएका महिन्यापूर्वी\nकोरोना तपासणीसाठी 3 मोठी कोविड केअर सेंटरही असतील\nकोरोनाचा परिणाम २०२१ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर असणार आहे. महामारीमुळे मेळ्यात फिजिकल डिस्टन्सिंग राखत लोकांचे स्नान होईल. तपासणीसाठी परिसरात ३ मोठी कोविड केंद्रेही बनवली जातील.\nप्रथमच सामान्य घाटांसह नैसर्गिक घाटांचाही उपयोग केला जाईल. तात्पुरत्या स्वरूपातील प्लास्टिकच्या या घाटांवर सुरक्षेसाठी डीप वॉटर बॅरिकेडिंग असेल. प्रत्येक बॅरिकेडिंग चार मीटर परिसरात असेल. भाविकांना सुरक्षितपणे अंघोळ करता यावी म्हणून यात चार फूट पाणी राहील. मेळावा परिसर एकमेकांशी जोडण्यासाठी या वेळी ३ ठिकाणी केवळ ५ तात्पुरते लिंक पूल केले जातील. गेल्या कुंभमेळ्यात १८ ठिकाणी ३२ पूल बनवण्यात आले होते. हे पूल मेळावा परिसरात मुख्य पार्किंगना मुख्य ठिकाणांना जोडण्यासाठी बनवले जातात.\nआत��� २ मोटार पूल बैरागी कॅम्पपासून गौरीशंकरला जोडण्यासाठी असतील व दोन पूल नीलधारा ते चंडीघाटसाठी असतील. चंडीदेवी रोपवेजवळून गौरीशंकरला जोडण्यासाठी पादचारी पूल बनवला जाईल. जानेवारीपर्यंत सर्व पूल तयार होतील. तसेच मेळ्यात तीन मोठी कोविड केअर सेंटर्सही असतील. नीलधारा आणि बैरागी कॅम्पमध्ये मेळा भरेल. मेळा परिसरात रस्ते, पाणी, विजेची कामे सुरू झाली आहेत.\nपहिले : ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्री\nदुसरे : १२ एप्रिलला सोमवती अमावास्या\nतिसरे : १४ एप्रिलला संक्रांती व वैशाखी\nचौथे : २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/bichukles-allegations-are-baseless-not-even-voter-registration-collectors-revelation/", "date_download": "2021-01-20T13:00:58Z", "digest": "sha1:CO4XV7EZ4TXNFYVBJZHKEI7PPAFKATOG", "length": 16753, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बिचुकलेंचे आरोप निराधार, मतदार नोंदणीच केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nबिचुकलेंचे आरोप निराधार, मतदार नोंदणीच केली नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा\nसातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichkule) यांनी पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीच केली नाही. त्यामुळे त्यांचा, माझे नाव मतदार यादीत नोंदले नाही, हा आरोप निराधार आहे, असा खुलासा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे.\nआज (१ डिसेंबर) रोजी सकाळी बिचकुले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. मतदार यादीत त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. मात्र त्यांच्या नावाखाली अभिजीत बिचुकलेंचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. मतदार यादीत नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी वेळ बूथवर गोंधळ घातला. याचे खापर यंत्रणेवर व भाजपावर फोडले.\n‘मामा, माझे या यादीत नाव नाही. उमेदवाराचं नाव नाही तर सर्वसामान्यांचे काय कोणीही येऊन XYZ तिथे येऊन मतदान करेल. मी कधीही जातीवर राजकारण केले नाही. यांनी स्वत:ची नाव लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचे नाव आहे. पण माझे न��ही कोणीही येऊन XYZ तिथे येऊन मतदान करेल. मी कधीही जातीवर राजकारण केले नाही. यांनी स्वत:ची नाव लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचे नाव आहे. पण माझे नाही मी उमेदवार आहे. मला निवडणुकीपासून वंचित राहावे लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे,’ अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली.\nनिवडणूक आयोग अशाप्रकारे भोंगळ कारभार करत असेल, तर अवघड आहे. यंत्रणा या याद्या पुरवत होते, किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या याद्या करत होते, निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. मतदार यादीत उमेदवाराचे नाव नसण हा भोंगळ कारभार नाही का कोणता पक्ष आहे, हे यात शोधले पाहिजे. भाजपाने या याद्या बनवल्या आहेत,’ असा आरोप बिचुकले यांनी केला होता.\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बिचकुले यांच्या तक्रारीची दखल घेतली. मतदार नोंदणी अर्जाची छाननी केली. बिचकुलेंचा अर्ज नव्हता. यानंतर शेखर सिंह यांनी पत्रक प्रसिद्ध करून बिधाकुले यांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले. पत्रकात म्हटले आहे – अभिजित बिचुकले यांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केल्याचा कोणताही पुरावा नाही. बिचुकले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत कोल्हापुरात विक्रमी मतदान\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; ��ंजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/08/27/javed-miandad-is-going-to-provoke-the-citizens-of-pak-based-kashmir/", "date_download": "2021-01-20T12:50:44Z", "digest": "sha1:UE6CSB6C2MPQYOZ2TJTN3E5JI7QCPPHV", "length": 10777, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांची माथी भडकवणार जावेद मियांदाद - Majha Paper", "raw_content": "\nपाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांची माथी भडकवणार जावेद मियांदाद\nमुख्य, आंतरराष्ट्रीय / By माझा पेपर / कलम 370, जावेद मियांदाद, वादग्रस्त वक्तव्य / August 27, 2019 August 27, 2019\nकराची : केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. भारताने हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने सगळ्या देशांची मदत मागितली, पण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी अपयशच पडल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने आता काश्मीर प्रश्नात नाक खुपसले आहे.\nपाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद भारताविरुद्ध भडकवणार आहे. मी काश्मिरी जनतेला पाठिंबा देण्यासाठी नियंत्रण रेषेवर (एलओसी) जाणार आहे. काश्मीरला कोणीही पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाही. काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. काश्मिरींवर भारताकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध मी आंदोलन करणार असल्याचे वक्तव्य जावेद मियांदादने केले आहे.\nजगाचे लक्ष काश्मीरच्या परिस्थितीकडे जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या आंदोलनात जगातील इतर खेळाडूंनीही सामिल व्हावे. माझ्यासोबत ज्यांना यायचे आहे, त्यांनी यावे. काश्मिरींचा संघर्ष संपणार नाही. नवीन देश जगात ���नत राहतील. जशाप्रकारे पाकिस्तान बनणे कोणीही रोखू शकले नाही, त्याच प्रकारे आझाद काश्मीर बनणेही कोणी रोखू शकणार नसल्याचे मियांदाद म्हणाला.\nपाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा कर्णधार सरफराज अहमद यानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या होत्या. शोएब अख्तरने ट्विटसोबत डोळ्याला पांढरी पट्टी लावलेल्या एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरही एक संदेश लिहिण्यात आला आहे. बलिदान म्हणजे काय हे तूला पाहून समजते. तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना. जगण्यासाठीचा महान उद्देश #Kashmir ‘असे कॅप्शन शोएबने फोटोला दिले होते.\nपाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही याआधी काश्मीरच्या मुद्द्यावर बरळले होते. काश्मीरच्या आमच्या बंधूंसोबत संपूर्ण पाकिस्तान आहे. या कठीण काळात अल्लाहने काश्मिरींचा बचाव करावा, अशी प्रार्थना मी करतो, असे सरफराज बकरी ईदच्या नमाजनंतर म्हणाला. काश्मिरी जनतेएवढच दु:ख आणि यातना आम्हालाही झाल्या आहेत. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.\nकाश्मिरींना संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. त्यांना आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे ते झोपलेले का आहेत ते झोपलेले का आहेत काश्मीरमध्ये होत असलेले आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले होते.\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/24/man-arrested-for-threatening-uttar-pradesh-cm/", "date_download": "2021-01-20T12:36:10Z", "digest": "sha1:TSNJ7RYDQW4G3P5556I5LNG42AG5TIK4", "length": 8075, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक - Majha Paper", "raw_content": "\nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / उत्तर प्रदेश मुख्यमंत्री, महाराष्ट्र एटीएस, महाराष्ट्र पोलीस, योगी आदित्यनाथ / May 24, 2020 May 24, 2020\nमुंबई – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव कामरान अमीन असे असून ही कारवाई एटीएसच्या काळाचौकी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केली आहे.\nउत्तर प्रदेश सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर कामरानने फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी यानंतर लखनऊमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने तपास केला असता ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याविषयी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.\nकामरानने धमकीचा फोन केल्यानंतर आपला मोबाईल बंद ठेवला होता. पण पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या आधारावर हा फोन मुंबईच्या चुनाभट्टी भागात शेवटचा स्विच ऑन केला गेला होता हे शोधून काढल्यानंतर चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता, कामरा��� अमीनचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कामरानला अटक केली आहे. कामरानने आपला एटीएस अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. रविवारी कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर कामरानला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात येणार आहे.\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/52", "date_download": "2021-01-20T14:31:51Z", "digest": "sha1:OZ6O72RG2G5G3WHJCW2X3EXASFFYHR3I", "length": 4920, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/52 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nसांबरांच्या खुरांचे स्पष्ट उमटलेले माग व याच जनावरांची ठिकठिकाणी पडलेली विष्टा हीं सहज जातां जातां नजरेस येतात: तेव्हां पोटांत अगदी धस्स होऊन जाऊन पांचावर धारण बसते. पाऊलवाटेनें जाणारास या ब्रह्मारण्यांत यज्ञसमयाचे वेळीं राहण्याकरितां केलेली एक गुहा आहे ती पाहण्यास मिळते. ही चार पांच माणसें बसण्यासारखी मोठी आहे. यज्ञस्थंडिलाची जागा व सावित्रीन���ं संतापानें आपला कडेलोट करून घेतलेला कडा ही अगदी एकमेकाला लागूनच असलेलीं आर्थरसीटकडे जातांना डावे हातास लागतात. यावरून यज्ञाचेवेळीं सावित्रीची व देवाची चकमक उडाली म्हणून जी हकीकत आहे तिचा मेळ जमतो. हीं स्थळे पाहण्यास जातांना दाट झाडीतून जावें लागतें. या झाडींत दोन प्रहरींसुद्धां सूर्याचें लंबायमान किरण आंत शिरकू शकत नाहींत. या यज्ञस्थंडिलाची जागा अद्यापि ओळखून पाहण्याची कोणाही हिंदुगृहस्थास इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. ती पाहणारे लोकांस येवढीच सूचना आहे, कीं हा यज्ञ होऊन हजारों\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१९ रोजी १४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/madopar-p37117472", "date_download": "2021-01-20T12:49:52Z", "digest": "sha1:2ICIFOGLY7WEBYMLMPAHBWMCNE5KGHEY", "length": 16634, "nlines": 294, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Madopar in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Madopar upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n206 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n206 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n206 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nMadopar खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पार्किंसन रोग\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Madopar घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळत��त -\nगर्भवती महिलांसाठी Madoparचा वापर सुरक्षित आहे काय\nMadopar मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Madopar घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Madoparचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला Madopar घेऊ शकतात. याचा त्यांच्यावर जर काही असला, तरी फारच थोड्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो.\nMadoparचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMadopar हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nMadoparचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMadopar च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nMadoparचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMadopar च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nMadopar खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Madopar घेऊ नये -\nअनियमित दिल की धड़कन\nअनियमित दिल की धड़कन\nMadopar हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Madopar ची सवय लागण्याची शक्यता आहे. हे घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMadopar घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Madopar तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Madopar केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Madopar घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Madopar दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक खाद्यपदार्थांबरोबर Madopar घेतल्याने त्याच्या परिणामाला विलंब होऊ शकतो. याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.\nअल्कोहोल आणि Madopar दरम्यान अभिक्रिया\nMadopar सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\n3 वर्षों का अनुभव\nदवा उपलब्ध नहीं है\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vidhayak-Thane/376-grampanchyats-thane-district-get-corona-free-66463", "date_download": "2021-01-20T12:47:38Z", "digest": "sha1:Y4F3ZPRPJLJYBAWNMRM5KNBQF43N73DM", "length": 9571, "nlines": 186, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा - 376 Grampanchyats in Thane District Get Corona Free | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा\nठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा\nठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा\nठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा\nठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा\nसोमवार, 7 डिसेंबर 2020\nठाणे जिल्ह्यामधील पाच तालुक्‍यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त म्हणून जाहीर झाल्या आहेत. गेल्या २८ दिवसांमध्ये या ग्रामपंचायतींमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावला जाणार आहे.\nठाणे : ठाणे जिल्ह्यामधील पाच तालुक्‍यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त म्हणून जाहीर झाल्या आहेत. गेल्या २८ दिवसांमध्ये या ग्रामपंचायतींमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावला जाणार आहे.\nठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्‍यांमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २७०; तर मृतांची संख्या ५६५ वर पोहोचली होती. त्यामुळे करोनारुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग��कडून अनेक ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे आदी उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासोबतच ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण नाही, अशा ग्रामपंचातींच्या क्षेत्रात कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा लावण्याची घोषणा जिल्हा परिषदेने केली होती.\nया उपक्रमाला ग्रामपंचायतींकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्याची फलश्रुती म्हणून ठाणे जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये, मुरबाड तालुक्‍यातील सर्वाधिक १२३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविकांकडून नागरिकांची जनजागृती केली जात असल्याने त्याचा फायदाही ग्रामीण भागात होताना दिसत आहे.\n28 दिवसांत एकही दिवस रुग्ण नाही\nतालुका एकूण ग्रामपंचायती कोरोनामुक्त ग्रामपंचायती\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nठाणे कोरोना corona जिल्हा परिषद प्रशासन administrations कल्याण आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2021/01/nagar-vikas-mantri-eknathji-shinde.html", "date_download": "2021-01-20T12:20:05Z", "digest": "sha1:TEXP36ACVRMLX5AULPGK3EK4BWPMSVPW", "length": 5464, "nlines": 81, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #चंद्रपुरदौरा #नगरविकासमंत्री", "raw_content": "\nHomeचंद्रपुरनगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #चंद्रपुरदौरा #नगरविकासमंत्री\nनगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #चंद्रपुरदौरा #नगरविकासमंत्री\nनगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nचंद्रपूर, दि. 11 जानेवारी : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचा चंद्रपूर जिल्हा येथील दिनांक 12 जानेवारी रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.\nदिनांक 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वा. मोरबा विमानतळ येथे हेलिकॉप्टरणे नागपूरहून आगमन व मोटारिने वरोरा जि. चंद्रपूर कडे रवाना. सकाळी 11.15 वा. वरोरा येथे आगमन व कटारिया मंगल कार्यालय येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.30 वा. मोटारीने मोरबा विमानतळ चं���्रपूरकडे प्रयाण. दु. 1. वा. मोरबा विमानतळ येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे प्रयाण.\nशाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार केंद्र सरकारने केला खुलासा #School #College #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nचंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/5997", "date_download": "2021-01-20T14:05:41Z", "digest": "sha1:YR3MPW2EGWT5IOH6EJW3RTZAONRTHRMQ", "length": 15945, "nlines": 181, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "शहिद अशोक कामटे यांच्या ५३व्या जयंती निम्मित्त ‘कामटे विचारमंच’ तर्फे अभिवादन. | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nफिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nवर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ\nहिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया शिबिर\nघाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार भरघोष मतांनी विजयी\n११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”\nमिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास पँनलचे 7 उमेदवार विजयी\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nमुंबई येथे महाराष्ट्र राज्य चे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब याना मुक्ताईनगर मुस्लिम समाज तर्फे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.\nसालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल\nडीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,\nअंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं मारली बाजी ,\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nराऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व\nआष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑन���ाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nHome सोलापुर शहिद अशोक कामटे यांच्या ५३व्या जयंती निम्मित्त ‘कामटे विचारमंच’ तर्फे अभिवादन.\nशहिद अशोक कामटे यांच्या ५३व्या जयंती निम्मित्त ‘कामटे विचारमंच’ तर्फे अभिवादन.\nसोलापूर- शहिद अशोक कामटे विचारमंच. सोलापूर तर्फेदि.२३/२/२० रोजी तात्कालिन सोलापूरचे शहर पोलिस आयुक्त शहिद अशोक कामटे यांच्या ५३ व्या जयंती निम्मित्त कामटे विचारमंच चे सल्लागार राजू हौशेट्टि यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी राजू हौशेट्टी यांनी अभिवादन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना..” अशोकजी कामटे साहेबांन सारखा कर्तव्यदक्ष अधिकारि पुन्हा होणे अशक्यच आहे,,.पण सोलापूरकरांच्या मनात शहिद अशोक कामटे साहेब सदैव स्मरणात राहतिल”\nत्याप्रसंगी शहिद अशोक कामटे विचारमंच चे अध्यक्ष श्री योगेश कुंदूर.DBN ग्रुप चे आनंद तालिकोटी.ॐ साई प्रतिष्ठाण चे रुपेश कर्पेकर. पुणे नगररचना विभागाचे प्रशांत भिंगारे. विकास कुंदूर.राजेश अक्कलवाडे. सिध्दू बेऊर. राज स्वामि.कृष्णा रेवणकर. गणेश ठेसे. विशाल वाडेकर आदि पदाधिकारि उपस्थित होते.\nPrevious articleशिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य करणारा कीर्तनकार व व्याख्याता.\nNext article46 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी\nडॉ.शाड्रा डिसोजा यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य पंचगव्य अध्यक्ष पदी निवड\nडॉ.पल्लवी प्रतापसिंह माने यांची आयुष भारत पंढरपूर तालुका आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी निवड\nयोग, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद प्रसारासाठी आयुष भारत ची मोठी योजना\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nमहत्वाची बातमी January 19, 2021\nबुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे –...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/82039/chicken-popcorns/", "date_download": "2021-01-20T14:38:13Z", "digest": "sha1:2BHIIA3LTHK6IFE7WWNP5IYS7XYKU2VY", "length": 19692, "nlines": 401, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Chicken Popcorns recipe by Purva Sawant in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Chicken Popcorns\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nबोनलेस चिकन- २५० ग्रॅम\nकॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून\nलसूण पावडर- १/२ टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून\nकांदा पावडर- १/२ टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून\nमिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार\nमिक्स हर्ब्स- १/२ टिस्पून\nमिरपूड- १ टीस्पून किंवा चवीनुसार\nWorcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून\nमक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप\nचिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.\nएक वाडग्यात लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा.\nमिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे.\nनंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.\nएका कढईत तेल गरम करायला ठेवा.\nएका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा. बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे\nअश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.\nगरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nचिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.\nएक वाडग्यात लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा.\nमिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे.\nनंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.\nएका कढईत तेल गरम करायला ठेवा.\nएका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा. बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे\nअश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.\nगरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे.\nबोनलेस चिकन- २५० ग्रॅम\nकॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून\nलसूण पावडर- १/२ टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून\nकांदा पावडर- १/२ टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून\nमिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार\nमिक्स हर्ब्स- १/२ टिस्पून\nमिरपूड- १ टीस्पून किंवा चवीनुसार\nWorcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून\nमक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दु���ा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/04/good-news-for-taliram-the-liquor-store-on-the-highway-will-reopen/", "date_download": "2021-01-20T14:28:44Z", "digest": "sha1:O5JBWZS56RPWEMLCWBERTLPVX7WPEP3K", "length": 10619, "nlines": 137, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तळीरामांसाठी खुशखबर! हायवेवरची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nहत्याकांडांतील संशयित बोठे बाबत पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा…..\nविद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\n हायवेवरची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार\n हायवेवरची दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार\nअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद करण्यात आली होती.\nमात्र यादरम्यान कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेले राज्य सरकारने अनेक दिवसांनंतर दारूची दुकाने खुली केली होती. दरम्यान पुन्हा एकदा राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.\nयामुळे तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण पसरणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 2016 पासून विविध निर्बंधांमुळे बंद असलेली मद्याची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत: पर्यटन स्थळे आणि महामार्गांलगत असणाऱ्या मद्याच्या दुकानांचा समावेश आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने 2016 साली लागू केलेल्या अंतर निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल 2200 मद्याची दुकाने बंद झाली होती. नंतरच्या काळात न्यायालयाने यासंदर्भातील नियम काहीसे शिथील केले. त्यामुळे यापैकी काही दुकाने सुरु झाली होती. मात्र, आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे उर्वरित 2200 पैकी 1500 दुकाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nया भागातील दारूची दुकाने सुरु होणार:-\nया नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद असलेली दारू दुकाने सुरू करण्याची परवानगी\nमहापालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने\nतर नगरपालिका हद्दीपासून 3 किलोमीटरच्या आत असलेली दुकाने\nदीड हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील मद्याची दुकानेही आता सुरु होतील.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली \nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nहत्याकांडांतील संशयित बोठे बाबत पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा…..\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/5/14/marathi-bhasha-abhyask-arun-fadake-yanche-nidhan-.aspx", "date_download": "2021-01-20T12:50:09Z", "digest": "sha1:GY7GYQ5LRBDJ2XGPFUEJWG5X7KHZRF7R", "length": 9189, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मराठी भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे निधन", "raw_content": "\nमराठी भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे निधन\nमराठी भाषेचा उपासक आज आपल्यातून निघून गेला. मराठी व्याकरण आणि शुद्धलेखनाचा दांडगा व्यासंग असणारे अरुण फडके सर यांचे आज निधन झाले. सरांचा मराठी भाषा, शुद्धलेखन आणि व्याकरण यांचा व्यासंग दांडगा होता. ते अक्षरश: चोवीस तास त्यातच असायचे किंवा तो त्यांचा श्वास होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शुद्धलेखनातल्या प्रत्येक गोष्टीची सखोल मीमांसा, सकारण स्पष्टीकरण आणि ते समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते मराठी लेखन-कोशाचे कोशकार किंवा मुद्रितशोधनातले अधिकारी व्यक्ती तर होतेच, पण त्याचबरोबर हाडाचे शिक्षकदेखील होते. सोप्या सोप्या उदारहरणांमधून, प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना उत्तराकडे न्यायची त्यांची शैली जुन्या काळच्या तळमळीने आणि पोटतिडकीने शिकवणाऱ्या शिक्षकांची आठवण करून देणारी होती. अधिकारी आहे म्हणून मीच बरोबर हा दंभ त्यांच्यात नव्हता. आम्ही विद्यार्थ्यांनी काही सुचवलं, त्याला योग्य आधार असेल, कारण असेल तर तेही तितक्याच मोकळेपणाने स्वीकारायची त्यांची पद्धत होती. त्यांच्याशी बोलताना शंका समाधान तर व्हायचंच पण आणखी चार नवीन गोष्टी कळायच्या.\nसर, शुद्धलेखन आणि मुद्रितशोधनाच्या कार्यशाळा घेत असत आणि त्यात भल्याभल्यांचे मराठी शब्दांविषयीचे, व्याकरणाच्या नियमांबद्दलचे गैरसमज तर दूर होतच असतच, पण लेखनाकडे आणि एकूणच मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलत असे, हे मी खूप जणांकडून ऐकले आहे. मी या कार्यशाळेत सहभागी व्हावं ही सरांची आणि माझीही इच्छा सरांच्या जाण्यामुळे अपूर्ण राहणार आहे. परंतु, माझी मैत्रीण आणि सरांची शिष्या उल्का पासलकर हे काम पुढे नेते आहे हे सरांना समाधान देणारे आहे आणि व्यक्तिशः माझ्यासाठी सरांचा आशीर्वाद मिळाल्यासारखेच आहे.\nकै. अरुण फडके सरांचा आणि माझा संपर्क माझ्या मराठीभाषा या फेसबुकवरील उपक्रमामुळे आला. त्यांनी स्वतःहून संपर्क साधून या उपक्रमाविषयी जाणून घेतलं आणि मला वेळोवेळी प्रोत्साहन तर दिलंच, पण कान पकडून चुका दाखवून, त्या दुरुस्त करून घेऊन मार्गदर्शनही केलं. त्या वेळी बोलताना त्यांनी 'मराठी लेखन कोशा'चा आणि 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या मोबाईल ऍपचा संदर्भ दिला. या कोशाची आणि ऍपची संकल्पना, रचना आणि त्याचे संपादनही सरांनीच केले आहे, ���े विशेष. मराठीतल्या अनेक शब्दांचे अचूक लेखन कसे करावे आणि ते तसेच का करावे, यासाठी हा कोश माझ्याप्रमाणेच अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे.\nकॅन्सरशी इतकी वर्षे झुंज देत असतानासुद्धा सरांना कधीही हताश होताना, निराशावादी सूर लावताना आम्ही कुणीच पाहिलं नाही. 'काम आधी, बाकी सगळं नंतर' हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळे सगळी पथ्यं सांभाळून, इतर अडचणींवर मात करत कामे करत राहणे, आम्हांला मार्गदर्शन करणे हे सुरू होतेच. अगदी आत्ता-आत्तापर्यंत व्हाट्सएप समूहावरच्या शंकांना ते सविस्तर उत्तरे देत होते आणि आज अचानक ते गेल्याची बातमी आली, तेव्हा सुन्न व्हायला झालं.\nपण माझ्यासाठी ते त्यांच्या कोश-वाङ्मयाने भरलेल्या बुकशेल्फमध्ये अजूनही आहेत, राहतील. त्यांच्या खास पद्धतीत टिपणे काढून ठेवलेल्या कागदांमधून, त्यांच्या आवडत्या युनिकोड आणि श्रीलिपीमधून आणि मराठी लेखन-कोशातूनही ते मला भेटत राहतील, कारण शुद्धलेखनाची सवय हा माझाही आग्रह असतो हे त्यांना माहिती आहे. हो ना सर\nसर, तुम्हाला मागे वचन दिल्यानुसार माझा मराठीभाषा उपक्रम मी अखंड सुरू ठेवेन, हे नक्की. आज हा उपक्रम मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित करते आणि थांबते. माझ्याकडून हीच विनम्र आदरांजली.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/copper-t/", "date_download": "2021-01-20T12:30:57Z", "digest": "sha1:XLAE3ZZFRLUR2RBTSGBO4MSFVU2PQUK2", "length": 9576, "nlines": 158, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Copper T – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nCopper T केंव्हा बसवितात त्यामुळे महिलेच्या शरिरावर काही फरक पडतो का\nशक्यतो दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी Copper T/तांबी हे साधन वापरलं जातं.\nनावाप्रमाणे या गर्भनिरोधक साधनाला एक तांब्याची तार गुंडाळलेली असते. या प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांना गर्भाशयात ठेवण्याची साधने किंवा इन्ट्रा युटेरिन डिव्हाइस (IUD) म्हणतात. तांबी ही प्लास्टिकची असते आणि त्याला तांब्याची तार गुंडाळलेली असते. गर्भाशयामध्ये बसवल्यानंतर तांब्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे गर्भाशयाच्या भिंतीवर गर्भ रुजू शकत नाही. तांबी 3 वर्षं आणि 10 वर्षं वापरता येते. काही जणींना तांबी बसवल्यानंतर खूप जास्त रक्तस्राव होतो व वेदना होतात. असा त्रास होत असेल तर तोंबी काढून टाकणं उत्तम. सरकारी दवाखान्यामध्ये तांबी मोफत मिळते.\nतांबी मध्ये हार्मोन्स नसल्यामुळे, इतर साधनांपेक्षा याचे दुष्परिणाम कमी तीव्र असतात. जसे की, अशक्तपणा, पाठदुखी, पाळीच्या काळात तीव्र वेदना व रक्तस्त्राव, पेटके येणे, योनीमार्गात जळजळ, सेक्स दरम्यान वेदना, इ.\nपण सर्वाना हे त्रास होतीलच असे नाही.\nPrivate: लिंगा वरील स्किन मध्ये पांढरा दुर्गंधी युक्त थर जमा होणे\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/57", "date_download": "2021-01-20T14:41:27Z", "digest": "sha1:H4REJIA24F55B3BKZABSTDSUGJBEJI2Q", "length": 5056, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/57 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nअस्वच्छ झालीं आहेत. येथें उतारू लोकांच्या सोयीसाठीं कोल्हापूर संस्थानचे माजी कारभारी कै. महादेव वासुदेव बर्वे यांनी कृष्णाबाईचे देवळानजीक एक मोठी धर्मशाळेची इमारत सन १८८७|८८ सालीं बांधून ठेविली आहे. तिचे कांहीं भागांत येथील सरकारी शाळा असते त्यामुळे कित्येक प्रसंगीं उतारू लोकांची मोठी अडचण होते. याकडे सरकारचें लक्ष्य जाऊन येथें शाळेकरितां सरकारी इमारत झाल्यास उतारू लोकांवर फार उपकार होतील.\nयेथील कृष्णाबाईचें देऊळ वाडयाचे चौकाप्रमाणें बांधलेलें आहे. त्याचे चोहोबाजूस जे चार सोपे आहेत, त्यालाच खण पाडलेले असून प्रत्���ेक खणाला कमानी केल्या आहेत. यांतील नद्यांच्या उगमाची बाजू बाकीचे बाजूंपेक्षां उंच आहे. या शिवाय सर्व बाजूंच्या सोप्यांना फक्त सुमारें ३ फूट उंचीचे जोतें आहे. हें सर्व काम घडीव काळ्या दगडांचें केलेलें आहे. मधील चौकाचा भाग प्रशस्त आहे, यामुळे हें देऊळ एकाद्या सभामंडपाप्रमाणें लांबट झालें आहे. यांतील गायमुखाशेजारचें कुंड सुमारें ०५ फूट खोल आहे, त्यास खालीं उतरण्यास\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१९ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/6/16/marathiwords.aspx", "date_download": "2021-01-20T12:46:35Z", "digest": "sha1:JRJXXQB5TMZASDL5ER3LXUMHCXOIRTR3", "length": 9264, "nlines": 60, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शब्दांच्या गावा जावे : लेख पहिला", "raw_content": "\nशब्दांच्या गावा जावे : लेख पहिला\nहे जोडशब्द पाहा आणि अजून जोडशब्द आठवण्याचा प्रयत्न करा\nमित्र-मैत्रिणींनो, आज आपल्याला सहलीला जायचंय. पण ही सहल जरा आगळीवेगळी आहे बरं. आपल्याला जायचंय, शब्दांच्या गावाला. या गावाला जाताना आपल्याला शब्दांशी मैत्री करायची आहे. आपण शाळेत शिकतो की, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे 'बोलणं' हीसुद्धा माणसाची गरज आहे. रोज आपण आई-बाबा, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी, शेजारी असं कितीतरी जणांशी बोलत असतो. कधी गोड बोलतो, कधी रागावून, कधी हसत; तर कधी उद्धटपणे बोलतो आणि हे विविध प्रकारचं बोलणं होतं, अर्थातच शब्दांच्या साथीनं. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या असंख्य शब्दांचं मन ओळखायचा प्रयत्न, आपण या सहलीत करणार आहोत. तेव्हा सगळेजण तयार\nशब्दांचे पण स्वभाव आणि प्रकार असतात बरं का. आधी प्रकारांबद्दल बोलू या. वरच्या परिच्छेदात मी दोन जोडशब्द वापरले आहेत. वाचा बरं पुन्हा एकदा. बरोबर ओळखलंत. आगळीवेगळी आणि अवतीभवती. असे अनेक जोडशब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणं, द्यायची तर, ओबडधोबड, अक्राळविक्राळ, भाजीपाला, पैपाहुणे, चहापाणी इ. आता आपल्याला या जोडशब्दांची यादी करायची आहे. ही सूची आपण ब���राखडीप्रमाणे केली तर सोपे जाईल. बाराखडीप्रमाणे जोडशब्दांची सूची, हा एक प्रकारचा शब्दखेळच.\nजसे जोडशब्द असतात, तसे इतिहास घडवणारे शब्द असतात. हे शब्द आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळतात. उदा., 'जय भवानी, जय शिवाजी ', 'हर हर महादेव', 'चले जाव'. इतिहास घडवणाऱ्या या शब्दांची पण यादी आपल्याला करायची आहे. करणार ना\nतुम्ही वर्तमानपत्रं वाचत असालच किंवा आई-बाबांबरोबर बातम्या नक्की पाहत असाल. राजकारणासंबंधी शब्द सांगायचे झाले तर, मंत्रालय, विधानसभा, विधानपरिषद, अर्थसंकल्प, निवडणूक इ.. आता उद्यापासून वर्तमानपत्रातील राजकीय शब्द नक्की शोधा आणि लिहून ठेवा.\nकाही शब्द द्विरुक्ती करणारे असतात. शाळेची स्कूलबस,\nखाली अंडरलाईन कर, केसांची हेअरस्टाईल, इ. असे शब्द पण तुम्हाला खूप मिळतील, तेसुद्धा लिहून ठेवा.\nकाही शब्द अतिशयोक्तीचे असतात. जसं आई म्हणते ना, \"हजारवेळा सांगितलंय तुला, पण तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही.\" 'हजारवेळा सांगितलंय', हे शब्द अतिशयोक्तीचे आहेत की नाही\nकाही शब्द असभ्य असतात. टाळकं, तंगड्या, थोबाड, हे असभ्य शब्द. असे शब्द वापरायचे नाहीत बरं. पण त्यांची यादी करायला हरकत नाही.\nशब्दांचे जसे प्रकार असतात ना, तसेच शब्दांचे स्वभावसुद्धा असतात, शब्दांना व्यक्तिमत्व पण असतं. बघा हं, 'आई गं' या शब्दात वेदना आहे ना 'बाप रे ' या शब्दात भीती दडलेली आहे . 'शाब्बास 'बाप रे ' या शब्दात भीती दडलेली आहे . 'शाब्बास' असं कुणी म्हटलं की कौतुक जाणवतं. धडामधूम, वळवळ, टपोरा, भिकार, बुळबुळीत, गुळगुळीत, वात्रट, रिमझिम, धावपळ, दणदणीत, गुटगुटीत, ऐदी, असे असंख्य शब्द, आपल्यापुढे चित्रं उभं करतात. आता 'ढ' म्हटल्यावर, वर्गातील 'माठ' मुलगा आठवतो ना' असं कुणी म्हटलं की कौतुक जाणवतं. धडामधूम, वळवळ, टपोरा, भिकार, बुळबुळीत, गुळगुळीत, वात्रट, रिमझिम, धावपळ, दणदणीत, गुटगुटीत, ऐदी, असे असंख्य शब्द, आपल्यापुढे चित्रं उभं करतात. आता 'ढ' म्हटल्यावर, वर्गातील 'माठ' मुलगा आठवतो ना अर्थात थंडगार पाण्याचाही माठ असतो आणि माठाची भाजी पण असते, तर अशी आहे शब्दांची गंमत.\nआपण मोबाईलमधले गेम खेळतो ना, तसेच हे शब्दखेळ. तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर या शब्दप्रकारांबद्दल गप्पा मारा. अनेक जोडशब्द, इतिहास घडवणारे शब्द, राजकीय शब्द, द्विरुक्त शब्द, अतिशयोक्तीचे शब्द, असभ्य शब्द , तुम्हाला नक्की सापडतील. शोधलं की सापडतंच, हो ना इतर शब्दप्रकारही शोधा.शब्दांचे स्वभाव पण ओळखा.\nविद्यार्थी, पालक, शिक्षक, वाचक, सगळ्यांकडून शब्दांच्या विविध प्रकारांबद्दल, स्वभावाबद्दल, जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.\nशब्दांच्या या प्रवासातील, हे होतं पहिलं स्टेशन अर्थात स्थानक. पुढच्या स्थानकावर भेटू पुढील लेखात.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indsamachar.com/category/marathi/page/3/", "date_download": "2021-01-20T12:14:06Z", "digest": "sha1:6IWT34XK6CM4NQ6RQ75KS4OE4SHXXCB4", "length": 10025, "nlines": 181, "source_domain": "indsamachar.com", "title": "मराठी Archives | Page 3 of 40 | IndSamachar", "raw_content": "\nCAB: सरकार संवैधानिक सुरक्षेप्रति कटिबद्ध: मोदी\n‘केंद्र सरकार संवैधानिक सुरक्षा, भाषा, संस्कृती और असामची प्रादेशिक संस्कृती कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nराज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर; शिवसेनेचा सभात्याग\nसंपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर...\nनागरिकत्व विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर\nबारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...\n‘१० रुपयांत थाळी’ ची तयारी सुरू\nसर्वसामान्यांना दहा रुपयांमध्ये सकस आहार देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून महापालिका तसेच...\nनेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारत पदकतालिकेत पहिल्या स्थानी\nनेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये काल चौथ्या दिवशी भारतानं यजमानांना मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली. 32 सुवर्ण, 23...\nलोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ\nलोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला. सुरुवातीला दहा...\nकर्नाट���मध्ये विधानसभेच्या १५ मतदारसंघात पोटनिवडणुकीचं मतदान सुरु\nकर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यावर, ११ वाजेपर्यंत १७ पूर्णांक ६ दशांश टक्के...\nमहाराष्ट्र सरकार खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण-राज्यपाल भगत सिंग कोश्यारी\nराज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत काल झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा...\nपुणे इथल्या औंध लष्करी केंद्रात सातव्या ‘मित्रशक्ती’ लष्करी सरावाला सुरुवात\nभारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान सातव्या ‘मित्रशक्ती’ लष्करी सरावाला काल पुणे इथल्या औंध लष्करी केंद्रात सुरुवात झाली. दोन्ही देशातल्या लष्करांमधलं सहकार्य आणि सामंजस्य...\nकेंद्र सरकारच्या इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात\nकेंद्र सरकार आजपासून इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/58", "date_download": "2021-01-20T14:43:24Z", "digest": "sha1:ZJSVXSPLGPZWJJG6CNG7XUWC2F7LXHX7", "length": 5047, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/58 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nपाय-या केल्या आहेत आणि तळास फरशी केली आहे. यांत ब्राह्मण व शूद्र लोकांस मात्र स्नान करण्यास हरकत नसते. यापेक्षां कनिष्ठ जातींच्या लोकांस आंत येऊ देत नाहींत. त्यास बाहेर नेऊन पाणी घालतात. याचे शेजारीं दुसरें एक विष्णुकुंड आहे. या देवळामध्ये कृष्णाबाईचा उत्सव फाल्गुन वद्यांत दरसाल होते व तो पांच दिवस चालतो. दररोज पुराण आणि कीर्तनही त्या प्रीत्यर्थ होत असतात. त्याकरितां जावली, वांईकडील ब्राह्मण वगैरे लोक येतात. याचे ब्राह्मणभोजन पांच दिवस होतें. या उत्सवास उत्पन्न सुमारें नव्वद रूपयांचें आहे. पैकीं १६ रूपये श्रीमंत पंतसाहेब संस्थान भोर यांजकडून मिळतात व श्रीमंत प्रतिनिधीसाहेब यांनीं येथील ब्राह्मणांस खरशीगांवचें अग्राहार उत्पन्न रुपये ७४चें दिलें, तें त्��ांनीं भाऊबंदकीचे पुष्कळ हिस्सेदार असल्यानें त्यापासून विशेष फायदा होणार नाही, असें जाणून श्रीकृष्णाबाईचे उत्सवास मोठया औदार्यानें लावून दिलें आहे. यांतून खर्च भागत नसल्यामुळे लोकांवर पट्टी बसवून उत्सवाचे बेगमीची तयारी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१९ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-11-lakh-help-to-chief-ministers-fund-from-district-agricultural-industrial-cooperative-union", "date_download": "2021-01-20T13:03:21Z", "digest": "sha1:LNWRJASN2D4BCN5IY6C2HPX7TXWIWPUZ", "length": 4077, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांची मदत Latest News Nashik 11 lakh Help to Chief Minister's Fund from District Agricultural Industrial Cooperative Union", "raw_content": "\nजिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांची मदत\nनाशिक : संकटात, सामाजिक बांधिलकी व कर्तव्य या भावनेतून खारीचा वाटा म्हणून नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट चेअरमन अद्वय हिरे व सर्व संचालकांच्यावतीने जिल्हा उपनिबंधक गैातम बलसाने यांच्याकडे देण्यात आला.\nयावेळी शेतकरी नेते राजेंद्र डोखळे, संदीप गुळवे, भास्करराव बनकर, कोल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेकर आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी करोना आजाराबाबत मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिलजी देशमुख अन्न पुरवठा मंत्री छगन भूजबळ व आघाडी सरकार उत्कृष्ट काम करीत असल्याने या कामी त्यांना अधिक बळ मिळावे. यासाठी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र नाशिक येथे बलसाने यांचेकडे त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.king-pcb.com/mr/pcb-assembly/smt-stencil/", "date_download": "2021-01-20T13:02:32Z", "digest": "sha1:MUMDDYQZZYCZSQTW3LKPCPJSN3RL72BA", "length": 6562, "nlines": 203, "source_domain": "www.king-pcb.com", "title": "", "raw_content": "SMT stencil - KingSong पीसीबीचे तंत्रज्ञान लिमिटेड\nअंध आणि पुरले VIAS पी��ीबी\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nFPC / फ्लेक्स-ताठ पीसीबीचे\nमानव विकास / उच्च घनता पीसीबी\nसिंगल आणि डबल लेअर पीसीबी\nSMT आणि पीसीबी विधानसभा\nसोल्डरींग साठी लेझर Stencil\nSMT Stencil फक्त सर्किट बोर्ड करण्यासाठी डाक लावणे पेस्ट हस्तांतरित करण्याची पीसीबी विधानसभा वापरले जाते. आम्ही एकत्र पीसीबीचे तयार सह विधानसभा पीसीबीचे SMT stencil समर्थन. stencils लेसर कट आणि विद्युत निर्दोष किंवा नाही आहेत. तेथे निश्चित केले जातात, किंवा फ्रेम नसलेले SMT Stencils. रचला SMT stencil किंवा \"सरस-इन\" stencils न stencil फ्रेम आणि फ्रेम नसलेले आहे. नमुना SMT stencils सहसा नमुना छापील सर्किट बोर्ड विधानसभा मॅन्युअल मुद्रणासाठी लेसर कट stencils आहेत.\nपीसीबी विधानसभा संपर्क साधा\nपीसीबीचे मोठ्या प्रमाणावर दिलेला\nपीसीबीचे किंवा PCBA उत्पादन अवतरण मिळवा\nअंध आणि पुरले VIAS पीसीबी\nहेवी पुरेसे नाही, आत्मविश्वासाचा\nपीसीबीचे पीक सीझन मध्ये आपले स्वागत आहे\nऑनलाइन ग्राहक सेवा प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/27084", "date_download": "2021-01-20T13:48:44Z", "digest": "sha1:3SXCA6N2CQ5PJFEYKLFBI72Z5WVADAJ3", "length": 4031, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "करोना विषाणू : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /करोना विषाणू\nकरोना विषाणू आणि आरोग्याची कवचकुंडले \nमित्रहो, करोना आजाराने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. भारतात देखील गेले अनेक दिवस आपण लॉक-डाऊन चा सामना करत आहोत. पुणे मुंबई या ठिकाणी रुग्णांची संख्या दर दिवशी वाढतच आहे आणि म्हणूनच या आजाराच्या कारणांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. हा आजार कसा होतो, कुठल्या जंतूंमुळे होतो, ज्या व्हायरसमुळे होतो तो व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे पुढे काय होते हे कथारूपाने समजावून देण्यासाठी हा प्रयत्न आहे...\nRead more about करोना विषाणू आणि आरोग्याची कवचकुंडले \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/xalatan-p37104331", "date_download": "2021-01-20T13:21:04Z", "digest": "sha1:TLFMGJNSVQRGRH6PC6M32KSW4H4EFH4O", "length": 15391, "nlines": 237, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Xalatan in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Xalatan upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nLatanoprost साल्ट से बनी दवाएं:\nLatina RT (1 प्रकार उपलब्ध) Xalacom (1 प्रकार उपलब्ध)\nXalatan के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nXalatan खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें काला मोतियाबिंद (ग्लूकोमा)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Xalatan घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Xalatanचा वापर सुरक्षित आहे काय\nXalatan चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Xalatan बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Xalatanचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Xalatan घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nXalatanचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Xalatan चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nXalatanचा यकृतावरील परिणाम काय आहे\nXalatan चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nXalatanचा हृदयावरील परिणाम काय आहे\nXalatan हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nXalatan खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Xalatan ��ेऊ नये -\nXalatan हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Xalatan घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nXalatan घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Xalatan केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nXalatan मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Xalatan दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Xalatan घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Xalatan दरम्यान अभिक्रिया\nआजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे, अल्कोहोलसोबत Xalatan घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही.\n3 वर्षों का अनुभव\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinbanugadepatil.com/2021/01/nitin-bangude-patil-latest.html", "date_download": "2021-01-20T14:14:54Z", "digest": "sha1:UMSIJY3IEVVQALT4DOOLOVDFY4WOLCQL", "length": 11941, "nlines": 66, "source_domain": "www.nitinbanugadepatil.com", "title": "कठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचे निर्मितिस्थान असते...! Nitin Bangude Patil Latest", "raw_content": "\nकठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचे निर्मितिस्थान असते...\nयशाचा पासवर्ड - भाग 13\nकठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचे निर्मितिस्थान असते...\nयशाची कारणे फारशी शोधली जात नाहीत. कारण यशाला अनेक बाप असतात.अपयशाचे खापर मात्र परिस्थीवर फोडलं जातं. काही करता आलं नाही कि,'आमची परिस्थिती नव्हती हो' किंवा ' परिस्थितीच इतकी भयानक होती कि' असे उद्गार ऐकू येतात. अपयशी माणसं कायम स्वतः ला परिस्थितीचे बळी मानतात. वास्तविक, परिस्थिती हि माणसाच्याच कृत्याची परिणती असते.\nपरिस्थिती चांगली किंवा वाईट, ती बाहेरून कुणी घडवीत नाही. ती आपली मनोवस्थाच ठरवत असते. ज्या नजरेने तुम्ही तिच्याकडे पाहता, तशी ती तुम्हाला भासत राहते. पण मानसं परिस्थितीला दोष देत हातावर हात ठेवून शांत बसून राहतात. परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा मी निघेन, असं म्हणणारी माणसं आयुष्यात कधीच जागा सोडू शकत नाही. खरं तर, जी माणसं काही करण्याच्या विचार करतात, ती परिस्थितीचा कधी विचारच करत नाहीत. त्यांना पुरतं ठाऊक असतं कि, परिस्थिती स्वतः हुन बदलत नाही. मी बदलवेन तशीच परिस्थिती बदलणार आहे. परिस्थिती माणसाला घडवतही नाही. आणि बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवितो आणि बिघडवितो. परिस्थिती माणसाची नव्हे; माणूसच परिस्थितीचा शिल्पकार असतो.\nथॉमस एडिसन बहिरे होते. बहिरेपणाच्या दोषामुळे त्यांना शाळेत प्रवेश नाकारला. तेव्हा त्यांच्या आईने त्याना घरीच शिक्षण दिलं. परिस्थीवर रडण्यापेक्षा एडिसन परिस्थितीशी लढत राहिले. आपल्या शाररिक अपंगत्वावर मात करीत अनेक शोध लावून त्यांनी जगाचं अपंगत्व दूर केलं. माणसं पायात चांगली चप्पल नाही, म्हणून रडत बसतात, तर दुसरीकडे पायच नसलेली माणसं नाउमेद न होता परिस्थितीशी झगडत राहतात. परीस्थीने नाकारला तरीही माणसं हार मानून माघार घेत नाहीत. परिस्थितीला आपल्यावर स्वार होऊ न देता ते परिस्थितीवर स्वार होतात. उडता येत नसेल तर पळायला लागतात, पळता येत नसलं तर चालायला लागतात, चालता येत नसेल तर अक्षरश: रांगत-रांगत जातात; पण धडपड करतात. पडतात. पुन्हा उठतात. सातत्याने कृतिशील राहतात. परिस्थीवर विजय मिळवतात. यशस्वीच होतात....\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक क्षमता अफाट होती. अनेकांना ती असामान्य वाटली. एकदा वाचलेलं पुस्तक ते कधीच विसरत नसत. अगदी १० वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकातील कोणताही संदर्भ विचारला, तरी ते अचूक सांगायचे. त्यांचं इतरांना विलक्षण नवल वाटायचं. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, हि क्षमता त्यांनी प्रयत्नपुर्वक विकसीत केली. लहानपणी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांची पुस्तकं विकत घेऊन देण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्���ती. त्यामुळे एखादं पुस्तक हातात पडलं कि,त्यांना वाटायचं,कदाचित हे पुस्तक पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे हातात पडलेलं पुस्तक असे वाचायचं कि, आयुष्यभर पुन्हा ते पुस्तक हातात घेण्याची गरजच पडणार नाही. इतकी अफाट क्षमता त्यांनी स्वतः त निर्माण केली कि, त्या पुस्तकातील पानन पान,विचारन विचार,वाक्यन वाक्य ते स्मृतीपटलावर कोरूनच ठेवायचे. कधीही विचारा जणू ते मुखोदगतच असावं, असं ते सांगायचे.\nपुस्तक घेण्याची परिस्थिती नसलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिस्थीवर मात करत चालते-बोलते ज्ञानपीठ झाले.\nखरंतर कठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचं निर्मिती स्थान असते. परिस्थिती हीच स्वतः ला घडवण्याच्या अगणित संधीचं माहेरघर बनतं. एक वेळ चांगली परिस्थिती कदाचीत तुमच्या उपजत क्षमतांचा वापर करून घेणार नाही, मात्र बिकट परिस्थिती तुमच्यातील सर्वोत्तम गुणवत्ता बाहेर काढते. लक्षात असू द्या...घडायचं असेल, तर लढावंच लागेल \n(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nNikhil १२ जानेवारी, २०२१ रोजी २:५२ PM\nथोडे नवीन जरा जुने\nNitin Banugade Patil | अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो \nजपानच्या लोकांडून हा गुण तुम्ही घेतला तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही | Nitin Bangude Patil Website\nNitin Bangude Patil | जगजेत्ता नेपोलियन च्या यशाचा पासवर्ड खास तुमच्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/nimitta-article-every-time-loop/", "date_download": "2021-01-20T12:19:14Z", "digest": "sha1:47V3M2MIJOAK75NUPFZNNJZYIEFVLJQ5", "length": 8084, "nlines": 69, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "निमित्त - नेमेचि येतो मग - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nनिमित्त – नेमेचि येतो मग\nनेमेचि येतो मग पावसाळा हे जितकं खरं इतकचं नेमेचि येतो निकाल दहावी बारावीचा हेही खरं. ज्यांचा पाल्य दहावी व बारावीत असतो त्यांची ती वर्षे म्हणजे युद्धच हे जितकं खरं इतकचं नेमेचि येतो निकाल दहावी बारावीचा हेही खरं. ज्यांचा पाल्य दहावी व बारावीत असतो त्यांची ती वर्षे म्हणजे युद्धच बेबीची किंवा रोहनची दहावी किंवा बारावी म्हणजे ते पूर्ण कुटुंब मी माझे आई वडील, असल्यास भाऊ व बहिण प्रचंड तणावग्रस्त असतं.\nआपल्या सा-या आशा आकांक्षा हे त्या विद्यार्थी नामक गाढवावर लादून हे पालक दारावेशासारखे दिग्र्यांच्या बाजारात लाईन लावून उभे असतात. ‘शन्ना’ नेहमी सांगतात तसं, रेसमध्ये धावणा-या घोड्याला धावायाचं एवढंच माहीत असतं, शर्यत वर बसणा-या जॉकीला जिंकायाची असते . माझा पाल्य डॉक्टर व्हांवा, इंजिनियर व्हांवा, अमुक व्हांवा, त्यानं एखादं वाद्य शिकावं, नृत्यही आलंच पाहिजे, चित्रकला हंवीच हंवी, बोलणा-यांचा जमाना आहे, त्यात मागं नाही राहता कामा. क्रिकेट ओघानंच आलं. थोडक्यात ज्याचा ज्याचा आम्हाला गंधही नाही ते सारे गुण बेबी किंवा बाब्यात ठासून भरायला हवेत आणि ते अगदी सोप्प आहे. संस्कारापासून झाडून सगळं आता ‘कोचिंग’ क्लासेस मध्ये त्यांच्या त्यांच्या दरानुसार प्रतवार बाजारात मांडून ठेवलंय. लादा आपल्या गाढवावर आणि आणा त्याला पाहिलं. त्याची शाळा कुठली असावी हे तर आम्हीच ठरवणार ना माध्यम हे काय विचारण झालं पण त्यातही बेस्ट शाळा निवस्डली, दि बेस्ट क्लास लावले. दहावी, बारावीत तर नेहमीच क्लास शिवाय प्रत्येक विषयात स्पेशल कोचिंग, पंधरा वीस हजार प्रती विषय मोजलेत, महाराजा आहात कुठं पण त्यातही बेस्ट शाळा निवस्डली, दि बेस्ट क्लास लावले. दहावी, बारावीत तर नेहमीच क्लास शिवाय प्रत्येक विषयात स्पेशल कोचिंग, पंधरा वीस हजार प्रती विषय मोजलेत, महाराजा आहात कुठं मग एवढं करून त्याचं नाव मेरीट लिस्टमध्ये आलंच पाहिजे. आम्ही म्हणतो तीच त्याची लाईन. आणि तेच त्याचे भवितव्य, बस्स मग एवढं करून त्याचं नाव मेरीट लिस्टमध्ये आलंच पाहिजे. आम्ही म्हणतो तीच त्याची लाईन. आणि तेच त्याचे भवितव्य, बस्स \nमुळात आपली कर्तव्य लेकराला जास्तीत जास्त क्लास लाऊन जे हंवं ते सारं त्याच्यापुढं उपलब्ध करून देऊन आणि त्याला सारखं शर्यतीत पळवून संपताहेत, असं मानण्यातच कुठंतरी प्रचंड घोटाळा झालाय. तुम्ही हंवा तेवढा पैसा फेकताय, थोडासा वेळ तुमच्या मुलांसाठी द्यावा की त्याची भूक तुमचा सहचर ही आहे. प्रोग्रेस रिपोर्टवर सही करतांना पाच मार्क कमी कां क्लास्स्वाली काय करतेय, मग दुसरा क्लास लाव. इथं संपत नाही. त्याच्या बरोबर बसायला हंवं. त्याला काय अडतंय हे तुम्ही समजून घ्यायला हंवं. एखादा विषय आलाच पाहिजे म्हणून येत नाही, तुम्हाला आला का क्लास्स्वाली काय करतेय, मग दुसरा क्लास लाव. इथं संपत नाही. त्याच्या बरोबर बसायला हंवं. त्याला काय अडतंय हे तुम्ही समजून घ्यायला हंवं. एखादा विषय आलाच पाहिजे म्हणून येत नाही, तुम्हाला आला का नाही नां मुलांच्यात, तेही आपल्याच, जास्तीत जास्त वेळ घालवलात तर त्याचा काळ समजेल, त्याची आवड कळेल, आणि मग त्यांना मार्गदर्शन करा. त्यांचे मार्ग ठरवू नका शेजारच्या घरातला बोर्डात आला म्हणून तुला यायलाच पाहिजे, तो डॉक्टर, मग तुही कां नको हा आपला हट्ट त्याच्यावर लादण्यापेक्षा त्याची निसर्गतः आवड, त्याचा स्वभाव, त्याची बौद्धिक झेप याचा आपण विचार करुंया. जे आहे ते उत्तम बनविण्याचा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करू, मग क्षेत्र कुठलं का असेना, यशाचा झेंडा तुमच्या पाल्याच्याच हाती असेल याची खात्री बाळगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/parshuram-power-arrow-sword-faith/", "date_download": "2021-01-20T13:50:38Z", "digest": "sha1:J7GY4OAEK2MITEVI2ET5AR7PUNRTLLZM", "length": 27779, "nlines": 88, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? - अ. वि. सहस्त्रबुद्धे - जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nपरशुराम हे ब्राह्मणांचे – विशेषत: चित्पावनांचे दैवत आहे. परशुरामाने विद्वत्तेबरोबरच शस्त्राचाही वापर करण्यास सुचविले होते. (शापादपि शरादापी) ब्राह्मणांची विद्वत्ता ही शक्ती आहे आणि आता या शक्तीला संघटन शक्तीची जोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ब्राह्मणांची अस्मिता जागी करण्याचा हा लेखन प्रपंच\nअग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: \nइदं ब्राह्म्यामिदं क्षात्रं शापादपि शरादपि \nब्राह्मणांचे दैवत असलेल्या श्री परशुरामांच्या या श्लोकाचे स्मरण ठेवून त्यानुसार पावले टाकणे आज गरजेचे झाले आहे. गांधीवधानंतर ब्राह्मण समाजाबद्दलचा द्वेष अकस्मात उफाळून आला. गांधीवध एका ब्राह्मणाने केला हे निमित्त जनतेला मिळाले. आणि ब्राह्मणांना झोडपण्याचे धोरण सुरु झाले. गांधीवधानंतर प्रथम ब���राह्मणाची घरे जाळण्याचा सपाटा लावला., नंतर कुळकायदा करून ब्राह्मणांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या, यानंतर अनेक जातींना आरक्षण देवून हळू हळू ब्राह्मणांची शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली. व शासकीय कामकाजातील त्यांच्या दृष्टीने अडथळा असणारी ब्राह्मणांची ढवळाढवळ बंद केली. ब्राह्मणांच्या बायकांना भांडी घासायला लावण्याची कल्पना एका मोठ्या मंत्रीमहोदयानी मांडली होती. मध्यंतरी कोण्या परकीय माणसाने आपल्या पुस्तकात मराठा जातीला बोचेल असा काही मजकूर लिहिला होता. यावर ब्राह्मणेतरांनी प्राचीन भारतीय साहित्य जपणाऱ्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये धिंगाणा घातला. तसेच दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून अन्यत्र कचऱ्याच्या गाडीतून हलविला गेला. ब्राह्मणांना दाबण्यासाठी कारणे शोधणे अवघड नव्हते. मग काय, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केला , त्यांचा छळ केला असे दृश्य उभे केले. जातिभेद दृढ करून त्यांना ब्राह्मणांविरुद्ध भडकवायला सुरु केले.\nवरील प्रत्येक वेळी ब्राह्मणांनी काय केले फक्त सहन केले. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी ब्राह्मणांनी निषेध केल्याचे ऐकिवात नाही की नुकसानभरपाईही मागितली नाही. मध्यंतरी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जनतेचा शीख समाजावर रोष वाढला. त्यांचे खूप नुकसान केले गेले. यावर शीख बंधूंनी कोर्टात दाद मागितली व चौदाशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळविली शिवाय शीख समाजाची माफी मागितली गेली. गांधीवधानंतर ब्राह्मण\nजातीबद्दल वैर धरले गेले तसे इंदिरा गांधींनंतर शीख समाजाबद्दल झाले नाही. कुळकायदा आला, ब्राह्मणांच्या जमिनी गेल्या आणि ब्राह्मणांनी सरळपणे जमिनीवरचां ताबा सोडून दिला. आपल्याकडे अनेक कायदेतज्ञ मंडळी आहेत पण कुळकायदा काय आहे , त्यावर दाद मागता येईल का या प्रकारचा विचारही कोणी केला नाही.\nवरील सर्व गोष्टींवरून असा निष्कर्ष निघतो की एकतर ब्राह्मण मंडळी दुर्बल आहेत त्यामुळे त्यांना सहन करण्याशिवाय पर्याय नाही. निदान ब्राह्मणेतर मंडळी तरी असा समज करून घेतील. समजा , एखाद्या वस्तीत एक दोनच ब्राह्मण कुटुंबे आहेत अशा परिस्थितीत अन्य लोक गैरफायदा घेतात असे अनुभव आहेत.\nतसं पाहू गेले तर आपण भारतीय लोकच जरा माघार घेणारे आहोत. आज भारतावर इतकी आक्रमणे झाली तरी आपण शांत राहिलो एवढेच नव��हे , आपण ती थोपवूही शकलो नाही. भारतात इंग्रज आले, मोगल,पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच आले ते इथल्या भूमीसाठी आपसांत लढले , पण आम्ही शांतच राहिलो. ही शांतताप्रियता की दुबळेपणा ह्यालाही ब्राह्मण लोकच जबाबदार आहेत का ह्यालाही ब्राह्मण लोकच जबाबदार आहेत का वास्तविक संरक्षण , लढाई हा क्षत्रियांचा धर्म . तरीही अनेकदा ब्राह्मणांनी शौर्य दाखविले, सत्ता गाजविली मग , ब्राह्मणांबद्दल आकस का वास्तविक संरक्षण , लढाई हा क्षत्रियांचा धर्म . तरीही अनेकदा ब्राह्मणांनी शौर्य दाखविले, सत्ता गाजविली मग , ब्राह्मणांबद्दल आकस का वरील परदेशी लोकांनीही भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार केले मग त्यांच्याबद्दल तरी आकस धरला गेला का वरील परदेशी लोकांनीही भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार केले मग त्यांच्याबद्दल तरी आकस धरला गेला का आजही काश्मीरमध्ये मुस्लिम लोक भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्याबद्दल तरी शासनाने आकस धरला आहे का आजही काश्मीरमध्ये मुस्लिम लोक भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्याबद्दल तरी शासनाने आकस धरला आहे का मग ,ब्राह्मणांबद्दल एवढा आकस का मग ,ब्राह्मणांबद्दल एवढा आकस का ह्यावर काहीजण म्हणतात की ब्राह्मणांनी सातत्याने अन्य समाजावर अत्याचार केले. त्यांना कमी लेखून अस्पृष्य केले …..वगैरे . पण इतिहास पहिला तर अन्यधर्मियांनीच भारतीयांवर अत्याचार केले , लुटालूट केली आणि आजही काश्मिरात असे अत्याचार चालू आहेत. पण या अल्पसंख्यान्काबद्दल लोकांना आजपर्यंत कायमस्वरूपी आकस निर्माण झाला नाही.उलट सर्वधर्मसमभाव बाळगून त्यांच्याबद्दल आकस धरला नाही . मग,ब्राह्मणांबद्दलच आकस का ह्यावर काहीजण म्हणतात की ब्राह्मणांनी सातत्याने अन्य समाजावर अत्याचार केले. त्यांना कमी लेखून अस्पृष्य केले …..वगैरे . पण इतिहास पहिला तर अन्यधर्मियांनीच भारतीयांवर अत्याचार केले , लुटालूट केली आणि आजही काश्मिरात असे अत्याचार चालू आहेत. पण या अल्पसंख्यान्काबद्दल लोकांना आजपर्यंत कायमस्वरूपी आकस निर्माण झाला नाही.उलट सर्वधर्मसमभाव बाळगून त्यांच्याबद्दल आकस धरला नाही . मग,ब्राह्मणांबद्दलच आकस का खरे सांगायचे तर , अल्पसंख्यांक जमातीतील मंडळी ताकदवान आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध जाण्याची कोणाची हिम्मत होत नाही. त्यापेक्षा ब्राह्मण लोक तसे गरीबच किंवा दुबळ�� . कितीही त्रास दिला तरी त्यांच्याकडून कोणाला धोका नाही. सहन करतात बिचारे\nकोणी म्हणेल ही परिस्थिती खरी असली तरी त्यामुळे आमचे काही बिघडणार नाही. आज आमच्या घरटी एक माणूस परदेशात आहे असेच आम्ही उभारी घेत राहू. यावर असे वाटते कि आमचे भारतातील स्थान आणि आम्ही जतन केलेली संस्कृती सोडून टाकायचे का म्हणजेच आम्ही धर्मसंस्कृती सोडून देवून आमचे स्वत्व विसरून जायचे का म्हणजेच आम्ही धर्मसंस्कृती सोडून देवून आमचे स्वत्व विसरून जायचे का हे मनाला पटत नाही. का आम्ही स्वत:ला परके करून घ्यायचे हे मनाला पटत नाही. का आम्ही स्वत:ला परके करून घ्यायचे मग काय करायचे दोन मार्ग दिसतात.पहिला मार्ग म्हणजे काही इलाज नाही म्हणून असेच सहन करायचे किंवा दुसरा मार्ग म्हणजे काहीतरी ठोस हालचाल करून नव्या जोमाने कामाला लागायचे. पण म्हणजे नक्की कायउत्तर एकच आम्ही दुबळेपणा सोडून बलवान व्हायचे तेही भारतातील सर्व जाती आणि समाजाचे भले करण्यासाठी स्वज्ञातीसह हिंदुत्वाच्या बळकटीसाठी देशाच्या भल्यासाठी एकत्र येवून\nत्यादृष्टीने काही विचार -\n१. संघटन- आम्ही दुर्बल होण्याचे कारण आमच्यात एकी नाही. आमच्यातील प्रत्येक माणूस स्वतंत्र विचारांचा स्वतंत्रपणे जगणारा. दुसऱ्यांशी जमवून घेणे जमत नाही. त्यामुळे आपण संघटीत होत नाही. एखाद्याने काही चांगले विचार मांडले तरी एकमत न होता उलट संघर्षच होतो. आपल्यातील प्रत्येकजण हा कुटुंबवत्सल आहे. आपण बरे, आपला परिवार बरा ही आमची वृत्ती. पण जर आपण संघटीत झालो तर अनेक प्रकारचे उपक्रम करू शकतो. संघटन करून आपली शक्ती वाढवू शकतो.\nआपली इतरही शक्तिस्थाने आहेत. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, कर्तबगारी आहे, क्षमताही आहे. आपल्यातल्या कित्येक लोकांनी आपल्या कर्तबगारीवर देशातच काय परदेशातही भरीव कामगिरी केली आहे. अशा सर्व लोकांची यादी केली तर एक पुस्तकच तयार होईल.आणि खरोखरच अशा पुस्तकांचे ‘चित्पावन ब्राह्मण चरित्रकोश ‘ या नावाचे खंड निघत आहेत. सर्वशाखीय ब्राह्मणांचा कोश केला गेला तर १०० तरी खंड निघतील.अशी सर्व मंडळी एकत्र आली तर जगात खळबळ माजविण्याइतके काम होईल. ही आमची ताकद असताना आम्ही स्वत:ला दुबळे का म्हणायचेसंघटन म्हणजे नुसते एकत्रीकरण करणे असे नाही. तसे अनेक ब्राह्मणसंघ आहेत . चित्पावन ब्राह्मण संघ आहेत, सर्वशाखीय ब्राह्मण सं�� आहेत, कुलांचे संघटन आहे. पण ही सर्व मंडळी आपल्या गावापुरती मर्यादित असतात. त्यांचे ठराविकच कार्यक्रम होत असतात. ते म्हणजे हळदीकुंकू , वधूवर सूचक मंडळ , ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वगैरे. हे योग्य आहे तरी पण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. म्हणजे , एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर संशोधन करत असेल तर त्याला मदत करणे, एखादा कोणी अडचणीत असेल तर त्याला योग्य ती मदत देणे, एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे ह्या कारणाने तिला त्रास दिला जात असेल तर अशा वेळेस सर्वांनी मिळून त्याला सावरले पाहिजे . एखाद्याला एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्याला सर्वांनी मिळून सर्व प्रकारची मदत करावी.\nमध्यंतरी एका ब्राह्मण संघाने सर्वांनी मिळून शेती घेऊन एकत्रितपणे कसण्याचा उपक्रम केला. एखाद्या ब्राह्मणाची शेती असेल तर त्याला अन्य समाजाकडून त्रास होतो. पण एकत्रित पणे शेती केली तर आपली शक्ती वाढते. आपण ब्राह्मण मंडळी बुद्धिवान असल्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करून नव्या सुधारणा करू शकू. (आजसुद्धा ब्राह्मण कसत असलेल्या शेती फायद्यात आहेत) वरीलप्रमाणे विचार करून त्यांनी शेतजमीन खरेदी केली व आता ती विकसित होत आहे. एवंच ठराविक कार्यक्रम करण्यापेक्षा भरीव कामे होतील असे उपक्रम राबविले जावेत.\n२. सहकार्य- संघटनाबरोबर सहकार्यही आवश्यक आहे. समजा, एखाद्याचे दुकान आहे तर ब्राह्मणांनी त्याच्याकडून खरेदी केली पाहिजे. एखादी ब्राह्मण व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली तर सर्व च्या सर्व ब्राह्मणांची मते त्या व्यक्तीला मिळाली पाहिजेत. मग तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो. त्यामुळे ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढेल\nआम्ही राहत असलेल्या वारजे भागात मागील वर्षी एक उमेदवार ब्राह्मण मतांवर निवडून आला होता. त्यावेळी ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढले. त्यामुळे नंतर सहा महिन्यांनी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्राह्मण मतांना भाव आला आणि सर्व उमेदवार ब्राह्मण संघटनांकडे मते मिळविण्यासाठी धडपड करू लागली.\nनुकतीच वारजे भागात B (फौन्डेशन ) संस्था काढली गेली. ही संस्था ब्राह्मणांना सर्वतोपरी सर्व प्रकारची तत्परतेने मदत करीत असते. असेच धोरण सर्वत्र राबविले जावे.\n३. संशोधन व नवनिर्मिती : बुद्धी हीच ब्राह्मण समाजाची शक्ती आहे. या बुद्धीच्याच जोरावर ब्राह्मण तग धरून आ��ेत. आणि म्हणूनच त्यांचे कडून भरीव कामगिरी झाली पाहिजे. पुरातन भारतीय विज्ञानाची प्रगती आधुनिक विज्ञानाच्या तोडीची होती. ह्या गोष्टीचा व पुरातन विज्ञानाचा फायदा घेवून , नव्या शोधांची देणगी जगाला देता येईल. नुकतेच एका ब्राह्मण वैज्ञानिकांनी आयुर्वेदिक औषधाचा अभ्यास करून अश्वगंधा नावाच्या औषधाचे पेटंट मिळविले आहे.\nलोखंडासंबंधीचे शास्त्र भारत देशात प्रगत झाले होते असे आता आम्ही म्हणतो अशाच काही शास्त्रांचा पुन्हा अभ्यास करून आम्ही अजून काही शोध लावू शकणार नाही का प्राचीन भारतातील लोकांनी विमानासंबंधीचे विज्ञान शोधून काढले होते असे ऐकिवात होते. हे जर खरे असेल तर तशी विज्ञान क्षेत्रे आम्ही का शोधू शकलो नाही प्राचीन भारतातील लोकांनी विमानासंबंधीचे विज्ञान शोधून काढले होते असे ऐकिवात होते. हे जर खरे असेल तर तशी विज्ञान क्षेत्रे आम्ही का शोधू शकलो नाहीआमचे विज्ञान पाश्चात्य लोकांनी चोरले अशी ओरड नेहमी ऐकू येते. पण अशा वेळी हे जाणवते की या आधीही आम्ही खडबडून जागे होऊन , अशा विज्ञानावर पुन्हा अभ्यास का केला नाही\nविचार केल्यास असे जाणवते कि भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि विकास आपण करू शकू. त्यासाठी काही लोकांनी एकत्र येवून अनेक क्षेत्रात संशोधन करून भारतीय विज्ञानाची प्रतिमा उजळ करावी. याप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी कंबर कसून कामाला लागणे. देशात किंवा परदेशात भरीव कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे.\nवरील गोष्टी साधताना आपले काही दोष आड येतात यावर विचार करून ते काढण्याचा प्रयत्न करावा. त्यातील जाणवणारे दोष असे –\n१. आपण आपल्या कुटुंबाचा व जवळच्या नातेवाईकांचा एक कोश करून त्यात सुखाने राहण्याचा प्रयत्न करत असतो. बहुतेकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने सुधारली असल्याने त्या कोशास भक्कमपणाही आला आहे . आपले लक्ष सणवार , समारंभ , कलाक्षेत्र यात गुंतून घेतले आहे. अधून मधून एखादी टूर काढतो . हे जरी खरे असले तरी एक विचार व्हावा की हा कोश अखंड टिकून राहिलं का की जबरदस्त ब्राह्मणद्वेशापोटी हा कोश फुटून जाईल की जबरदस्त ब्राह्मणद्वेशापोटी हा कोश फुटून जाईलतेव्हा आपल्या कोशातून बाहेर येवून काही प्रमाणात तरी आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी वेळ द्यावा.\n२. आपल्या लोकांचा कल सर्वांनी मिळून काम करण्यापेक्षा एकमे���ांत वाद घालून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यातच असतो. एखाद्याने उपक्रम करायचे ठरविले आणि तो उपक्रम चांगला असला तरी त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर त्याचे महत्त्व वाढेल आणि पर्यायाने आपले महत्त्व कमी होईल अशा विचाराने पुढे जाणाऱ्याला अडथळा करून त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आपल्या वृत्तीतही बदल व्हायला हवेत.\nकौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nव्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/azim-premji-horoscope-2018.asp", "date_download": "2021-01-20T12:49:03Z", "digest": "sha1:MIQSCDFVHAQ4BJRDKREPXNLPL4STAQRO", "length": 16697, "nlines": 132, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अझीम प्रेमजी 2021 जन्मपत्रिका | अझीम प्रेमजी 2021 जन्मपत्रिका Businessman", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अझीम प्रेमजी जन्मपत्रिका\nअझीम प्रेमजी 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअझीम प्रेमजी व्यवसाय जन्मपत्रिका\nअझीम प्रेमजी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअझीम प्रेमजी 2021 जन्मपत्रिका\nअझीम प्रेमजी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.\nकाही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.\nया काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nस्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.\nजे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट्या कमकुवत व उद्विग्न वाटेल.\nतुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.\nहा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/what-you-think-about-kabir-singh/", "date_download": "2021-01-20T13:58:14Z", "digest": "sha1:2S6O4XHWKNSVFMOYSTBUARR4EFT3IFZZ", "length": 22370, "nlines": 188, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "कबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात? – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक ��त्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nकबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात\nकबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात\nकबीर सिंग हा चित्रपट, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची मतं आणि त्यावर सोशल मिडीयावर चाललेली चर्चा तुम्ही पाहत, ऐकत असालच. हा चित्रपट प्रेमाबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे सांगू पाहत आहे ते अनेक विचारी, संवेदनशील माणसांच्या पचनी पडताना दिसत नाही.\nकाही विचारी आणि संवेदनशील माणसं मात्र या चित्रपटाच्या बाजूने उभे राहून टीमला डिफेंड करत आहेत. चित्रपट आणि त्याची भाषा विखारी, पुरुषी आणि स्त्रियांचा द्वेष करणारी, त्यांना हीन लेखणारी आहे असा आरोप अनेक जण करत आहेत. दिग्दर्शक या सर्वांना ढोंगी, स्त्रीवादी आणि चित्रपट उद्योगाला लागलेला शाप म्हणत आहे.\nतुम्ही काय विचार करत आहात तुम्ही ढोंगी, स्त्रीवादी आहात की पुरुषी आणि असंवेदनशील आहात तुम्ही ढोंगी, स्त्रीवादी आहात की पुरुषी आणि असंवेदनशील आहात की तुम्ही कुणीच नाही आहात की तुम्ही कुणीच नाही आहात तुम्ही काहीच विचार करत नाहीत की विचारी आहात पण ते इथे तिथे मांडण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत नाही. आम्हाला सांगाल तुम्ही काहीच विचार करत नाहीत की विचारी आहात पण ते इथे तिथे मांडण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत नाही. आम्हाला सांगाल इथे मांडाल आम्ही तुमच्या नावानिशी किंवा नावाविना ते इथे देऊ. तसे नको असेल तर स्वतःला तरी ते सांगा. बोला.\n(चित्रपट पाहण्याचा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल)\nब्रेक अप कधी करावा\nvalentine special : इश्क आणि शहराची तीन पायांची शर्यत\nकबीर सिंग बद्दल माझा दृष्टीकोण हा आहे की, त्यामध्ये प्रेमाला योग्य तो न्याय दिला आहे पण तो मार्ग चुकीचा आहे. त्यामध्ये मुलींना दुय्यम वागणूक दिली आहेच म्हणजेच तो त्याच्या मनात येईल त्यावेळी तीला मारतो, प्रेम करतो शिव्या देतो हे चुकीचंच आहे. आणि आजची मुलं तेच अनुकरण करतात त्या चित्रपटामध्ये जो शेवट दाखवला आहे ते नाही अनुकरण करत. तो त्याच्या पहिल्या प्रेमावर ठाम असतो आणि तो ते मिळवतो. शेवटी तो बदलतो. पण जे बदलणं आहे ते मुलं नाही करणार. त्यामधलं ते शिव्या, व्यसनं हेच फॉलो करणार. सैराट मध्ये सुद्धा मुलीला पळवून आणणं सोपं आहे याच अनुकरण केलं पण त्या चित्रपटामध्ये त्यानंतर हो��ारा त्रास हे ही दाखवलं आहे आणि त्यात सुद्धा बदल हा दाखवला आहे पण तो बदल मुलं नाही करणार. संजू मध्ये सुद्धा तसच दाखवलं आहे आणि त्यातही बदल हा दाखवला आहे.. सांगायचं इतकंच आहे की चित्रपट सगळाच बाद नाही त्यामध्ये चांगलं ही आहे प्रश्न आहे Point Of View चा.. आणि कितीही झालं तरी रिल लाईफ आणि रिअल लाईफ वेगळी आहे. आजच्या “मुला – मुलींचं” प्रेम म्हणजे फक्त आकर्षण आहे ‘खरं प्रेम’ याचं प्रमाण हे खूप कमी आहे कारण प्रेम ही संकल्पनाच मुळात कळलेली नाही.\nकबीर सिंग बदल सांगायच म्हटलं की, अगदी सुरूवातीपासुन म्हणजे कबीर जेंव्हा प्रीतीला पहिल्यांदा बघतो आणि त्यानंतर त्याला ती आवडते आणि मग त्याच तिला फाँलो करणं(ते तर प्रत्येक चित्रपटात असतं) पण त्यानंतर तो तिच्या हाँस्टेलवर जातो तिला खाली बोलवतो आणि त्यानंतर तिला विचारत पण नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही आणि डायरेक्ट किस हे झालं..त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसतं आणि तो तिला बोलतो की, “माझ्याशिवाय तु काहीच नाही”(प्रेम असावं पण प्रेमात स्वत:च अस्तित्व विसरणं हे पटतं नाही) म्हणजे ह्याच्याशिवाय तिला किंवा तिच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही…म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा विचार केले असता जी प्रीती आहे तिच्या ईच्छेचा कोणत्याच ठिकाणी विचार केलेला नाही…एकविसाव्या शतकात आपण एकीकडे स्त्रीवादाच्या गप्पा मारतो आणि एकीकडे अशा चित्रपटांना डोक्यावर घेवून अप्रत्यक्षरित्या दुषित विचारांना किंवा कुजलेल्या विचारांना प्रोत्साहन देतो…\nआशिष नावाच्या आपल्या मित्राची कमेंट :\nमला माझं वैयक्तिक मत द्यायचं होतंच या चित्रपटावर म्हणून मी हे लिहितोय.\nमी सुद्धा पहिला हा सिनेमा.. मी शाहिद चा फॅन आहे म्हणुन तर नक्कीच पहिला. त्यातच युवा वर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलुन घेतलेला सिनेमा म्हणून उत्सुकता पण होतीच. म्हणून गेलो पाहायला..\nपण सिनेमा सुरू झाल्याच्या काही वेळानंतर वैयक्तिकरीत्या मला काही गोष्टी खटकल्या, मी सिनेमा सुरू असताना आणि संपल्यानंतर देखील त्यावर चर्चा केली. मी काही महिन्यांपूर्वी महिलादिन निमित्त २१ व्या शतकामध्ये चित्रपटातील स्त्रियांच्या बदलत्या भूमिकेबद्दल एक लेख लिहिला होता.. पण ह्या सिनेमामधील स्त्री ची व्यक्तिरेखा पहिली आणि परत तेच चित्र मला दिसलं ‘ये रे माझ्या मागल्या…\nमला या चित्रपटात ख��कलेल्या गोष्टी म्हणजे यामध्ये दाखवण्यात आलेली स्त्री ची भूमिका ही पुन्हा सोज्वळ, नाजुक, अबला आणि स्वतःच्या बचावासाठी पुरुषावर अवलंबून असलेली अशी दाखवण्यात आली. एखादा मुलगा तिची सहज छेड काढू शकतो, तिच्या बरोबर सर्व वर्गासमोर फ्लर्ट करू शकतो, कॉलेज च्या ग्राऊंडवर सर्व लोकांसमोर तिची मर्जी न विचारता चुंबन घेऊ शकतो आणि वर म्हणतो की ‘किसीं ने नही देखा’ आणि यासाठी ती विरोध देखील करत नाही, तो तिच्यावर हात उचलू शकतो, तिच्यावर ओरडू शकतो हे व अशाच प्रकारचे इतर दृश्य आपण यामध्ये पाहू शकतो. आणि दुसरीकडे एक हुशार सर्जन सहज आपलं करिअर धारेवर देऊन प्रेम मिळालं नाही म्हणून व्यसनांचा आधार घेतो, कोणत्याही स्त्री ला तो एक भोगवस्तु म्हणुन पाहतो, आणि शेवटी प्रेम मिळालं की सुधारतो..\nयावरून आजचा युवक काय प्रेरणा घेऊ शकतो हे माझ्या लक्षात नाही आलं.\nकुठे तरी स्त्रीप्रधान चित्रपट येण्यास सुरुवात झाली होती पण तेवढ्यात कबीर सिंग ची लाट आली आणि पुन्हा तेच पुरुषप्रधान चित्रपट.\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-20T13:50:55Z", "digest": "sha1:Q2RZLQONG5MQAW3MFQ3IS2LILTGWWSCD", "length": 43388, "nlines": 137, "source_domain": "mediawatch.info", "title": "'अजात'ही झाली 'जात'! - Media Watch", "raw_content": "\nइ.स.१९२० ते ४० च्या दशकात विदर्भातील अमरावतील जिल्ह्यात मंगरूळ दस्तगीर या गावात गणपती महाराज यांनी जात न मानणाऱ्यांचा ‘अजात’ संप्रदाय निर्माण करून जाती व्यवस्थेला मोठा हादरा दिला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अठरा पगड जातीतील लोकांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि ते ‘अजात’ झाले. पण पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात गणपती महाराजांचा समतावादी, सुधारणावादी इतिहास आजतागायत बेदखल राहिला. शोकांतिका म्हणजे गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला शासनाने चक्क ‘अजात’ या जातीचे लेबल चिकटवले आणि हा संप्रदाय अजात जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला या ‘अजात’ संप्रदायाची रंजक कहाणी.\nमहात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गहीन समाजरचनेसाठी कायम आग्रह धरला. पण या धुरिणींच्या प्रयत्नांनाही खीळ बसून आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जात आपल्या मानगुटीवर अधिक घट्ट बसली. जातीच्या कुबड्या वापरून समाजजीवनात राजकारणातील यशाची शिडी चढता येते, असा भ्रामक विश्वास राज्यकर्त्यांना आल्याने ”जात नाही ती ‘जात”, हे कालमार्क्सचे म्हणणे अधिकच वास्तववादी ठरले आहे. मात्र आज समाज जात-धर्मकेंद्री होत असताना शंभर वर्षांपूर्वी विदर्भात एका अध्यात्मिक महाराजाने जातीअंताची लढाई सुरू केली, तीही स्वत:पासून. विदर्भ संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाने केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाला जाती धर्म विरहित वैचारिक दिशा दिली. या संतांनी अध्यात्मिक विचारांचा आधार घेऊन समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांडांवर प्रखर टीका केली. या माळेतील सुधारक संत म्हणून मंगरूळ दस्तगीर, (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील गणपती महाराजांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. इंग्रजांच्या जुलमी राजवटीत ज्यावेळी समाज अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी यात खितपत पडला होता, त्या काळात गणपती महाराजांनी केलेली जातीअंताची क्रांती त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरविण्यात यावा, या पात्रतेची आहे.\nइ.स.१९२० ते ४० च्या दशकात गणपती महाराज यांनी समाजातील जात, धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांडाविरोधात आवाज उठवून समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले. जात न मानणाऱ्यांचा ‘अजात’ संप्रदायच त्यांनी निर्माण केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच अठरापगड जाती, धर्मातील हजारो कुटुंबांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि त�� ‘अजात’ झाले. पण पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात गणपती महाराजांचा समतावादी, सुधारणावादी इतिहास आजतागायत बेदखल राहिला. शोकांतिका म्हणजे गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला खुद्द शासनाने चक्क ‘अजात’ या जातीचे लेबल चिकटवले आणि हा संप्रदाय अजात जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला गणपती महाराजांचे जातीअंताचे कार्य आणि आता त्यांच्या वंशजांच्या जन्म, शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात ‘अजात’ म्हणून लागलेले लेबल अशा विरोधाभासात अजात संप्रदायाची वाटचाल सुरू आहे. या संप्रदायातील नवीन पिढी जात न मानणाऱ्या वंशातील असली तरी अजात म्हणून त्यांच्या वाट्याला आलेल्या विवंचना, आमच्या पूर्वजांनी जात न मानून गुन्हा केला काय, हा प्रश्न उपस्थित करीत आहे. शिक्षणात, नोकरीत कुठे आरक्षण नाही की, कोणत्या शासकीय योजनांचा लाभ नाही गणपती महाराजांचे जातीअंताचे कार्य आणि आता त्यांच्या वंशजांच्या जन्म, शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात ‘अजात’ म्हणून लागलेले लेबल अशा विरोधाभासात अजात संप्रदायाची वाटचाल सुरू आहे. या संप्रदायातील नवीन पिढी जात न मानणाऱ्या वंशातील असली तरी अजात म्हणून त्यांच्या वाट्याला आलेल्या विवंचना, आमच्या पूर्वजांनी जात न मानून गुन्हा केला काय, हा प्रश्न उपस्थित करीत आहे. शिक्षणात, नोकरीत कुठे आरक्षण नाही की, कोणत्या शासकीय योजनांचा लाभ नाही गणपती महाराजांनी १०० वर्षांपूर्व मिश्र विवाहाची संकल्पना रूजवून आपल्या अनुयायांकडून तिची अंमलबजावणी करून घेतली. स्वत: एका विधवेशी आंतरजातीय विवाह केला. मुलाचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले. पण सध्या त्यांच्या वंशातील मुलींना कोणी सून म्हणून सहज स्वीकारत नाही, तर मुलांना कोणी मुलगी द्यायला बघत नाही गणपती महाराजांनी १०० वर्षांपूर्व मिश्र विवाहाची संकल्पना रूजवून आपल्या अनुयायांकडून तिची अंमलबजावणी करून घेतली. स्वत: एका विधवेशी आंतरजातीय विवाह केला. मुलाचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले. पण सध्या त्यांच्या वंशातील मुलींना कोणी सून म्हणून सहज स्वीकारत नाही, तर मुलांना कोणी मुलगी द्यायला बघत नाही अशा विचित्र द्वंद्वात अडकल्याने हा संप्रदाय नाईलाजाने पुन्हा आपल्या मूळ जातीकडे वळू पाहतोय. त्यामुळे गणपती महाराजांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्���ा सुधारणावादी कार्यावरच पाणी फेरले जात आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत हा संप्रदाय गणपती महाराजांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन चालत आहे. मात्र सध्या या संप्रदायासमोर असलेली आव्हाने, शासनाच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेल्या अडचणी या चक्रात अडकलेल्या नव्या पिढीला यातून बाहेर काढून हा संप्रदाय जिवंत ठेवणे हे आजच्या बदलत्या सांप्रदायिक परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान आहे.\n‘अजात’ संप्रदायाचा इतिहास रंजक आहे. वर्धा जिल्ह्यातील काचनूर या गावात १८८७ साली गणपती उर्फ हरी भबुतकर यांचा जन्म झाला. सर्वसामान्य परिस्थितीत वाटचाल करत असताना ते घोराडच्या केजाजी महाराजांच्या सान्निध्यात आले आणि अल्पावधीतच केजाजी महाराजांचे आवडते शिष्यही झाले. केजाजी महाराजच गणपती महाराजांचे पहिले आध्यात्मिक गुरू. इ.स. १९०० ते १९१५ पर्यंत गणपती महाराजांनी हा भक्तीमार्ग अवलंबला. या काळात भजन, कीर्तन, प्रवचन यातून भक्तीचा आणि भक्तीतून मोक्षाचा मार्ग अशी त्यांची अध्यात्मिक मांडणी होती. गणपती महाराजांचे शिक्षण जेमतेम होते. परंतु त्यांचे वाचन प्रगाढ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य वाचून त्या प्रेरणेतून सामाजिक वर्ण, द्वेषाच्या अंध:कारात खितपत समाजाला अध्यात्माच्या मार्गाने परिवर्तनवादी विचारांकडे नेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१५ नंतर आपले आयुष्य वाहून घेतले. मंगरूळ दस्तगीर येथे आल्यानंतर हे गावच त्यांची क्रांतीभूमी आणि कर्मभूमी झाली.\nगावात ब्राह्मण व सवर्ण समाज बहुजन, अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देत नाही, त्यांचा अनन्वित छळ करतात हे त्यांनी पाहिले. अस्पृश्य, बहुजनांना ब्राह्मणांप्रमाणे समान वागणूक मिळावी म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. चातुर्वर्णव्यवस्थेला बळ देणाऱ्या ‘मनुस्मृती’ ग्रंथावर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणतात,\nहोय ब्राह्मणी पिनलकोड ॥\nआहे सुगड रितीच्या ॥\nगणपती महाराजांनी सर्वप्रथम आपल्या घरात चुलीपर्यंत गावातील अस्पृश्य, दलितांना प्रवेश दिला. राघवानंद माणिक, केजाजी व केकाजी इंगळे यांना हा सन्मान मिळाला. गावातील मंदिर अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. महाराजांच्या या कृतीने गावातील सवर्ण, ब्राह्मण प्रचंड खवळले. त्यांनी महाराजांना गावातून हुसक���न देण्याचा प्रयत्न केला. मात्र गणपती महाराजांनी थेट पंढरपुरहून विठ्ठलाची मूर्ती विकत आणली आणि आपल्या शेतात अस्पृश्यांच्या मदतीने मंदिर बांधून तिथे सर्व अस्पृश्य, बहुजन, दलितांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. दि. ११ नोव्हेंबर १९२९ मध्ये हे मंदिर गावातील सर्व लोकांसाठी खुले केले. त्याची व्यवस्थाही गावातील अस्पृश्य, दलितांकडे सोपविली. गणपती महाराज थेट आव्हान देत असल्याने चिडलेल्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकून जीवे मारण्याचाही कट रचला. मात्र महाराजांनी हार मानली नाही. तोपर्यंत ब्राह्मणेत्तर अनुयायी महाराजांच्या बाजूने उभे राहिले. विदर्भातील सुधारणावादी विचारांचा हा पहिला लढा.\nजात आणि धर्म हेच समाजातील सर्व समस्यांचं मूळ आहे. तीच नष्ट केली पाहिजे हा विचार महाराजांनी मांडला. ते म्हणतात,\nजातीभेद सारे मोडूनी जावेत\nअभेद व्हावेत सर्व लोक ॥\nगण्या म्हणे ऐसे भट याती मत\nनाही ते दिसत मनातूनी ॥\nअशा परिवर्तनवादी विचारांच्या साहित्यातून गणपती महाराजांची जातीअंताची लढाई सुरू झाली. सृष्टीत स्त्री आणि पुरूष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे, असे विचार गणपती महाराज आपल्या कीर्तनातून गावोगावी मांडू लागले. मानवधर्माची पताका खांद्यावर घेऊन ‘श्वेत निशाणधारी अजात मानवसंस्था’ त्यांनी स्थापन केली. कृतीतून समाजाला उत्तर देण्यासाठी गणपती महाराजांनी इ.स. १९१७ मध्ये आंतरजातीय विवाह केला तो एका विधवेशी. या निर्णयाला सवर्ण समाजाकडून प्रचंड विरोध झाला. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. पण ते मागे हटले नाही. त्यांनी आपल्या विचारांची माणसे जोडली आणि जाती अंताची लढाई तीव्र केली. त्यासाठी महाराजांनी मिश्र विवाहाला प्रोत्साहन दिले. मिश्र विवाह झाल्याशिवाय समाजातील जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, असे त्यांचे मत हाते. आपल्या अनुयायांना त्यांनी मिश्र विवाहाची अटच घातली. स्वत:च्या मुलाचाही त्यांनी मिश्र विवाह लावून दिला. महाराजांच्या मानवतावादी विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या विविध जाती धर्मातील शेकडो, हजारो लोकांनी कुटुंबासह आपली जात सोडली. मात्र या अनुयायी लोकांचा त्यांच्या गावात छळ सुरू झाल्याने त्यांनी गणपती महाराजांच्या आधाराने मंगरूळ दस्तगीर गावात आपले बस्तान हलविले. हे गाव अजात संप्रदायाचे मुख्य केंद्र बनले. एकच जात मानवजात म्हणून या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. माळी, कुणबी, तेली अशा कितीतरी समाजातील लोकांचा यात सहभाग होता. समाजातील रूढी, परंपरांवर गणपती महाराजांनी ‘श्री पापलोप ग्रंथा’तून सडकून टीका केली. हरीचा बीजमंत्र, अभंगवाणी, सहज सिद्धानुभव, हरिगीता अशी बरीच साहित्यसंपदा लिहून त्यांनी समाजाला सुधारणावादी विचार दिले.\nस्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी ‘श्वेत निशाणधारी अजात धर्मसंस्था’ निर्माण केली. स्त्रियांनी नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र घालणे, कपाळावर कुंकू लावणे, जोडवे घालणे हे स्त्री दास्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणायचे. स्त्रियांची मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. स्त्रीला पाळीच आली नाही तर वंश वाढणार कसा मग स्त्रीची पाळी विटाळ कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी प्रतिगामी समाजावर चांगलेच आसूड ओढले. पाळीचे चार दिवस घरातील लक्ष्मीला घराबाहेर बसायला सांगणे हे भिकारचोटपणासोबतच हिंस्त्र आणि निर्दयीपणाचे कृत्य आहे, असे ते परखडपणे सांगायचे.\nमृत्युनंतरच्या कर्मकांडांवरही त्यांनी टीका केली. श्राद्ध, पितृपक्ष यावरचा त्यांचा त्या काळातील शाब्दिक हल्ला त्यांच्यातील धाडसी विचारांची साक्ष पटविणारा आहे. ते म्हणतात,\nमृत वडील देहहीन, कैसे श्राद्धाचे भोजन \nकराया येती स्वर्गातून, कैसे अन्न खाती ॥\nमृत गाया दूध देईना, ऐसा ठरावच जाणा \nतेसच वडील येईना, तळी भोजना वरून ॥\nअजात संप्रदायातील स्त्री-पुरूष श्वेत वस्त्रेच परिधान करतात. कपाळावर पांढरे गंध लावून पांढरा ध्वज घेऊन फिरतात, कारण पांढरा रंग हा सर्व रंगांचे मूळ असण्यासोबतच शांतीचे प्रतीक आहे, असे गणपती महाराजांनी आपल्या अनुयायांना सांगितले. आजही या संप्रदायातील कुटुंब सर्वच प्रसंगात पांढरा रंग हमखास वापरतात.\nइ.स. १९२९ मध्ये मंगरूळ दस्तगीर येथे विठ्ठल मंदिर अस्पृश्य, दलितांसाठी खुले केल्यांनतर १९३१ मध्ये रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर वि.दा. सावरकरांनी दलितांसाठी खुले केल्याची नोंद आहे. तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरूजींनी १९४६ मध्ये उपोषण केले होते. सावरकर आणि साने गुरूजींच्याही पूर्वी गणपती महाराजांनी अस्पृश्य, दलितांसाठी सत्याग्रह केला, पंरतु इतिहासात त्यांची नोंद झाली नाही गणपती महाराज सामाजिक समरसतेसाठी काम करीत आहे आणि त्यांनी गावातील विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले केले ही वार्ता त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली. अमरावती येथे १९२५ मध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय ब्राह्मणेत्तर बहिष्कृत परिषदे’चे अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळाले. १९२९ मध्ये गणपती महाराजांच्या पुढाकाराने मंगरुळ दस्तगीर येथे वऱ्हाड मध्यप्रांत बहिष्कृत समाज परिषदेचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष विराटचंद्र मंडल (ज्यांच्या नावाने मंडल आयोग ओळखला जातो) हे होते. तर डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील आदी सुधारणावादी नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. गणपती महाराजांनी अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह मेळावे, अन्न काला अशा विविध क्षेत्रात प्रबोधनाचे काम केले.\nआज विदर्भातील शेती आणि शेतकरी विचित्र अवस्थेतून जात आहे. विदर्भात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवित आहेत. पण गणपती महाराजांनी त्यावेळी शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणतात,\nशेतकऱ्याविन जास्त, कोणाचेच काम चालेना \nसर्व शेतकरी-शेतकरी म्हणा, लागा भजना त्याच्याच ॥\nशेत म्हणजे शरीर, जीव होय शेतकरी \nतो नसल्या व्यवहार, कैसा होणार जगाचा ॥\nअन्नदात्या शेतकऱ्याशिवाय जगराहाटी चालणार नाही, हे वास्तव गणपती महाराजांनी मांडले. पण आजही राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे महत्व कळू शकले नाही, ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे.\nदि. १९ जून १९४४ रोजी गणपती महाराजांचे निधन झाले. दुदैर्वाने त्यांच्या निधनानंतर हा संप्रदाय बदेखल झाला. गणपती महाराजांची मुलं ज्ञानेश्वरदादा, सोपान महाराज यांच्यासह श्याम महाराज, चैतन्यप्रभू महाराज, पंढरीनाथ निमकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे प्रयत्न केले. कल्पनेत असलेली सामाजिक समरसता प्रत्यक्षात आणण्याचे काम गणपती महाराजांनी केले. परंतु जातीचे जोखड नाकारणाऱ्या अजात संप्रदायाचा मार्ग अनेक संकटांनी व्यापला आहे. ‘अजात’ शिक्का बसल्याने कोणत्याच जाती-धर्माचे लोक या संप्रदायाला आपले मानायला तयार न���हीत. आता अनेकांनी आपल्या मूळ जाती शोधून सरकारला माफीनामे लिहून देत जातीचे दाखले तयार केले. जातनिहाय जनगणना हवी की नको हा वाद टिपेला पोचला असताना जात न मानणारा हा संप्रदाय पुन्हा जातीच्या जोखडात अडकविला जावू लागला. या काळात प्रशासनाने ‘अजात’ ही जात असल्याचा जावाईशोध लावून या संप्रदायातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘अजात’ची ‘जात’ म्हणून नोंद केली पण अजात ही नोंदणीकृत जात नसल्याने गणपती महाराजांच्या वंशजांसह अजात संप्रदायातील लोकांची शाळा प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र प्रचंड अडवणूक केली जात आहे. मंगरूळ दस्तगीर व लगतच्या गावांमध्ये अजात संप्रदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. रोज मजुरी व छोटे मोठे व्यवसाय करून या संप्रदायाची गुजराण सुरू आहे. गणपती महाराजांचे नातूही, पणतू अजुनही याच गावात आहेत. भाजीविक्रीच्या व्यवसायावर या कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. गणपती महाराजांचे कार्य सुरूळीत सुरू राहावे म्हणून गावात श्वेतनिशाणधारी अजातीय मानवसंस्था ही ट्रस्ट स्थापन करण्यात आली. गावात गणपती महाराजांचे मोठे मंदिर असून तिथे जन्मोत्सव, पुण्यतिथीला विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. शासनाने जन्माचे दाखले, शाळेचे दाखले, सातबारा, कोतवाल बुकाची नक्क्ल आदी कागदपत्रांवर ‘अजात’ शिक्का मारला असली तरी, हा संप्रदाय मनातून जात मानत नाही. दैनंदिन व्यवहारांसाठी अजात प्रमाणपत्रांवर पुन्हा जातीचा शिक्का लागला तरी गणपती महाराजांनी दिलेला विचार हीच आमची जात आहे, असे हा संप्रदाय मानतो.\nगणपती महाराजांची पणती सुनयना म्हणते, विचार तोच, दिशा नवी\nगणपती महाराजांची पणती सुनयना सुद्धा शासनाच्या निर्णयाची बळी ठरली. सुनयनाने आता शासनाच्या या बेपर्वाईविरोधात आवाज उठविण्यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी जात न मानणाऱ्यांना पुन्हा गणपती महाराजांच्या विचारांनी एकत्र आणून तिने निर्जातिकरणाचे काम सुरू केले. त्यासाठी ती दररोज महाविद्यालयांमध्ये फिरून, व्याख्याने देऊन अजात संप्रदायाचा विचार तरूणाईसमोर मांडत आहे. त्यात तिला तरूणांची मोठी साथही लाभत आहे. सुनयनाचे वडील आणि गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज यांनीही अजात संप्रदाय शासकीय स्तरावरून मिटविण्यात येत असल्याचा आरोप केला. मंगरूळ दस्तगीर येथे दिवाळीनंतर कार्तिक पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. या यात्रेत सर्व अजात संप्रदाय एकत्र येतो. या यात्रेतूनच सुनयाने पुन्हा सर्वांना संघटित करून ‘विचार तोच, दिशा नवी’ म्हणत आपला लढा सुरू केला आहे. ती म्हणते, तुमच्या आडनावावरून तुमची जात कोणती याचा अंदाज आजही सुशिक्षित आणि अडाणी लोक घेतातच. त्यातूनच जाती-पातीचे राजकारण सुरू होते आणि समाज विखुरला जातो. जाती, धर्माचा अधार घेऊन दंगे भडकविले जातात. हे चित्र आजची विवेकवादी तरूणाईच बदलू शकते. त्यामुळे तरूणांच्या सहकार्याने गणपती महाराजांचे अजात कार्य पुढे नेण्याचा विश्वास तिने व्यक्त केला. शतकापूर्वी जो संदेश आपल्या कृतीतून माझे पणजोबा गणपती महाराजांनी दिला त्याचे अनुकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. याची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. मी माझ्या माहेरच्या, सासरच्या दोन्ही आडनावांची बिरूदावली काढून टाकली आहे. आता माझी ओळख केवळ ‘सुनयना अजात’ इतकीच आहे\nमानवाचा धर्म एकच मानव \nसर्व भावे देव मिळविण्याचा ॥\nधर्म बाबी सर्व जन ॥\nया कार्याचा प्रसार आणि प्रचारासाठी सुनयनाने यवतमाळला ‘समर्पण’ नावाची संस्था स्थापन केली. जाती अंताच्या या लढाईत तरूणाईने समर्पित वृत्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही सुनयनाने केले आहे.\n(लेखक ‘मीडिया वॉच’ चे सहसंपादक आहेत)\nPrevious articleआम्ही अजून जात पाळतो- अस्पृश्यताही…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुर��ष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-20T14:15:40Z", "digest": "sha1:ER7YGYUIDZAEKZ44ERUAL7MY7QHQRZII", "length": 18074, "nlines": 132, "source_domain": "mediawatch.info", "title": "संतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त संतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता\nसंतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता\nईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री मंडळी फार गोड होती. पण बाकी सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा त्यांच्यात पत्ताच नव्हता हे मला नेहमीच स्पष्टपणे वाटत आलंय.\nनसलेल्या कृष्णाच्या कल्पनेमागे वेडी होऊन गाणारी, सुंदर भक्तीकाव्य लिहिणारी मीराबाई तर मानसिक किंवा सायकोसोमॅटिक केस होती हे माझं मत झालंय. अक्क महादेवीची ज्ञानलालसा एककल्ली होत एकटी पडली आणि ईश्वरध्यानात कविता लिहितालिहिता तीही तोलच तर हरवून बसली. विठ्ठलाच्या पायी वेडावणारी महाराष्ट्रीय संतमंडळीही मला याच प्रकारांत आतबाहेर वाटतात. काहींचा तोल कमी ढळला, काहींचा जास्त. ईश्वरस्तुतीची कवने सुंदर शब्दांनी, रचनांनी समृद्ध झाली- बाकी काही नाही. अजूनही त्या वारीचा मोह आणि ती कशी ग्रेट म्हणत त्याच्या चित्रिकरणावर वा पत्रीकरणावर आपला अवकाश कमावून घेणारे लोक हे मस्तच सुरू आहे. त्या त्या काळांच्या चौकटीत ही सारी अस्तित्वे आणि त्यांचे लेखन, रचना यांबद्दल एक मर्यादित आदर मी अवश्य बाळगते आणि थोडं मिस्किल हसून सोडून देते.\nछानच. ती कवने गोड गळ्यात ऐकताना फार सुंदर वाटतं. चाला बाहीं देस… कहो कुसुंबी सारी रंगावा… कहो तो भगवा भेस… कहो तो मोतियन मांग भरावा… कहो तो छिटकावा केस… गाते-ऐकते मीही अनेकदा स्वरांत हरवून जात. खेळ मांडियेला… म्हणायलाही छान वाटतं. पण तरीही हा सगळा एक निरर्थक वेडेपणा होता हे मी माझ्याशी पक्कं जाणून आहे. तरीही आत्ता लावा- ओ रमैय्या बिन नींद ना आवे… मी हातातलं काम बाजूला ठेवून ऐकेन.\nत्या कवनांतून अजूनही त्या काळची सामाजिक परिस्थिती दिसते एवढं त्यांचं महत्त्व निश्चितच आहे. एका ग���ंजलेल्या समाजाला देवप्रीतीची अफूची गोळी चढवल्यावर त्यांना तेव्हा निश्चितच समाधानाचा आभास होऊ लागला. फार काही बदल घडवण्याची गरज मिटली… मुखे हरीहरी बोला… बस की.\nया सगळ्याचं बौद्धिक पातळीवर उदात्तीकरण करणं माझ्या विवेकाच्या बैठकीला शक्य नाही. आणि जे घडून गेलं, घडत राहिलं, घडत रहातं आहे त्यातलं शब्द-स्वर-रंग-रूप रचना सौंदर्य नाकारण्याचीही माझ्या विवेकाला गरज नाही.\nपण मानवाने केलेल्या असल्या करामती सौंदर्याच्या पलिकडे विश्वाच्या, सृष्टीच्या निखळ सत्याचे सौंदर्य मला केवळ वैज्ञानिकांच्या कठोर बौद्धिक परिश्रमांतूनच उलगडणार आहे हे मी माझ्या बाह्य संज्ञांच्या रसिकतेच्या ओघातही चुकूनही विसरत नाही.\nकृष्णाच्या गीतेपेक्षा, व्यासांच्या कवितेपेक्षा, वाल्मिकीच्या शोकात्म काव्यापेक्षाही मला मोहवतात ते विश्वाची मांडणी कशी झाली असेल ते रसरसून मांडणाऱ्या वैज्ञानिकांचे फॉर्म्युले… ते फॉर्म्युले मला या कवींच्या, संतांच्या, भक्तांच्या लेखनाच्या मानाने कमीच आकळतात. तरीही तेच श्रेष्ठतम आहेत हे कळायला लागणारा सुंदर तोल माझ्यात आहे.\nईश्वरी अस्तित्व मान्य करण्याचा भ्रम मी दूर केल्यानंतर विश्व असे विस्तारले आहे… शब्दसुरांच्या पलिकडे जाऊन ते सुंदर झाले आहे.\nदेव आहे-देव नाही या विश्वासातील सात पातळ्या प्रा. डॉकिन्स स्पष्ट करतात. त्या आपल्या सहजसंदर्भासाठी इथे देतेय. आपण कुठे आहोत हे पाहून मग कुठल्या दिशेने जायचंय ते ठरवता येतंय.\nमाणसंच माणसं आहेत आपल्या जगात. आणि सारे वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करतात. अस्तित्वाचा… बुद्धीच्या पातळ्याही विभिन्न. आणि भावनिकताही वेगवेगळी. पण एक पट्टी लक्षात घ्यावी.\n१- प्रखर ईश्वरवादी. ईश्वराचे अस्तित्व आहे असे १००% मान्य असलेला.\nसी. जी. जुंगच्या शब्दात सांगायचे तर, ‘माझा विश्वास आहे असे नव्हे, मला\n२- खूप जास्त पण १००% पेक्षा कमी शक्यता मानणारे, प्रत्यक्ष आचरणात\nईश्वरवादी असूनही आशंका व्यक्त करणारे लोक. ते म्हणतात, ‘मी नक्की\nसांगू शकणार नाही पण माझी देवावर दृढ श्रध्दा आहे आणि तो आहे याच\nविश्वासावर मी माझे जीवन जगतो.’\n३- ५० टक्क्यांपेक्षा जास्त पण फार जास्त नव्हे. तांत्रिकदृष्ट्या अज्ञेयवादी\nपण ईश्वरवादाकडे झुकणारे. ‘मला खात्री नाही, पण देवावर विश्वास ठेवणं\n४- बरोबर ५०%. पूर्णत: तटस्थ अज्ञेय��ादी. यांच्या मते देव असणे किंवा\nनसणे या दोन्हीच्या अगदी सारख्याच शक्यता संभवतात.\n५- ५०%पेक्षा कमी, पण फार कमी नाही. तांत्रिकदृष्ट्या अज्ञेयवादी, पण\nनास्तिकतेकडे झुकणारे. ‘देव आहे की नाही माहीत नाही पण माझ्या मनात\nत्याच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे.’\n६- अगदी कमी शक्यता गृहीत धरतात, शून्याला जरा कमी. जवळपास\nनास्तिकच. ‘मी निश्चित विधान करणार नाही, पण मला वाटतं की देव\nअस्तित्वात असणं जवळपास अशक्यच आहे. मी माझं आयुष्य जगतो ते तो\nनाही हेच गृहीत धरून.\n७- तीव्र नास्तिक, ‘देव नाही हे मला माहीत आहे. ज्या तीव्रपणे जुंगला\n‘माहीत आहे’ की देव आहे तितक्याच तीव्रपणे मला ‘माहीत आहे’ की ‘देव\nPrevious articleसेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास\nNext articleपुरुष नावाच्या पशुंनो….\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nस्वातंत्र्याची पहाट दाखवणारं नवं ‘बायबल’ \nग्रेप्स ऑफ रॉथ:एका महान कलाकृतीचा सकस व सरस अनुवाद\nचितमपल्ली सर, विदर्भ तुम्हाला विसरणार नाही\nवैदिकांनी धर्मसत्तेचं प्रस्थ वाढवल्यावर संतांनी त्यात जनतेच्या वतीनं घुसखोरी करून धर्मसत्तेला pro-people करायचा प्रयत्न केला. जसं आज मोदी पंतप्रधान म्हणून अनेकांना नको वाटतात, पण आता ते पंतप्रधान आहेतच तर किमान त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असा प्रयत्न पुरोगामी करत असतात. संतांचा तसा काहीसा प्रयत्न असावा.\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-20T13:31:57Z", "digest": "sha1:73X6KXD672SATHCNAGICGQI4UAYFGNVT", "length": 23300, "nlines": 170, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nराज्यात सहकारी संस्थांमार्फत २ हजार पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती – सहकारमंत्री सुभाष देशमुख | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, महाराष्ट्र\nराज्यात सहकारी संस्थांमार्फत २ हजार पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती – सहकारमंत्री सुभाष देशमुख\nराज्यात सहकारी संस्थांमार्फत २ हजार पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती – सहकारमंत्री सुभाष देशमुख\nराज्यात सहकारी संस्थांमार्फत २ हजार पेक्षा जास्त व्यवसाय निर्मिती – सहकारमंत्री सुभाष देशमुख\nमुंबई | राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागाने सुरू केलेल्या अटल महापणन विकास अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील एक हजार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व्यवसायांची माहिती देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 2 हजार पेक्षा जास्त व्यवसाय ग्रामीण भागात निर्माण झाले असून व्हीएसटीएफच्या गावातील विकास संस्थांच्या उद्योगवाढीवर भर देण्यात येत आहे अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nसहकार विभागामार्फत दिनांक १९ ते २९ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाची लोकसहभागातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी आज अटल महापणन विकास अभियानांतर्गत आतापर्यंत सुरू झालेल्या व्यवसायांची माहिती जाणून घेतली.\nश्री. देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने स्वत:च्या योगदानातून सुमारे २ हजार २३४ शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहे. त्यात संस्थांनी शासकीय अनुदानातून नाहीतर स्वत:च्या योगदानातून ७२ कोटीपेक्षा अधिक निधीची गुंतवणूक केली असून, १९३ कोटीपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ज्यामधून संस्थांना नफा मिळत आहे. तसेच अशा प्रकारच्या व्यवसायातून सुमारे १ हजार ९०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.\nराज्यातील गावांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे १ हजार गावांमध्ये लोकसहभागातून गट शेती, शिक्षण, ग्राम विद्युतीकरण, कौशल्य विकास, वृक्ष लागवड, संगणकीय साक्षरता, पक्की घरे, बालमृत्यू थांबविणे, स्वच्छता, जलसंधारण इ. कामे होणार आहे. त्यासोबत आता सदर गावातील शेतकरी बांधवांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्याशी जोडण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात मार्केटींग ॲन्ड बिझनेस डेव्हलमेंट मॅनेजर ची नियुक्ती करण्यात आली असून, गावस्तरावर ग्राम परिवर्तक मार्फत हे काम अधिक गतीने पुढे नेण्यात येणार आहे.\nव्हीएसटीएफ व सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २९ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील निवड १ हजार गावांमध्ये लोकसहभागातून विशेष मोहीम घेण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये नाविन्यपूर्ण व कमी गुंतवणूक आधारित व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यात शेतीपूरक व्यवसाय, स्पायरल सेपरेटर, कॉप शॉप, टॅक्टर,आर.ओ. वॉटर एटीएम, धान्यांची खरेदी विक्री, खते, बी-बियाणे विक्री, एलईडी स्क्रिनद्वारे जाहिरात एजन्सी इत्यादी व्यवसायांचा समावेश आहे.\nखा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मागे\nखा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मागे सजग वेब टिम, पुणे पुणे | ‘सारथी’... read more\nभागीतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम) भागीतवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आरोग्यसेविका... read more\nराहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\nसजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद) बेल्हे | बेल्हे-मंगरुळ रस्त्यावर असणाऱ्या मटाले मळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील... read more\nजे इतरांना जमलं नाही ते बाबूभाऊंनी करून दाखवलं\nभाजी विक्रेत्या महिलांकडून स्वच्छतागृहाच्या कामाबद्दल सरपंचांचे कौतुक राजेशिवछत्रपती प्रतिष्ठानकडून महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड वाटप. सजग वेब टिम, नारायणगाव नारायणगाव | नारायणगाव... read more\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज\nग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज सजग वेब टीम, मुंबई मुंबई, (दि.२) | ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता... read more\nआरटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा महाराष्ट्र ग्रामविकास पुरस्काराने गौरव\nसजग वेब टीम, राजगुरूनगर राजगुरूनगर | ग्रामविकास प्रतिष्ठान (महा.रा)या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव... read more\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी\nहिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी सजग वेब टिम, पुणे पुणे दि.२८| हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता... read more\nलोकसभा निवडणूक २०१९: संक्रमण वोट बँकेचे – योगेश वागज\nपुणे लोकसभा मतदारसंघाती मतदार पाच वर्षात दुपटीने वाढले . स्थलांतर आणि फर्स्ट टाईम वोटर यांच्या केस स्टडी साठी पुणे... read more\nआशाताईंच्या हकालपट्टी वर काँग्रेस राष्ट्रवादीची मानसिक मलमपट्टी\nशिवसैनिकांची ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ अवस्था सजग पॉलिटिकल , स्वप्नील ढवळे जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या शिवसेनेचे आक्रमक... read more\nउद्या शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर; शेतकरी कर्जमाफी घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष सजग वेब टिम, पुणे पुणे | काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी य���ंचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/at-night-three-youths-were-in-an-objectionable-condition-from-daughter-in-laws-room/328982", "date_download": "2021-01-20T13:05:10Z", "digest": "sha1:POHWI5SYGLGRR37ET4E3B4YQ5AG4SCTW", "length": 10003, "nlines": 84, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " objectionable condition at night three youths were in an objectionable condition from daughter in laws room | सासऱ्याने सुनेला तीन जणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, मध्यरात्री भर गावात मोठा ड्रामा", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा ���ेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nलोकल ते ग्लोबल >\nसासऱ्याने सुनेला तीन जणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, मध्यरात्री भर गावात मोठा ड्रामा\nउत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या सुनेला तीन तरुणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडले.\nसासऱ्याने सुनेला तीन जणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं\nउत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली.\nसासऱ्याने सुनेला तीन तरुणांसह आक्षेपार्ह स्थितीत पकडलं\nतीनही आरोपींना ग्रामस्थांनी केली बेदम मारहाण\nगोरखपूर: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने तीन जणांना आपल्या सुनेच्या खोलीतून आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री एक व्यक्ती आपल्या घरात झोपलेला असताना त्याच्या सुनेच्या खोलीतून काही तरी घडत असल्याचं त्याला जाणवलं. त्यामुळे सासऱ्याला शंका आल्याने त्याने आजूबाजूच्या लोकांना एकत्र केलं. त्यानंतर त्याने सुनेच्या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा समोर जे काही दिसलं त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण त्या व्यक्तीची सून ही तिघा तरुणांसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती.\nयानंतर ग्रामस्थांनी तिन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली आणि मग पोलिसांना बोलावून तिघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी युवकाकडून यावेळी चाकूही जप्त केला आहे. यावेळी सासरच्यांनी सुनेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आणि युवकासोबत तिचे अवैध संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सध्या संपूर्ण गावात जोरदार चर्चा सुरु आहे.\nवहिनी आणि दिराचे होते अनैतिक संबंध, दोघांनी एकाच दोरीने घेतली फाशी\nआईचे जावयासोबत तर मुलीचे दिराशी अनैतिक संबंध, पुढे घडलं असं काही...\nसासऱ्यासोबत सुनेचे अनैतिक संबंध, म्हणून पत्नीने पतीलाच संपवलं\nतीन तरुणांशी सुनेचे होते अनैतिक संबंध\nअमर उजालाच्या वृत्तानुसार, सासरच्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे की, जवळच्या खेड्यातील युवकाशी त्यांच्या सुनेचे अनैतिक संबंध होते. तसेच ए��� तरुण घरात शिरुन तिच्या सासऱ्याला देखील धमकी द्यायचा.\nजेव्हा गावकऱ्यांनी तिन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले , त्यावेळी एका तरूणाने चाकूने हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण मोठ्या संख्येने जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर चिडलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. सध्या पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nCovid-19 vaccine: भारताचा मदतीचा हात, शेजारील 'या' सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nपाकिस्तानमध्ये झळकली PM मोदींचे पोस्टर्स, स्वतंत्र सिंधुदेश’साठी मागितली मदत (Video)\nअशाप्रकारे अर्णबने BARC वर बनवली होती आपली पकड, WhatsApp चॅटवरुन धक्कादायक खुलासे\nWhatsApp चॅटवरुन खुलासा, बालाकोट एअर स्ट्राईकची अर्णबला होती पूर्वकल्पना\nCorona Vaccination: पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ\n'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nNPS स्कीममध्ये गुंतवणूक करुन करता येईल जबरदस्त कमाई\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/lost-success/", "date_download": "2021-01-20T12:11:34Z", "digest": "sha1:IIKO3IP62ACH35B7S66LM4CWR2L3NHNJ", "length": 6648, "nlines": 52, "source_domain": "patiljee.in", "title": "जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्याही मनात हे विचार येऊन जातात का? – Patiljee", "raw_content": "\nजेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्याही मनात हे विचार येऊन जातात का\nअसं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, मग जेव्हा आपल्या पदरी अपयश येते तेव्हा आपण हे का विसरतो अपयश येणं म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत आहात याची पोचपावती असते, मग त्याला का घाबरायचे. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.\nजसे काही पावलांवर तुम्हाला यश मिळेल तसेच अपयशाला देखिल सामोरे जावे लागेल, आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी असणे गरजेचे आहे. अपयशातून आपण खूप काही शिकू शकतो, जे आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगी पडेल .\nअपयश आले की आपल्याला असे वाटू लागते की आपण खूप वेळ वाया घालवला आहे, अशा गोष्टीवर ज्यामधून आपल्याला काहीच प्राप्त झाले नाही. आणि आता आपल्याकडे वेळच उरला नाही, आणि मग या विचारामुळे आपली सारासार विचार करण्याची क्षमता आपण गमावून बसतो.\n‘शितावरून भाताची परीक्षा’ असे म्हंटले जाते पण यश आणि अपयशाच्या बाबतीत ते लागू होत नाही. म्हणजे आपला एखादा निर्णय चुकला आणि त्यामुळे आपल्याला अपयश आले, तर प्रत्येक वेळी आपला निर्णय चुकेल असे नक्कीच होणार नाही. मात्र प्रयत्न न करण्याचा निर्णय नक्कीच चुकीचा ठरेल.\nआपल्याला एकदा आलेल्या अपयशाने आपण खचून जातो आणि आपल्याला असे वाटू लागते की, आता सगळे संपले यापुढे आपण काहीच करू शकत नाही, आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही. पण तो आपला खूप मोठा गैरसमज असतो, असा विचार करून पाऊल मागे घेण्यापेक्षा थोडी हिम्मत दाखवून अपयशाला सामोरे जा.\nआयुष्यात जर अपयश आले नाही, तर आपल्याला अनुभव कसे मिळणार, आपण यशाचा आनंद कसा घेणार. अपयशानंतर येणाऱ्या यशाचा आनंदच वेगळा असतो, आणि कदाचित सगळ्यांनी तो एकदा तरी अनुभवायला हवा.\nPrevious Articleभावनिक दृष्ट्या आपण खरच भक्कम आहोत काNext Articleकाही अशा गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणतील\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-20T12:33:51Z", "digest": "sha1:QQTIZ2AP2BXJY3IIEPJI5TLMM5PQBZD6", "length": 7379, "nlines": 139, "source_domain": "www.batmidar.in", "title": "सुहास खामकर अडकला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांव��� वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा सुहास खामकर अडकला\nजागतिक कीर्तीचा शरीऱसौष्ठवपटू आणि छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू,पनवेल येथील नायब तहसिलदार सुहास खामकर याला थोड्या वेळापुर्वी 50 हजाराची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून त्याला ताब्यात घेतल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nसातबाराच्या उताऱ्यावर नाव टाकण्यासाठी एका शेतकऱ्यांकडं सुहास खामकरने 60 हजार रूपयांची मागणी केली होती.अखेरीस 50 हजार रूपयांवर ही तडजोड झाली. त्यानंतर .संबंधित शेतकऱ्याने याची तकार रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडं केली.आज सायंकाळी पाचच्या सुमारास पनवेल येथे खामकरचा सहाय्यक गणेश भोगाडे 50 हजारांची ही लाच घेताना रंगेहात पकडला गेला.\nसुहास खामकरला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.9 वेळा मिस्टर इंडिया होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.खामकर पकडल ा गेल्याने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे.\nPrevious articleमाथेरान नगर परिषदेकडून गौरव\nNext articleपत्रकार प्रवीण कदम यांचे निधन\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nनोटा बंदीचा देशाला फायदाच – मोदी\nमुरूडचा जंजिरा पर्यटकांसाठी बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2020/12/sunthichi-goli/", "date_download": "2021-01-20T12:37:02Z", "digest": "sha1:2RP7EW5O42VHWFPLEL3H6TIC2QJJJCQD", "length": 8958, "nlines": 158, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Sunthichi Goli (सुंठीची गोळी) – Dried Ginger Candy | My Family Recipes", "raw_content": "\nसुंठीची औषधी गोळी मराठी\nसुंठ (Dried Ginger) ही एक आजीबाईच्या बटव्यातली औषधी गुटी आहे. सुंठ सर्दी, खोकला, अपचन, मळमळ अशा विकारांवर उपयोगी आहे. थंडीत, पावसात आणि सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या दिवसात नेहमी खावी अशी गोष्ट आहे.\nमी सुंठीची पावडर, गूळ, हळद आणि मध घालून सु��ठीच्या गोळ्या करते. त्या जरा तिखट पण अगदी चविष्ट लागतात. रोज २–३ गोळ्या चघळून वर कपभर गरम पाणी प्या. डॉक्टरांच्या औषधांसोबत ह्या गोळ्या खाल्ल्या तर नक्कीच फायदा होईल. सुंठ, हळद आणि मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.\nह्या गोळ्यांमध्ये किती गूळ घालावा हे तुमची सुंठीची पावडर किती तिखट आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी पावडर फार तिखट असते तेव्हा गूळ जास्त लागेल.\nसाहित्य (१ कप = २५० मिली )\nसुंठीची पावडर दीड कप\nचिरलेला गूळ सव्वा कप\nसाजूक तूप ४–५ टेबलस्पून\n१. एका कढईत २ टेबलस्पून साजूक तूप चालून मंद गॅसवर तूप वितळवून घ्या. त्यात सुंठीची पावडर घालून मंद आचेवर २–३ मिनिटं परतून घ्या. सुंठीचा छान दरवळ आला की गॅस बंद करा.\n२. सुंठीची पावडर एका परातीत काढून गार करून घ्या.\n३. आता त्यात गूळ, हळद, मध आणि २ टेबलस्पून साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा.\n४. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर २–३ मिनिटं फिरवा. मिश्रण ओलसर होईल.\n५. मिश्रण परातीत काढून घ्या. छोट्या गोळ्या करता येतात का बघा. गोळ्या होत नसतील तर आणखी थोडं साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा.\n६. मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्या.\n७. सुंठीची औषधी गोळी तयार आहे. रोज २–३ गोळ्या चघळून वर कपभर गरम पाणी प्या आणि निरोगी राहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/227", "date_download": "2021-01-20T12:36:31Z", "digest": "sha1:7MSL7NR5VWDYTXUXI7TO7ECVWZ2Y3HWE", "length": 22324, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nछंदमय जीवन जगणारे शिक्षक - शंकर माने\nकृष्णात दा जाधव 23/10/2019\nशंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील भातगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या प्रतिकृती बनवून त्यांच्या छांदिष्ट जीवनास सुरुवात केली. त्यांनी पुठ्ठयामध्ये अनेक प्रकारची घरे, मंदिरांच्या प्रतिकृती बनवल्या. पुठ्ठयापेक्षा बांबूपासून अधिक मजबूत वस्तू तयार होतील, म्हणून तो प्रयोग त्यांनी करून पाहिला. त्यांनी आतापर्यंत बांबूपासून गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल, शिडाची जहाजे, वाहनांचे मॉडेल्स, मंदिरे, होड्या; त्याचबरोबर व��लपीस, ग्रिटिंग कार्ड, फुलदाणी इत्यादी कलाकृती बनवल्या आहेत. त्यांनी बालवयात जडलेल्या चित्रकला व काष्ठशिल्प कलेच्या छंदातून अनेक कृती घडवल्या. त्यातून नवनवीन छंद तयार होत गेले. विद्यार्थी नवीन इयत्तेत गेल्यानंतर जुन्या वर्षीचे पाठ्यपुस्तक निरुपयोगी ठरवून ते रद्दीत घालतो, पण शंकर माने यांनी त्याच निरुपयोगी ठरवून, फेकल्या जाणाऱ्या पुस्तकाचे अनमोल अशा ठेव्यात रूपांतर केले आहे.\nकोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ\n‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय आहे तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी काही आहे तो वरवर दिसतो तसा रिकामा आहे की त्यात आणखी काही आहे तो प्रश्न चित्रकाराला विचारून कॅनव्हास अबोल होतो आणि हळूहळू, त्या अबोध रितेपणाच्या सीमा विस्तारू लागतात; स्थलकालाची, लांबीरुंदीची परिचित अशी परिमाणे बदलू लागतात. चौकटीतील पांढऱ्या रंगाची खोली वाढू लागते. कॅनव्हासचा प्रथम जाणवणारा पोत अदृश्य होत होत तेथे अभ्राच्छादित आकाश निर्माण होते.\nकॅनव्हासवर पडलेला प्रकाश व अतिसूक्ष्म सावल्या, चौकटीच्या आसपास आलेले डाळीच्या आकाराएवढे फुगवटे, कॅनव्हासच्या विणीत आलेला जाड धागा किंवा कडेकडेने जाणारी एखादी मुंगी, कॅनव्हासच्या धाग्यांतील मधूनच जाणवणारे सूक्ष्म तंतू हे सर्व घटक विलक्षण आकार-अर्थ धारण करू लागतात आणि मग, मन त्या सर्वांमध्ये न गुंतता आणखी खोलावरील पायऱ्या भरभर उतरू लागते.\nकविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे\nप्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत होते. ते त्यांना झालेल्या व्याधीमुळे मृत्यूपूर्वीचे शेवटचे जवळजवळ दोन महिने सायन इस्पितळात होते. ते चित्रकलेवर इस्पितळातील खाटेवर पडून तासन् तास बोलत असत; रात्री अगदी एक वाजेपर्यंतसुद्धा. इस्पितळातील काळोख, औषधांचा दर्प, विव्हळणारे इतर रुग्ण आणि त्यात आमची कलेवरील चर्चा ते मिश्रण विचित्र वाटत असे. बरवे यांचे दुर्बल झालेले शरीर व त्यांना सततची वेदना असतानासुद्धा ते कलेचा विचार कसा काय करू शकतात असा प्रश्न मला पडत असे. आश्चर्याची गोष्ट ��्हणजे त्या अवस्थेतसुद्धा त्यांची विनोदबुद्धीही तल्लख राहिली होती.\nमाझी त्यांच्याशी पहिली भेट झाली ती 1972 मध्ये. त्यावेळी माझे जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शन भरले होते व ते बघण्यासाठी ‘विव्हर्स सेंटर’मधील काही चित्रकार आले होते. त्यात बरवेही होते. बरवे यांना माझी चित्रे आवडली व त्यांनी मला समोवार येथे चहापानासाठी (समोवार हा जहांगीर आर्ट गॅलरीतील कॅफे 2015 पर्यंत चालू होता) बोलावले. त्यांनी त्यांना माझी चित्रे का आवडली ते थोडक्यात सांगितल्यावर, ते ‘आता स्टुडिओवर येत जा’ असे म्हणाले. मला आनंद झाला.\nश्याम लोंढे - ध्यास एकलव्याचा (Shyam Londhe)\nश्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या दोन शाळांच्या बांधकामात आहे. श्याम लोंढे यांनी घरे, बंगले, हॉटेले आदी बांधकामांमध्ये विशेष नाव कमावले आहे.श्याम यांनी तशा कल्पकतापूर्ण, कलात्मक गोष्टी अनेक साधल्या आहेत; तेही औपचारिक शिक्षण फारसे न घेता. ते दहावी उत्तीर्ण जेमतेम झाले आहेत. कारण एवढेच, की ‘कामांपुढे तसा त्यांना पुढे वेळच मिळाला नाही’ श्याम यांचे आयुष्य म्हणजे अनुभव, मेहनत आणि प्रतिभा यांचे सान्निध्य. त्यांच्या आयुष्याचा मंत्र सकारात्मकता हा आहे.\nसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता\nसुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली ती अलिबागजवळ सासवणे या गावी गेलो तेव्हा. तेथे ख्यातनाम शिल्पकार करमरकर यांच्या कलाकृतींचे कायम प्रदर्शन त्यांच्याच घरात मांडलेले आहे. कोणत्याही दिवशी जाऊन पाहवे आणि आनंदित व्हावे असा तो खजिना आहे. विशेषत: करमरकरांनी कोरलेले प्रत्येक शिल्पकृतीचे डोळे... ते पाहणाऱ्याला गारद करतात. करमरकरांच्या सुनबाई सुनंदा त्या संग्रहालयाची देखभाल करतात, काळजी घेतात. एका भेटीत त्यांच्याकडून कळले, की चित्रकार सुहास बहुळकर तेथे येतो, करमरकरांच्या जुन्या डायऱ्या पाहतो, नोंदी करतो. सुहासच्या कलाविषयक आस्थेच्या विविध गोष्टी नंतर मग कळत गेल्या आणि मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढला जाऊ लागलो. एका टप्प्यावर, आम्ही मित्रच होऊन गेलो\n‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे -\nईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली होती. ईशा तिच्या वडिलांसोबत बक्षीस घेण्यासाठी दाएजीलोन (दक्षिण कोरिया) येथे गेली होती. तिच्या हातात परत येताना पारितोषिकाचा चषक आणि स्पर्धेत यशस्वी झालेले तिचे चित्र छापले असलेला टी-शर्ट होता. तिचे चित्र होते पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे त्या स्पर्धेनंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.\nमला शैलेश सर या नावाने ठाण्यात ओळखतात. मी सर जे.जे.स्कूल ऑफ अॅप्लाईड आर्टमधून बी.एफ.ए. ही डिग्री घेऊन कमर्शियल आर्टिस्ट झालो. मी चित्रकला विषय कॉलेजच्या फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवत आहे. शिक्षक होणे हे काही माझे स्वप्न नव्हते, पण घडले असे, की वडिलांच्या ओळखीचे व घरोब्याचे संबंध असणारे डॉ. विद्याधर कामत यांनी मला, त्यांची मुलगी स्वाती आणि तिच्या सोबत असणारे काही विद्यार्थी यांना ‘तू चित्रकला शिकवणार का’ असे विचारले. त्यामुळे माझा पहिला वर्ग त्यांच्याच घरात सुरू झाला. कॉलेज सुटले, की मी त्यांच्याकडे जात असे. माझ्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांत वयाच्या दृष्टीने सात वर्षांचे अंतर होते. विद्यार्थी मला शैलेशदादा म्हणत. मला त्या वर्गात चित्रकला शिकवण्यातील गंमत कळली तसेच आनंदही मिळाला आणि हो फी देखील\nप्रशांत मानकर - तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना\nआमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते, हे म्हणणे पूर्ण खरे नव्हे अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे - मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’ या गोष्टीतून दिसून येते, की इच्छा असली तर काहीही अशक्य नाही आणि कोठल्याही गोष्टीसाठी रडत न बसता त्यावर काही उपाय शोधून काढला तर ते जास्त उपयुक्त ठरत नाही का\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nआकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम करायची; आकाशचे वडील वारले होते. आई काळजीने सांगत होती, ‘मॅडम, आकाश अभ्यास करत नाही. नुसती मस्ती करतो. त्याने त्याचा चष्मा पण मस्ती करून तोडून टाकला आहे. तो ऐकतच नाही.’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2343986/coronavirus-vaccine-update-vaccination-not-in-hole-country-vaccine-to-every-indian-bmh-90/", "date_download": "2021-01-20T14:08:23Z", "digest": "sha1:2MTEDH2PRLP2CO3S4GDZ5NAAGTTB2FIC", "length": 13357, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: काय! प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही?। coronavirus vaccine update vaccination not in hole country vaccine to every indian bmh 90 | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही\n प्रत्येक भारतीयाला करोनाची लस नाही\nकाही महिन्यांपासून करोनाच्या कोडींत सापडलेल्या जगभरातील नागरिकांना ब्रिटनमध्ये आशेचा किरण दिसला. ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू होणार असलं, तरी करोनावर लस आली या बातमीनं करोनाविरोधातील लढाईला बळ दिलं आहे. (संग्रहि�� छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)\nभारतातही करोना लस निर्मितीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दौरा करून देशात तयार होत असलेल्या लशींचा आढावा घेतला. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत भारतात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.\nदेशात लस आल्यानंतर वितरण कसं करायचं याची तयारीही सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला करोनाची लस मिळणार असं बोललं जात होतं. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहिती पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे.\nकाय म्हणालं आरोग्य मंत्रालय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं की, प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे जोर देऊन स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असाच होता की, लस आल्यानंतर प्रत्येक नागरिकाला दिली जाणार नाही.\nप्रत्येक भारतीयाला लस का मिळणार नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या प्रश्नाच उत्तरही समोर आलं. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गवा यांनी प्रत्येकाला लस का दिली जाणार नाही यांच उत्तर दिलं.\n\"सरकारचा उद्देश करोना व्हायरसच्या प्रचाराची साखळी तोडणं हे आहे. करोना होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांना जर आपण करोना लस दिली आणि आणि प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलो, तर देशातील पूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज पडणार नाही,\" असं भार्गवा म्हणाले.\nकेंद्र सरकार लसीकरणाबद्दल दिलेल्या माहितीनंतर हे स्पष्ट झालंय की, ज्यांना संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती आहे. अशानाच लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. संसर्गाची भीती असलेल्या लोकांच्या समूहाला भार्गवा यांनी 'क्रिटिकल मास' म्हटलं आहे.\nसरकारनं प्रत्येक नागरिकाला लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी अनेक प्रश्न आणि आव्हान यानंतर निर्माण झाले आहेत.\nमहत्त्वाचा मुद्दा असा की, सरकार 'क्रिटिकल मास'मध्ये येणाऱ्या म्हणजे करोनाचा प्रसार ज्यांच्यामाध्यमातून होऊ शकतो अशा नागरिकांची ओळख कशी पटवणार. देशभरात हे करावं लागणार असल्यानं हे अधिक गुंतागुंतीचं असणार आहे.\n२०२१ सुरूवातीच्या काही महिन्यात भारतात करोनाच्या लसीकरणाला सुरूवात होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हा विश्वा��� व्यक्त केला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ३० कोटी भारतीयांना लस देण्याची परिस्थिती देशात असेल, असं ते म्हणाले आहेत. मात्र, आता सरकारला आधी क्रिटिकल मास असणाऱ्या नागरिकांना आधी शोधावं लागणार आहे. (संग्रहित छायाचित्र/AP)\n'तांडव' विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल\nकंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या 'क्वीन'नं दिली धमकी, म्हणाली...\n'बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..' ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न\nकाही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला\nआता मुंबईत 'तांडव' होणार उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/raveena-tandon-recalls-her-controversial-decision-to-adopt-at-the-age-of-21-128086413.html", "date_download": "2021-01-20T13:37:11Z", "digest": "sha1:OB2ROKG56WSD4MDT54JVMFN6WI6SJ4OZ", "length": 6459, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raveena Tandon Recalls Her Controversial Decision To Adopt At The Age Of 21 | रवीना टंडन म्हणाली - वयाच्या 21 व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेणे वादग्रस्त निर्णय होता, लोक म्हणायचे माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरवीनाची कबुली:रवीना टंडन म्हणाली - वयाच्या 21 व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेणे वादग्रस्त निर्णय होता, लोक म्हणायचे माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही\n'त्यावेळी माझा निर्णय अनेकांना आवडला नव्हता'\nअभिनेत्री र���ीना टंडनने 1995 मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यावेळी ती स्वत: 21 वर्षांची होती. बॉलिवूडमधील करिअर जोरदार सुरू असताना असा निर्णय तिच्या करिअरला ब्रेक लावू शकतो, शिवाय तिच्याशी कुणीही लग्नाला तयार होणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मुलींना दत्तक घेण्याच्या या निर्णयाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना व्यक्त झाली आहे.\n'प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान'\n‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'त्या दोघींविषयी (छाया आणि पूजा) माझ्या मनात अशी काही भावना निर्माण झाली होती की वयाच्या 21 व्या वर्षी मला तो निर्णय घेण्यात काहीच गैर वाटले नव्हते. माझ्या आयुष्यातला तो सर्वोत्कृष्ट निर्णय होता. त्यांना माझ्या मिठीत घेण्यापासून ते त्यांची लग्न होईपर्यंत त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.'\n'त्यावेळी माझा निर्णय अनेकांना आवडला नव्हता'\nरवीना पुढे म्हणाली, 'त्यावेळी लोकांना माझा निर्णय फार काही आवडला नव्हता. माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही असे देखील काहीजण म्हणाले. पण म्हणतात ना, नशिबात जे लिहिलेले असते, ते कसेही पूर्ण होते.'\n2004 मध्ये डिस्ट्रीब्युटरसोबत केले लग्न\nरवीना टंडनने 2004 मध्ये चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न केले. या दोघांनाही दोन मुले (मुलगी राशा आणि मुलगा रणबीर वर्धन) आहेत. दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलींपैकी छाया एअरहोस्टेस तर पूजा इव्हेंट मॅनेजर आहे. दोघींचीही लग्न झाली असून त्यांनाही मुले आहेत.\n2016 मध्ये एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली होती, \"माझ्या मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला आठवतंय, जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा दोघेही माझ्याबरोबर कारमध्ये होत्या आणि मला मंडपात घेऊन गेल्या होत्या. आता मला त्यांच्यासोबत चालण्याची संधी मिळाली आहे. ही खरोखर खूप खास फिलींग आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-india-news-and-updates-pm-narendra-modi-will-hold-a-meeting-with-the-chief-ministers-of-all-the-states-on-january-11-there-will-be-discussions-about-vaccination-128101486.html", "date_download": "2021-01-20T12:42:54Z", "digest": "sha1:XRBBAN4KFMI6RDBRHAOFASSYJ5UIJJSW", "length": 5897, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus India news and updates; PM Narendra Modi will hold a meeting with the Chief Ministers of all the states on January 11; There will be discussions about vaccination | 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत���र्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार; लसीकरणाबाबत होईल चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपंतप्रधानांची बैठक:11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार; लसीकरणाबाबत होईल चर्चा\nभारत बायोटेकने नेजलच्या फेज-1 ट्रायलती मंजुरी मागितली\n11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह आणि राज्यांना लागणाऱ्या मदतीबाबत चर्चा होईल. 4 जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते की, देशभरात दहा दिवसांच्या आत लसीकरणाला सुरुवात होईल. आशा केली जात आहे की, मकर संक्रांती म्हणजेच, 14 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली जाईल. पहिल्या फेजमध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि हाय रिस्क असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यासाठी देशभरात व्हॅक्सीनेशचा ड्राय रन करण्यात आला आहे.\nदरम्यान, डायरेक्टर जनरल सिवील एविएशन (DGCA) ने व्हॅक्सीनच्या ट्रांसपोर्टेशनसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार व्हॅक्सीन ड्राय आइसमध्ये बंद करुन विमानातून देशभरात वितरीत केली जाईल.\nभारत बायोटेकने नेजलच्या फेज-1 ट्रायलती मंजुरी मागितली\nकोरोना व्हॅक्सीनबाबत भारतासाठी अजून एक चांगली बातमी आहे. भारत बायोटेकने देशात नेजल व्हॅक्सीनच्या फेज-1 ट्रायलच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ला प्रस्ताव पाठवला आहे. भारत बायोटेक कोरोनावरील कोव्हॅक्सिन तयार करत आहे.\n16 राज्यांमधील 98% रुग्ण ठीक झाले\nदेशात मागील 24 तासात 18 हजार 94 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 20 हजार 532 ठीक झाले असून, 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 2.22 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 16 राज्यांमधील 98% रुग्ण ठीक झाले आहेत. परंतू, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, सिक्किम आणि उत्तराखंडमध्ये देशभरातील ठीक होणाऱ्या रुग्णांपेक्षा (96.4%) कमी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/gautam-gambhir-on-virat-kohli-captaincy-australia-beats-india-by-51-runs-127967195.html", "date_download": "2021-01-20T13:18:50Z", "digest": "sha1:VEPRMTDMJZBD45LUAWED7R246LJ7DAMB", "length": 8512, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gautam Gambhir On Virat Kohli Captaincy; Australia Beats India By 51 Runs | मालिका पराभवाने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह; राेहित सर्वाेत्कृष्ट कर्णधार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nऑस्ट्रेलिया दौरा:मालिका पराभवाने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह; राेहित सर्वाेत्कृष्ट कर्णधार\nसुमार डावपेचांमुळेच टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव; गंभीरचा आराेप\nसुमार डावपेच आणि काेहलीच्या अपयशी नेतृत्वामुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात वनडे मालिकेत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यातून टीम इंडियाचा मालिका पराभव झाला, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीरने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काेेहलीपेक्षाही राेहित शर्मा हा सर्वाेत्कृष्ट कर्णधार असल्याचेही गंभीरने या वेळी सांगितले. आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला सलग दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. आता मालिकेतील शेवट गाेड करण्यासाठी टीम इंडिया उद्या बुधवारी कॅनबेराच्या मैदानावर उतरणार आहे. या वनडे सामन्यासाठी संघात बदल करावा. यासाठी गाेलंदाजांमध्ये वाॅशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबेला संधी देण्यात यावी, असा सल्लाही गंभीरने या वेळी दिला.\nदाेन्ही सामन्यात गाेलंदाजीचे डावपेच संशयास्पद :\nविराट काेहलीने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहकडे फक्त दाेन आेव्हरचा सुरुवातीचा मारा दिला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा हाेता. अशा प्रकारचे काही निर्णय हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरले आहेत. यातूनच यजमान आॅस्ट्रेलिया संघाला आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्येच्या आपल्याच विक्रमात सलग दाेन वेळा माेठी प्रगती साधता आली. यातूनच आता आॅस्ट्रेलिया टीमच्या नावे भारताविरुद्ध सर्वाधिक ३८९ धावसंख्येची नाेंद झाली आहे. हाच स्काेअर आॅस्ट्रेलियन टीमने सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वनडे सामनादरम्यान केला हाेता. हेच खडतर लक्ष्य गाठण्यात भारताचा संघ दाेन वेळा अपयशी ठरला.\nविराट काेहलीचे आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील नेतृत्व हे माझ्या तरी समजण्यापलीकडचे आहे. कारण त्याने घेतलेले सर्वच निर्णय टीमच्या अंगलट आले आहेत. यजमान आॅस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला राेखण्यासाठी डावपेचात बदल करण्याची गरज हाेती. मात्र, त्याने तसा काेणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही लाइनअप सलग दुसऱ्या वनडेतही भारतासाठी महागात पडली, असेही गंभीरने सांगितले. दुसरीकडे भारतीय संघातील फलंदाजीची फळी सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे माेठ्या टार्गेटचा पाठलाग करताना टीमची दाणादाण उडत गेली. यातून सलग दाेन्ही सामन्यात टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय मालिकाही गमावावी लागली.\nयुवांना संधी अधिक फायदेशीर : आता तिसरा पराभव टाळण्यासाठी युवा गाेलंदाजांना संधी देणे भारतीय संघासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्लाही गाैतम गंभीरने दिला. गाेलंदाजीसाठी शिवम दुबे व वाॅशिंग्टन सुंदर यांची नावेही या माजी सलामीवीराने सुचवली आहे. हे बदल संघाला तारणारे ठरतील, असे त्याचे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kareena-kapoor-khan-said-i-have-cursh-on-penelope-cruz-mhaa-506456.html", "date_download": "2021-01-20T13:48:24Z", "digest": "sha1:WCEVNAWWE2L6BGGNHEEY77DK4CWYXX4K", "length": 17545, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मला या व्यक्तीवर अजूनही क्रश आहे' करीना कपूरने स्वत:च केला खुलासा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\n'मला या व्यक्तीवर अजूनही क्रश आहे' करीना कपूरने स्वत:च केला खुलासा\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n'मला या व्यक्तीवर अजूनही क्रश आहे' करीना कपूरने स्वत:च केला खुलासा\nकरीना कपूरला खानला (Kareena Kapoor Khan) आजही एका व्यक्तीवर क्रश आहे. तिने स्वत:च याबाबत खुलासा केला. करीना आणि त्या व्यक्तीमध्ये बरचसं साम्यदेखील आहे.\nमुंबई, 19 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. बेबो नेहमीच नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्या करीना कपूरचे अख्या देशातच नाही तर जगातही अनेक चाहते आहेत ती सुद्धा काही व्यक्तींची फॅन आहे. करीनाने नुकताच आपल्या वुमन क्रशबद्दल खुलासा केला आहे.\nबेबोला कोणावर क्रश आहे\nकरीनाने आपल्या वुमन क्रशबद्दल माहिती देताना सांगितलं, ‘पेनेलोपे क्रूझवर (Penélope Cruz)मला क्रश आहे.’ ही एक स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. क्रूझला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पेनेलोपे आणि करीनामध्ये काही सामान्य गुण आहेत. दोघीही आपआपल्या करीअरमध्ये अतिशय यशस्वी झाल्या आहे आणि दोघींच्या स्वभावातही बरंच साम्य आहे. फेब्रुवारीमध्ये करीना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. अलीकडेच ती तिचा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसमवेत धर्मशाला इथे फिरायला गेली होती, तिथे सैफ अली खान त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता.\nवर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करीना कपूर आमिर खानसमवेत 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. ऑक्टोबरम��्ये तिनं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाशिवाय करीना कपूर करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म 'तख्त' मध्ये काम करताना दिसणार आहे.\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-aus-david-warner-is-still-having-some-trouble-with-the-groin-doubtful-to-play-in-third-test-od-508869.html", "date_download": "2021-01-20T14:27:47Z", "digest": "sha1:QZZGWVCG2RIAMCNHVZBG7SLMILBGSYSX", "length": 19561, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS - ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का, तिसऱ्या टेस्टमधूनही ‘हा’ दिग्गज खेळाडू आऊट? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिल��� नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nIND vs AUS - ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का, तिसऱ्या टेस्टमधूनही ‘हा’ दिग्गज खेळाडू आऊट\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIND vs AUS - ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का, तिसऱ्या टेस्टमधूनही ‘हा’ दिग्गज खेळाडू आऊट\nवॉर्नरवर (David Warner) यापूर्वी सिडनीमध्ये उपचार सुरु होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता.\nमेलबर्न, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अपयशी ठरत आहेत. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात जो बर्न्स (Joe Burns) शून्यावर आऊट झाला. तर मॅथ्यू वेडला (Mathhew Wade) फक्त 30 रन करता आले. भक्कम सलामीसाठी तिसऱ्या टेस्टची वाट पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला एक मोठा धक्का बसला आहे.\nऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) तिसरी टेस्टही खेळण्याची शक्यता कमी आहे. वन-डे मालिकेच्या दरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो टी-20 मालिका आणि पहिल्या दोन टेस्ट खेळू शकलेला नाही. वॉर्नर सध्या संपूर्णपणे फिट होण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे, पण तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी दिली आहे.\nवॉर्नरवर यापूर्वी सिडनीमध्ये उपचार सुरु होते. ��िडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता. मात्र अजूनही तो दुखापतीमधून बरा न झाल्यानं मेलबर्न टेस्ट खेळू शकला नाही.\nभारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी टेस्ट नियोजीत वेळापत्रकानुसार सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीमधील परिस्थती नियंत्रणात आली नाही तर ही टेस्ट मेलबर्नमध्येच खेळवण्यात येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) यापूर्वीच तशी माहिती दिली आहे.\nरोहित शर्मा तिसरी टेस्ट खेळणार\nटीम इंडियासाठी तिसऱ्या टेस्टपूर्वी एक गुड न्यूज आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा (Rohit Sharma) क्वारन्टाइन कालावधी संपत आलेला असून तो 30 डिसेंबरपासून टीमसोबत सराव करण्यासाठी उपलब्ध असेल.\nआयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला निवड करण्यात आली नव्हती. बंगळुरुतील NCA मध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतर रोहित सिडनीमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तो सध्या 14 दिवसांचा क्वारन्टाइन कालावधी पूर्ण करत आहे. ‘सिडनीमधील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष असून गरज पडली तर रोहितला सिडनीमधून लगेच बाहेर काढले जाईल’ असे बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.\nरोहित तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) जागी खेळण्याची शक्यता आहे.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमि�� खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/eng-vs-pak-second-odi-england-won-by-12-runs-jost-butler-and-fakhar-zaman-hit-century-updatesy-372572.html", "date_download": "2021-01-20T14:02:43Z", "digest": "sha1:GB4T47JGLWGFLGZVJVJYNEEECUUVLJLN", "length": 18437, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ENGvsPAK : इग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक 734 धावांचा पाऊस, पाकिस्तानचा पराभव eng vs pak second odi england won by 12 runs jos butler and fakhar zaman hit century sy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nENGvsPAK : इग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक 734 धावांचा पाऊस, पाकिस्तानचा पराभव\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nENGvsPAK : इग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक 734 धावांचा पाऊस, पाकिस्तानचा पराभव\nइंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला 12 धावांनी पराभूत केलं.\nलंडन, 12 मे : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी मिळून 734 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या षटकात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला.\nजोस बटलरचे नाबाद शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 373 धावांचे लक्ष्य ठेवले. बटलरने 110 तर मॉर्गनने 71 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागिदारी केली. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 7 बाद 361 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून एकूण 734 धावा झाल्या. इंग्लंडमध्ये एका एकदिवसीय सामन्यात झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत.\nइंग्लंकडून बटलर आणि मॉर्गन यांच्याशिवाय जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी खेळी केली. बटलरने 50 चेंडूत शतक केले. त्याने 6 चौकार आणि 9 षटकार मारले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानच्या फखर जमानने 106 चेंडूत 138 धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने पाकिस्तानला सामना गमवावा लागला. बाबार आझम आणि आसिफ अली यांनी अर्धशतके केली. 48 व्या षटकात पाकिस्तानच्या 6 बाद 347 धावा झाल्या होत्या. शेवटच्या दोन षटकांत त्यांना 27 धावांची गरज होती. 49 व्या षटकात त्यांना फक्त 8 धावा काढता आल्या. यात त्यांचा एक गडी बाद झाला.\nशेवटच्या षटकात सर्फराज अहमद मैदानावर होता. त्यांना 19 धावांची आवश्यकता होती. हसन अलीने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. त्यानंतर वाईडची एक धाव अवांतर मिळाली. पुढच्या चेंडूवर अलीने एक धाव काढली. त्यानंतर सर्फराज अहमदला चार चेंडूत चारच धावा काढता आल्या आणि इंग्लंडने 12 धावांनी सामना जिंकला.\nSPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार ���ाडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/153", "date_download": "2021-01-20T14:59:49Z", "digest": "sha1:I2JV7XWCOPS66JAW4I3NC5Z7LUQZFB4T", "length": 7487, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/153 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nई ईश्वरपूजनाचा दिवाणखाना १२१ तरुणपणापासूनच बादशाहाला विद्वान् आणि प्रतिभावान् लोकांच्या सहवासांत राहण्यांत तसेच बुद्धिमान् लोकांच्या सभा भरविण्यांत आनंद वाटत असे. अशा लोकांना तो अत्यंत सन्मानाने वागवी. त्यांनी चालविलेल्या वादविवादांतील बारीक मुद्यांची चर्चा--मग हे मुद्दे शास्त्र, प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहास, धर्म आणि पंथ, यांपैकीं असोत–तो लक्षपूर्वक ऐकत असे. या श्रवणभवतीचाहि त्यास फायदा झाला. ९८२ हिजरीच्या शेवटीं म्हणजे त्याच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी अजमीरहून परत आल्यावर त्याने आपल्या कुशल वास्तुशास्त्रज्ञांना फत्तेपूर शिक्री येथील राजबागेमध्ये एक मंदिर उभारण्याची आज्ञा केली. या मंदिरांत केवळ पवित्र लोक म्हणजे सुप्रसिद्ध सय्यद, उलेमा, शेख यांनाच प्रवेश मिळावयाचा होता. स्थापत्यशास्त्रज्ञांनी चार दिवाणखाने असलेली इमारत योजिली. जेव्हां ती पूर्ण झाली तेव्हां तेथे प्रत्येक शुक्रवारच्या पवित्र रात्री बुद्धिमान् लोकांच्या संगतींत बादशाह पहाटेपर्यंत बसत असे. या लोकांची सरमिसळ न करितां सय्यदांना पश्चिमेकडील भागांत आणि उलेमांना दक्षिणेकडे, शेख व तत्त्वज्ञानी लोकांना उलेमाच्या पलीकडे बसण्याची व्यवस्था असे. पूर्वेकडील भागांत दरबारचे अधिकारी नि सरदार बसत. प्रत्येक विभागांत राजा जाई व विद्वानांची संभावना करी. ही विद्वान् मंडळी आपल्यामधूनच विशेष योग्य लोकांची निवड करून त्यांना राजाकडे पाठवीत व राजा त्यांना ओंजळीने पैसे देई; ज्यांना अशा त-हेने प्रवेश मिळत नसे ते या इबादतखान्याच्या बाहेर प्रत्येक शुक्रवारी रांगा करून बसत. बादशाह त्यांचाहि योग्य परामर्ष घेत असे. दुपारपर्यंत हें कार्य चाले. त्यानंतरचा दान-धर्म तो आपल्या नोकरावर सोपवी. 2 I0 २४ धर्मसभेतील वर्दळीचा वादविवाद [ अकबरनाम्यांतील उतारा, इ. डी. व्हॉ. ६ पृ. ५९ ] अकबर परत फत्तेपूर शिक्रीला आला, तेव्हां पुन्हा दर शुक्रवारी रात्रीं धर्म चर्चेचा दीप राजगृहांत प्रकाशमान झाला. ३ ऑक्टोबर १५७८ रोजी ही एकान्त वासाची राजधानी पुनः चार लोक आल्याने गजबजली व [ ३७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/11/blog-post_87.html", "date_download": "2021-01-20T12:21:54Z", "digest": "sha1:PD2H4QA5M4IW23SDFHPOHRMG6S62E5BA", "length": 17297, "nlines": 149, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "गुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nगुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल\nगुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल\nगुळुंचे येथील काटेबारस यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. परंतु मुख्य यात्रेच्या दिवशी कुणीही काटे आणू नयेत तसेच बेशिस्त वर्तन करू नये. यात्रा काळात पोलीस खडा पहारा देणार असून कायदा मोडणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला.\nराज्यात प्रसिद्ध असलेली गुळुंचे येथील काटेबारस य��त्रा भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. श्रद्धेपोटी लोक आपली भक्ती व्यक्त करतात. पण या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या यात्रेतील मुख्य कार्यक्रमही टाळला जावा. किमीत कमी लोकांत जे कार्यक्रम होतील तेच करा. सर्दी, खोकला होईल असे कार्यक्रम व गर्दिचे ठिकाणे टाळा कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्या असे आव्हान पोलीस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी गुळुंचे येथील यात्रेनिमित्त आढावा बैठकीत केले.\nयात्रा समितीने शासनाचे निर्बंध पाळून मोजक्या मानकरी, खांदेकरी यांच्यात यात्रा करण्याचा निर्णय घेतला असून देवाचे धार्मिक विधी, स्नान, घटस्थापना, पूजा, आरती यांसाठी पुजारी, मानकरी व यात्रा कमिटी यांच्या व्यतिरिक्त इतरांना मज्जाव करण्यात आला आहे.\nयाबाबत, शनिवारी जेजूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, उपनिरीक्षक विजय वाघमारे यांनी यात्रा कमेटी पंच मधुकर निगडे-पाटील, पोपट निगडे-पाटील, जयसिंग निगडे-पाटील, जिर्णोद्धार कमेटीचे प्रमुख गोरख निगडे, गुळुंचेचे सरपंच संभाजी कुंभार, कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, माजी उपसरपंच संतोष निगडे, पोलीस पाटील दिपक जाधव, दिपक निगडे, उत्तम निगडे, ज्ञानदेव निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहूल शिंदे-पाटील, भरत निगडे यांनसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यात्रा कमेटीच्या पंचांनच्या हस्ते पोलीस निरिक्षक सुनील महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. आभार भरत निगडे यांनी मानले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअ���ब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : गुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल\nगुळुंचेकरांनो सावधान.....काटेमोडवन केल्यास होणार गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2020/", "date_download": "2021-01-20T14:11:41Z", "digest": "sha1:DD3UWM2B6MCQQWDKPAOHSUM76ZVK3KBO", "length": 206607, "nlines": 927, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "2020 - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास 0\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो.\nआयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते बघू.\nकाही मरेपर्यंत शून्यातच राहतात. म्हणजे ० % क्षमता वापरतात.\nएकप्रकारे तुम्ही जिवंत असता पण तुम्ही तुमची क्षमता वापरत नाही.\nकाही २५ % क्षमता वापरतात.\nकाही ५० % क्षमता वापरतात.\nकाही ७५ % क्षमता वापरतात.\nतर काही १०० % क्षमता वापरतात.\nआता जी टक्केवारी सांगितली त्यामध्ये तुम्ही कुठल्या टक्केवारीत आयुष्य जगत आहात ते तपासा.\nउदाहरणार्थ आर्थिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात\nआरोग्यदायी आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात\nकौटुंबिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात\nवैवाहिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात\nलैंगिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात\nतुमचा जन्म झाला तिथे तुम्ही आहे तेच आयुष्य सुरु ठेवू शकतात किंवा संपूर्ण पणे नवीन आयुष्य निर्माण करू शकतात.\nसर्वकाही तुमच्यावर अबलंबून आहे.\nतुम्ही कधीही कुठूनहि सुरवात करू शकतात.\nअगदी शेवटचा श्वास घेत असला तरी तुम्हाला नवीन सरुवात करण्याचा प्रयत्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.\nसर्वकाही सोपे आहे. शक्य आहे. आरामात तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आयुष्य जगू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आर्थिक विकास 0\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,००,००,०००. गरीब ते श्रीमंत हे सर्व मिळून अब्जावधी रुपयंची उलाढाल करत असतात पण सर्वांनाच एकसारखे पैसे भेटत नाही, काहींना कमी तर काहींना अति जास्त प्रमाणात पैसे मिळतात, कमावतात.\nखालून पहिल्या क्रमांकावर गरीब व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यात पैसे येण्याचा वेग दर्शवत आहे. गरिबी हि आर्थिक दृष्ट्या आपण धरत आहोत. काही गरीब असे देखील मिळतील कि ते इतर गरिबांपेक्षा जास्त पैसे कमवतात, त्यांना कधीही पैश्यांची समस्या भेडसावत नाही. अश्या गरिबांना आपण श्रीमंत गरीब म्हणू शकतो.\nतुम्हाला वाटत असेल कि मध्यम वर्गीय लोकांना पैश्यांची समस्या भेडसावत नाही म्हणून पण हे साफ चुकीचे आणि खोटे आहे. असे अनेक मध्यम वर्गीय आहे ज्यांचा सर्व पैसा हा संपून जातो व त्यांच्याकडे शून्य रुपये उरतात किंवा ते कर्जात बुडालेले असतात. भले ते मध्यम वर्गीय आयुष्य जगत असले तरी ते आर्थिक दृष्ट्या गरीबच असतात, उलट श्रीमंत गरीब हे त्यांच्यापेक्षा चांगली जीवनशैली जगतात.\nकधी बंगल्यात राहणारा, महागड्या गाडीने फिरणारा गरीब बघितला आहे हो हे वास्तव आहे. श्रीमंतात देखील आर्थिक दृष्ट्या गरीब लोक असतात. त्यांची कमाई कमी आणि खर्च जास्त असतो, कर्जात बुडालेले असतात, जिथे इतर श्रीमंत मौज मजा करतात तिथे ह्यांना हा खर्च झेपत नाही. ह्यांच्या पेक्षा जास्त खर्च मध्यम वर्गातील श्रीमंत लोक करतात.\nआता तुम्हाला खरी गरीबी आणि श्रीमंतीची व्याख्या हि समजलीच असेल.\nसामान्य लोक डोळ्यांनी व्यक्तीला पारखतात, त्यांच्या कपड्यांवरून, राहिनामावरून ते गरीब कि श्रीमंत आहे हे ठरवतात. जी जागृत लोक असतात ते त्यांचे कौशल्य बघतात, दिसण्याच्या पलीकडे त्यांची क्षमता काय आहे, मानसिकता काय आहे, अंतर���मनाच्या कुठल्या स्तरावरचे आयुष्य ते जगत आहेत हे बघतात. ह्यामुळेच सामान्य लोक नेहमीच फसतात आणि जागृत लोक भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगतात.\nलोक आकर्षणाच्या सिद्धांताच्या कुठल्या स्तरावरील आयुष्य जगत असतात हे आपण समजून घेवू म्हणजे तुम्हाला समजेल कि कुणाच्या आयुष्यात पैसे कमावण्याचा वेग कसा निर्माण होतो ते.\nखालून ते वरच्या क्रमांकाने\nडार्क एनर्जी डार्क उर्जेचे स्तर\nविचार म्हणजे वैचारिक स्तर\nअति श्रीमंत लोक उर्जा आणि डार्क उर्जेच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. जेव्हा वीज चमकते तेव्हा प्रकाश अगोदर दिसतो त्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो, कारण उर्जा जास्त वेगाने काम करत असते, डार्क उर्जा त्यापेक्षा शक्तिशाली कारण जेव्हा तुम्ही ब्रम्हांड बघतात तेव्हा तुम्हाला डार्क जास्त दिसेल आणि त्यामध्ये चमकणारे तारे कमी. ह्या स्तरावर चमत्कार घडतात. ह्या स्तरावरील लोक संपूर्ण जग चालवत असतात. आर्थिक जग कसे चालेले हे ते ठरवत असतात. जगभरात लाखो करोडोंची उलाढाल हे करत असतात. ह्यांच्यासाठी करोड रुपये म्हणजे काहीच नाही. ह्यांच्या हातात व्यवस्था असते. ह्या स्तरावर खूप कमी लोक असतात.\nश्रीमंत लोक भावना आणि कंपनांच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. ह्यांचा वेग उर्जा आणी डार्क ऊर्जेपेक्षा खूप कमी असतो पण मन अंतर्मनापेक्षा खूप जास्त. ह्या वेगामुळे पैसे येणाच्या वेग हा अति श्रीमंत लोकांपेक्षा कमी असतो. श्रीमंत लोकांची संख्या हि जास्त असते. ह्यामध्ये ज्यांनी श्रीमंती लपवलेली आहे असे देखील संख्येने जास्त प्रमाणत असतात. ह्यांच्या आयुष्यात अध्ये मध्ये चमत्कार घडत असतात, भाग्य काम करत असते, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था हि लोक चालवत असतात. मनुष्य प्राण्याने निर्माण केलेली कायदा, शासन व्यवस्था आणि नियम ह्यांच्या बरोबरीने शक्तिशाली असते. ह्या स्तरावर लोक जास्त असतात.\nमध्यम वर्गीय लोक अंतर्मन आणि मनाच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात, वरील चार स्तरांपेक्षा मन आणि अंतर्मन ह्यांचा वेग खूप कमी असतो, पैसे कमावण्यात वेळ जातो, चमत्कार झाला तरी तो छोट्या प्रमाणत असतो, भाग्य देखील लाखोंची खाजगी नोकरी सोडून हजारोंची सरकारी नोकरी लागेपर्यंत वापरतात व संपवून टाकतात. सतत धावपळ करत असतात, सर्व कायदे नियम व अटी ह्यांना लागू असतात, नोकरदार मानसिकता असते, ���ैसा हा महिन्यातून एकदा आला पाहिजे आणि ठराविकच ह्यावर भर असतो, हि लोक डार्क उर्जा, उर्जा, कंपने आणि भावना अश्याच वाया घालवत असतात, फक्त क्षणिक सुखासाठी. हि लोक पैश्यांना नावे ठेवतात पण जेव्हा ऑपरेशन साठी पैश्यांची गरज असते तेव्हा ते पैश्यांचा आदर करतात व परत विसरून जातात. ह्यांची संख्या अब्जोमध्ये असते.\nगरीब लोक विचारांच्या स्तरावर आयुष्य जगत असतात. वैचारिक स्तराचा वेग हा खूपच कमी असतो म्हणून पैसे येण्याचा वेग देखील खूपच कमी असतो. आजचा दिवस गेला पाहिजे ह्यावर भर असतो, जे समोर दिसते त्यानुसार आयुष्य जगत असतात, अनेक मर्यादा आणि चौकटी मध्ये अडकलेले असतात. प्रत्येक दिवशी जीवापाड मेहनत करतात त्यांनतर कुठे त्यांना पोटा पाण्या इतपत पैसे मिळतात. ह्यांची संख्या कोणीही मोजून ठेवत नाही, अस्तित्व नसल्यासारखे ह्यांचे आयुष्य असते. हे शारीरिक ताकदीचा प्रचंड वापर करत असतात त्यामुळे ह्यांची उर्जा हि प्रचंड वेगाने संपून जाते.\nअति श्रीमंतांमध्ये फक्त २ % जन्मजात गुण घेवून येतात बाकी स्वतःच्या मेहनतीने अति श्रीमंत बनतात.\nअति श्रीमंत, श्रीमंत बनण्यासाठी तन मन धन अर्पण करतात, २४ तास, ३६५ दिवस सतत प्रयत्न करत असतात, अनेक वर्षांचे सातत्य असते, ध्येयापासून विचलित होत नाही. ३० वर्षांचा सततचा सराव विरुद्ध तीन महिन्यांचा सराव ह्यामध्ये कोण जिंकणार ३० वर्षांच्या सरावाने व्यक्ती एक शक्तिशाली चुंबक बनते व पैसे मोठ्या प्रमाणात आणि अतिशय वेगाने त्याच्या आयुष्यात खेचून आणते, त्याच्यामध्ये अनेक क्षमता जागृत झालेल्या असतात, भाग्य त्याच्या ताब्यात असते.\nखर्च तर कुणालाच चुकलेला नाही, प्रत्येकाला काही ना काही किंमत चुकवावीच लागते, एक १० मजली सामान्य इमारत बांधायला वेळ किती लागेल आणि खर्च किती येईल एक १०० मजली उच्च भ्रू लोकांसाठी इमारत बांधायला वेळ किती लागेल आणि खर्च किती येईल\nपैश्यांपेक्षा महत्वाचा वेळ आहे. तुम्ही पैसे कमवू शकतात पण त्या पैश्यानी गेलेली वेळ विकत घेवू शकत नाही. भले श्रीमंत लोक आत्मविकासासाठी १ करोड खर्च करतील पण त्यापेक्षा जास्त वेळेचा वापर ते सरावासाठी करतात. एक करोड कोर्स खर्च + १०० करोड चा सरावासाठी दिलेला वेळ = लाखो करोडो रुपयांचा नफा.\nतुम्ही दिशा कुठली निवडतात तुम्ही जर गरीब असाल आणि तुम्हाला अति श्रीमंत बनायचे असेल तर तुम��ही अति श्रीमंतीची दिशा निवडाल व त्या मार्गाने जाल. जर तुम्ही यशस्वी झालात तर अति श्रीमंत बनाल आणि अयशस्वी झालात तरी श्रीमंत मध्यम वर्गांपर्यंत तरी याल, नुकसान तर काहीच नाही उलट फायदा. म्हणतात ना कि यशस्वी लोकांच्या शर्यतीमध्ये तुमचा शेवटचा क्रमांक जरी आला तर तुम्ही यशस्वी असाल तसे. गरिबीची दिशा कोण निवडेल\nकठीण पण अशक्य नाही, अति श्रीमंत पण माणूसच आहे आणि तुम्ही पण फरक फक्त हा तुमच्या दोघामध्ये असलेल्या दैवी, नैसर्गिक आणि चमत्कारिक आत्मशक्तीचा आहे.\nपैसे कमावण्याचा वेग वाढवायचा आहे ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. श्रीमंत समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आजच संपर्क करा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nचला उद्योजक घडवूया ९:०० PM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास उर्जा 0\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ते जास्त वेळ जिवंत राहून शकतो. जर त्या जागी इतर व्यक्ती असेल तर तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. मग ती व्यक्ती देखील आजारी पडते, ती व्यक्ती घरी जाते, मग घरचे आजारी पडतात आणि अशी शृंखला सुरु होते.\nकोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी घरात राहणे, कामापुरते बाहेर जाने, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व घरी आल्यावर हात नीट धुणे हे उपाय सांगितले आहे.\nआता तुम्ही विचार करत असाल कि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या मध्ये नवीन काय आणि ह्याचा आपल्या आयुष्याची काय संबंध\nज्या व्यक्तीला सुरवातीला कोरोना होतो तेव्हा त्याला त्याची लक्षणे जाणवत नाही, काहींना जास्त परिणाम होतो तर काहींना कमी आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ना कोरोना विषाणू बघू शकतात ना विचार, भावना, कंपने आणि उर्जा. हा पण जाणवू शकता, ह्यावर नंतर बोलेन.\nआता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.\nविचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांना कोरोना विषाणू च्या जागी ठेवा आणि मी काय बोलत आहे त्याची जिवंत कल्पना करा, समजून घ्या.\nव्यक्ती बाहेरून कितीही सकारात्मक दिसली तरीही ९८ % व्यक्ती ह्या आतून नकारात्मक असतात किंवा अनेक संकटे आणि समस्या मधून जात असतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील त्यांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा हे बाहेर सोडत असतात ज्यांची तुम्हाला तुमच्या आयुष्याला लागण होऊ शकते. तुम्ही देखील संकटे आणि समस्यांनी ग्रस्त होऊ शकतात.\nविचारांची तीव्रता कमी असते त्यामुळे ते विचार तुमच्यावर इतके परिणाम करणार नाहीत, भावनांची तीव्रता जास्त असते तर भावना थोड्या जास्त प्रमाणात, कंपने त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि उर्जा तर लगेच परिणाम करते.\nती नकारात्मक ग्रस्त व्यक्ती हवा, ती जागा आणि तेथील वस्तू नकारात्मक करून टाकते व जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर तुम्ही देखील नकारात्मकतेने ग्रस्त होऊ शकतात.\nनिरोगी व्यक्ती ते रोगाने ग्रस्त, दुर्धर आजार, अनेक आजार आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींवर कोरोना वेगवेगळा प्रभाव दाखवतो तसेच विचार, भावना, कंपने आणि उर्जा सुद्धा वेगवेगळे प्रभाव दाखवतात. सकारात्मक व्यक्तींवर नकारात्मक विचार भावना आणि कंपने हे कमी प्रभावशाली असतात व नकारात्मक, संकटे आणि समस्यांनी ग्रस्त व्यक्तींवर जास्त प्रभावशाली असतात.\nअनेकांना असे अनुभव आले असतील कि सर्वकाही ठीक होते आणि अचानक आयुष्य बदलून गेले. चांगले सुरु होते तिथे वाईट घडायला लागले आणि वाईट चालू होते तिथे चांगले घडायला लागले त्यांचे एक कारण देखील तुम्ही संपर्कात आलेले विचार, भावना, कंपने किंवा उर्जा असू शकते. तपासल्याशिवाय कारण काय आहे हे सांगू शकत नाही.\nम्हणून मी सतत सांगत असतो कि नकारात्मक लोक, परिस्थिती पासून लांब रहा कारण एकदा का नकारात्मकतेचे चक्र तुमच्या आयुष्यात सुरु झाले कि ते काही दिवस महिने किंवा वर्षानंतर थांबेल.\nजेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा घरी पाउल ठेवण्याअगोदर स्वतःचे शुद्धीकरण करत चला. शुद्धीकरण साठी तुम्ही सकारात्मक विचार, मंत्रोच्चार ह्यांचा वापर करू शकता, किंवा घराला, परिसराला यंत्राने सुरक्षित ठेवू शकतात. काही दिवस तरी तुम्हाला क्वारनटाइन मध्ये रहावे लागेल, तशी गरज नाही पण जास्त दिवस राहिलेले चांगले कारण जर तुम्ही ज्या विचार, भावना, कंपने आणि उर्जेने दुषित झाला असाल आणि परत बाहेर जावून त्याच परिस्थिती मध्ये गेलात तर समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे.\nवर मी जाणवू शकतो हि शक्यता वर्तवली आहे त्यावर आता लिहितो.\nजेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो तेव्हा आपले सहावे इंद्रिय जागृत असते, आपल्याला जाणवायला लागते कि काय चांगले आहे किंवा वाईट आहे. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल कि एखादी व्यक्ती भेटली तिच्यात काहीही कमी नव्हती पण तरीही तुम्हाला ती व्यक्ती पटली नाही व तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहिलात व नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाईट स्वरूप समजून आले, ह्याला बोलतात जाणीव हि अनेकदा आर्थिक व्यवहार, जोडीदार निवडताना किंवा कुठल्याही परिस्थितीत जाणवू शकते.\nहे विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्या काही मीटर परिसरात प्रचंड सक्रीय असतात, जर तुम्ही जिथे जास्त सक्रीय आहेत अश्या जागेत गेला तर तुम्ही त्यांनी ग्रस्त व्हाल. कंपने आणि उर्जा पृथ्वी च्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याच क्षणी परिणाम करू शकतात.\nहा लेख लिहायचे कारण कि लोक घरात आहेत, घराबाहेर पडत नाहीत, जास्त लोकांशी कळत नकळत संपर्क येत नाही आणि त्यापैकी काहींनी फोन करून सांगितले कि त्यांचे आजार बरे झाले, समस्या दूर झाल्या, येणारे पैसे भेटायला लागले, जोडीदार भेटला आणि असे अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडायला लागले. हे ह्यासाठी झाले कारण तुम्ही कळत नकळत नकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांच्या संपर्कात येत होतात व ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करत होते.\nआता तुम्हाला समजलेच असेल कि तुमच्या आयुष्यावर तुमच्या स्वतःच्या, इतरांच्या विचारांचा, भावनांचा, कंपनांचा आणि उर्जेचा कसा परिणाम होतो ते. आपल्या आयुष्यावर ज्यांच्यामुळे परिणाम होतो मग ते कोरोना सारखे विषाणू असू देत किंवा विचार, भावना, कंपने आणी उर्जा ह्या दिसून येत नाही पण परिणाम करतात.\nआता तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षण करा.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदे��न, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nचला उद्योजक घडवूया ६:४० AM\nआर्थिक विकास उद्योग गुंतवणूक लेख व्यवसाय 0\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो.\nतुमचा विश्वास बसत नाही\nतुमचा विश्वास का नाही\nकारण तुमच्या ओळखीची व्यक्ती इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवत नसेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात इंस्टाग्राम सारखे सोशल नेटवर्किंग वेबसाईट चा वापर करत नसतील म्हणून.\nमुंबई सारख्या शहरात हे सामान्य आहे. इथे फिल्म, मोडलिंग, इव्हेंट आणि ह्या सलग्न क्षेत्रात व्यवसायिक दिवसाला हजारो आणि लाखो रुपये कमवून जातात. ह्या लॉक डाऊन मध्ये देखील इंस्टाग्राम व्यवसायिकांची कमाई कमी झालेली नाही.\nजे तुम्हाला इंस्टाग्राम वर फोटो दिसत आहेत ना ते काही एकाचे काम नाही, कदाचित एखाद दुसरी व्यक्ती एकटे सर्व कामे करू शकत असेल पण इथे टीम ची गरज लागते म्हणजे एक इंस्टाग्राम व्यवसायिक हा अनेकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अर्धवेळ आणि पूर्णवेळ संधी उपलब्ध करून देतो.\nफक्त ह्या इंस्टाग्राम चा वापर करून अनेक गरीब श्रीमंत झाले, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात केली, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपले कौशल्य जगासमोर मांडले आणि आज ते मोठ मोठ्या जगप्रसिद्ध नामांकित कंपनीमध्ये किंवा सोबत काम करत आहे.\nसेलीब्रेटी इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग एप चा वापर करून एका पोस्ट मागे किती पैसे कमावतात\nविराट कोहली हा सेलिब्रेटी आहे तो एका प्रमोशनल पोस्ट मागे १,४०,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि चाळीस लाख रुपये कमवतो.\nप्रियांका चोप्रा प्रत्येक प्रमोशनल पोस्ट मागे १,३५,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि पस्तीस लाख रुपये कमवते.\nसर्वसामान्य यशस्वी व्यक्ती जी सेलिब्रेटी नाही आहे ती किती रुपये कमवू शकते\nजर तुमचे इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग ए��� वर ५,००,००० पाच लाख फॉलोअर्स आहे तर तुम्ही वर्षाला १.५ लाख म्हणजे दीड लाख ते प्रत्येक पोस्ट मागे ७ लाख रुपये कमवू शकतात.\nतुम्हाला देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवायचे आहे\nहो तुम्ही देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवू शकतात. ह्यासाठी काही महत्वाचे मुद्दे जे मी माझ्या कार्यशाळेत शिकवतो ते निशुल्क तुम्हाला शिकवत आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता.\n१) आर्थिक मानसिकता / साक्षरता : तुम्ही स्वतःला खाली दिलेले प्रश्न विचारा.\nअ) तुमची आर्थिक मानसिकता कशी आहे\nब) तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात कि नाही\nक) तुम्ही मुक्त विचारांचे आहात कि नाही\nड) तुमचा तुमच्या भावनांवर ताबा आहे कि नाही\nइ) तुम्ही धाडसी आहात कि नाही\nफ) तुम्ही अपयश किती दिवसात पचवता\nक) नैतिक अनैतिक च्या चक्रात तुम्ही अडकला आहात का\nवरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला व्यवसाय सुरु करू शकता, जर उत्तरे नकारात्मक असतील तर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न बघू नका तर तुम्ही नोकरी करू शकता.\n२) फोटो काढण्याचे कौशल्य :\nअ) मॉडेल किंवा व्यक्तीचे फोटो : ह्यामध्ये मॉडेल महत्वाचे आहे पण त्यासोबत फोटो काढताना लागणारे कौशल्य जास्त महत्वाचे आहे. लहान मुल ते ज्येष्ठ नागरिक ह्यापैकी कोणीही मॉडेल असू शकते. जास्त मागणी युवक आणि तरुणांना आहे.\nह्यामध्ये देखील भाग येतात. फक्त चेहऱ्याचे फोटो, पूर्ण शरीराचे फोटो, हात पाय किंवा विशिष्ट अवयवांचे फोटो म्हणजे जशी उत्पादने तशी फोटो. जिथे फक्त चेहऱ्याची गरज असते तिथे चेहरा आकर्षक असला पाहिजे, जिथे केसांची गरज असते तिथे केस चागली असली पाहिजे. म्हणजे जशी उत्पादने त्यानुसार तुमचे अवयव चांगले असले पाहिजे.\nब) वस्तू किंवा उत्पादनाचे फोटो : इथे कुठलेही उत्पादन असू शकते ते तुम्हाला प्रमोट करायचे आहे पण ह्यासाठी तुमच्या अकाऊंट ला तितके फॉलोअर्स पाहिजे त्यासाठी २ अ हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.\n३) फोटो एडिटिंग : ह्यासाठी तुम्हाला महत्वाचे म्हणजे उत्तम उत्पादने घेणे गरजेचे आहे. जर उत्पादने विकत घेवू शकत नसाल तर उधारीने घ्या, भाड्याने घ्या, थोडे कमी दर्ज्याचे घ्या पण प्रयत्न सोडू नका. जर वरील १ आणि २ गुण तुमच्यात असतील, कौशल्य असेल तर तुम्ही एकटे काम करू शकता पण जर नसतील तर तुम्हाला टीम ची गरज आहे.\n४) इंस्टाग्राम व्यवसायिकांना तुम्ही सेवा किंवा उत्पादने पुरवू शकता. हा सतत चालणारा व्यवसाय आहे.\n५) इथे व्यवसायिक मानसिकता ठेवली पाहिजे. कामाशी काम ठेवले पाहिजे.\n६) तुमच्या कल्पनाशक्तीला वाव भेटत राहील अश्या लोकांसोबत रहावे लागेल.\n७) सतत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहावे लागेल.\n८) आर्थिक व्यवहार करतांना तज्ञांचे मार्गदर्शन गरजेचेच आहे, एक किंवा अनेक तज्ञांकडून मार्गदर्शन तुम्ही घेवू शकता.\nजी मुल १८ वर्ष झाली नसतात त्यांचे मेनेजर हे त्यांचे पालक असतात तेव्हा पालकांची जबादारी हि मोठी असते. लहान बाळ पासून ते १०, १३, १५, १८ वर्षांपर्यंत तुम्हाला सतत संधी शोधत रहावी लागते, एक दीर्घकालीन संपर्क शोधावा लागतो जिथून तुम्हाला सतत काम भेटत जाईल, जस जसे तुमच्या मुलांचे वय वाढत जाईल तस तसे त्यांच्या कामाची पद्धत बदलली जाईल व त्यानुसार तुम्हाला बदलावे लागेल.\nएकदम सोपे आहे, पहिला स्वतःवर विश्वास तरी ठेवा.\nका तुम्ही पैसे कमवू शकत नाही\nका तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही\nजर प्रयत्न करून यश भेटत नसेल तर माझा ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घेवू शकता.\n\"संधी वर्तमानकाळात उपलब्ध असते, जर ह्या क्षणी निर्णय नाही घेतला तर ती संधी दुसरा घेऊन जाईल.\"\n#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च #व्यवहार #कर्ज #ताणताणाव #नैराश्य\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\n** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.\nव्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :\nटेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :\nगर्भ संस्कार आणि संस्कार मुलांना अद्भुत शक्ती असलेले सुपरहिरो बनवू शकतात\nचला उद्योजक घडवूया ७:३१ AM\nअंतर्मन अध्यात्म गर्भसंस्कार बालक पालक लैंगिक शिक्षण 0\nमहाभारतातील अभिमन्यू ची कथा तुम्हाला माहितीच असेल. तो कमी वयाचा असून मोठ मोठे महारथी योद्धा जे चक्र्व्युव्ह भेदू नाही शकत ते अभिमन्यू भेदू शकला कारण त्याला गर्भात असताना चक्रव्यूह कसे भेदायचे हे सागितले गेले होते. ह्याला म्हणतात संस्काराची शक्ती.\nतुम्ही तुमच्या मुलांना कुठले संस्कार देत आहात\nतुम्ही मुलांना जाणते अजा���तेपणे काय शिकवत आहात\nमुल गर्भात असतांना आई च्या भावना, कंपने आणि उर्जेने शिकतो तर जन्म झाल्यावर कुटुंबातील वातावरणाने शिकतो. हे शिक्षण त्याचा स्वभाव बनून जाते आणि तुम्हाला माहिती असेल कि स्वभाव हा बदलू शकत नाही.\nस्वभाव हा अनुवांशिकतेवर देखील अवलंबून असतो. काहींचे जीन्स तसे असतात जेणेकरून पिढीजात संस्कार पुढे सरकत जातात व इथे गर्भसंस्कार किंवा संस्कार देण्याची गरज भासत नाही.\nतुम्ही मुलांना कसे वाढवता\nतुम्ही कुठल्या वातावरणात वाढला आहात\nजर मुलांचा विश्वास हा दृढ ठेवला व त्यासोबत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले कि ते तुम्ही शिकवलेले कधीही विसरत नाही आणि त्यांची कृती देखील चुकत नाही.\nपालकांना वाटत असेल कि ते मुलांना काही शिकवत नाही पण ते तुमचे वागणे बघून शिकत जातात व तो त्यांचा स्वभाव बनत जातो.\nतुम्ही तुमच्या मुलांमध्ये कुठले सोफ्टवेअर इंस्टाल करत आहात\nतुमची तुमच्या मुलांना काळानुसार बदलणारे संस्कार देत आहात कि नाही\nसंस्कृती, परंपरा आणि धर्म टिकवण्यासाठी अनेकदा जे गरजेचे नाही त्यावर लक्ष्य केंद्रित करून विना गरजेचे संस्कार टिकवून ठेवले जातात पण जे गरजेचे आहेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य केले जाते.\nआपले अध्यात्म इतके समृद्ध आहे कि त्यामधील थोडे थोडे ज्ञान देखील तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार स्वरुपात देत गेलात तरी ते त्यांच्यातील अद्भुत शक्ती जागृत करू शकतील.\nमुलं काही एका दिवसात मोठी होत नाही तर काही वर्षे जावू द्यावी लागतात. २० वर्षांपासून जो प्रयोग सुरु केला होता त्याने ५ ते १० वर्षांनंतर रिझल्ट दिला ते देखील १०० %.\nटीव्हीवर फक्त ठराविक चेहरे समोर येतात किंवा ज्यांना इमेज मार्केटिंग करायची असते त्यांची जीवनगाथा आपण टीव्हीवर बघतो पण असे अनेक आहेत जे टीव्हीवर येत नाही पण क्षमता तशीच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. प्रसिद्ध होणे न होणे आपल्यावर अवलंबून आहे.\nकाही मुलांची मानसिक क्षमता वाढली, काही फक्त डोळ्यांनी कुणाही एका व्यक्तीला किंवा समूहाला संमोहित करू शकतात. काहींनी मेंदूची क्षमता वाढली व ते मेंदूच पुरेपूर वापर करू शकतात. काहींनी शारीरिक क्षमता वाढवली आणि ते खेळ व खेळ सलग्न क्षेत्रात पुढे गेलेले आहे. हि सर्व मुल काळानुसार जगत आहेत व त्यांना जसे आयुष्य पाहिजे तसे जगत आहे. कुठेही अतिरेक नाही किं���ा काही नाही.\nआपल्या अध्यात्मात १४ विद्या आणि ६४ कला आहेत आणि ह्या सर्व कलांमध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण पारंगत होते. आणि हेच संस्कार स्वरुपात तुमच्या मुलांना दिले जाते जेणेकरून ते एखाद्या सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतील.\nआपण ऐकतो ना कि ह्या व्यक्तीवर हा हा देव प्रसन्न आहे म्हणून ह्यामागे देखील संस्कारच वास्तव आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत जे बोलत असतात कि लक्ष्मी आणि कुबेर प्रसन्न आहे म्हणून, सरस्वती आणि गणपती प्रसन्न आहे म्हणून, कुलदैवत प्रसन्न आहे म्हणून त्याचे कारण संस्कार आहेत.\nमहादेव, लक्ष्मी, कुबेर, पार्वती, गणपती, विष्णू, सरस्वती किंवा इतर कुठलेही देव ह्यांनी तुम्हाला त्यांचा थोडा अंश जरी दिला तरी तुम्ही सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतात पण त्यासाठी तुमचे शरीर संस्काराने तसे तयार झाले पाहिजे.\nआताचे यशस्वी लोक ज्यांच्यावर शास्त्रज्ञानी संशोधन केले आहे त्यांनी सरावात अनेक वर्षे सातत्य ठेवले आहे किंवा त्यांना तसे संस्कार भेटले आहेत. हा सर्व डाटा उपलब्ध आहे, त्या सुपरहिरो लोकांवर प्रयोग केले गेले आहे, शेवटी शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला कि त्यांची मानसिकता, अनेक वर्षांचा सराव आणि संस्कार ह्यांनी त्यांना सुपर हिरो बनवले आहे.\nमुल लहान असताना लवकर शिकते व आपल्यात कमी वयात अद्भुत शक्ती, क्षमता जागृत करते, त्याच मुलाचे वय वाढ गेल्यावर देखील तो आपली अद्भुत शक्ती किंवा क्षमता निर्माण करू शकतो फक्त थोडा वेळ जास्त लागेल बाकी सर्व नियम सारखेच आहे.\nतुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये अद्भुत क्षमता जागृत करायच्या आहेत कोर्स आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. आजच संपर्क करा.\nतुमच्या म्हणजे पालकांच्या आणि मुलांच्या कुठल्याही समस्या का असेना त्या सर्वांवर समाधान आहे. तुमचा एक व्हास्टएप मेसेज तुमचे आयुष्य बदलू शकतो.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपच��र उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nचला उद्योजक घडवूया ७:३१ AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र 0\nझोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.\nजर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.\nमन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.\nविचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.\nतुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.\nतुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.\nकाहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.\nजिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.\nव्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.\nकाहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.\nयोग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.\nव्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.\nआहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.\nआजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.\nकिती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्��ी प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिक आजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४\nआकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली भाग २ अर्नोल्ड श्वार्ज़नेगर\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा 0\nआकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली\nअर्नोल्ड श्वार्ज़नेगर - व्यवसायिक बॉडीबिल्डर, हॉलीवूड अभिनेता, सिने निर्माता, व्यवसायिक, लेखक आणि राजकीय नेता.\nजेव्हा मी तरून होतो तेव्हा मी कल्पना करायचो कि मला जे हवे आहे ते मला मिळाले आहे, त्याचे अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे, मी त्याचा अनुभव घेत आहे मग ते काहीही असो ते मला मिळायचेच.\nआपले मन मेंदू प्रचंड शक्तिशाली आहे.\nमला माझे पहिले मिस्टर युनिव्हर्स विजेतेपद मिळाले ते नंतर पण त्या अगोदर मी स्पर्धेत असा वावरायचो कि जसे ते विजेतेपद मलाच मिळालेले आहे. मला विजेता घोषित केलेले आहे. मी अनेकदा हे विश्वविजेतेपद पारितोषिक मिळवलेले आहे. मी विश्विजेता होणार ह्याबद्दल मला शंकाच नव्हती माझ्या मनात.\nमी शरीरशौष्ठव स्पर्धेत विश्विजेता बनल्यावर मला प्रसिद्ध कलाकार देखील बनायचे होते. (म्हणजे एक यशाचे शिखर पार केल्यावर दुसर्या यशाच्या शिखरावर कशी उडी मारली जाते तुम्हाला ह्या उदाहरणावरून समजेल.) मी हाच नियम वापरला, स्वतःला यशस्वी अभिनेता समजायला लागलो, म��झे एका पाठोपाठ सिनेमे यशस्वी होत आहेत आणि जगभर गाजत आहे असा सेट वर वावरायचो. आणि शेवटी माझे सिनेमे प्रचंड हिट होऊ लागले व मला इथे देखील जगप्रसिद्ध नायक बनवले, सिने क्षेत्रातील अनेक जागतिक पुरस्कार मी माझ्या नावावर केले.\nहाच मन मेंदूचा नियम वापरून मला व्यवसायिक व्हायचे होते मी झालो. मला लेखक व्यायचे होते मी झालो. मला राजकारणी व्हायचे होते मी झालो.\nहि मन मेंदूची शक्ती क्षमता तुमच्या आमच्या आणि सर्वांची आहे. हे एक जिवंत उदाहरण आहे ज्या व्यक्तीने सर्वकाही आपल्या मन, मेंदू च्या जोरावर मिळवले.\nमला जितके यशस्वी, श्रीमंत, समृद्ध आणि कठीण प्रसंगावर मात करणारे भेटले त्या सर्वांची कथा एकसारखीच आहे. एक आजारावर मात करत आयुष्य जगत आहे, एकाने कठीण आर्थिक संकटांना तोंड दिले, एकाने नैराश्य झटकत यशाची उंच भरारी घेतली आणि इतर अनेक ज्यांनी संकटांना तोंड देत यश सुख समृद्धी आणि शांती ने भरलेले आयुष्य जगत आहेत.\n(गुगल सर्च कराल किती विश्विजेतेपद मिळवले आहे ते, कृती, परिस्थिती बोलते ना कि फक्त सकारात्मक बोलणे आहे. पैसा असेल तर अमेरिकेत देखील जावून येवू शकता व त्यांना भेटू शकता.)\nआपल्या मन, मेंदू आणि विचारात इतकी शक्ती आहे कि पुढील क्षणी आपण आपले आयुष्य बदलू शकतो.\nतुम्ही इथे तुमचे नकारात्मक आयुष्य जगत आहात आणि तुमच्याच परिसरात एखादी व्यक्ती मन, मेंदू आणि विचारांचा वापर करून सकारात्मक आयुष्य जगत आहे, ती तिच्या आयुष्यात चमत्कार घडवत आहे. अश्या व्यक्ती तेव्हाच तुमच्या आयुष्यात येतील जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मन आणि दृष्टीकोन बदलाल.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nआकर्षणाचा स���द्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली भाग १ जिम केरी - हॉलीवूड अभिनेता\nचला उद्योजक घडवूया ८:०९ AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा 0\nद मास्क सिनेमा आठवतोय तुम्हाला हिरवा चेहरा असलेला सुपर हिरो हिरवा चेहरा असलेला सुपर हिरो कॉमेडी सिनेमा हसून हसून पोट दुखेल असा त्या सिनेमात काम करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे जिम केरी.\nजिम केरी लहनपणी मध्यम वर्गीय आयुष्य जगत होता पण एकदा अचानक एक मोठे संकट आले व त्याच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले, जिम केरी ला शाळेसोबत घर चालवण्यासाठी काम देखील करावे लागले. त्यांना गाडीमध्ये रहावे लागले होते.\nजिम केरी जीवन जगण्यासाठी धडपड करत होता व त्याला कलाकार देखील बनायचे होते, अशीच मेहनत घेताना त्याला एका सिरीयल मध्ये काम मिळते. जिम केरी मेलिसा नावाच्या वेटर सोबत लग्न करतो, पण काही वर्षांनी त्यांचा वाईट पद्धतीने घटस्फोट होतो.\nजिथे वाटत होते कि सर्वकाही ठीक होईल पण तिथे देव काहीतरी वेगळीच योजना आखून बसलेला असतो.\nजिम केरी प्रयत्न करणे सोडत नाही. तो शून्यात असतो. आणि इथे आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करतो. आपण बोलतो ना कल्पना, सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जा आपले आयुष्य बदलते ते ते कसे आता पुढे सांगतो.\nजिम केरी सतत कल्पना करायचा कि दिग्दर्शकाला त्याची एक्टिंग आवडली आहे, लोक त्याच्या एक्टिंग ची स्तुती करत आहेत, एक्टिंग चांगली केली अशी प्रशंसा करत आहेत.\nजिम केरी बोलत होता कि त्याच्याकडे कुठलीच संधी उपलब्ध नव्हती पण वेळ होता म्हणून तो सकारात्मक विचार आणि कल्पना करत होता. ज्यामुळे मनाला बरे वाटत होते.\nकाम आणि घरातील अंतर हे गाडीने पार करावे लागत होते आणि तेव्हा जिम केरी ला फावला वेळ भेटायचा तेव्हा तो विचार करायचा कि \"मला सर्वकाही भेटले आहे, मला जे हवे आहे ते भेटले आहे. ते आता माझ्याकडे नाही पण ह्या जगात अस्तित्वात आहे आणि ते माझ्या आयुष्यात येणारच.\"\nजिम केरी स्वतःच स्वतः साठी चेक लिहायचा आणि असे समजायचा कि दिग्दर्शकाने तो चेक दिला आहे आणि हा सराव सतत ३ वर्षे त्याने केला आहे. चेक खिशात ठेवून खराब होत होते.\nअसेच दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी Dumb and Dumber ह्या सिनेमासाठी जिम केरी ला १० दशलक्ष डॉलर चा चेक देण्यात आला.\nअनेक मुलाखतीमध्ये जिम केरी ने अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून यशस्वी कसा झाला, प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी केली हे सांगितले आहे.\nहो तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता, तुम्ही देखील तुमच्या समस्यांवर मात करू शकता, तुम्ही देखील तुमचे ध्येय पूर्ण करू शकता, तुम्ही देखील आजारपणावर मात करू शकता, हो सर्वकाही शक्य आहे आणि हि क्षमता जनजात नैसर्गिक तुमच्यात आहेत.\nपुढील रविवारी अजून एक आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून यशस्वी झालेल्या व्यक्तीची यशोगाथा घेवून येत आहे.\nपुढचा विषय तुम्ही निवडा मी त्यावर लेख लिहील. विषय कुठलाही असो संकोचू नका, इनबॉक्स किंवा व्हास्टएप मध्ये मेसेज कराल.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nविवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता\nचला उद्योजक घडवूया ८:०२ AM\nआकर्षणाचा सिद्धांत कुटुंब बालक पालक विवाहबाह्य संबंध समुपदेशन 0\nविवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.\nअ) विवाहाअगोदर असलेले संबंध :\n१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध\n२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.\n३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध\n४) ऑनलाईन तयार झालेले संबंध\nहे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले क��� आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.\nविविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते\n१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.\n२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.\n३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.\n४) संबंध मैत्रीचे ठेवतात.\n५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.\n६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.\n७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.\n८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.\nलग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.\nजो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.\nअनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.\nविवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.\nकाही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.\nअनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.\nजर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.\nस्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.\nचीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.\nसमस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना त���म्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.\nयोग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.\n#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध\n#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण\nappointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nचला उद्योजक घडवूया ८:०० AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास 0\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nवैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही मार्गांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता.\nअनेकदा इंटरनेट वर मी बघतो कि विज्ञान आणि अध्यात्म ह्या मध्ये सतत वाद सुरु असतो आणि त देखील कमेंट मध्ये, पण ह्याचे मोठे नुकसान हे जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे त्या व्यक्तीवर होतो.\nमी नेहमी सांगतो कि तुमचा ज्या वर विश्वास आहे तो मार्ग निवडा आणि तीच मार्ग तुम्हाला तुमची समस्या दूर करून देईल. जर वैज्ञानिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर वैज्ञानिक मार्ग निवडा आणि जर अध्यात्मिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर अध्यात्मिक मार्ग निवडा.\nना विज्ञान परिपूर्ण आहे आणि नाही अध्यात्म, उत्तर हे तुम्हाला तुमच्या अनुभवातच सापडेल आणि तेच अंतिम सत्य आहे. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे विज्ञानाने सांगितले कि व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही तिथे त्या व्यक्तीला पूर्ण बरे अध्यात्माने केले आणि जिथे अध्यात्माने सांगितले कि व्यक्ती बरी होऊ शकत नाही तिथे बरे विज्ञानाने केले.\nह्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या भांडणात निसर्गाला आणि ब्रम्हांडाला विसरू नका. कारण शेवटी हेच शक्तिशाली आहेत आणि बाकी अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोघांवर अवलंबून आहे.\nविज्ञानाने जसे फेल झालेली किडनी बसवण्याचा देखील शोध लावला तिथे किडनी चोरण्याचा देखील शोध लागला. अध्यात्मात समस्या दूर देखील केल्या जातात तर दुसरीकडे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या लुबाडले देखील जाते. तुम्हाला तुमची सद्विवेकबुद्धी वापरायची आहे.\nजिथे झोपेच्या पक्षाघाताला मानसिक आजार संबोधतात तिथे दुसरीकडे दुष्ट शक्तींनी केलेला आघात देखील संबोधतात. ज्यामध्ये मुळ कारण आहे त्या मार्गानेच उपचार होईल, बाकी वाद विवाद हे अजून समस्या वाढवत जातील. कारण एकदा का व्यक्तीचा दोन्ही मार्गावरील विश्वास उडाला कि तो काही बरा होत नाही.\nघरात कोणीतरी आहे, शरीरावर कोणतरी बसलेले आहे, बोलू शकत नाही, कुणाला आवाज जात नाही आणि खरच हे झोपेत होते कि ते जागे असतात हा देखील समजत नाही इतके वास्तव अनुभव असतात ते म्हणजे विचार करा ती व्यक्ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते ते.\nशरीर जे अनुभवणार तेच वास्तव. मग शरीराने स्वप्नातील हृदय विकाराचा झटका अनुभवला कि ते वास्तव, जेव्हा घरचे सकाळी उठवायला जातात तेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याच वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर प्राण वाचवता आले असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळतील.\nजे धडधाकट होते त्यांना मधुमेह कसा झाला जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे जास्त जेवूनसुद्धा शरीर बारीक का आहे\n९८ % आपण अंतर्मनात जे आहे त्यानुसार आयुष्य जगत असतो आणि ते आपल्याला समजून देखील येत नाही. आपल्या अंतर्मनात सर्वकाही दडलेले आहे.\nतुम्हाला श्रीमंत बनायचे आहे\nतुम्हाला आजारपण दूर करायचे आहे\nतुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे\nतुम्हाला नोकरी मिळवायची आहे\nतुम्हाला प्रेमासाठी, लग्नासाठी जोडीदार आकर्षित करायचा आहे\nकुठल्याही शास्त्रापेक्षा स्वतःला शक्तिशाली समजा आणि मगच उपचाराला लागा. १०० % खात्री देवून सांगतो कि तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.\nजिथे मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, वास्तू शास्त्र, उर्जा शास्त्र आणि इतर मार्गांनी लोकांच्या समस्येवर यशस्वी यशस्वी उपचार केले तिथे दुसरीकडे अध्यात्म तंत्र साधन���चा वापर करून देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि ह्या दोन्ही विद्यांचे मूळ हे आपल्या पौराणिक शास्त्रात किंवा ज्ञानात आढळून येईल.\nतुमच्याकडे एक समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे, ती समस्या दूर करण्याचे हजारो नाही तर लाखो मार्ग आहेत.\n#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nचला उद्योजक घडवूया ८:११ AM\nआकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आत्महत्या डिप्रेशन तणाव नैराश्य मानसिक 0\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झाली तर त्या व्यक्तीला अनेक समस्या निर्माण होतात, वेदना असह्य होतात मग डॉक्टर कडे जावून, एमआरआय, सिटी स्केन, एक्स रे काढून त्या आतील जखमेवर उपचार सुरु करून ती जखम बरी करतात.\nजेव्हा व्यक्तीला मानसिक जखम होते तेव्हा ती जखम दिसून येत नाही, तिची तीव्रता समजून येत नाही. ती व्यक्ती बाहेरून हसत खेळत आयुष्य जगत असते पण जेव्हा एकट्यात असते तेव्हा आपल्या भावना रडून ओरडून किंवा स्वतःला त्रास देवून व्यक्त करते पण कुणाकडेही ती व्यक्त होत नाही.\nमानसिक जखम जितकी खोल तितके तिचे परिणाम गंभीर. अश्या व्यक्ती स्वतःला गंभीर इजा, दुखापत करून घेवू शकतात पण त्या जखमा कपड्यांमध्ये झाकल्या जातात किंवा झाकून ठेवतात. सतत च्या नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आजार बळावतात. त्या आजारांचे रुपांतर जीवघेण्या आजारात होते. उपचारांना प्रतिसाद देत नाही.\nमानसिक आजार आहे हे केव्हा कळते जेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, उपचारांना प्रतिसाद देत नाही तेव्हा. जीव वाचल�� तर ठीक नाहीतर परत त्या व्यक्तीला संधी भेटत नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांना माहिती असते पण बाहेरच्या लोकांना सामान्य व्यक्ती दिसून येते.\nमानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो का\nहो मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो. फक्त मान्य केले पाहिजे कि मानसिक आजार आहे आणि पारंपारिक घरगुती उपचारपद्धती काम करत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या. जितका जुना आजार तितका तो बरा व्हायला वेळ लागतो पण तो पूर्णपणे बरा होतो.\n#मानसशास्त्र आणि #आकर्षणाचा सिद्धांत\n#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nबाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी\nचला उद्योजक घडवूया ५:४९ PM\nउद्योग बाल कलाकार बालक पालक व्यवसाय सिनेमा सिरियल 0\nकमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी\nअनेक सिनेमा आणि सीरिअल मध्ये बाल कलाकारांची गरज लागते. त्यांना तिथे त्यांची नैसर्गिक कला दाखवता येते.\nहंसिका मोटवानी जिने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते ती आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.\nआमीर खान ह्याने देखील बाल कलाकार म्हणून काम केले होते व आज तुम्ही तो किती प्रसिद्ध अभिनेता आहे हे बघू शकता.\nवरील नावे फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. हा लेख कोण कोणी व किती बाल कलाकार होवून गेले हे सांगण्याचा नाही तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात कशी यश व प्रसिद्धी मिळवून द्यायचे हा आहे.\nजसे बोल गेट्स चे कमी वयात यशस्वी झाला म्हणून दाखले दिले जातात तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध मुलांचे देखील आहे आणि सिनेमा देखील त्यापैकी एक क्षेत्र आहे.\nकाहींना ध्येय जन्मापासून किंवा लहानपणी मिळून जाते तर बहुतेक लोक हि नंतर ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करतात. हि ��र्व काही बिल गेट्स सारखी प्रोस्ताहन देणारी पुस्तके लिहित नाही.\nहर्षाली मल्होत्रा ह्या बाल कलाकाराने बजरंगी भाईजान ह्या सलमान खान च्या सिनेमात काम केले होते त्या वेळी तिला २, ३ लाख रुपये मानधन मिळाले होते.\nबाजारपेठ बोला किंवा वास्तव आयुष्य बोला हे असेच असते, इथे कोणी वय मानत नाही. तुमच्यात धमक आहे तर उतरा बाजारपेठेत आणि तुम्हाला हवे ते घेवून जा. इतिहासात देखील अशी उदाहरणे आहेत जिथे कमी वयात राजपाट सांभाळले गेले आहे.\nम्हणजे काळ कुठलाही असो त्यामध्ये तुम्हाला संधी आहे. अमीर खान, हंसिका मोटवानी आणि हर्षाली मल्होत्रा अशी मी वेगवेगळ्या काळात सुरुवात केलेल्या कलाकारांची उदाहरणे दिली आहे ती ह्यासाठी कि तुम्ही बोलायला नको कि काळ हा तुमच्या प्रगतीसाठी आणी ध्येय गाठण्यासाठी अडथळा बनत आहे.\nतुम्हाला काय वाटते कि तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात आणि तुम्ही तिथली गर्दी अनुभवता व विचार करता कि विमानतळावर गर्दीच नसते म्हणून कधी विमानतळावर ह्या तेव्हा समजेल कि किती गर्दी तिथे देखील असते म्हणून. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना स्पर्धेचा सामना हा करावाच लागतो.\nहा लेख ह्यासाठी लिहित आहे कि पारंपारिक मार्ग सोडून मराठी पालकांनी जग बघावे, काही पालक विनाकारण मुलांवर दबाव टाकून त्यांना तणाव आणि नैराश्याने ग्रस्त करत होते आणि स्वतःमध्ये काही बदल करून ह्या मार्गात कसे टिकावे ह्यासाठी.\nकाही पालक हे हुशार असतात आणि ते असे वेगळे मार्ग अवलंबवून आपल्या मुलांचे भविष्य हे सुखकर करून ठेवतात. ते स्वतः मुलांना प्रोस्ताहित करतात, शिक्षणासोबत जिथे मुलांना प्रात्यक्षिक करण्याची संधी भेटेल म्हणून प्रयत्न करत असतात.\nमला जी लोक आयुष्यात यशस्वी झालेली दिसली त्या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोस्ताहन दिले होते आणि जी यशस्वी नाही झाली त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रोस्ताहन भेटले नव्हते. म्हणून मी प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि संस्कारांना पर्याय नाही.\nयश वय बघत नाही, जिथे यशासाठी सुपीक पोषक वातावरण असते तिथे यश हे येतेच, कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरात यशाचे सुपीक पोषक वातावरण निर्माण करा, मुलांना तसे बनवा आणि बघा कसे तुम्ही आणि तुमची मुल यशस्वी होतात ते.\nअनेकांना वाटते कि लहान मुलांना काही समजत नाही पण हे साफ चुकीचे आ��े, त्यांच्यात जो समजूतदारपणा आढळून आला तो त्यांच्या आई वडिलांमध्ये देखील आढळून नाही आला. लहान मुलांना माहिती असते कि काय योग्य आहे आणि काय अयोग्य ते पण आई वडील अनेकदा वयाने मोठे असण्याच्या गर्वात असतात व मुलांचा समजूतदारपणा हा दुर्लक्षित करतात व त्यांना मारून रागावून त्यांच्यासारखे नकारात्मक बनवतात.\nमुलांना तुम्ही जसे संस्कार देतील तसेच ते बनतील. तुम्ही योग्य संस्कार द्या ते आयुष्यात भरभराट करतील आणि अयोग्य संस्कार द्या ते आयुष्य आणि कुटुंब बरबाद करतील.\nतुम्हाला मुलांना तयार करण्यासाठी किंवा त्यांच्यातील जन्मजात गुणांना वाव देण्यासाठी सुरवातीला मानसिकतेवर काम करावे लागेल आणी त्यानंतर व्यवसायिक वाटचाल करावी लागेल. जितकी मानसिकता सक्षम आणि खोल त्यापेक्षा अनेक पटीने यशाची इमारत उंच किंवा मजबूत पाया असलेली.\nइथे मुलांसोबत पालकांवर देखील काम करावे लागते. मुलांकडे कौशल्य असते पण त्याला योग्य दिशा देण्याचे काम पालक करत असतात त्यासाठी पालकांना देखील योग्य दिशेचे ज्ञान असले पाहिजे.\nमुलं जे निरागसपणे आणि मनापासून कला सादर करत असतानाचा बघण्याचा आनंदच वेगळा असतो. एक दैवी क्षण असतो तो. जिथे मुलांवर काम करण्याची गरज असते तिथे मुलांवर काम केले जाते आणि जिथे पालकांवर जबाबदारी असते तिथे पालकांवर काम केले जाते.\nएकदम सोपे आहे, मुलांची नैसर्गिक क्षमता, पालकांचे प्रोस्ताहन आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळून मुलं कमी वयात यशस्वी होतात एक पैश्यांचा ओघच त्यांच्या आयुष्यात सुरु होतो. अनेकांचे आयुष्य एका घटनेने बदलले बघितले आहे.\nआजकालची मुलं हि हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कि त्यांना कसे वागायचे आहे, कसे बोलायचे आहे, कसे कपडे परिधान करायचे आहे, कशी एक्टिंग करायची आहे आणि हे सगळे नैसर्गिक त्यांच्यामधून येत असते त्यामुळे विनाकारण मेंदूवर ताण देवून तणावात ते जात नाही. पण ज्यांना लहानपणी योग्य पोषक वातवरण आणि तज्ञांचे मार्गदर्शन भेटले नाही त्यांना मोठे झाल्यावर तणावाचा सामना करावा लागतो.\nमग वाट कसली बघत आहात तुमच्यासमोर मार्ग आहे फक्त वाटचाल करायची आहे. पुढील लेखात मी इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट चा वापर करून लहान मुलं कसे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर मांडतात आणि यशस्वी होतात ते.\nमनोरंजन क्षेत्रासाठी विशेष कोर्स तयार केलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता. स्पर्धेला घाबरू नका कारण स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय आरामात गाठू शकतात फक्त तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत असेल तुमचे मागील नकारात्मक आयुष्य. तन मन धन झोकून द्या आणि जे तुमचे आहे त्यावर हक्क गाजवा.\n#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\n** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.\nफेसबुक : चला उद्योजक घडवूया\nचला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :\nभ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते\nचला उद्योजक घडवूया ८:३० AM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास 0\nकाल मुंबई मेरेथोन झाले, खूप आनंदाची बातमी आहे कारण अश्या स्पर्धा लोकांना चांगल्या कामासाठी एकत्र आणतात. पण अजून एक मेरेथोन संदर्भात बातमी आली ज्यामध्ये ७ स्पर्धकांना हृदयविकाराचा झटका आला आणि एक हृदयविकाराच्या झटक्याने दगावला गेला. जे दगावले गेले त्यांचे वय ६४ होते.\nहे असे झाले का अति प्रोस्ताहन, भ्र्मिक प्रोस्ताहन, इव्हेंट करून तयार केलेले वातावरण, तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रोस्ताहित होवून केलेली कृती, विनाकारण ओलांडलेली मर्यादा, दुसऱ्यांशी शर्यतीत जिंकण्याचा अट्टाहास आणि एका मेडल च्या लोभापायी केलेला शारीरिक अतिरेक.\nहि अशी शर्यत असू दे किंवा उद्योग व्यवसाय असू दे तुम्ही कितीही लोकांना समजवा पण ते जाणार तर ह्याच मार्गाने.\nमी तुम्हाला उदाहरण देवून सांगतो\nमाझ्याकडे अनेक फोन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात, श्रीमंत बनण्यासंदर्भात, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासंदर्भात येतात त्यामध्ये लोक घाई करतात जसे कि त्यांना अगदी पुढच्या क्षणी श्रीमंत बनायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आजारपण बरे करायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आयुष्यातील सर्व समस्या दूर करायच्या आहेत आणि परत आयुष्यात समस्या उद्भ्वायलाच नको म्हणून एकदाच उपाय करू घ्यायचे आहेत.\nकोणीतरी त्यांना भेटते आणि आणि सांगते कि हा हा उद्योग व्यवसाय करा तर तुम्हाला प्रचंड नफा होईल, त���म्ही इतके पैसे कमवू शकतात आणि त्यांच्याकडून हजारो, लाखो आणि करोडो रुपये घेतात व शेवटी तो उद्योग, व्यवसाय सपशेल बुडतो आणि ते मानसिक प्रवाहात असल्यामुळे, मृगजळाच्या पाठी पळत असल्यामुळे सर्व पैसे गमावून कर्ज करून बसतात. नंतर माझ्याकडून समाजसेवेची अपेक्षा करतात पण जेव्हा पैसा असतो तेव्हा ते योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेत नाही किंवा ऐकतही नाही.\nअसेच काही शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांचे देखील आहे. जे शेअर बाजारातील इमानदार तज्ञ सांगतात कि कमी वेळेत जास्त पैसा कमावणे शक्य नाही तिथे लोक जातच नाही तर तिथे जातात जे बोलतात कि मी तुम्हाला दिवसाला हजारो, लाखो आणि करोडो काढून देईल आणि मग काय सपशेल बुडतात व नंतर जागे होतात.\nअसेच आत्मविकास करणाऱ्याचे आहे, त्यांना लवकरात लवकर समस्या दूर झालेली बघायची आहे. मग ते अश्या लोकांच्या जाळ्यात अडकतात जे फक्त लुबाडण्यासाठी बसलेले असतात, ते त्यांचे मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करतात.\nवरील मेरेथोन मध्ये असेच घडले, ना योग्य तज्ञांची मदत, भ्र्मिक प्रोस्ताहन स्वयं उपचार किंवा प्रोस्ताहित होणे आणि इंटरनेट चा वापर करून, व्हिडीओ बघून नकोत ते प्रयोग करणे जीवावर बेतू शकते.\nअनेक लोक जाहिरातींना भुलून उपचार करतात व आपला आजार अजून बळावून घेतात. मग काय पैसा तर जातोच पण रुग्ण देखील दगावतो. आमच्या घरी देखील एक रुग्ण आम्ही गमावला आहे, कृपया पैसे वाचवण्यासाठी कुठलेही प्रयोग करू नका नाहीतर पैसा आणि रुग्ण दोन्ही जातील.\nप्रोत्साहन देणाऱ्याचे काम असे तसे व्हिडीओ बनवणे, सेमिनार घेणे आणि पैसे कमावणे आणि तुमचे देखील काम आहे कि ह्या सर्व भ्रमाच्या चक्रातून बाहेत पडून वास्तवात राहणे, आपले आयुष्य काही प्रोस्ताहित करणारा स्पीकर सांगतो तसे सिनेमासारखे नाही.\nद सिक्रेट पुस्तकाने देखील प्रचंड पैसे कमावले, आपले अध्यात्मिक गुरु तर प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांना माहिती देखील नसेल कि तुम्ही त्यांचे शिष्य आहात म्हणून, त्यांची संपत्ती अमाप आहे. तरीही अंध भक्तांची कमी नाही आणि अशीच भक्त लोक जाहिरात करण्यार्या गुरूंना श्रीमंत करतात.\nतुम्ही किती धीर धरू शकतात\nमाझ्याकडे माझे शिष्य अनेक वर्षे संपर्कात आहे, सतत ते आत्मविकास करत असतात आणि त्यापैकी काही तर १० वर्षांनंतर यशस्वी झाले, एक तर करोडपती झाला. हि आहे धीर ध���ण्याची शक्ती जी यश देते व सोबत त्या यशाचा पाया हा भक्कम असतो. आज ते अश्या परिस्थितीत आहे कि सर्व मार्गांनी त्यांना पाहिजे ते ह्याच क्षणी मिळत जाते म्हणजे थोडक्यात ते चमत्कारिक आयुष्य जगत आहे.\nअजूनपर्यंत एकालाही भ्रमात ठेवले नाही त्यामुळे जवळपास ९९ % विद्यार्थी आणि शिष्यांनी उत्तम कामगिरी करत त्यांना पाहिजे ते त्यांनी मिळवले आहे. भ्रमाच्या करोड रुपयांपेक्षा वास्तवातील हजार रुपये वर्तमान काळात कमावून दिले आहेत म्हणून ते कुटुंबासह आरामात आयुष्य जगत करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.\nकुणाशीही स्पर्धा करण्यास सांगत नाही, आणि नाही तश्या वातावरणात जायला सांगतो म्हणून आज राष्ट्रीय खेळाडू देखील माझ्याकडे मनो शारीरिक विकास करण्यासाठी येत असतात.ते स्वतःसाठी खेळतात आणि मेडल घेवून जातात आणि जर खेळत यश नसेल दिसत तर लगेच मार्ग बदलतात पण विनाकारण भ्रमात जगत नाही, ते वर्तमान काळात सुख समाधानाने जगतात.\nकृपया आरोग्य, जीव, पैसा आणि तुमच्या आयुष्याशी खेळू नका. इथे सर्वांनाच दुसरी संधी भेटत नाही. सवाशे करोड चा भारत आहे त्यापैकी असे कितीतरी खोट्या प्रोस्ताहनात अडकून आपला, जीव आणि पैसा गमावत आहेत आणि कुटुंब रस्त्यावर आणत आहे.\nतुम्ही महत्वाचे, तुमचा जीव महत्वाचा आणि तुमचे कुटुंब महत्वाचे, दीर्घ सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्याची स्पर्धा स्वतःशी करा ना कि अश्या स्पर्धेत जा जिथे क्षणासाठी तणाव, नैराश्य आणि विविध आजार होतील व जीव देखील जावू शकतो. आणि हो आता हॉस्पिटल चा खर्च कुणालाही परवडणारा नाही.\nतुम्ही तुमच्या आयुष्याला जबाबदार आहात आणि तुमचे कुटुंब सोडले कि इतरांना काहीही फरक पडणार नाही.\nकृपया हात जोडून विनंती आहे कि जीवघेणे प्रयोग करू नका.\nऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.\nappointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n(फक्त कौटुंबिक खाजगी आयुष्य)\nलैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका\nचला उद्योजक घडवूया ८:११ AM\nआकर्षणाचा सिद्धांत लेख लैंगिक छळ लैंगिक शिक्षण लैंगिक साक्षरता 0\nलैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका\nसामान्य लोक हि भावनिक दृष्ट्या साक्षर नसतात, कमजोर असतात. त्यांना भावनिक आणि शारीरिक गरजा ह्यामधील फरक ओळखता येत नाही. अश्या वेळेस काही लोक हि चुकीच्या नातेसंबंधात फसतात व त्यामधून त्यांना बाहेर पडणे हे जमतच नाही. हे तुरुंग भावनिक आणि शारीरिक असते त्यामुळे आपल्याला बाहेरून बोलणे सोपे आहे पण जी व्यक्ती त्यामध्ये अडकलेली असते तिला समजून घेवू शकत नाही.\nलैंगिक गरज नैसर्गिक आहे पण वासना अनैसर्गिक आहे. लैंगिक गरज हि पूर्ण झाली कि व्यक्ती शांत होते व सर्वसामान्य पणे आयुष्य जगू लागते. लैंगिक गरज आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वकाळ लैंगिक गरज पूर्ण करत राहू शकत नाही. त्यानंतर व्यक्ती हि आयुष्याचा बाकीच्या भागावर लक्ष्य केंद्रित करते.\nवासना अनैसर्गिक असल्यामुळे तिचा त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा कुटुंबातील, चार भिंतींच्या आतील गोष्ट असल्यामुळे ती सहसा बाहेर येत नाही तरीही काही माहिती हि बाहेर येतेच. एक मर्यादा पार झाल्यावर देखील सर्वकाही सहन करत बसतात. हे एका उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तीबरोबर देखील घडलेले आहे. इथे श्रीमंती आणि गरिबीचा भेद नाही, मध्यम वर्गात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणत वासनेचे बळी आढळून येतात.\nजेव्हा मुल हि वयात येतात तेव्हा आपल्याकडे पद्धत नाही कि त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे म्हणून. काही घरात दिले देखील जाते पण अनेक घरात तसे शिक्षण भेटत नाही आणि ह्या वयात अनेकदा वासनेचे शिकार होतात, काही तात्पुरते आणि काही कायमस्वरूपी. अनेकदा सामुहिक वासनेचे शिकार देखील होतात, सर्वच गुन्हे काही नोंदवले जात नाही. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मुलं हि धक्क्यातून सावरली आहेत कशी ते माहिती नाही आणि त्यांनी नव्याने आयुष्य देखील जगायला सुरवात केलेली आहे.\nघरात कोणी लक्ष्य देत नाही, कोणी समजून घेत नाही, हळवे आणि भावनिक दृष्ट्या कमजोर आणि भावनिक अशिक्षित लोक बाहेर सहारा शोधतात. जर बाहेर सहारा नीट भेटला तर ठीक नाहीतर आयुष्य पूर्ण नर्क बनून जाते.\nहि लोक अश्या वासनेने भरलेल्या नातेसंबंधामधून बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. अगदी शाळा कॉलेज मधील जोडीदारासोबत लग्न करतात आणि त्याच नकारात्मक आयुष्यात अडकून जातात.\nशारीरिक गरज भागवण्यासाठी अनेकदा भावनिकदृष्ट्या फसवले जाते. लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अनेकदा शारीरिक शोषण होते. जी जी लोक भावनिकदृष्ट्या दुसर्यांच्या जाळ्यात फसली गेली आहेत त्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक छळ झालेला आहे.\nलैंगिक गरज हि संपूर्णपणे मनोशारीरिक आहे. ह्या गरजेचे मुख्य उद्देश अपत्य जन्माला घालणे जेणे करून मनुष्य प्रजाती हि टिकून राहील ह्याकरिता आहे. ह्यामध्ये मन आणि शरीर खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. तुम्ही काही क्रिया ह्या थांबवू शकत नाही. जे बोलत आहे कि अध्यात्मिक गुरुंनी मात केली आहे हे साफ चुकीचे आहे, मग त्यांचा जन्म झाला कसा आतल्या गोष्टी ह्या फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती असतात, सामान्य भक्तांना नाही.\nनिसर्गासाठी मनुष्य प्रजाती टिकवणे गरजेचे आहे ना कि कुठलेही खोटे अनैसर्गिक विश्वास जे मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले आहे.\nवासनेचे शिकार जास्ती करून लहान मुले ह्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आले, स्त्रिया ह्या होतात. घरात जास्त छळ होतात म्हणजे ओळखीच्या लोकांकडून आणि खूप कमी बाहेरच्या अनोळखी लोकांकडून छळ होतात. त्यामुळे अनोळखी लोकांना दोष देवून फायदा नाही.\nवेळ असे पर्यंत तुम्ही कुठे अडकला आहात हे ओळखा, सर्वांना दुसरी संधी भेटत नाही, हे वास्तव आयुष्य आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे काही वाईट नाही, काळ बदलला तुम्ही उघडपणे बोलू शकता आणि जो विरोध करत असेल त्यांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे आयुष्य एखाद्या गुप्तहेरासारखे खोडून काढले तर तुम्हाला अनेक वासनेचे बळी दिसून येतील. आता पुरावा गोळा करणे सोपे आहे.\nपरत बोलतो कि समाजातील खूप कमी लोक तुमच्या कमी येतील, बकिंच्यांना समजले तर समाजात बदनामी करण्याची धमकी देवून तुमचे अजून लैंगिक शोषण करतील, सर्वच तुम्हाला मदत नाही करणार तर अनेक तुमचा गैर फायदा उचलतील. जेव्हा लैंगिक गरज पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व जाती धर्म एक होवून जातात मग जबरदस्ती करणे का असेना, तुम्हाला अधिक माहिती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये भेटेल.\nजर तुम्ही अश्या कुठल्या समस्येमधून जात असाल तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याने शक्य होत नसेल तर तुम्ही तज्ञांची मदत घेवू शकता.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nतुम्ही कुठच्या वातावरणात राहता\nचला उद्योजक घडवूया ७:४६ AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास 0\nतुम्ही कुठच्या वातावरणात राहता\nसकारात्मक वातावरणात राहत असाल तर सकारात्मक फिल्टर नकारात्मकता गाळते आणि सकारात्मक स्पंज नकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध सकारात्मक वातावरण देते.\nनकारात्मक वातावरणात राहत असाल तर नकारात्मक फिल्टर सकारात्मकता गाळते आणि नकारात्मक स्पंज सकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध नकारात्मक वातावरण देते.\nसकारात्मक वातावरणात सकारात्मक अनुभव येतील, सकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व सकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. भाग्य आणि चमत्कार ह्या तुमच्या अंतर्मनातील शक्ती देखील जागृत होतील.\nनकारात्मक वातावरणात नकारात्मक अनुभव येतील, नकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व नकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दुर्भाग्य आणि आणि नैराश्य ह्या तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक शक्ती देखील जागृत होतील.\nस्पंज आणि फिल्टर हे तुम्ही बदलू शकता. जर सकारात्मक आयुष्य जगायचे असेल, श्रीमंत आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर ध्यान, साधना, समुपदेशन असे आत्मविकासाचे मार्ग निवडावे लागतील आणि जर नकारात्मक आयुष्य जगायचे असेल तर जे जसे चालले आहे ते तसेच चालू द्यायचे.\nतुम्ही किती वर्षे सकारात्मक किंवा नकारात्मकतेला देतात ह्यावरून तुमची सकारात्मकता किंवा नकारात्मकता किती खोलवर रुजली आहे आणि किती मजबूत कठीण झाली आहे हे समजते.\nसकारात्मकतेमध्ये एक नकारात्मकता काहीही करू शकत नाही आणि नकारात्मकतेमध्ये एक सकारात्मकता चमत्कार घडवून आणू शकते.\nआकर्षण चा सिद्धांत असेच विविध प्रकारचे सकारात्मक फिल्टर आणि स्पंज आपल्या आयुष्यात लावतो ज्यामुळे तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता. आकर्षण चा सिद्धांत भेदभाव नाही करत, जी व्यक्ती आकर्षण च्या सिद्धांताचा वापर करते भले ते चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट ते तिला मिळतेच.\nइथे अनुभवला पर्याय नाही.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौक���क आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nसवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो\nचला उद्योजक घडवूया ८:०७ AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास डिप्रेशन मानसशास्त्र 0\nमुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो इतर समजून घेण्यात कमी पडतात का\nअसे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो\nमितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.\nआताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.\nकाहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, ��्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.\nह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.\nमी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.\nपण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.\nजर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.\nआपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.\nआता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि ���ुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.\nतुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.\nमी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.\nजर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.\nकृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.\nलेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान ��ब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nचमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का\nचला उद्योजक घडवूया ७:५० AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास 0\nप्रश्न : आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का\nउत्तर : नाही. काही लोक हि नैराश्यात जातात, परिस्थिती समोर हार मानतात आणि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात. एक नकारात्मक इतका नैराश्यात जातो कि त्याची सकारात्मक बायको मुलांसोबत निघून जाते. तो आपल्या काम धंद्यावर लक्ष्य केंद्रित न करता सतत नकारात्मक विचार करत जातो आणि तिथे देखील त्याला काढून टाकले जाते किंवा नुकसानीत, कर्जबाजारी होतो. विविध आजारपण जडतात. त्याने जे आयुष्य वर्तमान आणि भविष्यात जगायला पाहिजे त्यावर त्याचा हक्क राहत नाही.\nएकदा का ह्या नकारात्मक व्यक्तीने हक्क नाकारला कि जी दुसरी सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती सतत चमत्काराच्या शोधात असते त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. त्याने सोडलेल्या बायको सोबत लग्न होते व तो मुलाला देखील आपलेसे करतो. अश्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात सकारात्मक व्यक्ती येते आणि तो सुखी समाधानी आयुष्य जगायला लागतो.\nनकारात्मक व्यक्तीने नैराश्यामुळे सोडलेल्या विविध संध्या, बंद केलेले पैसे कमावण्याचे मार्ग हे ज्या दुसऱ्या सकारात्मक व्यक्ती शोधत असता�� त्यांना मिळतात. नकारात्मक व्यक्तीला कामावरून काढले जाते तिथे सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती लागते व प्रगती करत जाते.\nनकारात्मक व्यक्ती हिलिंग ची उर्जा आणि कंपने आपल्या शरीरात येवू देत नाही त्यामुळे तो आजारपण बरा करू शकत नाही. हीच उर्जा व कंपने सकारात्मक व्यक्ती आपल्या आयुष्यात येवू देतो आणि असाध्य, न बरा होणारा आजर देखील बरा करून पूर्णपणे ठणठणीत, धडधाकट आणि निरोगी आयुष्य जगायला लागतो.\nआयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी अति मेहनत करण्याची गरज नाही आहे. नकारात्मक लोक सोडतील ते सकारात्मक लोकांना भेटत जाईल. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त वेळ सकारात्मक रहायचे आहे आणि आलेली संधी पकडायची आहे. इथे तुमची स्पर्धा सकारात्मक + धूर्त लोकांसोबत असेल. इथे जी सकारात्मक + धूर्त लोक असतील ती ऐश आराम घेवून जातील, आणि बाकी सकारात्मक सर्वसामान्य आयुष्य घेवून जातील. सकारात्मक व्यक्तींना कसेहि आयुष्य भेटो त्यामध्ये त्यांचा फायदाच आहे.\nएकदा का तुम्ही सकरात्मक आयुष्य जगायला लागला कि अनेक वर्षे किंवा शेवट पर्यंत तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता त्यामुळे फक्त तुम्हाला एकदा सकारात्मक आयुष्याचे चक्र सुरु करायचे आहे. मग हे सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वतः सुरु करा किंवा तज्ञांची मदत घ्या. जर तुम्ही सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वताहून सुरु करणार असाल तर जास्तीत जास्त ३ महिने द्या आणि परिणाम नाही जाणवला कि लगेच तज्ञांची मदत घ्याल.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nमानसिक आजार २ डिप्रेशन\nचला उद्योजक घडवूया ७:५७ AM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्महत्या डिप्रेशन तणाव नैराश्य मानसशास्त्र 0\nडिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही प��स्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.\nडिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची\nसहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.\nडिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते\nनाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.\nडिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते\nनाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.\nविभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का\nनाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.\nडिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का\nनाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.\nडिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का\nनाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.\nवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का\nहो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, ��ीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.\nडिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का\nनाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.\nडिप्रेशन वर उपचार होतात का\nहो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.\nडिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का\nजर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.\nडिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो\nजितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.\nडिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक\nडिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.\nवेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.\nआता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.\nकाही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.\nसमोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.\nव्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.\nतुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.\nजिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.\nकोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्ष...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये ...\nगर्भ संस्कार आणि संस्कार मुलांना अद्भुत शक्ती असले...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nआकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रे...\nआकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रे...\nविवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्या...\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nबाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी\nभ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते\nलैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका\nतुम्ही कुठच्या वातावरणात राहता\nसवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो\nचमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मि...\nमानसिक आजार २ डिप्रेशन\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nडिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत\nजर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झा...\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा\nआपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्य...\nमोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात कौशल्य महत्वाचे कि रणनीती\nमोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशिरा बाजारपेठेत पाय का रोवतात कौशल्य महत्वाचे कि रणनीती कौशल्य महत्वाचे कि रणनीती मोठ मोठे उद्योजक, व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/06/nagar/shrigonda/14478/", "date_download": "2021-01-20T12:51:48Z", "digest": "sha1:35WYW5A2ERGRJ26FZ5RQ3RRIONFV7POU", "length": 16300, "nlines": 244, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrigonda : अज्ञात चोरट्यांकडून घरात घुसून जबरी चोरी, तब्बल 50,000 चा मुद्देमाल लंपास – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome crime Shrigonda : अज्ञात चोरट्यांकडून घरात घुसून जबरी चोरी, तब्बल 50,000 चा मुद्देमाल...\nShrigonda : अज्ञात चोरट्यांकडून घरात घुसून जबरी चोरी, तब्बल 50,000 चा मुद्देमाल लंपास\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nश्रीगोंदा – तालुक्यातील वडाळी या ठिकाणी रविवारी अज्ञात चोरट्यांनी शेतमजूर महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून मारहाण करीत अंगावरचे दागिने हिसकाव��न फरार झाले. घटनेत जवळपास 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. छाया नारायण कोतकर (वय 40, रा. वागरकर मळा, वडाळी, धंदा शेतमजुरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.\nफिर्यादी छाया सुभाष वागस्कर या सर्व काम आटोपून रात्री 10 वाजता दरवाजाला कडी लावून झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर 2 ते 3 च्या दरम्यान दरवाजा ढकलण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. कुत्र किंवा मांजर असेल असे समजून छाया या पुन्हा झोपल्या. त्यानंतर पुन्हा आवाज आल्याने त्यांनी शेजारील नारायण वागस्कर यांना फोन लावला. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती दरवाजाच्या फटीतून हात घालून दरावाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत दोन चोरटे घराचा दरवाजा तोडून आत घुसले होते.\nत्यांनी फिर्यादी यांना मारहण करीत त्यांचे तोंड दाबून मंगळसूत्र व कानातले हिसकावून तोडून नेले. त्यामुळे त्यांच्या कानातून रक्त निघायला लागले. यावेळी एक जण बाहेर लक्ष ठेवत होते. चोरट्याने फिर्यादी यांचा मोबईल पायाखाली टाकून फोडून दिला. नंतर पत्र्याची पेटी घेऊन ते समोरील शेतात पळून गेले. जाताना त्यांनी गावातील राजेश मनोहर राऊत,अनिल मारुती वागसकर, निलेश अशोक शिंदे यांची दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nसदर दोन अज्ञात चोरांचे वर्णन खालील प्रमाणे आहे. फिर्यादी गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले हिसकावणारा इसम वय -20 ते 25 वर्षे , रंग- सावळा , उंची- अंदाजे 6 फुट , बांधा – सडपातळ , डोळे – मोठे , कपाळ- पुढे आलेले, केस लांब, पोशाख- फुल पँट फिक्कट निळ्या रंगाची व जरकीन घातलेले घराच्या बाहेर जायचा तो इसम पूर्ण तोंड व डोकं बांधलेले वय -20 ते 25 वर्षे , रंग- सावळा , उंची- अंदाजे 5.5 फुट , बांधा – मध्यम , डोळे- मोठे , कपाळ- पुढे आलेले, पोशाख – काळया रंगाची फुल पँट फि व जरकीन घातलेले.\nचोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे 10 हजार रु.कि.चे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र 40 हजार रु.कि.चे एक तोळे वजनाचे कानातील कर्णफुले वेलला फुले असलेली जु.वा.किं.अं. एकुण 50हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळी विभागीय पोलीस उप अधीक्षक संजय सात��, पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच सायंकाळी उपाधीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली.\nPrevious articleJalna : शहरातील 44 संशयित रुग्णांसह जिल्ह्यात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह\nNext articleMaharashtra : ‘डोमिसाइल असेल तरच एंट्री, महाजॉब्स पोर्टलमध्ये केवळ भूमिपुत्रांनाच नोकरी’\nभाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर; मारहाणीत दोघांची प्रकृती चिंताजनक\nविजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत पोलिसांची एन्ट्री\nअर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा; सचिन सावंत\nShrirampur : गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माळवाडगांव न्यू इंग्लिश स्कूलचा...\nआरे बाप रे… …कांद्याच्या चाळीतच बिबटयाने ठोकला रात्रभर मुक्काम….\nRahuri : हभप गणपत सखाराम मुसमाडे यांचे निधन\nBeed : जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अन्यथा...\nबेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; एक गावठी पिस्तूल व चार जिवंत...\nसुशांतची मालमत्ता तर नाहीच त्याने दिलेली फक्त ही भेट आहे माझ्याकडे...\nवकील संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…..\nNational : Corona : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत...\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nKarjat : कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित\nMilk Protest : जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रात दूध दरवाढीसाठी ‘एल्गार’\nJalna Breaking news : पिरसावंगीत तरुणाच्या घरातून साडेनऊ लाखाचा गुटखा जप्त\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nबेलापूरातून 15 हजाराची रोकड लांबविली\nNewasa : मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार; चौघांना अटक एक फरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/agriculture-nature-brahman-cast/", "date_download": "2021-01-20T12:22:37Z", "digest": "sha1:LGSKAKP76AUI7N3DL75W2W4JHL7EZ4BE", "length": 23762, "nlines": 84, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "शेती, पर्यावरण व ब्राह्मण समाज - जयंत वामन बर्वे - जुलै २०१२ ते सप्टेंबर २०१२ - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nशेती, पर्यावरण व ब्राह्मण समाज – जयंत वामन बर्वे – जुलै २०१२ ते ���प्टेंबर २०१२\nइंग्रजांनी या देशात पाय रोवले त्या काळापर्यंत बहुतांशी ब्राह्मण समाज शेतीनिष्ठ होता. काही थोडे लोक युद्धनीती, विद्याव्यासंग, ब्राह्म्कृत्य, वैद्यक व इतर उद्योगांमध्ये होते. बलुतेदारी उद्योग ब्राह्मण करत नव्हते. पण शेती अत्यंत निष्ठेने करणारे होते. इंग्रजांनी भारताची शिक्षणपद्धती बदलली आणि त्यांना जास्तीत जास्त महसूल गोळा करणारे कारकून हवेत म्हणून वेगळी शिक्षणपद्धती आणली. हा समाज वेगाने त्याकडे आकर्षित झाला. पुस्तकी काव्यशास्त्रविनोदात रमू लागला. इंग्रजी ते चांगले अशी भावना या समाजात वेगाने पसरत गेली. व शेतीपासून हा समाज दूर होऊ लागला. शेती करायला दुसऱ्याला सांगून पैसा मिळवण्यासाठी स्वतः चाकरी करू लागला. कारकुनी, मध्यमवर्गीय ऐषआरामाची सवय त्या काळात अंगात भिनू लागली. हळू हळू जमीन कसण्याचे काम इतर वर्गाकडे गेले व ब्राह्मण कृषीपराङ्मुख होत होत शहरी सुखसोयींच्या आकर्षणात गुरफटत गेला.\nमहात्त्माजींच्या हत्येनंतर या समाजावर लादलेल्या अत्याचाराने एकदम खचल्यासारखी स्थिती आली. १९५६ साली कुळकायदा लागू झाल्यावर बरीच मंडळी आपल्या जमिनी घालवून बसली. शेती सोडल्याने अटळपणे शहराकडे वेगाने वाटचाल करू लागली. परंतु, अनेक क्षेत्रात पाय रोवताना उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये हा समाज प्रगती साधत आहे. जीवरसायन विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स , अवकाश, आयुर्वेद या सर्वच क्षेत्रात समाजातील बांधवांनी प्रचंड प्रगती केली आहे.\nदुर्लक्षित शेती आणि पर्यावरण\nस्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांच्या जमिनी ज्या लोकांना मिळाल्या त्यांनी या संधीचे सोने केले नाही. त्यांनी त्या जमिनीतील झाडे तोडून जमिनी विकून, रासायनिक शेती करून , वीजचोरीपासून कर्जे बुडविण्यापर्यंत नाना उद्योग करून जमिनी बरबाद केल्या व शेती क्षेत्राकडेही पूर्ण दुर्लक्ष केले. शेतीच्या हलाखीच्या स्थितीचे मुख्य कारण म्हणजे , या नवीन शेतमालकांना स्वत:चा स्वतंत्र विचार करण्याची कुवत नव्हती , कोणाच्यातरी आधाराने, विचाराने , किंवा लाटेने शेती करणे ,प्रचंड पाणी उपसणे , जमीन नष्ट झाली तरी चालेल पण माझा आज चांगला हवा ह्या विचाराने त्यांनी शेतीचा ह्रास घडविला आहे. व्यसने केली आहेत, कर्मनिष्ठा सोडून राजकारणामध्ये ते हरवले आहेत. जे ब्राह्मण खेड्यात शिल्लक राहिल��� त्या पैकी या गैरप्रकारात फारसे नाहीत. सर्वसमावेशक शुद्ध विचारधारा असणाऱ्या ब्राह्मण समाजात ते प्रमाण अत्यंत कमी आहे.\nआज जगभर पर्यावरणाच्या समस्या उग्र होत चालल्या आहेत . शेती क्षेत्रातील समस्यांनी शेतकरी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. ह्या परिस्थितीत चांगले अन्न, पाणी , हवा हे मिळण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न हवे आहेत. रासायनिक शेतीने अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे सर्वच विषारी बनविले आहे. रासायनिक खतांमधील क्षारांनी पाणी प्रदूषित केले आहे. विषारी कीडनाशकांच्या फवाऱ्यानी हवा सुद्धा प्रदूषित आहे.निसर्गातून बागडणारी फुलपाखरेच काय , बऱ्याचशा पक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. आधुनिक शेतीपद्धतीने निसर्गाची, पर्यावरणाची व जैवविविधतेची मोठी हानी केली आहे. आपण आपली मूळ भारतीय कृषीपद्धतीच विसरलो आहोत.\nब्राह्मण समाज आणि शेती:\nब्राह्मण समाजाने शेती या विषयाकडे देखील पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. गोवंश आधारित सेंद्रिय शेती हे हजारो वर्षांपासून चालत आलेले शेतीचे तंत्रज्ञान पुन्हा रुजविण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त सूर्यशक्ती हिरव्या पानांनीच गोळा करता येते यास्तव ती गोळा करून उत्पादन करण्याची गरज आहे. या सर्व विषयांची वेगवेगळी मॉडेल्स उभी करण्यासाठी आपणच पुढे आले पाहिजे. अन्न हे शेतीतूनच निर्माण होते. जीवनावश्यक सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य शेतीमध्येच आहे. कितीही नोटा मिळाल्या , कितीही औद्योगिक प्रगती झाली असे वाटले तरी अन्नासाठी व दुधासाठी भूमातेवर व गोमातेवर आपण अवलंबून आहोत ही जाणीव मनात ठेवावी. शेतीमध्ये श्रम करावे लागतात व श्रमाची प्रतिष्ठा जपणे हे आपले कर्तव्य आहे. उत्तम शेती हे सुद्धा विज्ञान आहे. अनुवांशिक बुद्धिवैभव असणारा ब्राह्मण समाज ह्यामध्ये लक्ष घालू लागला तर संपूर्ण शेतीक्षेत्राचीच भरभराट होऊ लागेल हे निश्चित आहे.\nआता शेती हा विषय आमच्यापासून दूर मागे राहिला आम्ही काय करणार ते दोर तुटले…..असे कदापि मानू नये.आज जे ब्राह्मण शेतीपासून विभक्त होऊन शहरात स्थिरावले आहेत ते या विषयात खालीलप्रकारे योगदान देवू शकतात –\n१. आपल्या नांवावर कोठे जमीन असेल तर शहरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग त्या जमिनीत प्रतिवर्षी घालावा. शेती म्हणजे धान्यपीक असे न ठरवता केवळ वृक्ष, फळबागा किंवा नुसती जंगले उभी करावी. पाच सहा वर्षात चांगली वनराई सर्वांना आकर्षित करेल. बागांच्या किंवा जंगलांच्या हिरवाईमुळे सूर्यशक्ती आणि प्रचंड जैवविविधता निसर्गतःच निर्माण होईल.\n२. जर आपल्या जमिनीत सध्या शेती चालू असेल तर सेंद्रिय शेती , गोमाता, भूमाता हे फार मोलाचे विचार रुजवून त्या पद्धतीने कृती करावी. त्या जमिनीमध्ये पूर्णत: अरासायानिक शेती करावी. निर्धोक धान्य,फळे, भाज्यांचे उत्पादन होऊन समाजाचे आरोग्य टिकविण्यात हे मोठे योगदान असेल. त्या आग्रहापोटी कदाचित प्रारंभी एखादे वर्ष आर्थिक दृष्ट्या प्रतिकूल भासेल पण नंतर त्याचे महत्त्व समजू लागेल.\n३. ज्या ब्राह्मण घरातील तरुण शहरात व म्हातारी माणसे गावात शेतीमुळे अडकून पडली आहेत, त्यांनी ती जमीन आपली आहे , पुढच्या पिढ्यात पुन्हा जमीन मिळणार नाही हे ध्यानात घेऊन त्या जमिनीत काय करावे याचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावे. दुसरे म्हणजे आपण ज्या वातावरणाशी जमवून घेत शहरी बनत जात आहोत ते करताना आपले मूळ स्थान आपली शेती व गांव आहे हे ध्यानी ठेवावे. शहाणा माणूस निर्धाराने पाय रोवून ठाकला तर त्या जागी आंबून,कुजून मातीत मिसळून जाईल पण उगीच भटकणार नाही. त्याच जागी आपले घरकुल आणि स्वर्ग यांच्यातील अनुबंध निर्माण करेल.\n४. जर जमीनच नसेल व आर्थिक स्थिती चांगली असेल तर कोठेतरी किमान अर्धा एकर जमीन घेऊन त्यात वर्षाला २५००० रु. खर्च करून जंगल उभे करावे. ५-६ वर्षांनी ते उत्तम फार्म बनेल. व जीवनाचा आनंद मिळेल. आंतराष्ट्रीय कार्बन क्रेडीटचा भाग मिळेल.\n५. सुबत्ता असलेले शहरी ब्राह्मण सहलीला जातात, खर्च करतात , निसर्गाच्या सहवासात राहतात, देव देव करतात, पर्यटन करतात , खरेदी केलेल्या किंवा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या जमिनीतून आपण अशी सहल ५ वर्षे केली तर एकूणच त्या जमिनीमध्ये क्रांती घडेल. याचा परिणाम इतर समाजावरही होईल.योग्य संदेश जाऊन सर्वदूर शेतीक्षेत्रात प्रगती साधता येईल.\n६. सर्व ब्राह्मणांनी आपल्या मूळ गावी जाऊन आपली जमीन आपल्या नावावर शिल्लक आहे का पहावे.,सात बारा उतारा घ्यावा.माहिती अधिकार व इतर सोपे नियम यासाठी उपयोगी आहेत. त्यावरून आपणांस वरील पद्धतीने काही करता येते का ते पाहावे.\n७. अनेक ब्राह्मणांच्या जमिनी गावोगावी ओसाड पडल्या आहेत. मालकांचा ठावठिकाणा नाही किंवा स्थलांतर झाल्यामुळे या जमिनीला वि���रले आहेत. परिस्थितीमुळे परत फिरून काही करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी त्या जमिनीचा शोध घेऊन आपल्या समाजातील कोणालातरी लागवडीखाली आणण्यास द्याव्या.\n८. अशा जमिनी कसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्ट स्थापन करून त्या ट्रस्टींनी अशा जमिनींचा मालकांचा शोध घेऊन त्या जमिनी ट्रस्ट कडे वर्ग करून घ्याव्या. व आपल्या समाजातील बेरोजगारांना तेथे प्रस्थापित करावे , व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यास व नोकरीची मानसिकता यांचाही त्या कामी फायदा करून घ्यावा.\n९. ब्राह्मण समाज हा बुद्धिमान आहे , आपली बुद्धी या विषयाकडे थोडीफार जरी दिली तरी आपले स्थान पक्के होण्याबरोबरच या वसुंधरेचे , या भारतवर्षाचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल.\nबहुभाषिक ब्राह्मण संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व नव्याने एकत्र येवू लागलो आहोत. सर्व स्पर्शी ब्राह्मण्य सांभाळणारा अनुवंशिकतेने बुद्धिवैभव असणारा व चांगल्या आचार विचारांनी घडलेला आपला समाज संख्येने अल्प असला तरी ब्राह्मतेजाचा स्फुल्लिंग प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. कितीही अत्याचार झाले तरी ‘केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे’या वृत्तीचा हा समाज आहे. प्रवाहाबरोबर वाहत जाणे हा मृत माशांचा गुणधर्म तर प्रवाहाविरुद्ध पोहणे हा जिवंत माशांचा.ब्राह्मण समाज हा मुळातच पापभिरू, खोट्याची चीड असणारा , आपल्या देशावर निस्सीम प्रेम असणारा , आपल्या धेय्यावर अढळ दृष्टी ठेवणारा असा आहे.\nनिसर्गाच्या विरुद्ध अनैसर्गिक जीवन जगण्याचा जगातील आज ठिकठिकाणच्या विचारवंताना वीट आला आहे. त्याउलट अत्याधुनिक विज्ञानाची सार्वजनिक पेरणी करून सर्वांनाच त्या विज्ञानाचा लाभ होईल असे नवीन कार्य उभे करणे सहज शक्य आहे. सर्व आधुनिक ह्या संदर्भाप्रमाणे करण्यात आलेली तंत्रे सर्वांगीण प्रगतीच्या नव्या स्वरूपात प्रबळ आर्थिक उभारणीला मोठा हातभार लावतील. प्रयोगवर्धी न बनता द्रष्टे प्रयोगदर्शी बनले पाहिजे. शाळा कॉलेजपासून वंचित झालेले जनसामान्य निसर्गाच्या कुशीत आपापल्या प्रगतीसाठी नवीन वाट शोधू शकले पाहिजेत. सुशिक्षित तरूणाएवढा बुद्धीदर्शकांक अनपढाकडेही असतो. कोणत्याही वयात कोणतेही ज्ञान मिळविण्याचा हक्क तो आपणास बहाल करत असतो. ब्राह्मण समाजाने शेती, वनशेती, पर्यावरण ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे द���र्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी वरील अनेक उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करून काही पावले टाकणे आवश्यक आहे. आपल्या समाजातील अल्प किंवा मध्यम गुणवत्तेचे युवक हाताशी धरून निरनिराळे शेतीविषयक प्रयोग करत निसर्गाशी दोस्ती करत काहीतरी वेगळे घडवू शकतो याचा विश्वास बाळगावा व समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी हातभार लावावा.\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११\nकर्तृत्व, दैव आणि यश… – विद्याधर घैसास – एप्रिल २०१३ ते जून २०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pune-graduate-constituency-mahesh-landages-yorker-57-organizations-support-bjp/", "date_download": "2021-01-20T12:40:07Z", "digest": "sha1:3H32X7BA5V3W33WRHFD34JOWQ5NOQOOR", "length": 18536, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पुणे पदवीधर मतदार संघ : महेश लांडगे यांचा ‘यॉर्कर’; भाजपाला ५७ संघटनांचा पाठिंबा! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nपुणे पदवीधर मतदार संघ : महेश लांडगे यांचा ‘यॉर्कर’; भाजपाला ५७ संघटनांचा पाठिंबा\nपिंपरी चिंचवड : पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी ‘यार्कर’ टाकला. पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे\nमहाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.\nपिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरामध्ये सुमारे २७ हजार मतदारांची विक्रमी नोंदणी केली होती.\nआमदार लांडगे यांनी महापालिका निवडणुकीप्रमाणे प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. शहरातील विविध शैक्षणिक संस्थाना भेटी दिल्या. पदवीधर मतदार संपर्क अभियान राबवून ‘भाजपा टीम पिंपरी-चिंचव���’ने तगडी मोर्चेबांधणी केली आहे.\nआमदार लांडगे यांनी आपल्या ‘स्टाईल’ प्रमाणे महा विकास आघाडीला धक्का दिला. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासह विविध जाती-धर्मांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विविध ५७ संस्था- संघटनांचा पाठिंबा आणि सक्रिय समर्थन मिळवण्यात लांडगे यशस्वी शिष्ठाई केली. या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड भाजपाचे पारडे जड राहील असा विश्वास भाजपा पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.\nयुवा मतदार निर्णायक : आ. निरंजन डावखरे\nनिवडणूक निरीक्षक आणि आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम सुरू आहे. पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विक्रमी मतदार नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये युवा मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील. आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे जिल्ह्यात आघाडीवर राहू, असा विश्वास आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिलेल्या सर्व संस्था- संघटनाचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिली.\nपाठिंबा देणाऱ्या प्रमुख संस्था- संघटना :-\nयशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य, कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमहाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा कुटील डाव\nNext articleऊर्मिला मातोंडकर आज शिवबंधन बांधणार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी\nसाहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/4/9/Unhali-Shibir-Divas-Pahila-purv-prathmik-.aspx", "date_download": "2021-01-20T13:09:54Z", "digest": "sha1:J4RNU724WSMPRORUCJ3KOM2EHPZXICWE", "length": 3972, "nlines": 49, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "उन्हाळी शिबीर: दिवस पहिला(पूर्व-प्राथमिक)", "raw_content": "\nउन्हाळी शिबीर: दिवस पहिला(पूर्व-प्राथमिक)\nशिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराचा आज पहिला दिवस. परिचयाने सुरुवात झालेल्या शिबिरात आज मुलं खूप खेळ खेळली. पप्पडम्-पायसम्, सिग्नल, मामाचं पत्र हरवलं अशा खेळांनी मजा आली. नवीन ठिकाण, नवी माणसं पाहून सुरुवातीला गप्प गप्प असणारी मुले थोड्याच वेळात आजच्या सत्रासाठी तयार झाली. 'पुस्तक माझे' या सत्रात मुलांनी स्वतःचे पुस्तक तयार केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी हे सत्र घेतले. चित्र आणि मुलांच्या त्यामागील कल्पना अशी खूप सुंदर पुस्तके तयार झाली. जवळपास सव्वा तास गडबड न करता, एकाग्र चित्ताने मुलांनी आवडीने आपापली पुस्तके तयार केली. स्वतःचे नाव लिहून प्रत्येकाने आपापल्या पुस्तकात काय लिहिले ते सांगितले. त्यांच्या वयानुसार त्यांनी काढलेली चित्रे खरोखरच उत्तम होती. मुलांनी स्वतःचे असे पहिले पुस्तक लहान वयातच तयार केले, हे पाहून पालकांनाही आनंद झाला. प्रीती एरंडे, ईशा जवळगीकर, सायली शिगवण आणि रुपाली निरगुडे यांनी मुलांना मदत केली. उद्याची गंमत काय असेल, याचा विचार करत छोटी लेखक मंडळी घरी परतली.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/ase-anokhe-pul-jyanche-saundarych-ek-vaishishtya/", "date_download": "2021-01-20T14:06:05Z", "digest": "sha1:A23Z2JNXBEEUFBWBCDBYSH4RKKU2DGP2", "length": 8340, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "असे अनोखे पूल ज्यांचे सौंदर्यच एक वैशिष्ट्य", "raw_content": "\nअसे अनोखे पूल ज्यांचे सौंदर्यच एक वैशिष्ट्य\nभारतातील सर्वात सुंदर रेल्वे पुलांमधील एक हा वेम्बनाड पूल\nभारत देशात अशी शेकडो पूल आहेत ज्यांची कथा स्वत: मध्ये खूप वेगळी आहे. धातू आणि काँक्रीटची बनलेली रचना पुलाच्या एका टोकाला दुसरया टोकाशी जोडते. भारतात अशी अनेक पुल आहेत जे केवळ रस्त्यांनाच एकमेकांशी जोडत नाहीत तर त्यांच्या वास्तू रचना व विशेष तंत्रज्ञानासाठी जगभर लोकप्रिय आहेत. जगभरातून लोक भारतातील या सौंदर्य पुलाला बघण्यासाठी येतात. विशेष म्हणजे हा पुल अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे, ज्या ठिकाणी याला उभे करणे अशक्यच होते. चला तर जाणून घेऊया या पुलांचे वैशिष्टय.\nहुगली नदीवर वसलेला हा विद्यासागर सेतु कोलकाता आणि हावडाला जोडण्यासाठी बांधण्यात आला आहे. हा पूल केबलवर टांगलेला आहे आणि या तंत्रज्ञानामुळे विद्यासागर पूल खूप खास आहे. विद्यासागर पूल खूप सुंदर आहे. रात्रीच्या वेळी या पुलाचे सौंदर्य दुप्पट होते. या पुलाचे बांधकाम १९७८ मध्ये सुरू झाले आणि १९९२ मध्ये संपले. पुलाची लांबी ४५७ मीटर आणि रुंदी ३५ मीटर आहे. दररोज ८५ हजार पेक्षा जास्त वाहने या पुलावरून प्रवास करतात.\nपश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील राज्याभिषेक पूल तीस्ता नदीवर बांधलेला आहे. हा पूल सभोवतालच्या हिरव्यागार परिसराचे सौंदर्य दाखवते. १९४१ मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. याची निर्मिती करण्यासाठी चार लाखांचा खर्च करण्यात आला होता.\nभारतातील सर्वात सुंदर रेल्वे पुलांमधील एक हा वेम्बनाड पूल आहे. केरळच्या कोच्चिमध्ये हा ���ूल उभारण्यात आला आहे. या पुलाने कोचीमधील अडापल्ली आणि वल्लारपडम यांना जोडले आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे पुलांपैकी हा एक आहे. या पुलाची लांबी ४.६२ किमी आहे. वेम्बनाड रेल्वे पूल वेम्बनाड तलावाच्या तीन बेटांवरुन जातो.\nशिवसेनेच्या 5 नगरसेवकांची घरवापसी,केला होता राष्ट्रवादीत प्रवेश\nशंभर वर्षापुर्वीही आला होता कोरोनासारखाच आजार\nजि. प. च्या वतीने प्लास्टिक वेचणी मोहीम\nकेंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा\nचौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद\nशस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात\nविरुष्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/ramrao-adik-deputy-cm-resign/", "date_download": "2021-01-20T13:37:14Z", "digest": "sha1:ZSWYYNYD7HVX2XUICIYONI44G5VC5WJO", "length": 17458, "nlines": 116, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हवाईसुंदरीला छेडल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हवाईसुंदरीला छेडल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला\nगोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ. सत्ता कॉंग्रेसचीच होती पण अंतर्गत स्पर्धा इतकी होती की टोप्या बदलाव्या त्याप्रमाणे मुख्यमंत्री बदलत होते.\nआपल्या मर्जीतल्या व्यक्तींना मुख्यमंत्री करून महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात ठेवण्याचा सल्ला इंदिरा गांधी यांना त्यांच्या खूषमस्कर्यानी दिला होता. यामुळे अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मोठा जनसंग्रह नसूनही मुख्यमंत्री बनवण्यात आलं. पण राज्यातील असंतोष वाढत गेला.\nअखेर वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदी परत बोलवण्यात आलं.\nमात्र त्यांच्यावर दबाव राहावा म्हणून अॅड. रामराव आदिक या निष्ठावंतांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.\nरामराव आदिक हे मुळचे नगर जिल्ह्यातील खानापूरचे. इंग्लंडमधून त्यांनी कायद्याच शिक्षण घेऊन बॅरीस्टर ही पदवी संपादन केली होती. मुंबईच्या हाय कोर्टात त्यांची प्रॅक्टीस चालायची. एक हुशार वकील म्हणून त्यांचं चांगलच नाव झाल होत. त्यांच्या अनेक केसेस गाजल्या देखील होत्या.\nमहाराष्ट्र राज्याचे अॅड्व्होकेट जनरल म्हणून देखील त्यांनी काम केलं होत.\nरामराव आदिक यांना राजकारणात रस होता. त्यांनी महाराष्ट्र हितवर्धिनी नावाचा पक्ष स्थापन केला होता. तो पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन झाला. अनेकदा रामराव आदिक यांनी बाळासाहेब यांच्यासोबत सभा देखील गाजवल्या होत्या.\nमुंबई कॉंग्रेसच्या रजनी पटेल यांनी त्यांना सक्रीय राजकारणात आणलं. पुढे जेव्हा कॉंग्रेस फुटली तेव्हा इंदिरा गांधी यांच्या सोबत उभे राहणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये रामराव आदिक हे होते. यामुळेच त्यांच्यावर गांधी परिवाराची खास मर्जी होती.\nयामुळेच रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली होती.\nपण मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचे बऱ्याचदा खटके उडत असत. वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली होती. वसंतदादा यांना हा दिल्लीतून लादलेला उपमुख्यमंत्री नको होता.\nपण योगायोगाने एक घटना घडली ज्यामुळे रामराव आदिक यांना राजीनामा द्यावा लागला.\nएकदा रामराव आदिक जर्मनीच्या हॅनोव्हर येथे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सरकारी दौऱ्यावर गेले होते. पण एअर इंडियाच्या विमानात त्यांची तिथल्या क्रूसोबत खडाजंगी झाली.\nत्याकाळी प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे या मासिकात ही घटना सविस्तर मांडण्यात आली होती.\nएका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार रामराव आदिक यांनी विमानप्रवासादरम्यान वाईनप्राशन केले होते. जेव्हा फ्लाईट अटेंडंट विमानात जेवण सर्व्ह करत होते तेव्हा उशीर झाला म्हणून आदिक यांचा पारा चढला व नशेत त्यांनी स्वतःवरील नियंत्रण गमावले.\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला…\nरतन टाटांच्या वडिलांनी शिवसैनिकांच्या जोरावर लोकसभा लढवली…\nयावेळी त्यांनी फ्लाईट अटेंडंट यांना शिवीगाळ केली, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या अंगावर धावून गेले.\nयावेळी एका एअरहोस्टेसबरोबर त्यांनी गैरवर्तन देखील केले. विमानाच्या पायलटला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. अखेर आदिक यांची शुद्ध हरपली व तेव्हाच ते शांत झाले.\nपुढे हॅनोव्हर मध्ये उतरल्यावर त्यांना आजारी माणसाच्या व्हीलचेअरमध्ये बसवून एअरपोर्टमधून बाहेर नेण्यात आलं तेव्हा देखील त्यांचा आरडाओरडा सुरूच होता. जर्मनीच्या हॉटेलमध्ये देखील त्यांनी गोंधळ घातला व तिथल्या एका वेट्रेसशी देखील गैरवर्तन केले.\nजर्मनी मधल्या वर्तमानपत्रात देखील नाव न घेता या प्रकरणाची चर्चा झाली होती.\nहे प्रकरण भारतात जास्त चिघळल नसत, पण रामराव आदिक यांच्या दुर्दैवाने मोहम्मद युनुस या ट्रेड फेअर ऑथोरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष त्या दिवशी त्यांची दिल्लीला जाणारी फ्लाईट लेट असल्यामुळे हॅनोव्हर एअरपोर्टवर उपस्थित होते. त्यांनी तो प्रकार पाहिला व भारतात परतताच ही बातमी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कानावर घातली.\nसंपूर्ण भारतात या लाजीरवाण्या बातमीमुळे खळबळ उडाली. महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली. कॉंग्रेसवर प्रचंड टीका होऊ लागली.\nमात्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रामराव आदिक यांच्या पाठीशी राहायचं ठरवलं.\nरामराम आदिक यांच्या बचावासाठी त्यावेळच्या १४ मंत्र्यानी पत्रक काढून त्यांची पाठराखण केली. त्यांनी तसं काही केलंच नाही असा दावाही त्यांनी केला. हे सगळ भाजप व विरोधीपक्षाने रचलेलं कुभांड आहे अस सांगितल गेलं. आदिक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही\nपण वृत्तपत्रांचा दबावच एवढा होता की आदिकांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.\nरामराव आदिक यांनी विमानात जे मद्य दिलं होतं ते भेसळयुक्त होतं त्यामुळं आपल्याला त्रास झाला असा खुलासा दिला व राजीनामा देताना यापुढे कधीही दारूला स्पर्श देखील करणार नाही असं जाहीर केलं.\nराजीनाम्यानंतर सर्व वादळ शांत झाल. ही घटना खरी होती का फक्त विरोधकांचे आरोप हे मात्र गु���दस्त्यातच राहिलं.\nपुढचे काही वर्ष रामराव आदिक हे राजकारणापासून दूर राहिले. नव्वदच्या दशकात त्यांनी पुरागमन केलं, महाराष्ट्राचे अर्थमंत्रीपद देखील भूषवल. १९९१ साली त्यांनी मांडलेला राज्याचा सरप्लस बजेट खऱ्या अर्थाने गाजला. एक दिग्गज वकील, एक अभ्यासू मंत्री, शिक्षणमहर्षी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.\nहे ही वाच भिडू.\nसुरक्षायंत्रणेला गंडवून एक म्हातारा थेट मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममध्ये घुसला होता.\nसुशीलकुमार शिंदे प्ले बॉय आहेत ही अफवा पसरली आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं\nजावयाचं मंत्रीपद टिकावं म्हणून दिल्लीला गेले, तिथ कळालं तो मुख्यमंत्री झालाय.\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nरतन टाटांच्या वडिलांनी शिवसैनिकांच्या जोरावर लोकसभा लढवली होती\nकेसरबाई केरकर मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, एका दिवसासाठी मला तुमची खुर्ची द्या.\nमुख्यमंत्री बदलत राहिले पण माणिकरावांची खुर्ची हलली नाही.\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/kabir-singh-in-the-psyche-of-the-viewers-not-on-the-screen/", "date_download": "2021-01-20T12:52:15Z", "digest": "sha1:C64SO4MCHDNYQMIX2JU3CGLOXQPRRGGR", "length": 12197, "nlines": 182, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "कबीर सिंग – पडद्यावरचा अन् आपल्या आतला – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nकबीर सिंग – पडद्यावरचा अन् आपल्या आतला\nकबीर सिंग – पडद्यावरचा अन् आपल्या आतला\nकबीर सिंग हा हिंदी सिनेमा आला अन सुपर डुपर हिट झाला. सिनेमाच्या बाजुने अन सिनेमाच्या विरुद्ध असा भरपुर धुराळा उठला. आम्ही पण आपल्या वेबसाईटवर निरनिराळ्या सिनेमांबाबत नेहमी बोलत असतो. या सिनेमाच्या निमित्ताने एक व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहोत. तुमच्या काही कमेंट असतील तर त्यांचे स्वागतच आहे.\nसोबतच आपला युट्युब चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा अन शेअर करा.\nचित्र साभार : गुगल आंतरजाल\nलैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण\nअविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड\nकायदा हवाच, पण केव्हा\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nसिनेमात बऱ्याच गोष्टीत तरुणांच्या चुकीच्या समजांंना खतपाणी घातलंं आहे.माझ्या मैत्रिणी म्हणतात, प्रेमात असा attitude असलाच पाहिजे.\nआता मला समजत नाही तो Ms surgeon झाला अन मुलगी direct pregnant as ka दुसरी गोष्ट शेवटच्या गाण्यामधील एका सिनमध्ये, त्याच्या भावाला सांगतो हिच्या पोटातील बाळ माझंं आहे. अन मग तिला accept करायला problem नाही, असे expression भाऊ पण देतो. आता काय समजावंं\nतुम्ही म्हणता ते बरोबर आहे.\nतुमच्या मैत्रिणींना असा अब्युजिव मुलगा जन्मभर चालणार का हे नक्की विचारा.\nजर मुल नको असेल व वेगवेगळया लिंगसांसर्गिक आजारांपासुन वाचण्यासाठी निरोधचा वापर करावा हे आपण सांगत असतो. पण कबीर सारखा डॉक्टर विसरतो याला आपण काय करणार. पण आपण मात्र सावधानगिरी बाळगायला हवी हे नक्की.\nराहिला प्रश्न त्याच्या भावाचा, तर आपल्याकडे लग्न व्यवस्थाच मुळी वारसासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे पोटात वाढणारे बाळ कुणाचे याभोवती आपली पुरुषप्रधान व्यवस्था काळजीपूर्वक लक्ष देऊन असतेच. अन तुम्हाला माहित असेलच की बाई वर हिच तर बंधनं असतात.\nशेवटी काय तर आपल्या भारतीय समाजमनात जे आहे तेच चित्रपट दाखवतो आहे बाकी काय\nतुम्ही जे काम करताय ते छान करताय.\nहो मी सहमत आहे आणि तुमी हे काम खूप छान करताय\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/200", "date_download": "2021-01-20T13:23:58Z", "digest": "sha1:7YL5PLPOY5TRTBL55YU52VVC26H2QTIL", "length": 6082, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/200 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nशिवाजीचा जन्म १७१ --३-- *भूवाणप्राणचन्द्राब्दैः सम्मिते शालिवाहने शके संवत्सरे शुक्ल प्रवृत्तेचोत्तरायणे ॥ शिशिरतौं वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने शके संवत्सरे शुक्ल प्रवृत्तेचोत्तरायणे ॥ शिशिरतौं वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने कृष्णपक्षे तृतीयायां निारी लग्ने सुशोभने ॥ अनुकूलतरैस्तुंगसंश्रयैः पञ्चाभग्रहः कृष्णपक्षे तृतीयायां निारी लग्ने सुशोभने ॥ अनुकूलतरैस्तुंगसंश्रयैः पञ्चाभग्रहः व्यंजिताशेषजगति स्थिरसाम्राज्यवभवम् ॥ अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं व्यंजिताशेषजगति स्थिरसाम्राज्यवभवम् ॥ अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं कमनयतमग्रवमुन्नतस्कन्धमण्डलम् ॥ लिकान्तामलकान्तकुन्तलाग्नावरााजतम् सरोजसुन्दरदृशं नवकिंशुक नासिकम् ॥ सहजस्मेरवदनं घनगंभीर निस्वनम् महारस्कं महाबाहुं सुषुवे साद्भुतं सुतम् ॥ शालिवाहन शके १५५१ शुक्लनाम संवत्सरीं, उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्रीं शुभ लग्नावर, अखिल पृथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते ; त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हंसरे, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. यतःशिवगिरेमूनि जातसः पुरुषोत्तमः महारस्कं महाबाहुं सुषुवे साद्भुतं सुतम् ॥ शालिवाहन शके १५५१ शुक्लनाम संवत्सरीं, उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्रीं शुभ लग्नावर, अखिल पृथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असतांना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते ; त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हंसरे, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. यतःशिवगिरेमूनि जातसः पुरुषोत्तमः ततःप्रासद्धा लोकेऽस्य शिव इत्याभिधाऽभवत् ॥ | शिवनेरी किल्ल्यावर या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे * शिव असे नांव लोकांत प्रसिद्ध झाले. -शिवभारत, अध्याय ६ श्लोक २६ ते ३१ व ६३ * भू-१, बाण-५, प्राण-५, चंद्र-१ = १५५१ द्र १५\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-marathi-paper/", "date_download": "2021-01-20T13:07:28Z", "digest": "sha1:XJKT7DLC2ZCEM6O77CIDHC3E6QUT26ZR", "length": 11010, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "policenama marathi paper Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार \nPune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nराष्ट्रवादीचे उमेदवार आ. जगताप यांची भिस्त सासरेबुवांवरच ; सासरे भाजप आ. कर्डिले नेमकी कुणाला टोपी…\nअहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी, दि. 23 रोजी होणाऱ्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले…\n६ कोटी जनतेच्या सहभागातून ७५ संकल्प, २०२२ पर्यंत पुर्ण करण्याचा निर्धार : अमित शहा\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या सरकारने मागील पाच वर्षात ५० मोठे निर्णय घेतले आहेत. २०१९ साठी ६ कोटी लोकांच्या भागीदारीतून ७५ संकल्प आम्ही समोर आणले आहेत. आम्ही देशातील निराशा संपवली आहे. २०२२ पर्यंत हे संकल्प पुर्ण करण्याचा आमचा…\nरोज मनुका खा आणि चिरायू व्हा\nपोलीसनामा ऑनलाइन : आपल्या रोजच्या आहारात आपण मनुक्यांचा वापर जेमतेम करत असतो. कधीकधी तर ���ेवणात मनुका आला तर बाजूला काढून टाकतो. किंवा खाण्याचे टाळतो. मात्र या लहानश्या मनुक्यांचे खुप फायदे आहेत. मनुका खीर, शिरा, पुलाव, हलवा यांच्यातील…\nआचारसहिंता लागू झाल्यापासून राज्यात ७५.७९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी आणि नागरिकांनादेखील या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात याव्यात या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (cVIGIL) हे मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपवर…\n‘तांडव’मुळं निर्माण झालेल्या वादामुळं डायरेक्टर…\nAkshay Kumar च्या ’बच्चन पांडेय’सह अर्धा डझनपेक्षा जास्त…\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजने शेअर केलाय न्यूड डान्स व्हिडीओ\nथिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान…\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का \nतुम्हाला हे माहित आहे 2,11,20,29 जन्मतारीख असलेल्यांचा असा…\nUP : बसपाचे माजी महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी आणि राम अचल…\nजान्हवी कपूरनंतर ‘श्रीदेवी’ची दुसरी मुलगी करणार…\nPune News : पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची 1 कोटी 60 लाखाची फसवणूक\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक…\nPune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड,…\nशेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी…\n… म्हणून सेक्युलर देश असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष…\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार \nनवाब मलिक यांचे जावई समीर यांना ड्रग्ज केसमध्ये 14 दिवसांची न्यायालयीन…\nCorona Vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले ‘कोविशिल्ड’चे…\n19 जानेवारी राशिफळ : ‘या’ 3 राशीवाल्यांचे भाग्य राहील…\nहिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंगाली अभिनेत्री सायानी घोषविरोधात…\nआई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, टीम इं���ियासाठी लिहिला खास मॅसेज\nडॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन\nकोणाच्या हातात काय आहे, हे जनतेला माहिती आहे, फडणवीसांचा CM ठाकरेंना चिमटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/rechen-la/", "date_download": "2021-01-20T12:59:50Z", "digest": "sha1:L6VL3RRON6DETN24LBPP6VRDGGJQ42RI", "length": 7964, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Rechen La Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nलडाख सीमेवरील 6 प्रमुख शिखरांवर भारताचा ताबा \nपोलिसनामा ऑनलाईन - भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सहा नव्या प्रमुख शिखरांवर ताबा मिळवला आहे.29 ऑगस्ट ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या दरम्यान मगर, गुरुंग, रेचेन ला, रेझांग ला, मोखपरी आणि फिंगर 4 जवळील एका…\nजाॅन मॅथ्यू बनवणार ‘सरफरोश’चा दुसरा भाग \nVideo : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात…\n‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची…\nBirthday SPL : ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजमध्ये दिसणारे…\nVideo : घरासमोर आलेल्या ‘गो-सेवका’नं वाजवलं सैफ…\n…जेव्हा महिला पोलिस रजिया सय्यद हातात झाडू घेतात, SP…\nGold Rate : सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या\nठाकरे सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळं देवेंद्र…\nPune News : कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी…\n… म्हणून सेक्युलर देश असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष…\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n… म्हणून सेक्युलर देश अ��ूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष शपथविधीवेळी ठेवतात…\n… तर लवकरच राज आणि CM उध्दव ठाकरे एकत्र दिसणार \nIND VS ENG : इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा,…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nBigg Boss 14 : ऐजाज खाननं मधूनच सोडलं ‘बिग बॉस’ \nGhani First Look : राम चरणनं शेअर केलं सिनेमाचं फर्स्ट लुक मोशन पोस्टर ‘असा’ दिसला वरुण तेज\nजाणून घ्या अक्कल दाढ येण्याची लक्षणे\n‘जितो पुणे’ला जागतिक पातळीवर नेणार : ओमप्रकाश रांका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/6502", "date_download": "2021-01-20T14:16:47Z", "digest": "sha1:OCFP5SK7DB3YFODLDDJX6KY2HLQOAX6N", "length": 11537, "nlines": 110, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "महाज्योती योजनेला तात्काळ भरघोस निधी द्यावा – नवनाथआबा वाघमारे – Purogami Sandesh", "raw_content": "\nमहाज्योती योजनेला तात्काळ भरघोस निधी द्यावा – नवनाथआबा वाघमारे\nमहाज्योती योजनेला तात्काळ भरघोस निधी द्यावा – नवनाथआबा वाघमारे\n✒️अतुल उनवणे(जालना, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081\nजालना(दि.16जुलै):-इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती या संस्थेची स्थापना केली. परंतु अजूनही ही योजना कार्यान्वित करण्यात आलेले नाही. यामुळे सदरील प्रवर्गातील बांधवांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. बार्टी,सारथीच्या धर्तीवर महाज्योती योजनेतून सदरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासह वसतिगृहाची सोय व्हावी जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून सदरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी योग्य दिशा मिळेल व मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती ही योजना तात्काळ कार्यान्वित करून भरगोस निधी या योजनेसाठी वर्ग करावा. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष श्री.नवनाथआबा वाघमारे यांनी केली आहे.\nयाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवनाथआबा वाघमारे यांनी म्हटले आहे की, ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब, मा. खा. समीरभाऊ भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून महा ज्योती या योजनेला गती देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले सम���ा परिषद काम करणार आहे. महाराष्ट्र शासनाने महा ज्योती योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करेल असा इशाराही नवनाथ आबा वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.व लवकरच ओबीसींचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना महा ज्योतीच्या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या इतर मागण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटले आहे.\nजालना महाराष्ट्र आदिवासी विकास, महाराष्ट्र\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल करून देण्यात यावे – प्रफुल सिडाम\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.20जानेवारी) रोजी 24 तासात 51 कोरोनामुक्त – 21कोरोना पॉझिटिव्ह\nगडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.20जानेवारी) रोजी 24 तासात 51 कोरोनामुक्त – 21कोरोना पॉझिटिव्ह\nगडचिरोली जिल्ह्यात आज (20 जानेवारी) 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त\nसैकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिट��� नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/congress-corporator-lodges-complaint/", "date_download": "2021-01-20T12:50:13Z", "digest": "sha1:WQTGSO5L6VIOGOQCQLFDDC7PSSAWLBIP", "length": 3748, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "Congress corporator lodges complaint Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nकाँग्रेस नगरसेविकेची कथित घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार\nनाशिक : नाशिकमधील काँग्रेसच्या नगरसेविकेने एका कथित घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये…\n; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान\nदिग्दर्शक महेश मांजेकरांच्या कारची वाहनाला धडक; एकास मारहाण, पोलिसांत…\nबलात्काराचे आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या रेणू शर्मांंचे या प्रकरणातून…\nपरळीतील सात ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान मतदान केंद्रांवर कडक पोलिस…\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\nचीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये म्हणणार ‘कमलम’\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/201", "date_download": "2021-01-20T14:30:59Z", "digest": "sha1:UXRTOGNCK5UXE7A4V432S4W7BRGOBZZO", "length": 5237, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/201 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१७२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास\n[ बिआवर संस्थानांतील पं. मीठालाल व्यास यांच्या संग्रहांतील चुन्या बाडांत शिवकालीन अनेक कुंडल्या आहेत व त्या विश्वसनीय आहेत, याविषयी संशोधक रायबहादूर गौरीशंकर ओझा यांनी सविस्तर विवेचन केले आहे. त्यावरून ब��डांतील शिवाजी महाराजांच्या कुंडलीचे हस्ताक्षर शिवकालीन शिवराम ज्योतिषाच्या हातचे आहे असे ठरते. ते जन्म टिपण पुढे दिले आहे. शकवर्षसंख्येत १३५ मिळविलें म्हणजे संवत्सरवर्षसंख्या येते. १५५१ + १३५ = १६८६ ]\nसंवत् १६८६, फुल्गून वदिय शुक्रे उ. घटी ३०९ राजा शिवाजी जन्मः ९ राजा शिवाजी जन्मः र १०२३ ल ४१४९, ६ चं. 9 श ३ A 4. ११ ) - १ - ---'शिवभारत' प्रस्तावना-पृष्ठ ८९ 1 ------- अभ्यास :--यांतील समकालीन उतारे कोणते त्यांचे महत्त्व काय त्यांत जन्मतिथि कोणती दिली आहे चिटणीशी बखरींत काय जन्मतिथि दिली आहे चिटणीशी बखरींत काय जन्मतिथि दिली आहे त्यांतील खरी तिथि कोणती असावी त्यांतील खरी तिथि कोणती असावी तुमच्या मताला पोषक कारणे सांगा. २. शिवभारतांत आंकड्यांत तिथि न देतां भूबाणप्राणचंद्राद्वैः अशा शब्दसंकेतांत दिली आहे. असलीं कांहीं उदाहरणें संस्कृतज्ञांस विचारा. १६] \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2021-01-20T13:00:27Z", "digest": "sha1:4ZV6DYOOOR3D7ZBHUPTPG7XYQ7YCEBAX", "length": 21672, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "किया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर किया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन\nकिया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन\n२०१९ च्या उत्तरार्धात किया SP2i भारतात सादर होणार, दमदा परफॉर्मन्स आणि जागतिक स्तराचा दर्जा\nदर सहा महिन्यांनी नवीन गाडी सादर करून आपली उत्पादन यादी वाढवण्याची कियाची योजना\nआंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्‍ये नवीन ५३६ एकर निर्माण सुविधेचे बांधकाम झाले पूर्ण\nगोवा खबर:किया मोटर्स, या जगातील ८व्या क्रमांकाच्या ऑटोमेकरने गोवामधील डिझाइन टूरमध्ये आपल्या दोन जागतिक दर्जाच्या गाड्या सादर केल्या. आता कंपनी आपली बहुप्रतिक्षित मिड एसयूव्ही SP2i २०१९ मध्ये सादर करण्यास सज्ज झाली आहे. या सादरीकरणासोबतच येत्या तीन वर्षात भारतातील आघाडीच्या ५ ऑटोमेकर्समध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. भारतात पहिली गाडी सादर केल्यानंतर दर सहा महिन्यांनी नवी गाडी सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवून किया २०२१ पर्यंत आपल्या उत्पादन यादीत किमान ५ गाड्या आणणार आहे.\n२९ जानेवारी २०१९ रोजी किया मोटर्स इंडियाने आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री श्री. एन. चंद्राबाबू नायडू आणि श्री. शिन बोंगकिल, रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत यांच्या उपस्थितीत चाचणी कार्यान्वयनाला सुरूवात केली. या समारोहाला किया मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हान-वू पार्क आणि किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कूख्यून शिम उपस्थित होते. या समारंभात कियाने आपल्या भारतासाठीच्या पहिल्या कारचे केमॉफ्लॉज केलेले उत्पादन दाखवले- ही SP2i कार असून तिचे टेस्ट ड्राइव्ह श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांनी किया मोटर्सच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत केले आणि कियाच्या भारतातील आगमनाबाबत आनंद व्यक्त करून ब्रँडच्या ‘पॉवर टू सरप्राइज’ या तत्वज्ञानाचा पुनरूच्चार केला.\nकिया मोटर्सने ऑक्टो एक्स्पो २०१८ मधून भारतात प्रवेश केला आणि SP2i सोबत जगभरात सादर होणाऱ्या आपल्या १६ गाड्या या प्रदर्शनात मांडल्या. आगामी SP2i ही गाडी कंपनीच्या अंनतपूर येथील कारखान्यात तयार होत आहे. २०१९ च्या उत्तरार्धात हे काम पूर्ण होईल आणि जागतिक स्तराचा दर्जा, अप्रतिम डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ही गाडी तयार होईल. या गाडीची प्रेरणा भारताकडून आणि ‘शक्तिशाली’ भारताचा चेहरा असलेल्या ‘रॉयल बंगाल टायगर’ कडून घेण्यात आलेली आहे. त्यातूनच या गाडीला कियाचे प्रसिद्ध आणि अतिशय अनोखे असे ‘टायगर नोझ ग्रील’ हे वैशिष्ट्य लाभले आहे. चीफ डिझाइन ऑफिसर श्री. पीटर सेचर यांनी हे डिझाइन केले आहे. ही गाडी खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्पोर्टी, स्टायलिश डिझाइनसह भारतीय ग्राहकाल जशी कार हवी अगदी तशीच ही आहे.\nभव्य अशा ५३६ एकरांवर पसरलेल्या या कारखान्याची वार्षिक निर्मिती क्षमता ३���०,००० हून अधिक गाड्यांची आहे. तसेच, येथे ३००० प्रत्यक्ष आणि ७००० अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल असे अपेक्षित आहे. किया आणि तिच्या व्हेंडर भागीदारांनी २ बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केल्यामुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल आणि उच्च दर्जाचे स्थानिक उत्पादन कौशल्य विकसित होऊ शकेल. एकात्मिक ऑटोमोटिव्ह उत्पादन सुविधा असलेल्या नवीन अनंतपूर कारखान्यात अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान असून ३०० पेक्षा अधिक रोबो प्रेस, बॉडी आणि पेंट शॉप यांचे ऑटोमेशन करत आहेत. या कारखान्यात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादनही शक्य आहे. या कारखान्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अशा सर्वाधिक अद्ययावत जागतिक तंत्रज्ञानाचा समावेश असल्याबाबत कियाला खूप अभिमान वाटतो आणि कारखान्यात १०० टक्के पाणी रिसायकल होत असल्यामुळे पर्यावरण स्नेही क्षमताही अंगीकारण्यात आल्या आहेत. याशिवाय, या कारखान्यात पाच एकर प्रशिक्षण संस्था आहे. त्यात ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रातील बेसिक टेक्निकल कोर्स (बीटीसी) चालवला जातो. या अभ्यासक्रमामुळे कारखान्यात, फॅक्टरी फ्लोअरवर सुरूवात करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये देण्यात येतात. भारतीय बाजारपेठेतील प्रवेशामुळे कंपनीच्या कोरिया, स्लोवाकिया, चीन, अमेरिका आणि मेक्सिको यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\nभारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना दर सहा महिन्यांनी एक नवी गाडी बाजारात आणण्याची कियाची योजना आहे. यातून २०२१ पर्यंत किमान ५ गाड्या सादर केल्या जातील. ‘द पॉवर टू सरप्राइज’ या आपल्या जागतिक तत्त्वाला अनुसरून कियातर्फे अपेक्षेपलिकडचा अनुभव दिला जाणार आहे. भविष्यातील मोबिलिटी, डिझाइन, उत्पादन आणि क्षमता याचसोबत जागतिक दर्जाची गाड्यांची देखभाल आणि रिपेअर सेवा सुविधा देऊन भारतीय ग्राहकांना गाडी बाळगण्याचा सर्वोत्कृष्ट अनुभव देत देशात आपला पाया भक्कम करण्यावर कंपनी लक्ष केंद्रीत करत आहे. भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून किया मोटर्सने भारतात शक्तिशाली विक्री पश्‍चात सेवा आणि नेटवर्क विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते स्थापित करण्यासाठी किया मोटर्स इंडियाने एक मोबाइल वर्कशॉप तयार केले आहे. त्यात अद्ययावत उपकरणे आहेत आणि आजच्या तंत्रज्ञानस्नेही भारतीय ग्राहकांसाठी नियमित देखरेखीची कामे करण्यास ते सक्षम आहेत. ‘किया प्रॉमिस टू केअर’ या ग्राहक केंद्री ओळखीखाली संकल्पना करून कस्टमाइज केलेले हे वर्कशॉप सेवा नेटवर्कला पूरक ठरेल आणि भारतात कियाचा ग्राहकवर्ग वाढवेल.\n२००८ पासून किया मोटर्स कॉर्पारेशनने आपल्या जागतिक विक्रीत दुपटीने वाढ केली आहे. मागील वर्षी कंपनीने २.८ दशलक्ष गाड्या विकल्या. २०२५ पर्यंत १६ इलेक्ट्रिकल व्हिईकल सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवून किया मोटर्स कॉर्पोरेशन येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली पृथ्वी अधिक हरित आणि स्वच्छ करणार आहे. याच धर्तीवर किया मोटर्स इंडियाही अनंतपूर कारखान्यात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हिईकल बनवण्यास बांधिल आहे. नुकताच कंपनीने आंध्र प्रदेशसोबत सामंजस्य करार करीत ‘पार्टनरशीप फॉर फ्युचर इको मोबिलिटी’साठी सहभाग नोंदवला आहे. यातून आंध्र प्रदेश सरकारला हायब्रिड, प्लग इन हायब्रिड आणि ईव्ही अशा ३ निरो कार्स दिल्या जाणार आहेत.\nआजघडीला किया मोटर्स जगभरात दर्जेदार गाड्या म्हणून ओळखल्या जातात. कियाने इतर सर्व जागतिक ऑटोमोबाइल्स ब्रँड्सना मागे सारत सलग चार वर्षे जेडी पॉवरच्या इनिशिअल क्वॉलिटी स्टडीमध्ये अव्वल मान मिळवला आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी कंपनी भारतातील प्रतिभावंतांना प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनवत स्थानिक पातळीवर अव्वल दर्जाची निर्मिती करण्याचे आणि त्याचसोबत जागतिक दर्जा राखण्याचे लक्ष्य बाळगून आहे.\nकिया विविध जागतिक क्रिडा उपक्रम जसे फिफा वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पोर्ट पार्टनर आहे. भारतातही लाखो क्रिडाप्रेमींना प्रोत्साहन देत कंपनी हा वारसा जपणार आहे. २०१८ मध्ये किया मोटर्स इंडियाने बेंगळुरु फुटबॉल क्लबशी भागीदारी केली. सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग २०१९ च्या हंगामापासून २०२१/२२ च्या हंगामापर्यंत ही भागीदार असेल. सध्या, ऑस्ट्रेलियन ओपन २०१९ साठी या ब्रँडने अधिकृत बॉलकिड्स म्हणून भारतातील आघाडीच्या १० टेनिसप्रेमींची निवड केली. या मुलांना प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना मेलबर्नला पूर्ण खर्च प्रायोजित असलेल्या तीन आठवड्यांच्या सहलीवर पाठवले जाईल.\nPrevious articleदुचाकी आणि ऑटो रिक्षाला अटल सेतूवर बंदी का: आपचा सवाल\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\nवैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या नव्या रेनो क्वीड 2018ची श्रेणी बाजारात दाखल\nफिल्म्स डिविजनतर्फे आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या नोंदणीसाठी प्रवेशिका खुल्या\n‘टोर्रेस्ट अॅप’- आता तुम्ही बनू शकता पर्यटकांसाठी गाइड\nगोव्याच्या जनतेसाठी चर्चिल आलेमाव यांनी काय केले:आपचा सवाल\nशांताराम नाईक प्रदेशाध्यक्षपदी कायम\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकेपे तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी\nराज्यपालांतर्फे विशू व बैसाखीच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/370-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-20T13:33:28Z", "digest": "sha1:MSQ7IT6PEJL5JTH22HTAK23CWMTJGNK2", "length": 13295, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "370 कलम हटवल्या बद्दल पश्चिम विभागीय बैठकीत गृहमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर 370 कलम हटवल्या बद्दल पश्चिम विभागीय बैठकीत गृहमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव\n370 कलम हटवल्या बद्दल पश्चिम विभागीय बैठकीत गृहमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव\nकेंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची 24 वी बैठक संपन्न\nगोवा खबर:पश्चिम विभागीय परिषदेच्या 24 व्या बैठकीचे आज पणजी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय प्रमुख आणि दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीचे केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी जम्मू-काश्मीर राज्यासं��ंधी कलम 370 आणि 35-अ बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा मार्ग यामुळे प्रशस्त होईल, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी मांडलेल्या ठरावाला गोवा आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री तसेच दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीच्या प्रशासकीय प्रमुखांनी अनुमोदन दिले आणि निर्णयाचे स्वागत केले.\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम विभागीय परिषदेच्या 24 व्या बैठकीसाठी आलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, केंद्र-राज्य सरकारांमधील सर्व मुद्यांचे सहमतीने निराकरण केले जाईल. ही बैठक देशाच्या संघराज्य प्रणालीला बळकटी देणारी ठरेल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. पश्चिम क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. जीडीपीमध्ये सुमारे 24 टक्के तर एकूण निर्यातीत पश्चिम क्षेत्राचा वाटा 45 टक्के आहे. त्यामुळे पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीत या राज्यांसंबंधी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल. या राज्यांनी यशस्वीरित्या सहकारी क्षेत्राला चालना दिली आहे. साखर, कापूस, भूईमूग आणि मासे यांची निर्यात या भागातून जास्त आहे. देशाच्या आर्थिक विकासात या राज्यांचा मोठा वाटा आहे, असे अमित शाह म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था तसेच प्रशासकीय सुधारणांचा मुद्दा देखील त्यांनी यावेळी मांडला.\nकेंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांनी लवकरात लवकर नूकसानीचा अंदाज बांधून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले.\nआजच्या बैठकीत गेल्यावर्षी गुजरात येथे झालेल्या 23 व्या बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीची समीक्षा करण्यात आली. यात महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचा बृहद आराखडा, बँकींग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचे संकलन, मच्छिमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि पोस्को कायद्यातील तरतुदींविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.\nPrevious articleआयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल\nNext articleगोदरेज अप्लायन्सेसने सादर केले नावीन्यपूर्ण, भविष्यात्मक कूलिंग तंत्रज्ञान\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\nपर्यावरणा बरोबर मनुष्य जातीस हानिकारक कोळसा वाहतूक धोक्याची:आप\nआजाराचा बाजार धोरणामुळेच डीडीएसएसवायखाली कोविड उपचार निर्णय रद्द : काँग्रेस\nभारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘सचेत’ आणि दोन आंतररोधी बोटींचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरण\nयुवतीला वाटेत अडवुन जंतू नाशक पाजण्याच्या घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: दिगंबर कामत\nमुख्यमंत्री सावंत यांनी सांगे येथील पुलाची समस्या तातडीने सोडवावी:आपची मागणी\nसांगेच्या पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांची बदली करा-शिवसेना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nशेतकर्‍याच्या उत्पादनाला मार्केट मिळेल याची खात्री करा :एस ई सी\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 27 रोजी उद्धाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Late-Hindu-Heart-Emperor-Balasaheb-Thackeray-Maharashtra-Samrudhi-Highway-will-start-by-May-1-2022-Chief-Minister-Uddhav-Thackeray.html", "date_download": "2021-01-20T12:16:33Z", "digest": "sha1:5KNZYKJ6DELNG5MHCBCH64QER6F242A3", "length": 7946, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nस्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nस्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळास���हेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी अमरावतीमध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ही घोषणा केली.\nया महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. चांगल्या दर्जाचे काम होत असल्याची पावती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार आहे. तर १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.\nसमृद्धी महामार्ग मुख्यतः १२ जिल्ह्यातून जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे करण्यात आले. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिराती��� आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/best-honors-from-the-international-labor-organization-58763", "date_download": "2021-01-20T13:53:32Z", "digest": "sha1:SO7ECDJB334BGO3637UC4TPXWGB562ET", "length": 7543, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव\nकोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव\nकोरोनाकाळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून (आयएलओ) गौरव करण्यात आला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nकोरोनाकाळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून (आयएलओ) गौरव करण्यात आला आहे. 'आयएलओ'तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मासिकात 'हेल्थ अँड वेलनेस अ‍ॅट वर्क' या लेखात बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे.\nबेस्ट प्रशासनानं कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिसाद दल उभारून सर्व कर्मचाऱ्यांची प्रतिजैविक चाचणी सुरू केली. तसंच रुग्णांची तपासणी करण्यासाठी तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढल्याचं या लेखात नमूद करण्यात आलं आहे.\nमुंबईत मार्च महिन्यात कोरोनानं प्रवेश केला. तेव्हापासून मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक सुविधांसह सर्वच उद्योगधंदे व्यवसाय बंद होते. परंतू, या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली.\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ५४ नवीन कोरोना रुग्ण\nमुख्यमंत्र्यांना गाडी चालवायचं माहीत असेल, पण सरकार चालवायचं नाही- राणे\nसंभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी\nमनस��चं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया\nकंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा\nकोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nकोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च\nपश्‍चिम रेल्वेचं दिवसाला 'इतकं' उत्पन्न\nमुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/prithviraj-chavan-does-not-want-to-be-involved/", "date_download": "2021-01-20T13:35:50Z", "digest": "sha1:QD6LJOOCWB37EGQDP77DT5YNEA7ABBRN", "length": 4649, "nlines": 68, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "आता जुमलेबाजी चालणार नाही- पृथ्वीराज चव्हाण - News Live Marathi", "raw_content": "\nआता जुमलेबाजी चालणार नाही- पृथ्वीराज चव्हाण\nआता जुमलेबाजी चालणार नाही- पृथ्वीराज चव्हाण\nNewslive मराठी- मोदी सरकारने दररोज नवनवे जुमले आणले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत देशात परिवर्तन आलेले दिसेल. चौकशीनंतर राफेलप्रकरणी अंतिम सत्य बाहेर येईल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केले.\nकेंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. विकासाचे मुद्दे नसल्यामुळे आता रोज नवीन जुमले बाहेर काढून मतदारांना आकर्षित करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. जनतेला जुमलेबाजी करणारे सरकार असल्याचे लक्षात आले आहे. गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही.\nसवर्णांना आरक्षण देणारे विधेयक हा ही एक निवडणुकीचा जुमला आहे. न्यायालयात हे कुठपर्यंत हे टिकेल, हे पाहावे लागेल. राफेल प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे. यातून अंतिम सत्य बाहेर येईल व सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.\nदीक्षाभूमी येथून प्रदेश काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला सुरूवात झाली. या जनसंघर्ष यात्रेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक, आदी नेते उपस्थित होते.\nRelated tags : जनता निवडणूक पृथ्वीराज चव्हाण राफेल लोकसभा\nनदीजोड प्रकल्पाच्या फाईली मी बाहेर काढल्या- गिरीश महाजन\nराज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे- सुधीर मुमगंटीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/with-this-diet-plan-alia-bhatt-reduce-20-kg-weight-in-6-months/328937", "date_download": "2021-01-20T14:03:11Z", "digest": "sha1:TJK4BYO2WOSVAXNKHTVS3SUNHOHRBQVI", "length": 10609, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Alia Bhatt Weight loss: सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे खाते आलिया भट्ट, घटवले २० किलो वजन", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nAlia Bhatt Weight loss: सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे खाते आलिया भट्ट, घटवले २० किलो वजन\nAlia Bhatt Weight loss: आलिया भट्टप्रमाणे तुम्हालाही वजन घटवायचे असेल तसेच आलियासारखी बॉडी मिळवायची असेल तर जाणून घ्या या वेट लॉस टिप्स\nसकाळ ते संध्याकाळ हे खाते आलिया भट्ट,घटवले २० किलो वजन\nआलिया भट्टने स्टुडंट ऑफ दी ईयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते\nसिनेमासाठी आलिया भट्टने ६ महिन्याक २० किलो वजन कमी केले होते\nआलिया भट्टला अनेक कडक डाएट फॉलो करावे लागले होते\nमुंबई: अनेक बॉलिवूड अभिनेत्री(bollywood actress) आपल्या फिट लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर सेलिब्रेटीजच्या ट्रान्सफॉर्मेशने फोटो पाहिल्यावर अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळते. या फिट बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. या अभिनेत्रीने स्टुडंट ऑफ दी ईयर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी आलिया भट्टने निर्मिता करण जोहरच्या मदतीने ६ महिन्यात २० किलो वजन घटवले होते. तसेच आकर्षक फिगर बनवली होती.\nआपल्या वेट लॉस दरम्यान आलियाला कडक डाएट फॉलो करावे लागले होते. मात्र असे केल्याने तिला कोणताही फायदा झाला नव्हता. आलिया भट्टने सांगितले की एक वेळ अशी होती की त्यावेळी ती फक्त चिकन आणि भाज्याच खात होती.\nआलिया भट्टने सांगितले की ती प्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकरला भेटला होती. त्यानंतर तिने एकाच प्रकारचे डाएट घेणे बंद केले.तिचा डाएट प्लान सरळ आणि साधा आहे. आलिया भट्ट मानते की सकाळचा नाश्ता खूप गरजेचा आहे. यासाठी आलिया भट्ट नाश्त्यामध्ये अशा गोष्टी खाणे पसंत करते ज्यामुळे तिचे पोट भरलेले राहते आणि कॅलरीजही नियंत्रित राहतात. जर तीला भूक लागली तर ती शेंगदाणे अथवा मखाणे खाते.\nलिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता होईल वजन कमी\nनव्या वर्षात वजन घटवण्याचा विचार करत आहात तर या गोष्टींवर द्या लक्ष\nनव्या वर्षात वजन घटवण्याचा विचार करत आहात तर या गोष्टींवर द्या लक्ष\nआलिया भट्ट आपल्या खाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सनी भरपूर असलेले खाणे खाते. यात बेरीज आणि पपईचा समावेश होतो. ती आपल्या दिवसाची सुरूवात हर्बल चहा अथवा कॉफीने करते ज्यात साखर नसते. त्यानंतर पोहे अथवा एग सँडविच नाश्तामध्ये खाते.\nआलिया भट्टच्या डाएट प्लाननुसार ती थोड्या थोड्या वेळाने काही ना काही हेल्दी खात असते. ती दिवसांतून ६ ते ७ वेळा हेल्दी पदार्थ खाते. ती असं यासाठी करते कारण ती आपल्या शूटिंगमध्ये अथवा एखाद्या कामात व्यस्त झाली तर तिचे खाणे सुटायला नको. तसेच तिचे पोट भरलेले राहील.\nआलिया भट्ट आपले रात्रीचे जेवण खूपच साधे घेते. ती रात्रीडाळभात अथवा दही भात खाते. हे खाणे वेट लॉससाठी मदत करतात. आलिया भट्ट वर्कआऊटनंतर असे ड्रिंक घेणे पसंत करते ज्यामुळे तिला पोषणतत्वे मिळतील. आलिया भट्ट पिलेट्स आणि कार्डिओ एक्सरसाईज करते. यासाठी तिला न्यूट्रिएंट्स आणि व्हिटामिन्सची गरज पडते. ही गरज पूर्ण करण्यासाठी ती लिंबू पाणी अथवा नारळपाण्याचे सेवन करते.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nCorona Vaccination: पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ\nCovaxin: कोविशिल्ड नंतर आता भारत बायोटेकच्या स्वदेशी 'कोव्हॅक्सिन' लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccine free: संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार\nCovid-19 Vaccine: ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला भारतात मान्यता\nCorona Vaccination: २ जानेवारीपासून देशभरातील सर्व राज्यांत लसीकरणाचं 'ड्राय रन', पाहा कसे होणार हे ड्राय रन\nआज राज्यात ३,०१५ नवीन रुग्णांचे निदान\n[VIDEO] पाहा ओव्हरसाइज ड्रेसमध्ये अभिनेत्रींचा जलवा\nTandav वेब सीरिज विरोधात मुंबईत FIR दाखल\nGold Price Today: सोने वधारले, चांदीही चमकली\nMercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-friend-murder-news-in-marathi-128057167.html", "date_download": "2021-01-20T13:10:27Z", "digest": "sha1:ZSLHCUZVFHQONDM7ANDD2Z72RADNHMVR", "length": 4286, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pune friend murder news in marathi | जेजुरीत मित्रानेच किरकोळ कारणावरून केली मित्��ाची हत्या; मृतदेह फेकला तलावात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपुणे:जेजुरीत मित्रानेच किरकोळ कारणावरून केली मित्राची हत्या; मृतदेह फेकला तलावात\n20 फूट खोल पाण्यातून गळाने काढला मृतदेह\nपुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरातून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राचा खून केला. तसेच या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला. प्रसाद मल्हार दळवी (४१) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांना जेजुरीतील होळकर तलावावर वादावादी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तलावाच्या किनाऱ्यावर रक्ताने माखलेला दगड दिसला तसेच रस्त्याच्या कडेला एक दुचाकी होती.\nदुचाकीविषयी अधिक माहिती घेतली असता प्रसाद दळवी यांच्या मालकीची असल्याचे समजले. पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवत २० फूट खोल पाण्यातून गळाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले. घटनेच्या रात्री मृत प्रसाद सोबत असणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिसांना समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/158", "date_download": "2021-01-20T13:25:49Z", "digest": "sha1:AEUQYRXV66EN23ZKYYSKLRHC7ZUIVW7B", "length": 7196, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/158 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१२६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दिशेस सूर्योदय होतो. दरबारांतील कित्येक विद्वानांनी त्यास पाठिंबा दिला आणि सांगितले की, सूर्य हा राजाचा मित्र आहे, कारण तो आपल्या गतीने संवत्सरें व युग ठरवितो. अकबराने सूर्यपूजा करण्याचे व नवरोझचा सण साजरा करण्याचे हेच कारण घडले. त्या त्या दिवसाचे स्वामी असे जे ग्रह असतील त्यांना अनुकूल अशा रंगाचा पोशाख तो करी व सूर्यदेवतेची कृपा व्हावी म्हणून ��ो कांहीं हिंदु पद्धतीचे मंत्रहि पुटपुटत असे. गोहत्या व गोमांसभक्षण त्याने बंद केले. तरुणपणापासून राजपूत स्त्रियांच्या भावनांना मान देण्याकरितां तो होमवहन करीत असे. परंतु राज्यारोहणाच्या २५ व्या वर्षी झालेल्या नवरोझच्या सणाच्या दिवशी त्याने जाहीर रीत्या होम केला व सूर्यास साष्टांग नमस्कार घातला. सायंकाळी जेव्हां दिवे लागले, तेव्हां आदरार्थ दरबारांतील सर्व समाजास उठून उभे रहावे लागले. एके दिवशीं तो हिंदूप्रमाणे कपाळास गंध लावूनच दरबारात आला. त्या वेळी त्याने मनगटांत रत्नजडित अनंत बांधला होता. अशा रीतीने सद्धर्माला विरोधी व तिरस्कार करणारे, पण इतर धर्मानीं पुस्कारिलेले असे आचार त्याला नेमके पटत व तो ते आचरणांत आणी. प्रारंभी त्याचा तिकडे नुसता कल होता, पण पुढे तर त्या त्या धार्मिक तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास बसत गेला. अकबराने केलेले नवीन नियम [प्रा. शर्माकृत ‘क्रेसेंट इन इंडिया' भा. २ पृ. ४०९-४१० वर बदौनिच्या दिलेल्या उता-यांतून ही निवडक कलमें दिली आहेत. ] वादशाहाच्या हुकुमानें गोमांस खाण्यास बंदी करण्यांत आली. इतकेच नव्हे तर गोमांसाचा स्पर्श हि अपवित्र मानण्यांत आला. याचे खरे कारण असे आहे कीं, हिंदु स्त्रियांच्या सहवासांत तरुणपणापासून राहिल्यामुळे त्यास गाय पवित्र वाटू लागली. जनानखान्यांतील हिंदु स्त्रियांचा पगडा त्याच्या मनावर इतका होता की, त्याने गोमांस, कांदे, लसूण खाण्याचे बंद केले. याच कारणाने त्याने दाढी ठेवण्याचे बंद केलें. \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/sainath-pacharane-on", "date_download": "2021-01-20T12:17:52Z", "digest": "sha1:IWNE4ELDURUTGCTIPSFONNQ3PCKVHEQL", "length": 31235, "nlines": 116, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 मनोविष्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी", "raw_content": "\nमनोविष्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी\nसाईनाथ पाचारणे , राजगुरुनगर, पुणे'\nस्वप्नतंत्रात आणि कला���ृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले तर मनापासून पटू लागते की- ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत; म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहे. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.\nकोणतीही कलाकृती ही काळाची तरी असते किंवा मानवी संबंधांची तरी असते, हे सूत्र कोणत्याही काळात नाकारले जाऊ शकत नाही. मानवी संबंधांवर कलाकृती लिहायची असेल; तर खोटे मुखवटे घालण्यास नकार देत, पात्रांच्या चित्रीकरणातून खरे मानवी चेहरे वाचवण्याचे कठीण काम लेखकाला करावे लागते. तेथे मनोविश्लेषण-पद्धतीला फार वाव नसतो. पण काळाची कादंबरी असेल, तर काळाचे सत्य तिच्यात उतरण्यासाठी मनोविश्लेषणात्मक पद्धत खूप उपयोगी पडते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांची ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी... कादंबरी पूर्णपणे मनोविश्लेषणात्मक आहे... तशीच ती संज्ञाप्रवाही आहे... या कादंबरीत कथानक संरचनेची पूर्णपणे मोडतोड करून तिचा एक नवा आकृतिबंध उदयाला आणला आहे, तो सामान्य वाचकांच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. सरळपणे कथानक वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना ही कादंबरी वाचताना डोक्याला मुंग्या येतील... नव्हे, त्या कडकडून चावतील.\nकारण या कादंबरीत सांगितल्याप्रमाणे मुंग्यांचे मुखवटे घालून खरे मानवी चेहरे वाचण्याचे कठीण काम लेखकाने केले आहे... ही कादंबरी मानवी संबंधांवर आधारित नाही, तर मनोविश्लेषणात्मक पद्धतीने काळावर केलेले भाष्य आहे... हे भाष्य करण्यासाठी लेखकाने मुंगीचे मनोविश्लेषणात्मक मिथक वापरले आहे. या कादंबरीत पात्रे आहेत त्या चार मुंग्या... न��वेदक मुंगी... लाल मुंगी... काळी मुंगी आणि तांबडी मुंगी... वारुळातून बाहेर पडून त्या निघाल्या आहेत मुक्तीच्या शोधात. म्हणून या कादंबरीला नाव दिले आहे ‘पिपिलिका मुक्तिधाम’. पिपिलिका म्हणजे मुंगी... तो संस्कृत भाषेतील शब्द आहे.\nही कादंबरी एकूण 23 उपशीर्षकांमध्ये विभागलेली आहे. ‘जगण्याच्या तळाशी’ या उपशीर्षकापासून सुरू झालेली मुंग्यांची मोक्ष यात्रा ‘मौन्यमुखी निळा धरियली’ या अखेरच्या उपशीर्षकापर्यंत येऊन थांबली आहे. त्यामुळे या कादंबरीचा कॅनव्हास विस्तृत आणि बहुरंगी झाला आहे.\nकाळ आणि मानवी संबंध हे कोणत्याही कलाकृती लेखनाचे सूत्र पाहता, ही कादंबरी काळाचा संदर्भ टिपण्याकडे जास्त प्रमाणात झुकली आहे. मागील दोन वर्षांत देशात जे-जे घडून गेले आहे, त्या सगळ्यांवर निवेदक मुंगीने मनोविश्लेषणात्मक पद्धतीने संज्ञाप्रवाही भाषेत भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे, 370 वे कलम आणि जेएनयूमधील चळवळ या अचेतन महाविस्फोटक घटनांवर केलेले भाष्य नेहमीच्या पठडीत न मांडता चिंतनात्मक पद्धतीतून मुंगीच्या मनोविश्लेषणातून आपल्याला सुचेल त्या फॉर्ममधून लेखकाने मांडले आहे.\nया कादंबरीचा परिप्रेक्ष्य सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या विचारातून जाणून घ्यायचा असेल; तर ही कादंबरी आपल्या युगाची उपज आहे, तरी या जगाच्या सीमा ओलांडून ती अचेतन जगाचे विचार प्रकट करण्याचे सामर्थ्य दाखवते. एकीकडे ती एकविसाव्या शतकावर भाष्य करते, तर दुसरीकडे वैज्ञानिक निश्चयवाद आणि जीवनशक्तिवाद प्रभावीपणे मांडते. अशा प्रकारचे कादंबरी-लेखन इंग्रजीमध्ये जॉर्ज ऑरवेल यांनी आपल्या ‘ॲनिमल फॉर्म’मध्ये डुक्कर या प्राण्याचे व मराठीमध्ये व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या ‘सत्तांतर’ कादंबरीत वानरांचे मिथक वापरून केले आहे. त्यातून मानवी स्वभावाची संगती-विसंगती मनोविश्लेषणपद्धतीने प्रस्थापित केली आहे आणि दोन्ही लेखक त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत.\nया कादंबरीत मुंग्यांचे मिथक वापरले आहे... हे जग जणू मुंग्यांनी भरलेले आहे आणि त्यांचे एकमेकींशी चालणारे व्यवहार लेखकाने बारकाईने अभ्यास करून चितारले आहेत. या मुंग्यांच्या जगातले काही नियम आहेत- एकीला अन्न मिळाले की, ते दुसरीला सांगणे. शत्रू दिसला की, सगळ्या जणींनी त्याच्यावर तुटून पडणे.\nतरीही ‘आम्ही’ या सर्वनामी मुंग्या... मुंग्यांच्या जगातील कोणतेच नियम स्वतःवर लादून घेत नाहीत (संदर्भ- जगण्याच्या तळाशी, प्रकरण पहिले). जीवनातील आवश्यकतेनुसार या मुंग्यांनी स्वतःला लवचिक बनवले आहे. त्या सतत मुक्तीच्या शोधात वाटेल तिकडे फिरत असतात. कधी क्रिकेट खेळतात, कधी देहूला जातात- कधी आळंदीला जातात. या सगळ्यांवर निवेदक मुंगी मनोविश्लेषणात्मक भाष्य करत असते. हे भाष्य अतिसामान्य अचेतन विषयावर चेतनेचे नियम लादून करीत असते. हे भाष्य चन्या-मन्या बोरे विकणाऱ्यावर... भंगार गोळा करणाऱ्यावर... बँड पथकावर असते. निवेदक मुंगीला पाण्यातील माशांवर, बेडकावर बोलायचे आहे आणि मनातील खदखद व्यक्त करायची आहे, कारण खदखद म्हणजे पहिला पाऊस....\nया खदखदीतून कुणीही सुटत नाही. ही खदखद धर्मावर भाष्य करते. त्यातून जैन तत्त्वज्ञान, मुस्लिम तत्त्वज्ञान... ख्रिश्चन आणि बौद्ध तत्त्वज्ञानही सुटत नाही. हे सगळे विवेचन करताना प्रा.बाळासाहेब लबडे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अभ्यास करून माहितीचे प्रचंड स्रोत गोळा केले आहेत. विविध भाषांचा खुबीने वापर केला आहे. प्रत्येक उपशीर्षकामध्ये साहित्यातले वेगवेगळे फॉर्म वापरले आहेत. ऋचा, स्तोत्र, लोककथा, पोवाडा, भारूड, आख्यान यांचा वापर केला आहे. प्रस्तावनेत शंकर विभुते यांनी म्हटल्याप्रमाणे- मराठी साहित्यात एकाच लेखकाने एकाच कलाकृतीत वापरलेले इतके फॉर्म तुम्हाला अन्यत्र दिसणार नाहीत, म्हणून ही कादंबरी आजच्या युगाची उपज असली तरी साहित्याच्या सीमारेषा ओलांडून मौलिक विचार प्रकट करणारी आहे\nबुद्धी आणि तर्कावर आधारित या कादंबरीतील मुंग्या कधी स्वैरपणे, तर कधी परकायाप्रवेश करून जीवन-दर्शनावर मनोविश्लेषणात्मक भाष्य करतात. प्रकरण सतरामध्ये ‘आमचा घंटानाद’ या प्रकरणात- त्या म्हणतात, ‘आम्ही चौघी बायकांचे चार डोळे झालो. मी कौशी झाले. मलाच टीव्ही म्हणायला लागले.’ या मुंग्या केवळ बुद्धीनुसार चालत नाहीत, तर कधी कधी काही शक्ती त्यांना चालवतात, असे दिसते.\nफ्रॉईडची मुक्त संपर्कपद्धत पिपीलीका मुक्तीधाम या कादंबरीत विस्ताराने जाणवत राहते. या पद्धतीत मन:तत्त्व व्यक्तीला ज्याप्रमाणे प्रेरित केले जाते. आणि जो विचार किंवा त्याच्याशी संलग्नित शब्द किंवा स्मृतीचे जुने तुकडे अचानक त्याच्या मनातून बाहेर काढून ती व्यक्ती तो विचार व्य��्त करते, त्या पद्धतीने मुंग्यांच्या निवेदनातून कादंबरीतील प्रासंगिक तुकडे व्यक्त झाले आहेत. मनोविश्लेषणपद्धतीने जणू मुंगीच्या अव्यक्त अंतर्मनाला चावी दिली आहे. या माध्यमातून मुंगीचे मन:तत्त्व खूपशी माहिती सांगून जाते. या कादंबरीतील निवेदक मुंगी आपल्या स्मृतीच्या तुकड्यांतून नवे जग वाचकांच्या डोळ्यांपुढे उभे करते. तिच्या तोंडून कुठेही लेखक व्यक्त होत आहे, असे जाणवत नाही. हे या कादंबरीचे यश आहे.\nकादंबरीतील निवेदक मुंगी आत्मपरीक्षणाचा आधार घेते, मग मनात दडलेली काही तथ्ये शोधून काढते व त्यांचे विश्लेषण करते. म्हणजे निरीक्षण... परीक्षण... विश्लेषण... आणि विवेचन- या चतु:सूत्रीतून निवेदन करीत पुढे सरकते. हे विवेचन कधी तिरकस, कधी उपहासात्मक, तर कधी निर्भीडपणे केलेले आहे.\nनिवेदक मुंगीचे हे मनोविश्लेषण म्हणजे एक दीर्घ बौद्धिक यात्रा आहे, असे वाटत राहते. वेगवेगळ्या अभिव्यक्तींच्या फॉर्ममधून आणि वेगवेगळ्या भाषांतून प्रवास करीत राहते. मनन आणि चिंतन यांचा एक गूढ तात्त्विक दस्तावेज घेऊन वैज्ञानिक अंगाने व्यक्त होण्याचा अवघड प्रयास करते.\nया कादंबरीत निवेदक मुंगी एखाद्या घटनेसंदर्भात आपली पूरक किंवा विरोधी मते नोंदवताना दिसते. चेतन आणि अचेतन या दोन्ही अवस्थांत रमणारे तिचे मन अज्ञात, अस्ताव्यस्त आणि अगम्य प्रदेशात भरकटल्यागत दिसते. ते संघटित राहत नाही. ज्या प्रवृत्ती वास्तविक परिस्थितीला अनुरूप असतात, त्याने तिचे मन संतुष्ट होते. ज्या परिस्थितीने संतुष्टी होत नाही, ती परिस्थिती तिच्या मनात दाबली जाते. या दमित इच्छा-आकांक्षा अचेतन अवस्थेत सक्रिय होतात, त्यामुळे निवेदक मुंगीच्या निवेदनाचा स्तर सतत बदलत राहतो किंवा लेखकाने तो सतत बदलत ठेवला आहे. हासुद्धा लेखकाच्या प्रयोगाचा एक भाग आहे.\nकादंबरीचे निवेदन ‘आम्ही’ या समूह निश्चेतणातून सुरू होते. चारही मुंग्या एक होऊन बोलू लागतात, त्यातून त्यांचे एक सामूहिक मन तयार झाले आहे आणि ते बोलू लागले आहे. मधेच हे निवेदन प्रथमपुरुषी होते, तर कधी ते तृतीयपुरुषी होते. कादंबरीतील सगळ्या उपशीर्षकांमध्ये असे निवेदनाचे प्रकार बदलत राहतात. त्यातून अर्थाचे एक वलय तयार होते. एका वयातून दुसरे वलय आणि एका अर्थातून दुसरा अर्थ तयार होतो. त्यातून समूहाचा एक व्यापक अर्थ संपूर्ण कादंबरीत जाणवत राह��ो. हे अर्थ-परिवर्तन आणि स्वर-परिवर्तन इतके स्वभाविक आहे की, खूप वेळाने जाणीव होते की- निवेदक मुंगी आत्ता जो प्रसंग सांगत होती, तो प्रसंग गायब झाला आहे आणि दुसऱ्या अर्थाचा दुसरा प्रसंग सुरू झाला आहे. त्यामुळे एकाच प्रसंगातून अनेक अर्थ किंवा अनेक प्रसंगांतून एकच अर्थ निघत जातो. असे प्रयोग फक्त पाश्चिमात्य कादंबऱ्यांत पाहायला मिळतात. मराठी साहित्यात बहुधा ही पहिलीच कादंबरी अशी असावी की, ज्यामध्ये लेखकाने महत्प्रयासाने असा प्रयोग करून दाखविला आहे किंवा लेखकाच्या हाती असा प्रयोगक्षण अचानकपणे आलेला असावा- ज्याला प्रेरित क्षण म्हणतात- ज्यामुळे लेखक अशा प्रकारे कादंबरी लिहायला प्रवृत्त झाला आहे (खरं म्हणजे ज्याला आपण प्रेरित क्षण म्हणतो, ती लेखनप्रक्रिया नेहमी कठोर परिश्रमाने प्राप्त झालेली असते, जी या कादंबरीत जाणवत राहते).\nनिवेदक मुंगीच्या बदलत्या भाषिक फ्यूजनमुळे व फॉर्मपरिवर्तनामुळे कादंबरीच्या गतिपरिवर्तनात विशिष्ट प्रकारची रंजकता आणि वाचनीयता आली आहे. हे भाषिक फ्यूजन फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या खूप जवळ जाते. समूहमनाच्या भाषिक नियमांचे उल्लंघन करून लेखकाने एक वेगळी भाषा तयार केली आहे. सामूहिक मनाच्या मानसिकतेची मोडतोड वाक्यांची, अर्थांची मोडतोड... करून प्रत्येक फॉर्ममध्ये निवेदक मुंगी साहित्यिक फॉर्मचीसुद्धा मोडतोड करीत जाते, तरीही कादंबरीवरील वाचकांची पकड सुटत नाही. कारण या कादंबरी-निवेदनात लालित्य आहे, उपहास आहे, विरोध आहे, विसंगती आहे. लेखकाने टिपलेले अनुभव आणि वापरलेली भाषा वाचकांना खिळवून ठेवते. त्यासाठी लेखकाने वेगवेगळ्या भाषांचा बारकाईने अभ्यास करून आपले अनुभव मांडलेले आहेत. हे या कादंबरीचे बलस्थान आहे.\nस्वप्नतंत्रात आणि कलाकृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का- अशा फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले, तर मनापासून पटू लागते की- पिपिलिका मुक्तिधाम ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत, म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहेत. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.\nआगामी काळात ही मनोविश्लेषणात्मक कादंबरी मराठी साहित्यात नव्या मानदंडाने एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे नक्की.\nसाईनाथ पाचारणे, राजगुरुनगर, पुणे'\nकामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा\n(अ)सामान्य वाचकाच्या (अ)वास्तव अपेक्षा\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-20T13:30:13Z", "digest": "sha1:GLSZIMBQ7KNXKCBTN6FJY7OFG4D5TAB6", "length": 8516, "nlines": 125, "source_domain": "mediawatch.info", "title": "वाढदिवस - Media Watch", "raw_content": "\nHome गांधी-१५० विशेष वाढदिवस\nउत्पल व्ही. बी .\nमी : आज काय फ्लेक्स-बिक्स लावायचे की नाही\nमी : अहो आज वाढदिवस तुमचा…\nमी : काय झालं हो\nगांधीजी : कुठे काय\nमी : मूड डाऊन दिसतोय…\nमी : ठीक आहे. पण आज वाढदिवस आहे तर जरा एन्जॉयमेंटच्या विशेष मूडमध्ये शिफ्ट व्हा की. जगाची काळजी नंतर करा…\nगांधीजी : जगाची काळजी करणारा मी कोण\nमी : एवढं ढीगभर लिहून ठेवलंय ते कशाकरता मग\nमी : आणि व्याख्यानं, उपोषणं, चळवळ वगैरे\nगांधीजी : तीही अंतःप्रेरणाच.\nमी : तसं तर मग सगळंच अंतःप्रेरणेने होतं.\nमी : पण त्याचे ट्रिगर पॉईंट्स बाहेर असतात ना…\nगांधीजी : असू देत की. पण कर्ता कोण\nमी : तुमचं ना, दर वेळी वेगवेगळंच रियलाझेशन असतं.\n आणि तेच माझं सेलिब्रेशन आहे…जवळजवळ रोजचं…\nमी : मग वाढ���िवसाला वेगळं कशाला असंच ना\nगांधीजी : अरे वा\nमी : ऑप्शन नाहीये.\nगांधीजी : ही तारीफ आहे की टोमणा आहे\nमी : माझं रियलायझेशन आहे.\nगांधीजी : अच्छा है…बहोत अच्छा\nमी : तुम्हीही शिकलात की\nगांधीजी : मलाही ऑप्शन नाहीये.\nमी : ही तारीफ आहे की टोमणा आहे\nगांधीजी : टोमणा आहे.\nNext articleअमरावतीत आनंदराव अडसुळांची मदार भाजप व कॉंग्रेसवर \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्मा गांधी काही समज – गैरसमज व वास्तव\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/203", "date_download": "2021-01-20T14:53:27Z", "digest": "sha1:VXR26KS37BMGV4CGAXUGR7LNLQFWSE3D", "length": 7044, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/203 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१७४ १७४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १० शिवाजीचा फडशा पाडण्याबद्दल अफजलखानास हुकूम [ इ. स. १९२७ सालीं शिवाजीच्या जुन्या जन्म तिथीप्रमाणे मुंबईस त्रिशत् सांवत्सरिक उत्सव झाला, त्या वेळीं 'शिवाजी सोव्हेनीर' हा इंग्रजीमराठी-गुजराथी ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांतील मराठी भाग पृ.१२०-१२१ वर हे फरमान (राजपत्र) दिले आहे. पत्रांतील मजकुरावरून खानाचा शिवा��ीकडे येण्याचा उद्देश स्पष्ट होतो. शिवाजीचा फडशा पाडण्याबद्दल अफजलखानास हुकूम [ इ. स. १९२७ सालीं शिवाजीच्या जुन्या जन्म तिथीप्रमाणे मुंबईस त्रिशत् सांवत्सरिक उत्सव झाला, त्या वेळीं 'शिवाजी सोव्हेनीर' हा इंग्रजीमराठी-गुजराथी ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांतील मराठी भाग पृ.१२०-१२१ वर हे फरमान (राजपत्र) दिले आहे. पत्रांतील मजकुरावरून खानाचा शिवाजीकडे येण्याचा उद्देश स्पष्ट होतो. हे पत्र कै. स. ग. जोशी यांनी मिळविलें. जोशी यांच्यासारख्या संशोधकांनी मावळच्या देशमुख देशपांड्यांकडून अशासारखे कागदपत्र मिळविण्यांत इतिहाससंशोधक राजवाडे यांची परंपरा पुढे चालविली. यामुळे मराठ्यांचा इतिहास अस्सल साधनांच्या द्वारें प्रकट होण्यास केवढी तरी मदत झाली आहे.] हे पत्र कै. स. ग. जोशी यांनी मिळविलें. जोशी यांच्यासारख्या संशोधकांनी मावळच्या देशमुख देशपांड्यांकडून अशासारखे कागदपत्र मिळविण्यांत इतिहाससंशोधक राजवाडे यांची परंपरा पुढे चालविली. यामुळे मराठ्यांचा इतिहास अस्सल साधनांच्या द्वारें प्रकट होण्यास केवढी तरी मदत झाली आहे.] | हे आलि पैगंबरान् साह्य कर. सुलतान महंमद पादषाह नंतर ईश्वराचे कृपेकडून आलि आदिलषाह पादशाह याणी चंद्र सूर्यावर पादषाही शिक्का ठोकिला. म्हणजे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा हुकूम सर्वांनी मान्य करावा. यदर्थी हा शिक्का ठोकिला आहे. कान्होजी जेधे यांस हा फर्मान सादर केला जातो जे. सु | हे आलि पैगंबरान् साह्य कर. सुलतान महंमद पादषाह नंतर ईश्वराचे कृपेकडून आलि आदिलषाह पादशाह याणी चंद्र सूर्यावर पादषाही शिक्का ठोकिला. म्हणजे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा हुकूम सर्वांनी मान्य करावा. यदर्थी हा शिक्का ठोकिला आहे. कान्होजी जेधे यांस हा फर्मान सादर केला जातो जे. सु,तिसा खमसैन* व अलफ. शिवाजी महाराज याणी अविचार व अज्ञानपणाने निजामशाहीच कोकणातील रहाणारे मुसलमान लोकांस उपद्रव देण्याचा हात लांबवून लुटालुट करून पातषाही मुल्कातील कितेक किल्ले आपले हस्तगत केले आहेत. यास्तव शिवाजीचा पराभव करण्या प्रीत्यर्थ महासामर्थ्य व पराक्रमाचार व प्रकृतीचे मान वोळखणार व कार्यभार जाणणार व श्रेष्ठ वजीर मंडळींतील अति उत्तम व संभावित मानकरी मंडळींतील मुख्य व शूरत्व व पराक्रम समुद्रांतील केवळ सुसरच व बुद्धिमानपणा व यशाचे खाणीतील मुक्ताफळ व ���ूरत्वाचे रणभूमीतील अश्वारूढ व पराक्रम भूमीतील महाशुर व अत्यंत कृपा करण्यास व योग्यता वाढविण्यास योग्य व सहस्रावधी प्रकारच्या कृपा १ सुङ्गुरसन १०५९ (तिसा =९ खमसैन = ५० अलफ = १०००) १८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-23-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-20T13:39:12Z", "digest": "sha1:C2DUHDHCJ4UDJALPYCRY7XCIOXOL3Z5K", "length": 11793, "nlines": 140, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांचे 23 ला “महामार्ग रोको” | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स पत्रकारांचे 23 ला “महामार्ग रोको”\nपत्रकारांचे 23 ला “महामार्ग रोको”\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं बंद पडलेलं काम त्वरित सुरू करावं यामागणीसाठी येत्या 23 तारखेला कोकणातील पत्रकार परत एकदा रस्त्यावर उतरत असून त्या दिवशी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार ,कार्याध्यक्ष संतोष पेरणे आणि सरचिटणीस भारत रांजनकर यांनी दिली आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या बंद पडलेल्या कामाच्या संदर्भात रायगड प्रेस क्लबने कोकणातील आमदारांना पत्रे पाठवून हा विषय अधिवेशनात उपस्थित करण्याची विनती केली होती.त्यानुसार काल राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता.त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक लावली आहे.त्या निमित्तानं मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार आणि रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संतोष पेरण��� नागपूरला गेले असून ते भास्कर जाधव तसेच बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना 23 च्या आंदोलनाबाबत अवगत करणार आहेत.\nदरम्यान 23 च्या आंदोलनाच्या तयारीसाठी आज प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार हे पेण येथे जाऊन तेथील पत्रकारांबरोबर बैठक घेणार घेतील .आंदोलन यशस्वी कऱण्यासाठी पत्रकार तसेच अन्य सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन कऱण्यात आले आहे.\nकोकणातील पत्रकारांनी एस.एम.देशमुख यांंंंंंच्या नेतृत्वाखाली सतत पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर 2011 मध्ये पळस्पे ते इंदापूूर या 84 किलो मिटरच्या पहिल्या ट्‌प्प्याच्या रूंदीकरणाच्या कामासा आरंभ झाला. खरं तर हे काम जून 2014 पर्यत पूर्ण होणं अपेक्षित होतं पण आजपर्यत केवळ 30-32 टक्केच काम पूर्ण झालं आहे.महावीर कन्स्टक्शन आणि सुप्रिम इन्फास्ट्रक्चर या कंपन्यानी वेळेत काम पूर्ण न केल्यानं त्यांना पतपुरवठा कऱणाऱ्या संस्थांनी कर्जाचे पुढील हाप्ते देणे बंद केले आहे.त्यामुळं या दोन्ही कंपन्यांनी आता आपला गाशाच गुंडाळल्यात जमा आहे.राज्यात नवं सरकार सत्तेवर आलं आणि महामार्गाचं काम बंद पडलं यामागं काही काळेबेरे आहे की,तो केवळ योगायोग आहे याची चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.मात्र काम बंद पडल्याने रस्तयाच्या खर्चाचं बजेट कित्येक पटीनं वाढणार आहे,आणि पुढील टप्प्याचं भवितव्य देखील टांगणीला लागलं आहे.मुंबई-गावा महमार्गावर हाोणा़ऱ्या अपघातात दररोज दीड व्यक्ती बळी पडत असतो तसेच किमान चार जण जखमी होऊन कायमचे जायबंदी होतात.महामार्गावर दररोज सांडणारा हा रक्ताचा सडा थांबावा आणि हा महामार्ग कोकणच्या विकासाचा राजमार्ग ठरावा या भूमिकेतून कोकणातील पत्रकारांनी पुढाकार घेत चौपदरीकरणासाठी आंदोलन छेडले होते.आता पुन्हा एकदा पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागत असून या आंदोलनास जनतेने पाठिंबा द्यावा तसेच कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकारांनी या आदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रायगड प्रेस क्लबने केले ेआहे.\nNext articleसाताऱ्यात पत्रकाराची आत्महत्या\nग्रुप अ‍ॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी प���्रकार परिषद न्यूज113\nदैनिक गावकरींचे संपादक आता पोलिसांच्या ‘रडारवर’ …\n‘स्वतंत्र व्यवसायी पत्रकारांची’ अधिस्वीकृतीत नाकेबंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-20T14:30:27Z", "digest": "sha1:EOR2KLWMRLVAKHH3JLPKULFI54MISJ7Z", "length": 8048, "nlines": 139, "source_domain": "www.batmidar.in", "title": "लाच : सभापतीला पकडले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा लाच : सभापतीला पकडले\nलाच : सभापतीला पकडले\nरायगड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती,शिवसेना नेते उत्तम कोळंबे यांनी बिनशेती परवान्यासाठी दीड लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंगऴवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा टाकून अलिबाग येथे पकडले.त्यानंतर त्यांना अटक केली.त्यांच्या समवेत हेमंत म्हात्रे आणि प्रसाद माळी या दोन कर्मचाऱ्यांनाही लाचलुचपत अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे.\nकर्जत तालुक्यातील नेरळ येथील एका शेतकऱ्याची 232 गुंठे जमिन बिनशेती करायची होती,नाहरकत दाखल्यासाठीचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होता,त्यासाठी म्हात्रे आणि माळी यांनी अर्जदाराकडे दोन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदाराने सभापती कोळंबे यांच्याकडे संपर्क साधला असता दीड लाखात तडजोड झाली.हेमंत म्हात्रे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता लाचेची दीड लाख रूपयांची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली व ती उत्तम कांबळे यांच्या ऍन्टीचेंबरमधील कपाटात नेऊन ठेवली.लाचलुचपत अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली असून आरोपींना अटक केली आहे.अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.\nकोळंबे हे कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेत उमेदवारीसाठी दावेदार समजले जात होते.\nPrevious articleरामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा\nNext articleतर मिडियाला जमिनीत गाडेन\nकोणाला हवाय रा���गड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nअलिबागेत तीन मजली इमारत खचली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-20T14:22:16Z", "digest": "sha1:HC26GCZNIQBQ4EFVAJVXX4EBTVETGP7P", "length": 9692, "nlines": 141, "source_domain": "www.batmidar.in", "title": "लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला\nलातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला\nरवींद्र जगताप हल्ला प्रकरण: पत्रकार\nसंघानं खडसावलं मेडीकलच्या प्रशासनाला\nलातूर दि.१० फेब्रुवारी: लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांना वृत्तांकन करीत असताना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती. याचा सर्वत्र निषेध होत असून लातूर जिल्हा पत्रकार संघाने अधिष्ठाता दिप्ती डोणगावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले, जाबही विचारला. अध्यक्ष अशोक चिंचोले यांच्या नेतृत्वाखाली सगळे पत्रकार पत्रकार संघाच्या कार्यालयात जमले. त्यांनी लातूर शहरात पडत असलेल्या वाईट पायंड्याला विरोध केला, आज हे विद्यार्थी पत्रकारांना मारतात, उद्या रुग्णांना मारतील, परवा महाविद्यालयाच्या प्रशासनालाही बडवायला कमी करणार नाहीत ही बाब निदर्शनास आणून दिली. चिंचोले यांनी निवेदन दिल्यानंतर डोणगावकरांनी पत्रकारांचीच उलटतपासणी सुरु केली, असुविधेबाबत कशी तक्रार करायची असते याचे डोस पाजण्याचे प्रयत्न केले तेव्हा हे डोस रुग्णांना-सामान्यजणांना पाजवा, त्यांनाच आधी गरज आहे, अडचण आली की पत्रकारांना वेठीला का धरता असा सवाल यावेळी करण्यात आला. आधी असं काही घडलंच नाही हे आस्थाहीन स्वरात ऐकवण्याचा प्रयत्न डोणगावकरांनी केला. नंतर मवाळ स्वरात चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अरुण समुद्रे, विजयकुमार स्वामी, प्रदीप नणंदकर, एजाज शेख, अनिल पौलकर, महेंद्र जोंधळे, शशिकांत पाटील, निशांत भद्रेश्वर, अरविंद रेड्डी, पंकज जैस्वाल, काकासाहेब घुटे, इस्माईल शेख, आनंद माने, विजय कवाळे, परमेश्वर कंदले, रवींद्र जगताप, तम्मा पावले, हारुण सय्यद, लिंबराज पन्हाळकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.\nया आधी पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर संबंधित विभागाला आदेशित केलं जाईल असं सांगण्यात आलं. –\nPrevious articleबोला आता काय करायचं \nNext articleसवाल का जबाब थप्पड से\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nसनी लिऑनीलमुळे लातुरात काय घडलं \nपुणे आरटीओ परिसरात एजंटांकडून पत्रकारास मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/around-you/paper-mache-bappa-by-dharavi-children-581", "date_download": "2021-01-20T13:17:23Z", "digest": "sha1:GKPD42UYNR22BUT4SKMTEZYI5UXIIBRL", "length": 6830, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "धारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nधारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया\nधारावीला जाऊया; कागदाचा गणपती पाहूया\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम शहरबात\nधारावी - धारावीत कागदाची गणेशमूर्ती गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. येथील इलेव्हन एव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बालकलाकारांनी कागदापासून ही 6 फुटी गणेशाची मूर्ती साकारली आहे.तसेच या मंडळाने 'भेसळखोर' या विषयावर आधारित पर्यावरणपूरक देखावा तयार करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.कागदाचा गणपती तसेच आकर्षक देखावा पाहण्यासाठी धारावीसह बाहेरून गणेश भक्तांची येथे गर्दी होत आहे. तसेच मंडळातील बालकलाकारांच्या कलाकारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.\"सजावट पाहण्यासाठी उडालेली झुंबड पाहून मंडळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे वाटत ���हे,\" असे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण घानेल्लू यांनी सांगितले. हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवित असून, अनेक सामाजिक संस्थानी त्याचा गौरव केला आहे.\nमनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया\nकंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा\nकोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे\n'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nकोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च\nपीएनबीची नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहारास बंदी\nमंदिरात सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ\nशिवाजी पार्कमधल्या मधली गल्लीचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम\nआता ३० मिनिटांत घरपोच होणार सिलिंडर\nबंद पडलेल्या पाॅलिसी सुरू करण्यासाठी एलआयसीकडून संधी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/12/blog-post_11.html", "date_download": "2021-01-20T13:52:08Z", "digest": "sha1:OC2CKQ3XOF53F2NDB6LE4MREPZPVSENW", "length": 4467, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "चोरट्यांचा धुमाकुळ ....डिक्कीतून तीन लाख पळविले - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » चोरट्यांचा धुमाकुळ ....डिक्कीतून तीन लाख पळविले\nचोरट्यांचा धुमाकुळ ....डिक्कीतून तीन लाख पळविले\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२ | मंगळवार, डिसेंबर ११, २०१२\nयेवला-वैजापूर राज्य महामार्गावर कोटमगाव रेल्वे गेटजवळ दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना नुकतीच घडली. प्राथमिक शिक्षक साहेबराव भागवत रा. गवंडगाव, ता. येवला यांनी गंगा दरवाजावरील बँक ऑफ इंडिया शाखेतून तीन लाख रुपये काढले. सदर पैसे कापडी पिशवीत गुंडाळून भागवत यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते आपल्या घराकडे जात असताना कोटमगाव रेल्वे चौकी बंद असल्याने भागवत तेथे थांबले. दुचाकीच्या डिक्कीतून पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पैसे घेऊन येवल्याच्या दिशेने पळ काढला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुन��� पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://echawadi.com/news/we-brought-our-own-food-say-farmer-leaders-refuse-food-or-tea-offered-by-government-at-vigyan-bhawan-meet/27205/", "date_download": "2021-01-20T13:48:06Z", "digest": "sha1:Z4IVNYWRIWVEATUS6R7VWEQLZK6Z3ZHA", "length": 12957, "nlines": 112, "source_domain": "echawadi.com", "title": "ई-चावडी - ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न", "raw_content": "\nIPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप\nआज जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार\nIPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू\n ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार\nपुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्याला शिवसेनेचा सुरुंग\n सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न\nनवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ तास चाललेली बैठक निष्फळ ठरली. या बैठकीदरम्यान जेवणाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण नाकारलं. आम्ही सरकरी जेवण किंवा चहा स्वीकारणार नाही. आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे, अशी भूमिका चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आणि तिथे त्यांनी खाली बसूनच सोबत आणलेले जेवण केले.\nगल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा\nगुरूवारी झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यांवर ३९ आक्षेप केंद्रीय मंत्र्यांसमोर नोंदवले. त्यातील आठ आक्षेपांवर पुनर्विचार करण्याची व दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांन��� दाखवली. शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करण्याची मागणीही मान्य करावी, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले, अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. या बैठकीत, पंजाबसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nविज्ञान भवनात झालेल्या बैठकीच्या पहिल्या फेरीत शेतकऱ्यांनी तीन कायद्यांमधील अनुच्छेदांवरील आक्षेप नोंदवले. दुसऱ्या फेरीत सरकारच्या वतीने पुन्हा विविध मुद्यांवर सादरीकरण करण्यात आले. हे मुद्देही शेतकरी नेत्यांनी खोडून काढले आणि नेमका प्रस्ताव देण्याची मागणी सरकारकडे केली. त्यानंतर तिन्ही मंत्री, कृषी सचिव व अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, तो शेतकरी नेत्यांकडून नाकारण्यात आला.\nTagged नवी दिल्ली, शेतकरी, शेतकरी आंदोलन\nसलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर\nनवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी दरवाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाववाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर […]\nआयटी रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ; पण…\nनवी दिल्ली : तुम्ही आयटी रिटर्न भरले नसेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अजुनही संधी गेलेली नाही. आयकर परतावा भरण्यास ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने […]\nसुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी ‘या’ नावाची चर्चा\nमुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नि��ुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांची बदलीनंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी अनेक वरिष्ठ आयपीएस आधिकारी मैदानात आहेत. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा दरम्यान, सुबोधकुमार जयस्वाल यांच्या […]\nविधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती आले; पाहा कोणी कुठे मारली बाजी\nसोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार\nIPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप\nआज जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार\nIPL 2021 : आरसीबीने २०२१साठी राखून ठेवले तब्बल १२ खेळाडू\n ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/khwaja-ehmad-abbas-review-translation-by-bharat-sasane", "date_download": "2021-01-20T12:55:44Z", "digest": "sha1:3RLMKHWMRH5SGUUFFLES3KBI4MMMCPAL", "length": 41713, "nlines": 140, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 लोकसमजुतीचे पितळ उघडे पाडणारे नाटक!", "raw_content": "\nलोकसमजुतीचे पितळ उघडे पाडणारे नाटक\nकृष्ण चंदरमध्ये आणखी दोन गुण दिसून आले. पहिला गुण हा की, नाटकातला सस्पेन्स प्रथमपासून अखेरपर्यंत कायम राहतो. दुसरा गुण असा की- नाटकातले संवाद धारदार, अर्थपूर्ण आणि पल्लेदार असे असतात. एक-एक संवाद म्हणजे फुलझडीच. पण ही आतषबाजी केवळ नेत्रदीपक, श्रवणमधुरच असते असं नाही. हे शब्द, त्यातले अर्थ मनाच्या आणि मेंदूच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात- विचार करायला लावतात, हे मोठंच सामर्थ्य आहे. नाटककाराची अर्थपूर्णता आहे. त्याचं यश आहे. कृष्ण चंदरसारख्या पुरोगामी लेखकाने ‘कौमी एकता’सारखा विषय निवडला, यशस्वीपणे हाताळला, हे आपलं चांगलं नशीबच म्हटलं पाहिजे. या नाटकात द्रष्टेपणा आहे. ‘दूरचा इशारा’ही आहे. ‘दरवाजे खोल दे’ हे शीर्षक बोलकं तर आहेत, पण सूचकही आहे. राजकीय व भावनिक भाष्यांपासून, विषयांपासून वेगळं होऊन हे नाटक माणुसकीबाबत आणि मायनॉरिटीच्या समस्यांबाबत खुबीने बोलतं. कृष्ण चंदर लेक्चर देत नाहीत, भाषण आणि सल्ले देत नाहीत. भ्रमाच्या व समजुतीच्या वजनदार फुग्याला फक्त टाचणी टोचतात आणि फुग्यातील हवा काढून घेतात.\nपूर्वी माणूस पहाडाच्या गुहेत राहत असे. दिवसभर अन्नासाठी शिकार करायचा. थंडी-वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण म्हणून मग रात्री गुहेत येऊन झोपायचा, बायका-मुलांसह. गुहेला दरवाजा नसायचा. आत-बाहेर जाण्या-येण्यावर त्यामुळे बंधनही नसायचं. कालानुक्रमे नंतर माणसाने राहण्यासाठी झोपडी बांधली. चार भिंती, एक छत, एक दरवाजा, एक खिडकी- अशी योजना होती. रात्री भय असायचं जंगली श्वापदांचं, चोरांचं, हल्लेखोरांचं. म्हणून मग तो रात्री दरवाजे आणि खिडक्या बंद करायला लागला. पुढे पक्कं घर बनलं राहण्यासाठी, जे मोठंही होतं. उंच भिंती, दरवाजे आणि खिडक्या. पण इतकंच नाही, दरवाजांना कोयंडे पण लावले गेले. कड्या पण लावल्या गेल्या आणि कुलपंही आली. खिडकीला गज आले. आत जाणं मुश्किल, बाहेर येणं मुश्किल.\nजसजसा माणूस प्रगती करीत राहिला, धनसंपत्तीचा विकास होत राहिला; तसतशी त्याच्यात ‘स्वामित्व भावना’सुद्धा विकसित होत राहिली. पाठोपाठ त्याच्या दरवाजांना मोठमोठी कुलपं लागली. चौकीदार आणि पहारेकरी नेमले गेले.\nआणि आता तर इतकी प्रगती झालीय की, घरं एअरकंडिशन्ड झालीत आणि दरवाजे व खिडक्या बंद झाल्यात.\nमला स्वत:ला एअरकंडिशन्ड खोल्यांची मोठी भीती वाटते. ती कल्पनाच रानटी आणि क्रूर वाटते. माझा तर श्वासच कोंडला जाऊ लागतो.\n(अर्थात, जेल आणि वेड्यांची इस्पितळं एअरकंडिशन्ड करायला माझी हरकत नाही.) ज्यांना आपली घरं वातानुकूलित करायचीत, त्यांनी ती तशी करावीत; मात्र त्यांनी त्यांच्या मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.\nमनाचे दरवाजे आणि मेंदूतल्या खिडक्या\nयांना बंद ठेवण्याच्या किती तरी जुन्या आणि नव्या तऱ्हा आहेत, पद्धती आहेत. जातीपातीची ढोंगं, अफेक्शन्स याबद्दल काय बोलायचं (पण बोलायचं तर आहे.) हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा अस्पृश्य... याने वेद ऐकले, तर त्याच्या कानांत वितळलेलं शिसं टाका. पण हा शेकडो वर्षांपूर्वीचा हिंदुस्तानी समाज होता. म्हणजे जुन्या गोष्टी. पण अमेरिका (पण बोलायचं तर आहे.) हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा अस्पृश्य... याने वेद ऐकले, तर त्याच्या कानांत वितळलेलं शिसं टाका. पण हा शेकडो वर्षांपूर्वीचा हिंदुस्तानी समाज होता. म्हणजे जुन्या गोष्टी. पण अमेरिका प्रगत आणि आधुनिक आहे ना प्रगत आणि आधुनिक आहे ना तिथे ‘निग्रो’ अस्पृश्यच नाहीत का तिथे ‘निग्रो’ अस्पृश्यच नाहीत का गोऱ्यांच्या शाळेत काळ्यांची मुलं एकत्र शिकू शकत नाहीत. मला असंही सांगण्यात आलं आहे की, इंग्लंडमध्ये हिंदुस्तानी काळे आणि वेस्ट इंडिजमध्ये काळ्यांना (आर्थिक क्षमता असूनही) राहण्यासाठी घरं मिळत नाहीत. जर्मनीत हिटलरचं ऐकून तिथल्या लोकांनी मनाची कवाडं आणि मेंदूतल्या खिडक्या बंद केल्या होत्या. म्हणजे मनही (संवेदना) बंद आणि मेंदूही (विवेक)बंद गोऱ्यांच्या शाळेत काळ्यांची मुलं एकत्र शिकू शकत नाहीत. मला असंही सांगण्यात आलं आहे की, इंग्लंडमध्ये हिंदुस्तानी काळे आणि वेस्ट इंडिजमध्ये काळ्यांना (आर्थिक क्षमता असूनही) राहण्यासाठी घरं मिळत नाहीत. जर्मनीत हिटलरचं ऐकून तिथल्या लोकांनी मनाची कवाडं आणि मेंदूतल्या खिडक्या बंद केल्या होत्या. म्हणजे मनही (संवेदना) बंद आणि मेंदूही (विवेक)बंद परिणाम आपल्याला माहीतच आहे. ज्यूंच्या भयानक कत्तली आणि त्यांच्या छळछावण्या व त्यांचं देशोधडीला लागणं- त्या आठवणी किंवा ती चर्चा नकोच.\nहृदयातले दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या जेव्हा बंद होतात; तेव्हा तिरस्कार, द्वेष व नफरत जन्माला येते. हे विष नंतर सर्वत्र पसरायला वेळ लागत नाही. काय होत असेल त्यामुळे हे दरवाजे आणि खिडक्या तर बंद करायला लावल्या जातात. त्यानंतर आणि त्यामुळे माणूस स्वत:चा म्हणून विचारच करू शकत नाही. त्याची बुद्धी बंदच होते. शंका अन्‌ संशय, मनाचा कोतेपणा आणि संकुचितपणा त्यानंतर वर्तनातून जन्म घेतो. हे विषाक्त जगणंच.\nआता दारं-खिडक्या बंद झाल्यामुळे धर्माच्या अस्तित्वाचं काय होत असावं उन्माद आणि ‘जोश-जुनून’च्या स्वरूपात धर्म प्रकटायला लागतो. असा धर्म माणसाला परमात्म्याकडे नेऊ शकत असेल का उन्माद आणि ‘जोश-जुनून’च्या स्वरूपात धर्म प्रकटायला लागतो. असा धर्म माणसाला परमात्म्याकडे नेऊ शकत असेल का परमात्मा तर दूरच, माणूसच माणसापासून दुरावतो. धर्मांधता मात्र शिल्लक राहते. ही धर्मांधता, हा धर्मोन्माद माणसांना नफरत करायला शिकवतो. एकमेकांशी लढायला प्रवृत्त करतो. कत्तली करायला शिकवतो. मनाची कवाडं बंद झाल्यानंतर (करवल्यानंतर परमात्मा तर दूरच, माणूसच माणसापासून दुरावतो. धर्मांधता मात्र शिल्लक राहते. ही धर्मांधता, हा धर्मोन्माद माणसांना नफरत करायला शिकवतो. एकमेकांशी लढायला प्रवृत्त करतो. कत्तली करायला शिकवतो. मनाची कवाडं बंद झाल्यानंतर (करवल्यानंतर) धर्मोन्माद माणसाला हे सगळं करायला शिकवतो.\nधार्मिक माणूस मनाचे दरवाजे उघडे ठेवत��� तेव्हा तो राम-कृष्णाच्या, परमहंसांच्या, महात्मा गांधींच्या किंवा विवेकानंदांच्या जवळ जातो. विचारांनी बद्ध नसल्यामुळे तो कबीराच्याही जवळ जातो. नानकाच्याही जवळ जातो. अशोकाचा सेवाभाव आणि त्याचं परिमार्जन त्याला समजतं, त्याला अकबर पण समजतो. मग त्याचा धर्म कोणाला दु:ख देत नाही, कोणाचा अपमान करीत नाही, कोणाची नफरत करीत नाही. माणूस शुद्ध स्वरूपात माणूसच राहतो.\nपण त्याउलट, माणूस मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या जेव्हा बंद करतो, तेव्हा तो नथुराम गोडसे बनून जातो. लाखो माणसं जेव्हा मनाची कवाडं आणि विवेकाच्या खिडक्या बंद करतात; तेव्हा सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानात जे झालं, ते घडत राहतं. त्याने लाखो माणसं मारली गेली. हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले. करोडो माणसं बेघर झाली. ज्यांनी हे सगळं केलं-घडवलं ते मारेकरी, लुटेरे, पाशवी माणसं त्याच धार्मिक घोषणा आणि नारे देत फिरत राहिले, उद्याही राहतील. या घोषणा खरं तर आध्यात्मिक होत्या-\n- हर हर महादेऽव\n- अल्लाऽ हो अकबरऽ\nमी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मुंबईत आलो. मी ज्या वृत्तपत्रात काम करीत होतो, तिथले बुजुर्ग असलेले असिस्टंट एडिटर माझ्यावर माया करीत. ते माझ्यावर मेहेरबान होते. मला प्रेमाने वागवीत. ते महाराष्ट्रीय ब्राह्मण होते. गांधींच्या आश्रमात राहून आले होते. छूत-अछूत, जात-पात हे सगळं त्यांनी सोडून दिलं होतं. तांब्याच्या भांड्यातून पाणी पीत आणि त्याच भांड्यातून मलाही पाणी देत. आमचं दुपारचं जेवण एकत्र असे. एका रविवारी ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आपल्या कुटुंबीयांशी त्यांनी मला भेटवलं. सगळे मोठ्या प्रेमाने, अदबीने भेटले. दिवसभर मी त्यांच्या संगतीत राहिलो. जेवलो. दुपारी त्यांच्या बरोबरीनेच थोडी विश्रांती घेतली, चटईवर.\nनंतर तर तो प्रघातच पडला. प्रत्येक रविवारी मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्यात मिसळायचो. त्या कुटुंबाबरोबर राहायचो. काही महिन्यांतच मी त्या कुटुंबाचा जणू सदस्यच झालो.\nआणि मग एक दिवस अचानक मी माझ्या मानलेल्या आईच्या तोंडून ऐकलं,\n‘‘किती चांगला आहे, हा आपला अब्बास ...बिलकुल मुसलमान वाटत नाही ...बिलकुल मुसलमान वाटत नाही\nम्हणजे ‘मुसलमान न वाटणाऱ्या’ माझ्यासारख्यासाठी त्यांनी मनाची कवाडं उघडली होती, इतर मुसलमानांसाठी मात्र नाही- ती बंदच होती. लाखो-करोडो ह���दयांचे दरवाजे तेव्हाही बंद होते, आजही बंद आहेत.\nलहानपणी ऐकलं होतं की, हिंदूंच्या दुकानांतून काही घेऊन खायचं नाही. ते काफिर असतात- म्हणून ते घाणेरडे असतात. असंच हिंदू मुलांना सांगितलं जायचं, कारण ते म्लेंच्छ असतात, म्हणजे त्याज्यच. गंमत पाहा. लहानपणी स्टेशनवर एकाच बादलीतून पाणी काढलं जायचं विहिरीतून. पण ते ‘अहमद’च्या भांड्यात पडलं की, ते ‘मुसलमान पाणी’ व्हायचं आणि ‘रामदयाळ’च्या भांड्यात पडलं की, तेच पाणी ‘हिंदू पाणी’ होऊन जात असे.\nअस्पृश्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद होते, आताही आहेत. ती मंडळी उच्च जातीवाल्यांच्या विहिरीतून पाणी काढू शकायची नाहीत, आताही हे प्रतिबंधितच आहे. त्यांच्याबरोबर बसून जेवण करणं अशक्यच. अस्पृश्यांची मुलं उच्च जातीवाल्यांच्या मुलांबरोबर शिकू शकायची नाहीत, खेळू शकायची नाहीत. या बंद दारांना समाज अधिक मजबुतीने बंद करीत राहिला आणि मग राजकारणाने पूर्ण विभाजन तर आणलंच.\n- ‘मुस्लिम आहेस ना, मग मुस्लिम लीगमध्ये येऽ’\n- ‘हिंदू आहेस ना, मग हिंदू महासभेत येऽ’\nमहात्मा गांधींनी अस्पृश्यांसाठी मंदिराचे आणि मनाचे दरवाजे उघडण्यासाठी मोहीम हाती घेतली. पण त्यांनासुद्धा हे दरवाजे पूर्णत्वाने उघडता आले नाहीत. ‘वरच्या जाती’ची मंडळी मनोरुग्ण होत राहिली. त्यांच्या मनाची कवाडं बंदच राहिली. आपलं ‘स्वत:चं असं राजकारण आणि आपला समाज’ त्यांनी वेगळा राखला. महात्मा गांधींनी आणि अन्य मंडळींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळा देश ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’च्या नाऱ्यांनी दुमदुमला होता. पण हे नारे ‘मायनॉरिटी’वर परिणाम करू शकले नाहीत. उलट, हे नारे हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे आहेत, हेच अधोरेखित करीत राहिले. दोघांचं राजकारणसुद्धा वेगळं राहिलं.\nजमीनदारी- Feudalismचे परिणाम इतिहासात नोंदवले गेले आहेत. धार्मिक आणि वांशिक क्षेत्रात दिसून येणारा ‘मानसिक कोतेपणा’ हा भावनेचे ‘अपील’ किंवा धार्मिक संहिता यांमुळे नष्ट होत नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे हा कोतेपणा दूर होऊ शकतो. इंडस्ट्रियलायझेशनमुळे हा कोतेपणा दूर होऊ शकतो.\nयुरोपात रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांमधला संघर्ष तेव्हाच नष्ट झाला, जेव्हा दोघांना एकाच मालकाच्या कारखान्यात मजुरी करावी लागली.\nभारतात हे झालं आहे. जात-पात, छूत-अछूत आद��� अवडंबरांवर मुंबई आणि कलकत्ता यासारख्या औद्योगिक शहरांतून पहिला प्रहार झाला. मजूर आपापल्या गावातून आपापल्या कुटुंबासह कारखान्यात भरती होण्यासाठी जेव्हा आले, तेव्हा जातीपातीचे प्रश्न गौण ठरले. त्यांच्या-त्यांच्या लहानशा गावातले संकुचित सामाजिक विचार इथल्या प्रचंड विस्ताराने गिळून टाकले. मुंबईची ‘इराणी हॉटेलं’ सामाजिक परिवर्तनाची ठिकाणं बनली. भारतीयांनी एकाच ठिकाणी जाऊन एकत्रितपणे खाणं-पिणं चालू ठेवणं (कारण तसंच करणं भाग होतं.) विलक्षण होतं. त्यामुळे प्रथमच वेगवेगळे समाज एकत्र आले, भाकरीच्या निमित्ताने.\nफार वेगाने नसले तरी बऱ्याच वेगाने हिंदुस्थानात औद्योगिकीकरण येते आहे. मोठमोठे कारखाने बनताना दिसताहेत. कालपर्यंत जी लाखो माणसं गावातून नांगर चालवीत होती, ती आता मोठमोठ्या कारखान्यात मोठमोठ्या यंत्रांबरोबर काम करीत आहेत. त्याच्या छोट्या गावातल्या छोट्या सामाजिक समजुती आणि रीती आता इथे लागू पडत नाहीत. आता आपल्या समाजात परिवर्तन घडतं आहे. पण तरीही फरक समजून घेतला पाहिजेच. यांत्रिकीकरणाने परिवर्तन अपरिहार्य होऊन लादलं जाणं आणि वैचारिक पातळीवर मेंदूतल्या खिडक्या उघडल्या जाणं, यात फरक असतो. मशीन चालवायला शिकता येतं तीन-चार महिन्यांत, पण बुद्धिवाद शतकांतूनसुद्धा अंगीकारता येत नाही. अर्थात, मनाची मशागत झाली आणि शिक्षणाचा प्रसार झाला, तर वैचारिक परिवर्तन अशक्य नाही.\nआताचा जमाना कसा विचित्र आहे पाहा. बुद्धिवाद, सहिष्णुता आणि मानवी बंधुभाव प्राप्त करण्याचे म्हणून जे मार्ग सांगितले असतील, ते सगळे जुने झाले आहेत. मात्र हितसंबंधांचे नवे मार्ग निर्माण झाले आहेत. हे आर्थिक हितसंबंधांचे मार्ग आहेत. आता मजूरसुद्धा एकसंघ राहिलेला नाही. त्यांच्यातसुद्धा फूट पाडली जातेय. हेसुद्धा हितसंबंधांसाठीच.\nशहरांचं पाहा. माणसं जास्त, घरं कमी. मग घर- मालकांची ‘चांदी’ होणारच. भाडेकरूंचं शोषण होणारच. भाडेकरूसुद्धा एक नव्या ‘वर्गात’ रूपांतरित झाले आहेत. खुद्द हिंदुस्थानात माणसांसाठी किती तरी दरवाजे बंद केले जातायत. हे दरवाजे घरांचे आहेत. मनाचेसुद्धा आहेत. म्हणजे मनाचा कोतेपणा, कर्मठपणा, उथळ मनोवृत्ती नव्याने- नव्या मार्गाने डोकं पुन्हा वर काढत आहेत. ही उथळ मनोवृत्ती कित्येक वर्षांनंतरसुद्धा प्रज्वलित होते आहे आणि आग लावायला ��िद्ध होते आहे. जुने झगडे आणि विद्वेष यांच्यात वाढ होते आहे. हिंदू-मुस्लिम झगड्याबरोबर आता उत्तर-दक्षिणचे झगडे पण अस्तित्वात आलेत. हे सगळं स्वातंत्र्यानंतर त्वरितच घडतं आहे.\nही धोक्याची घंटाच आहे आणि उद्यासाठी सावध होण्याची सूचना. ती लक्षात घेऊनच आपल्या पंतप्रधानांनी- जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या नेतृत्वाखाली ‘कौमी एकते’ची- नॅशनल इंटिग्रेशनची मोहीम चालवली. या वेळेची ही सर्वांत महत्त्वाची मोहीम मानली पाहिजे. या मोहिमेचा हेतू ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ या जुन्या भावनिक घोषणेचं पुनरुज्जीवन करणं हा नाही, तर मायनॉरिटीचा पाया नव्या राष्ट्रवादाशी जोडून घेणे हा आहे. पण अडचणी आहेत. या मोहिमेची सूत्रं कोणाच्या हातात गेली आहेत, पाहा. यापैकी थोडीच माणसं जवाहरलाल नेहरूंसारखा विचार करतात, उर्वरित म्होरक्यांचं आयुष्य समाजात ‘वर्गवाद’ निर्माण करण्यासाठी खर्ची पडलं आहे. ही मंडळी जवाहरलालांच्या या ‘इंटिग्रिटी’च्या मोहिमेची सूत्रं चालवत आहेत. म्हणून, ज्या लेखकांना जवाहरलालांच्या या मोहिमेचा अर्थ नीट समजला आहे, त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. या लेखकांनी या मोहिमेचा योग्य अर्थ समाजाला सादर करावयाचा आहे. कृष्ण चंदरचं हे नाटक ‘दरवाजे खोल दो-’ याच भूमिकेतलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ‘अंजुमन तरक्की उर्दू, मुंबई’ या संस्थेमार्फत हे नाटक मुंबईत मोठ्या उत्साहाने सादर होत राहिलं. हे नाट्यप्रयोग याच ‘राष्ट्रीय एकते’च्या संदर्भातल्या चळवळीचा भाग म्हणून सादर झाले आहेत.\nलेखक म्हणून कृष्ण चंदरची ओळख करून देण्याची गरजच नाही. त्यांच्या कांदबऱ्या व कथा मागील वीस वर्षांपासून उर्दू अन्‌ हिंदीतच नाही, तर जगातल्या अन्य भाषांमध्येसुद्धा प्रकाशित होत आहेत आणि लोकप्रियही झाल्या आहेत. कृष्ण चंदर ‘तरक्की-पसंद’- पुरोगामी असे लेखक आहेत, हे आता सर्वांना माहीत झालं आहे. मायनॉरिटीच्या जीवनमूल्यांचा त्यांना चांगला परिचय आहे. म्हणून ते जे लिहितात, त्या लेखनाचा पाया याच अल्पसंख्याकांच्या जीवनमूल्यांशी संबंधित असतो. पण इतकंच नाही- ते माणसावर प्रेम करतात, त्याच्या जगण्यावर प्रेम करतात. माणूसपणावर प्रेम करतात, माणुसकीवर प्रेम करतात. एखाद्या नाटककारासाठी हा गुण खूपच महत्त्वाचा ठरतो. असा नाटककार आपल्या पात्रांच्या भल्या-बुऱ्या स्वभावाचा चांगल��� जाणकार असतो. तो आपल्या पात्रांबरोबर हसतो आणि रडतोसुद्धा. याव्यतिरिक्त कृष्ण चंदरमध्ये आणखी दोन गुण दिसून आले. पहिला गुण हा की, नाटकातला सस्पेन्स प्रथमपासून अखेरपर्यंत कायम राहतो. दुसरा गुण असा की- नाटकातले संवाद धारदार, अर्थपूर्ण आणि पल्लेदार असे असतात. एक-एक संवाद म्हणजे फुलझडीच. पण ही आतषबाजी केवळ नेत्रदीपक, श्रवणमधुरच असते असं नाही. हे शब्द, त्यातले अर्थ मनाच्या आणि मेंदूच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात- विचार करायला लावतात, हे मोठंच सामर्थ्य आहे. नाटककाराची अर्थपूर्णता आहे. त्याचं यश आहे. कृष्ण चंदरसारख्या पुरोगामी लेखकाने ‘कौमी एकता’सारखा विषय निवडला, यशस्वीपणे हाताळला, हे आपलं चांगलं नशीबच म्हटलं पाहिजे. या नाटकात द्रष्टेपणा आहे. ‘दूरचा इशारा’ही आहे.\n‘दरवाजे खोल दे’ हे शीर्षक बोलकं तर आहेत, पण सूचकही आहे. राजकीय व भावनिक भाष्यांपासून, विषयांपासून वेगळं होऊन हे नाटक माणुसकीबाबत आणि मायनॉरिटीच्या समस्यांबाबत खुबीने बोलतं. कृष्ण चंदर लेक्चर देत नाहीत, भाषण आणि सल्ले देत नाहीत. भ्रमाच्या व समजुतीच्या वजनदार फुग्याला फक्त टाचणी टोचतात आणि फुग्यातील हवा काढून घेतात.\nहिंदुस्थानात ‘कौमी एकता’ यशस्वी होत नाही याचं कारण मानसिक कोतेपणात- नॅरो माइंडेडनेसमध्ये शोधलं पाहिजे, असं कृष्ण चंदर यांनी नाटकातून सुचवलं आहे. आमच्या कल्पना, मान्यता, धारणा, समज-अपसमज, व्यर्थ अभिमानाचा बुरखा या सगळ्यांचा परामर्श घेऊन कृष्ण चंदर यांनी लोक-समजुतीचे पितळ उघडे केले आहे आणि म्हणून हे ऐतिहासिक कार्य कृष्ण चंदरच्या नावे नोंदवले जाईल.\nआता वेळ आली आहे. आता सांगितलं पाहिजे की, ‘दरवाजे खोल दोऽ’- उघडा, दारं उघडा आता. मुसलमानांसाठी, मांस खाणाऱ्या हिंदूंसाठी, मद्रासी-बंगाल्यांसाठी जे दरवाजे बंद होते- मनाचे दरवाजे- ते उघडण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय एकात्मता कशी साधणार सगळे ‘हम वतन’ आपलेच तर आहेत. मनाचे आणि बुद्धीचे दरवाजे आता उघडावे लागतील. कृष्ण चंदरनी हे नाटक लिहून गंजलेल्या आणि करकरणाऱ्या जुन्या बंदिस्त दारांना हात लावला आहे. हे दरवाजे उघडले पाहिजेत\nअनुवाद : भारत सासणे\n(पत्रकार, लेखक आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या ख्वाजा अहमद अब्बास (1914-87) यांचे उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी आपल्या 72 वर्षांच्या आयुष्यात एकूण 74 पुस्तके लिहिली. त्यात 90 लघुकथा आणि 3000 लेख आहेत. सोबतच 40 चित्रपटांचे पटकथा लेखन वा दिग्दर्शनही केले. स्वतःला संवादक म्हणवून घेणे त्यांना आवडायचे. ‘समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि मनुष्यातील मानवता जागवणे’ या एकाच ध्येयाने ते प्रेरित झाले होते. 1935 मध्ये बॉम्बे क्रॉनिकलमध्ये सुरू झालेला ‘लास्ट पेज’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभ पुढे ब्लिट्‌झ पत्रिकेत प्रकाशित होऊ लागला. हा स्तंभ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे अखंडपणे प्रकाशित होत असे. कृष्ण चंदर यांच्या ‘अन्नदाता’ या कादंबरीचे कथानक असलेला ‘धरती के लाल’ हा हिंदी चित्रपट अब्बास यांनी दिग्दर्शित केला होता.)\nकामावर जाणारा आठ वर्षांचा मुलगा\n(अ)सामान्य वाचकाच्या (अ)वास्तव अपेक्षा\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/uddhav-thackeray-on-babasaheb-ambedkars-mahaparinirvan-din-127940154.html", "date_download": "2021-01-20T13:55:31Z", "digest": "sha1:DPIKG34P4SXNUXC7OFUF2ABYS5ZFAAIK", "length": 5288, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uddhav Thackeray on Babasaheb Ambedkar's mahaparinirvan din | ' चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा'- उद्धव ठाकरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहापरिनिर्वाण दिन:' चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा'- उद्धव ठाकरे\n'लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही'\nयेत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापर��निर्वाण दिन आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. पण, कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,' असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.\nउद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखवण्याची वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्याय्याविरोधात संघर्ष करत राहीले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. चैत्यभूमीवर गर्दी न करता जिथे आहात, तिथूनच बाबासाहेबांना अभिवादन करा,' असे आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.\nमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही 6 डिसेंबरला अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे, या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. याशिवाय समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/coronavirus-death-toll-increases-to-41-in-india-as-68-year-old-man-who-tested-positive-for-covid-19-in-kerala-dies-115792.html", "date_download": "2021-01-20T12:41:59Z", "digest": "sha1:YPDYWYLAVRPC4EUVUIHJVRRDGWABJV6Q", "length": 26830, "nlines": 205, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus: कोरोनामुळे देशात 41 जणांचा बळी; केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा आज पहाटे मृत्यू | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nबुधवार, जानेवारी 20, 2021\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nTandav Controversy: 'तांडव' वेब सीरिजबाबतचा वाद चिघळला; निर्माते आणि अभिनेत्यांविरोधात मुंबईमध्ये FIR दाखल\nमुंबई मध्ये 1 कोटी रक्कमेच्या mephedrone सह ड्रग्स तस्कर पोलिसांच्या ताब्यात\nपुणे: आजारी व्यक्तीवर केलेल्या काळ्या जादूवर उपाय म्हणून दोन भोंदूबाबांनी 4 कबुतरांच्या बदल्यात उकळले 6 लाख रूपये\nSri Lanka: कोरोनाविरुद्ध 'जादुई औषध' बनवल्याचा स्वयंघोषित बाबाचा दावा; Miracle Potion चे सेवन केल्यानंतर मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण\nY Security to Narayan Rane: नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय\nAhmednagar District Co Operative Bank Election 2021: अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष; विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदे गट सक्रीय\nShinco India कंपनीने Alexa सपोर्टसह भारतात लाँच केला स्मार्ट टिव्ही, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल सुखद धक्का\nलग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुख ने दिला पतीसोबतच्या खास क्षणांना उजाळा (View Post)\nMahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमुंबई मध्ये 1 कोटी रक्कमेच्या mephedrone सह ड्रग्स तस्कर पोलिसांच्या ताब्यात\nY Security to Narayan Rane: नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय\nAhmednagar District Co Operative Bank Election 2021: अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष; विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदे गट सक्रीय\nठाणे वाहतूक विभागाकडून Facebook, Instagram वर पेज सुरु, नागरिकांच्या विविध समस्यांचे होणार निवारण\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nमेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या\nDriving Licence Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स\nDragon Fruit Now Kamalam: फळाचे नाव बदलले, ड्रॅगन फ्रुट झाले 'कमलम' झाले; गुजरात सरकारचा निर्णय\nSri Lanka: कोरोनाविरुद्ध 'जादुई औषध' बनवल्याचा स्वयंघोषित बाबाचा दावा; Miracle Potion चे सेवन केल्यानंतर मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण\nJoe Biden and Kamala Harris' Inauguration Day: उद्या पार पडेल जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा; जाणून घ्या काय असेल खास व कुठे पाहाल Live Streaming\nSinopharm Vaccine: पाकिस्तानने दिली चीनची कोरोना विषाणू लस 'सिनोफार्म'ला मंजुरी; Most Unsafe सह 73 दुष्परिणाम दिसल्याचा केला आहे दावा\nFacial Paralysis: इस्राईलमध्ये कोरोना विषाणूची लस दिल्यांनतर 13 जणांना चेहऱ्याचा अर्धांगवायू; दुसरा डोस देण्याबाबत भीती\nShinco India कंपनीने Alexa सपोर्टसह भा��तात लाँच केला स्मार्ट टिव्ही, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल सुखद धक्का\nXiaomi भारतात लाँच केला Mi Notebook 14(IC)लॅपटॉप, वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nVolume Pop Up on Screen: तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रिनवर वॉल्यूम पॉप अप येतो का Windows 10 मध्ये अशी दूर करा समस्या\nWhatsApp New Privacy Policy: व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल सरकारकडून विचार केला जात असल्याची रवि शंकर प्रसाद यांची माहिती\nMahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज\nकारचे इंजिन Overheat होत असल्यास त्यासाठी काय करावे, जाणून घ्या अधिक\nElon Musk ला मोठा झटका; Tesla च्या गाड्यांमध्ये आढळल्या त्रुटी, 1,58,000 गाड्या परत मागवण्याचे आदेश\nआता इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग करण्याची चिंता सोडा कारण एका मिनिटात फुल होणार बॅटरी, जाणून घ्या कसे\nIPL 2021: हरभजन सिंह याचा चेन्नई सुपर किंग्ज संघासोबतचा प्रवास थांबला\nIndia vs England Test Series: भारतीय संघाची घोषणा; कोहली, इशांत आणि हार्दिक पांड्या खेळणार तर पृथ्वी शॉ संघातून बाहेर\nIND vs AUS Test 2020-21: नवख्या टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव, Netizens मानत आहे राहुल द्रविडचे आभार, पहा Tweets\nIND vs AUS 4th Test 2021: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाच्या रोमांचक विजयाचा हा ठरला टर्निंग पॉईंट, निर्णायक क्षणी बदलला गियर\nTandav Controversy: 'तांडव' वेब सीरिजबाबतचा वाद चिघळला; निर्माते आणि अभिनेत्यांविरोधात मुंबईमध्ये FIR दाखल\nEmail Female Poster: लॉकडाऊनमुळे रखडलेला 'ईमेल फिमेल' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा नवे पोस्टर\nDhaakad Poster: धाकड़ सिनेमातील दिव्या दत्ता चा बोल्ड लूक आऊट\nSara Ali Khan च्या मालदिव्समधील या हॉट लूक ने चाहत्यांचे लक्ष घेतले वेधून, See Pics\nShakambhari Navratri 2021: शाकंभरी नवरात्रोत्सव यंदा 21 जानेवारी पासून; जाणून घ्या या नवरात्रीचं महत्त्व\nGuru Gobind Singh Ji Prakash Parv 2021 Images: गुरु गोबिंदसिंह यांच्या जयंती निमित्त Wishes, Messages शेअर करुन साजरे करा प्रकाश पर्व\nराशीभविष्य 20 जानेवारी 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSecret of Amazing Sex Life: रोमांचक आणि उत्साही सेक्स लाईफ मिळविण्यासाठी काही 'सिक्रेट' टिप्स\nStand by Me Doraemon 2: लग्नबंधनात अडकले Nobita आणि Shizuka; इमोशनल झाले चाहते, सोशल मिडियावर #Nobita ट्रेंडिंग\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे Google वर सेलिब्रेशन; 'India National Cricket Team' सर्च केल्यास दिसेल तिरंगी आतिषबाजी\n सोशल मीडीयात फेक अकाऊंट बनवून आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध राहण्यासाठी दिला 'हा' सल्ला\nFact Check: 10 वी आणि 12 वी च्या 2021 बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी 33 टक्के गुणांऐवजी 23 टक्के केल्याची पोस्ट व्हायरल, जाणून घ्या सत्यता\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nMaratha Reservation: मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर; सुनावणी आता 5 फेब्रुवारीला होणार\nGujarat Road Accident: सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे अपघात; ट्रक खाली चिरडून 13 मजुरांचा मृत्यू\nVijay Rupani, Gujarat CM, On Dragon Fruit: गुजरात सरकारने ड्रॅगन फळाला दिले नवीन नाव\nBird Flu In Maharashtra: महाराष्ट्रात 4,351 पक्षांचा मृत्यु; आतापर्यंत 12,624 पक्षांनी गमावला जीव\nCoronavirus: कोरोनामुळे देशात 41 जणांचा बळी; केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा आज पहाटे मृत्यू\nCoronavirus: कोरोना व्हायरने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 41 जणांचा बळी गेला आहे. आज पहाटे केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिरुवनंतपुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे मृत्रपिंड निकामी झाले होते. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.\nCoronavirus: कोरोना व्हायरने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 41 जणांचा बळी गेला आहे. आज पहाटे केरळमध्ये 68 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिरुवनंतपुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे मृत्रपिंड निकामी झाले होते. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.\nदरम्यान, सोमवारी तेलंगणामध्ये 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. या सहा जणांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर सरकारकडून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. या सहा जणांनी दिल्लीतील ���िजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती.( वाचा - Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, बुलढाणा येथे कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्र राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 225 वर)\nसोमवारी देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आतापर्यंत देशात 1,251 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी देशात 227 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसची 5 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी मुंबईत 1, पुण्यात 2 आणि बुलढाण्यात 2 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nAlibaba ग्रुपचे मालक Jack Ma यांची 2 महिन्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती (Watch Video)\nराज्यातील ग्रामसभांना 31 मार्च पर्यंत स्थगिती\nBharat Biotech's Nasal Vaccine: भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला तज्ञ समितीची मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंजुरी\nAlibaba ग्रुपचे मालक Jack Ma यांची 2 महिन्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती (Watch Video)\nAnna Hazare Hunger Strike: शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी मध्ये बेमुदत उपोषणावर ठाम\nसातारा: पिलीव घाटामध्ये सातारा-पंढरपूर एसटी बसवर अज्ञातांकडून हल्लात 2 जण जखमी; हल्लेखोरांचा शोध सुरू\nMaharashtra Board HSC Exams 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांना दुहेरी दिलासा; अर्ज भरण्यास 28 जानेवारी पर्यंत मुदत सोबतच सुधारित विषय निश्चिती योजनेला ब्रेक\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nTandav Controversy: 'तांडव' वेब सीरिजबाबतचा वाद चिघळला; निर्माते आणि अभिनेत्यांविरोधात मुंबईमध्ये FIR दाखल\nमुंबई मध्ये 1 कोटी रक्कमेच्या mephedrone सह ड्रग्स तस्कर पोलिसांच्या ताब्यात\nपुणे: आजारी व्यक्तीवर केलेल्या काळ्या जादूवर उपाय म्हणून दोन भोंदूबाबांनी 4 कबुतरांच्या बदल्यात उकळले 6 लाख रूपये\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFixed Deposits वर ‘या’ 6 बँकांमध्ये मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी\nतांडव सीरिजच्या विरोधात झारखंड मधील भाजप पक्षाकडून FIR दाखल ; 20 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली मध्ये हस्तक्षेप करण्याला दिला नकार, म्हणाले पोलिसांना निर्णयाचा अधिकार\nमेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या\nDriving Licence Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/205", "date_download": "2021-01-20T14:25:01Z", "digest": "sha1:TFLVBCML4ZELZSEEUWRG724YYGRSS4V2", "length": 7703, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/205 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१७६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ११ शिवाजी-खानाची झटापट [ 'शिवभारत' या ग्रंथाच्या अध्याय २१ मध्ये अफझलखान-शिवाजी भेटीचे वृत्त आहे, ते पुढे दिले आहे. परिच्छेदाच्या आरंभींचे आकडे श्लोकांचे आहेत. ग्रंथ परिचय क्रमांक ७ मध्ये दिला आहे. ] कवीन्द्र म्हणाला १-२ नंतर एकमेकांच्या भेटीकरितां उद्युक्त, त्या गोष्टीचा ध्यास लागलेल्या तत्पर व आपआपल्या राजनीतीने वागणाच्या त्या दोघांचा दूतांच्या (वकिलांच्या) द्वारें जसा करार झाला तसा सर्व सांगतों, हे पण्डितांनो श्लोकांचे आहेत. ग्रंथ परिचय क्रमांक ७ मध्ये दिला आहे. ] कवीन्द्र म्हणाला १-२ नंतर एकमेकांच्या भेटीकरितां उद्युक्त, त्या गोष्टीचा ध्यास लागलेल्या तत्पर व आपआपल्या राजनीतीने वागणाच्या त्या दोघांचा दूतांच्या (वकिलांच्या) द्वारें जसा करार झाला तसा सर्व सांगतों, हे पण्डितांनो ऐका. ३-८ आपलें सैन्य जसे आहे तसे ठेवून एकट्या अफजलखानाने स्वतः सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे जावे; त्याच्या सेवेसाठी दोन तीनच सेवक असावेत; तसेच त्याने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ स्वतः येऊन तेथेच सभा मंडपांत वाट पहात रहावे. आणि शिवाजीने सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदरसत्कार गौरवानें यथाविध�� करावा. दोघांच्याहि रक्षणासाठी सज्ज, स्वामिनिष्ठ, शूर व निष्ठावान् अशा दहा दहा सैनिकांनीं बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे उभे राहावे; आणि दोघांनींहि भेटल्यावर सर्वच लोकांना अत्यानंदकर असें गुप्त बोलणे (खलबत) तेथे करावे. ११-१८ उपाध्यायाने सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारांनी देवाधिदेव शंकराची नित्याप्रमाणे पूजा करून, नित्याचा दानविधि उरकला, थोडस जेवले. स्वतः शुद्ध परिमित जल वारंवार आचमनाप्रमाणे पिऊन त्या तुळजा देवीचे क्षणभर मनांत चिंतन केले, तत्कालोचित असा आपला वेष केला, जगांत अप्रतिम असे आपले मुख आरशांत पाहिलें, लगेच आसनावरून उठून आणि पुरोहितास व दुस-या ब्राह्मणांस नमस्कार करून त्या सर्वांचा शुभाशीर्वाद घेतला. दहीं, दूर्वा आणि अक्षता यांस स्पर्श केला, सूर्यबिंब पाहिले, पुढे उभ्या असलेल्या सवत्स गाईजवळ येऊन लगेच ती सुवर्णासह गुणवान् ब्राह्मणास दिली, आपल्या मागोमाग येण्यासाठी सज्ज असलेल्या पराक्रमी अनुयायांस प्रतापगडाच्या रक्षणार्थ नेमले आणि मनांत कपट ठेवून समीप येऊन राहिलेल्या त्या यवनाकडे तो महाबुद्धिमान् शिवाजी आपल्या पाहुण्याला ज्याप्रमाण सामोरे जावे त्याप्रमाणे स्नेहभावाने गेला.\n२५-२६ क्रुद्ध यमाप्रमाणे समोर उभा असलेल्या त्या दक्ष वीर शिवाजीचा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/ajgraane-gillaa-ttonvel-vhiddio-vhaayrl/", "date_download": "2021-01-20T12:35:01Z", "digest": "sha1:IBJSWWDMB6D5A4T45Z6Q2JJTKHLA7W7K", "length": 7048, "nlines": 93, "source_domain": "analysernews.com", "title": "अजगराने गिळला टॉवेल, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nअजगराने गिळला टॉवेल, व्हिडिओ व्हायरल\n, या १८ वर्षीय अजगराने समुद्रकिनारयावर ठेवलेला टॉवेल गिळंकृत केला होता,\nअसे व्हिडिओ बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना चकित करतात. असाच एक व्हिडिओ आजकाल व्हायरल होत आहे, ज्यात डॉक्टर अजगराच्या पोटातून टॉवेल काढताना दिसत आहेत. व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचा आहे.\nत्याचे झाले असे की, या १८ वर्षीय अजगराने समुद्रकिनारयावर ठेवलेला टॉवेल गिळंकृत केला होता, त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्या घशातून टॉवेल बाहेर काढला. डॉक्टर म्हणतात की, घटना घडताचक्षणी त्याला इथे आणल्यामुळे त्याचे प्राण वाचले. आता त्याची प्रकृती ठीक आहे.\nज्या पशुवैद्यकीय रुग्णालयात या अजगराच्या पोटातून टॉवेल बाहेर काढण्यात आला होता, त्यानेही घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, 'टॉवेल अजगराच्या पोटात खोलवर गेला होता. त्याच्या घशातून काढून टाकण्यासाठी एंडोस्कोपच्या मदतीने, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून टॉवेल काढले गेले. हे चांगले आहे की, टॉवेल सुरक्षितपणे काढून टाकला गेला आणि अजगरही बचावला.\nयापूर्वी इंग्लंडमध्येही अशीच एक विचित्र घटना उघडकीस आली होती. येथील ब्रिस्टसमधील व्हेट्स पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका अशा माशाच्या पोटातून ट्यूमर काढले होते ज्याचे वजन अवघे एक ग्रॅम होते. या शस्त्रक्रियेमुळे हा मासा जगातील सर्वात छोटा शस्ञक्रिया करणारा मासा ठरला होता.\nवृत्तानुसार, या छोट्या माशाची किंमत फक्त ८९ रुपये होती, परंतु त्याच्या ऑपरेशनसाठी सुमारे ९००० रुपये खर्च आला. ज्या रुग्णालयात या माशाचे ऑपरेशन होते त्या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी गिरगिट, सरडा, साप आणि मगरी या प्राण्यांचीही शस्त्रक्रिया झाली होती.\nहमी भावापेक्षा कमीने शेतीमालाचा व्यवहार करणा-या व्यापा-यांवर कारवाई करा.\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/us-vs-china/", "date_download": "2021-01-20T13:25:26Z", "digest": "sha1:IT235M6XKE3FNEPPL4RCN2SZWM2KV2TN", "length": 16707, "nlines": 95, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी...", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nअमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…\n“अमेरिका फर्स्ट”चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून अमेरिका अन् चीन यामधील व्यापारी तूट ५० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या धोरणाला First of Many म्हणजेच अमेरिकेच्या हितवादी धोरणाच्या अनेक निर्णयांपैकी एक असे संबोधले आहे.\nअमेरिकेच्या या धोरणाला जशास तसे उत्तर देताना चीनने ४ एप्रिल २०१८ रोजी १०६ अमेरिकी उत्पादनावर २५% आयात शुल्क आकारायचे ठरवले आहे. या आयात शुल्काची किंमत ५० अब्ज अमेरिकन डॉलर आहे. त्यामुळे हे व्यापार युद्ध दुसऱ्या टप्प्यात आले असे म्हणता येईल.\nअमेरिका-चीन यांमधील व्यापारी तूट ही २०१७ मध्ये ३७५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर यायच्या आगोदर या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मेड इन इंडिया च्या धर्तीवर मेड इन अमेरिका अन अमेरिका फर्स्ट ही अाश्वसने दिली. चीनमुळे लाखो अमेरिकन रोजगार गेले अन ते परत मिळायवाचे, मोठया प्रमाणावर आयातशुल्क आकारून परदेशी वस्तूंची स्पर्धात्मकता अमेरिकन बाजापेठेत नष्ट करायची हे ट्रम्प यांचे अर्थसूत्र आहे.\nअमेरिका-चीन व्यापार तुटिची कारणे लक्षात घ्यायला हवीत\nअमेरिकेचे चलन डॉलर हे कायम जागतिक व्यापाराचे एकक राहिलेले आहे. जगातील अनेक देशांनी आपापल्या चलनाचे मूल्य हे डॉलर च्या किमतीशी निगडित ठेवले आहे. चीनने देखील अगदी मागच्या वर्षापर्यंत त्यांचा चलन विनिमय दर हा डॉलरशी फिक्स ठेवला होता. म्हणजे डॉलर ची किंमत वाढली की युआन ची किंमत वाढते अन डॉलर ची किंमत कमी झाली की युआन ची किंमत देखील कमी होते. चीन मात्र डॉलर ची किंमत ढासळू देत नाही कारण त्यामुळे त्याची स्पर्धात्मकता वाढेल. अशा परिस्थितीत चीन बाजारातून, अमेरिकन ट्रेजरीतून मोठया प्रमाणात डॉलर खरेदी करतो अन त्याची किंमत कमी होऊ देत नाही. त्यामुळे आजघडीला चीनकडे ४ ट्रिलियन म्हणजे महापद्य डॉलर इतके परकीय चलन ट्रेजरी अन अमेरिकन ट्रेजरी नोट्स, बिल्स अन बॉण्ड च्या स्वरूपात आहे. यामुळे चीन कायम आपल्या चलनाची किंमत कमी ठेवतो अन त्याची स्पर्धत्मकता कायम ठेवतो. याचा फटका अमेरिकेला बसलेला आपल्याला दिसून येतो.\nदुसरे कारण म्हणजे अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात कच्चा माल चीनमध्ये पाठवतात. चीनमध्ये जीवनमान स्तर हा खालच्या पातळीचा असल्याने मनुष्यबळ अगदी स्वस्त मिळते. हाच माल वस्तू किंवा सेवा रूपाने पुन्हा अमेरिकेत आयात म्हणून येतो. त्यामुळे तुटीला चालना मिळते. अमेरिकेत मनुष्यबळ महाग असल्याने तेथील उत्पादने महाग ठरतात पर्यायाने विकसनशील देशातून आयतीला प्रोत्साहन देण्यात येते.\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का…\nअमेरिकेने चीनच्या अनेक कृत्यांवर आक्षेप घेतला आहे. 2017 साली अमेरिकेनेने चीनला 130 अब्ज डॉलर ची निर्यात केली तर चीनने अमेरिकेला 505 अब्ज अमेरिकन डॉलर ची निर्यात केली. अमेरिका युआन ची किंमत वाढवण्यासाठी दबाव टाकत आहे. अमेरिकेने आपल्या बौद्धिक संपदेच्या चोरीवर आक्षेप घेतला आहे. चीनच्या कंपन्यांनबरोबर भागीदारी करताना तंत्रज्ञान हस्तांतराला अमेरिकेने विरोध केला आहे यामुळे अमेरिकेची स्पर्धत्मकता नष्ट होते असा अमेरिकेचा आरोप आहे. चीननी अनेक क्षेत्रे व्यापारासाठी खुली करावी असा अमेरिकेचा आग्रह आहे.\nया वादाचा दोन्ही देशातील व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो.\nअमेरिका हा अत्यंत प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. अँपल, बोइंग, इंटेल या कंपन्या जगाला अनुक्रमे मोबाईल, विमाने अन सेमीकंडक्टर चा पुरवठा करतात. चीन ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तेथे या उत्पादनांना सगळ्यात जास्त मागणी आहे. अँपल च्या एकूण उत्पादनांपैकी 20% उत्पादने ही चीन, हाँग काँग(चीन) अन तैवान मध्ये खपली जातात. चीन हा बोइंग चा सर्वात मोठा ग्राहक आहे. तसेच अमेरिकेच्या एकूण सोयाबीन उत्पादनांपैकी 50% सोयाबीन चीनमध्ये विकले जाते. या व्यापारी युद्धाचा परिणाम अमेरिकेची अंतर्गत अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यात होऊ शकतो. अमेरिकेतील शेतकरी अन उद्योग दबावगट हा हे संभाव्य युद्ध टाळण्यासाठी पुढाकार घेत आहे. व्यपराचे प्रश्न चर्चेने सुटावेत असं या गटाचे म्हणणे आहे. जागतिक व्यापार संघटनेने मध्यस्थी करून प्रश्न निकाली काढावेत अशी या गटाची मागणी आहे.\nचीनमध्ये अमेरिकन कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादनामध्ये रूपांतर केले जाते. हे व्यापार प्रकरण गंभीर होत गेले तर चिनलाही त्याचा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे अमेरिकीइतकी अश्वसक बाजारपेठ आजमितीला कुठेही नाही. त्यामुळे चीनला जास्त जास्त काळ ताणने सोयीचे ठरणार नाही.\nजागतिक व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो.\nमुक्त भांडवल, मुक्त व्यापार याची सुरुवात पाश्चिमात्य राष्ट्रांनी केली असल्याचे आपल्याला दिसते. परंतु आज हीच राष्ट्रे त्यापासून फारकत घेत आहेत. हे देश बचावात्मक पावित्रा घेत आहेत. यामुळे जागतिकीकरणाला खीळ बसू शकते. उदा. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्ले-डेव्हिडसन या दुचाकीवरचे आयात कमी करण्याची मागणी केली होती. ते आयत्तशुल्क आता 75% वरून 50% आणले गेले आहे. परंतू ट्रम्प अद्यापही समाधानी नाहीत. अमेरिकेच्या बरोबर युरोपियन युनियन, जपान यांनी देखील चीनच्या आक्रमक निर्यात धोरणाला विरोध केला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा विकसित अन विकसनशील देश असे गट पडले आहेत. उदयोन्मुख राष्ट्रे ही आता कुठे प्रगतीची फळे चाखायला लागली होती तेवढ्यात या विकसित राष्ट्रांनी दोर आवलेले आहेत.\nचाबहार बंदरावरील भारताची पकड निसटण्याची भीती….\nभारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/neha-kakkar-confirms-she-is-not-pregnant-with-the-poster-of-her-upcoming-song-social-media-users-troll-her-128029046.html", "date_download": "2021-01-20T13:42:54Z", "digest": "sha1:YNLYDRGOWF4NVLUO7A4CRC7BUX3IGVPQ", "length": 7672, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Neha Kakkar Confirms She Is Not Pregnant With The Poster Of Her Upcoming Song, Social Media Users Troll Her | नेहा कक्करने गाण्याच्या प्रमोशनसाठी उडवली प्रेग्नेंसीची खिल्ली, पब्लिसिटी स्टंटमुळे चाहते चिडले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nट्रोलर्सच्या निशाण्यावर नेहा:नेहा कक्करने गाण्याच्या प्रमोशनसाठी उडवली प्रेग्नेंसीची खिल्ली, पब्लिसिटी स्टंटमुळे चाहते चिडले\nनेहा प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणे हे तिच्या ‘ख्याल रख्या कर’ या आगामी गाण्याचे प्रमोशन होते.\nबॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्करने शुक्रवारी बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीत सिंग सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आता स्वतः नेहाने या पब्लिसिटी स्टंटवरुन पडदा उचलला आहे. शनिवारी नेहाने तोच फोटो शेअर करत 22 डिसेंबर रोजी ख्याल रख्या कर हे नवीन गाणे रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेहा आता प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणे हे तिच्या ‘ख्याल रख्या कर’या आगामी गाण्याचे प्रमोशन होते, हे स्पष्ट झाले आहे.\nसोशल मीडिया यूजर्स चिडले\n‘ख्याल रख्या कर' हे नवे गाणे 22 डिसेंबरला येत आहे’ असे कॅप्शन देत नेहाने रोहनसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. या पब्लिसिटी स्टंटमुळे नेहाचे चाहते तिच्यावर चिडले आहेत. नेहाच्या या पोस्टवर भाष्य करत ते आपला संताप व्यक्त करत आहेत. एका नेटक-याने लिहिले 'तुम्ही पब्लिसिटीसाठी अशा गोष्टींची खिल्ली कशी काय उडवू शकता मी तुमचा मोठा चाहता होतो. मात्र जर तुम्ही फक्त हे गाण्याच्या पब्लिसिटीसाठी केलं असेल, तर मात्र तुमचा धिक्कार आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले, 'चीप पब्लिसिटीची मर्यादा असते. हे तुम्ही पहिलेच का सांगितले नाही.'\nशुक्रवारी ही होती नेहाची पोस्ट\nनेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहन प्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये नेहा बेबी बंप दाखवतेय. कॅप्शनमध्ये तिने नव-याला उद्देशून \"अब ख्याल रखा कर,\" असे म्हटले होते. रोहनने नेहाच्या फोटोवर कमेंट करताना हे दोघे लवकर आईबाबा होणार असल्याचे संकेत दिले होते. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली. तर नेहाचा भाऊ टोनी कक्करने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'मी मामा होणार आहे.'\n24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न\nनेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्��ा लग्नाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. दोघांची पहिली भेट काही महिन्यांपूर्वी 'आजा चल ब्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्च' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झाली होती. रोहन प्रीत सिंग 2019 मध्ये 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय तो 'मुझसे शादी करोगे' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hindiguides.in/prem-kavita-marathi-text-pdf-download/", "date_download": "2021-01-20T13:58:54Z", "digest": "sha1:V5DCPSDSBMK5A3QNDZBTTKUJ5PLEDMPO", "length": 15149, "nlines": 281, "source_domain": "hindiguides.in", "title": "Prem Kavita - Prem Kavita Marathi Text - Pdf Download - Hindi Guides", "raw_content": "\nहम सभी ने अपने जीवन में विभिन्न प्रकार के प्रेम का अनुभव किया है जैसे-जैसे हम बड़े होते हैं, हमारे माता-पिता हमें शब्दों, कार्यों और भावनाओं के माध्यम से प्यार करना सिखाते हैं जैसे-जैसे हम बड़े होते हैं, हमारे माता-पिता हमें शब्दों, कार्यों और भावनाओं के माध्यम से प्यार करना सिखाते हैं यह सच है जब लोग कहते हैं कि प्रेम ही जीवन है, क्योंकि प्रेम के बिना जीवन निरर्थक होगा यह सच है जब लोग कहते हैं कि प्रेम ही जीवन है, क्योंकि प्रेम के बिना जीवन निरर्थक होगा प्रेम हमारे जीवन के विभिन्न पहलुओं में देखा जाता है, हम उन्हें साहित्य, पॉप संगीत, फिल्मों और धार्मिक ग्रंथों में और जीवन के अनुभव के माध्यम से देखते हैं\nपण तेंव्हा वेगळी वाटलीस\nतू कधी माझी झालीस\nतू कधी माझी झालीस\nतू शांत तेंव्हा होतीस\nतू कधी माझी झालीस\nकि पाठ तुझी फिरायची\nपण त्या दिवशी नव्हती\nतू कधी माझी झालीस\nहोती ग मला कळली\nपण तू थोडी शहारलीस\nतू कधी माझी झालीस\nतरंगत असलेलं तुझं मन\nप्रेमाची तू कबुली दिलीस\nतू कधी माझी झालीस\nतू कधी माझी झालीस\nतुम्हें तुमसे भी ज्यादा चाहने लगा हूँ,\nतुम्हे तुमसे भी ज्यादा जानने लगा हूँ \nजब से तुमको देखा है मेरी दुनिया ही बदल गई,\nख्वाबों ने लिया ऐसा रूप और तुम मेरी बन गई \nचलो आओ एक नए रिश्ते की बुनियाद रखते हैं हम-तुम,\nप्यार के इस राह में एक बार खुद को आजमाएं हम-तुम\nजब से तुम मेरे जीवन में हो आई,\nमुझे हर चीज बदली सी दे रही है दिखाई\nअब तो मैं तेरी चाहत की खुशबू से अपनी सांसों को महकाता हूं,\nदेखता हूं जब भी आईना तुझको ही सामने पाता हूँ |\nआओ अब उम्र भर के लिए एक-दूजे के हो जाए हम-तुम,\nइस रिश्ते को मजबूत बनाएं हम-तुम\nमरण नाही चुकले कुणाला\nनाही कल्पवत ग मनाला\nहसत पित राहिलीस तू\nनाही समजु शकलो मी\nनाही कल्पवत ग मला\nतू नेहमी साथ दिलीस\nहात कमी पडले माझे\nतू नेहमी घेतलंस ओंजळीत\nनाही कल्पवत ग मला\nतू पहात होतीस नेहमी\nतुला कधी उदास पाहुन\nयातना होतात ग मनाला\nनाही कल्पवत ग मला\nविसर राणी तू आता\nतू नेहमी दिलेस बळ\nनाही कल्पवत ग मला\nनाही चुकले ग कुणाला\nलाभु दे ग तुला\nहेच मागणं त्या देवाला\nनाही कल्पवत ग मनाला\nनाही कल्पवत ग मनाला\nवेडं केलं प्रेमानं तुझ्या\nसौंदर्य ते डोळ्यात माझ्या\nवेगळी ती माझी नजर\nतू दिलीस कबुली प्रेमाची\nनजर ही न वळवता\nवेडं केलं प्रेमानं तुझ्या\nप्रयत्न तू करत होतीस\nपण लाज नाही लपली गाली\nहसलीस तेंव्हा अर्ध हास्य\nखाली पडणार हास्य तुझं\nमला नाही आलं झेलता\nगेलेला तो तोल माझा\nवेडं केलं प्रेमानं तुझ्या\nतू थोडीही न बावरता\nतुला बिलगलो मनानं मी\nजरा ही न ओशाळता\nवेडं केलं प्रेमानं तुझ्या\nवेडं केलं प्रेमानं तुझ्या\nप्रेम म्हणजे काय असतं\nमन माझं ओढल गेलं\nअन्न ही लागेना गोड\nकाय बोलावं सुचत नव्हतं\nजीवन में आया था\nएक हसीन सा मोड़\nआता काय करावं पुढं\nतेंव्हा गेले मला जड\nतुच सर केला होतास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/206", "date_download": "2021-01-20T14:39:07Z", "digest": "sha1:6NP3JDVYRGV5JT73AADBGH5EK5MF4PEN", "length": 7453, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/206 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nशिवाजी-खानाची झटापट १७७ विश्वास आपल्यावर बसवून घेण्यासाठी, आपल्या हातांत असलेली अकुंठित तरवार त्या क्रुद्ध,कपटी खलाने जवळ असलेल्या आपल्या सेवकाच्या हातांत दिली. २७ मग खोटा स्नेह दाखवून प्रतिकूल दैवाने पछाडलेला तो खान त्यास मोठ्या स्वराने म्हणाला, ३० म्हणून आज मी तुज उद्धटाला शिक्षा लावण्यासाठी आलो आहे. हे गड दे, लोभीपणा सोड आणि मला शरण ये. ३३ अरे शहाजीराजांच्या पुत्रा, पोरा, आपली शहाणपणाची घमेंड सोडून (आपला) हात माझ्या हातांत दे, ये आलिंगन दे. ३४ असे बोलून त्याने त्याची मान डाव्या हाताने धरून दुस-या- उजव्या हाताने त्याच्या कुशीत कट्यार खुपसली. ३५-३६ बाहयुद्धनिपुण शिवाजीने लगेच त्याच्या हातांतून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळन न जातां आपलें अंग किंचित् आकुंचित करून शिवाजीने आपल्या पोटांत घुसणारी ती कट्यार स्वतः चुकविली. ३७-३९ “हा वार तुला करतों तो घे, मला धर' असे म्हणतच, सिंहा. सारखा स्वर, सिंहासारखी गति, सिंहासारखे शरीर, सिंहासारखी दष्टि, सिंहा. सारखी मान असलेला व आपल्या दोन्ही हातांनी फिरविलेल्या नागव्या तर वारीने शोभणारा तो धैर्यवान् वे कर्तृत्ववान् (करारी) शिवाजी, त्या वैयाचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्याने आपल्या तरवारीचे टोंक त्याच्या पोटांतच खुपसले. ४० त्याने शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत झटकन् खुपसलेली ती तरवार सर्व आंतडी ओढून बाहेर पडली. ४३-४६ नंतर आपल्या रक्ताच्या धारांनीं भूमि भिजवून झिगलेल्या माणसाप्रमाणे मूच्र्छने झोकांच्या खात खात अतिविव्हल होत्साता तो खान शिवाजीच्या शस्त्राच्या योगाने पोटांतून बाहेर पडलेली आंतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून “ह्याने मला येथे ठार केलें, या शत्रूस वेगाने ठार करा.\" असें जों आपल्या पाश्र्ववर्ती सेवकास म्हणतो तोंच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारून ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवाजीवर चालून गेला. ५६ त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोंच या शिवाजी राजाने त्या यवनास धाडकन् खाली पाडलें. : [ २१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/interesting-facts-about-salman-khan-and-bhagyashrees-maine-pyar-kiya-128068402.html", "date_download": "2021-01-20T13:51:51Z", "digest": "sha1:THESUP3QMUESTQUWMOUYL2FPPAVAKXU5", "length": 9222, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Interesting Facts About Salman Khan And Bhagyashree's Maine Pyar Kiya | सेटवर 30 पोळ्या खायचा सलमान खान, 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी सलमानला मिळाले होते केवळ 31 हजार रुपये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n'मैंने प्यार किया'ची 31 वर्षे:सेटवर 30 पोळ��या खायचा सलमान खान, 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटासाठी सलमानला मिळाले होते केवळ 31 हजार रुपये\nचित्रपटाच्या सेटवर तो एकावेळी 30 पोळ्या आणि केळी खायचा.\nमुख्य अभिनेता म्हणून सलमान खानचा पहिला चित्रपट 'मैं प्यार किया'च्या रिलीजचा नुकतीच 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीला बॉलिवूडमध्ये यशस्वी केले. या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा आहे जो सलमानने स्वतः शेअर केला होता.\nकाही वर्षांपूर्वी सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सुरुवातीला आपल्या बारीक शरीरयष्टीमुळे खूप काळजीत होता आणि वजन वाढवण्यासाठी काहीही खायचा. 'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या सेटवर तो एकावेळी 30 पोळ्या आणि केळी खायचा. सलमान पुढे म्हणाला की, आता तो हेल्थची खूप काळजी घेतो आणि अन्नाचा वास घेताच त्याचे पोट भरुन जाते.\nभाग्यश्रीने किसिंग सीनला दिला होता नकार\nभाग्यश्रीने चित्रपटात किसिंग सीन करायला नकार दिला होता. भाग्यश्रीच्या वडिलांनी तिला चित्रपटांत तोकडे कपडे घालण्यास मनाई केली होती. केवळ सलवार, चुडीदार घालण्याची परवानगी दिली होती. 2015 मध्ये एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, जेव्हा किसींग सीनची वेळ आली तेव्हा मला वाटले की, हा सीन कसा शूट होईल. मी सूरजकडे गेलो आणि हा सीन करणे अनकम्फर्टेबल आहे असे सांगितले. यावर सूरजने म्हटले तू केवळ अनकम्फर्टेबल आहेस पण भाग्यश्री हा सीन करण्यास नकार देत आहे. सूरज यांनी हा सीन शूट न करण्याचे ठरवले. मग शेवटचा पर्याय म्हणून दोघांमध्ये एक काच ठेवण्यात आली आणि हा सीन पूर्ण करण्यात आला.\nया फिल्मच्या शूटिंगदरम्यानच भाग्यश्रीने तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन बॉयफ्रेंड हिमालय दासानीसोबत लग्न केले होते. भाग्यश्रीच्या लग्नात सलमान आणि दिग्दर्शक सूरज बडजात्या सहभागी झाले होते.\n28 कोटींची कमाई झाली\nचित्रपटाचे बजेट फक्त 2 कोटी होते, तर कमाई 28 कोटी होती. या चित्रपटासाठी सलमान खानला 31 हजार रुपये देण्यात आले होते. चित्रपटाच्या फक्त 29 प्रिंट्स प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र चित्रपट हिट ठरल्यानंतर हजारो प्रिंट्स जोडण्यात आल्या. सलमानचा हा चित्रपट इंग्रजीत 'व्हेन लव्ह कॉल्स' या नावाने रिलीज झाला होता. गुयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन बाजारातही हा चित्रपट यशस्वी झाला. हा चित्रपट स्पॅनिश भाषेत 'ते अमो' या शीर्षकासह प्रदर्शित झाला होता.\nपटकथा 10 महिन्यांत लिहिली गेली होती\nया चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी सर्व गाणी केवळ एका दिवसात रेकॉर्ड केली होती. कारण दुसर्‍या दिवशी त्या परदेशात मैफिलीसाठी दौर्‍यावर जाणार होत्या. चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी सूरज बडजात्या यांना 10 महिने लागले. चित्रपटाचा पहिला भाग सहा महिन्यांत पूर्ण झाला. तर दुसरा भाग चार महिन्यांत लिहिला गेला होता.\nमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटात पदार्पण केले होते. त्यानंतर, 90 च्या दशकात ते जवळजवळ प्रत्येक चित्रपटात एक मुख्य कॉमेडियन म्हणून दिसले होते. या चित्रपटात दिलीप जोशी आणि राजू श्रीवास्तव यांनी कॅमिओ केला होता. परवीन दस्तूरलाही मुंबईत एका नाटकाच्या वेळी सीमाच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले होते. या चित्रपटानंतर परवीन 1997 मध्ये आलेल्या 'दिल के झरोखे' या एकाच चित्रपटात दिसली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/dr-satish-bagal-on-chini-mahasattecha-uday-11", "date_download": "2021-01-20T13:23:47Z", "digest": "sha1:EUXXK6GZ3ECYWBWYC3AZA4K2KEOWRBZZ", "length": 53676, "nlines": 127, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 आर्थिक सुधारणा आणि परदेशी गुंतवणुका", "raw_content": "\nराजकीय लेख चिनी महासत्तेचा उदय 11\nआर्थिक सुधारणा आणि परदेशी गुंतवणुका\nडॉ. सतीश बागल , नाशिक\nआर्थिक बाबी वा परदेशी गुंतवणुकीबाबत चीनमधील स्थानिक अधिकाऱ्यांना सुरुवातीला फारसे ज्ञान नव्हते. विदेशी गुंतवणूकदारांशी वाटाघाटी करण्याचा अनुभव त्यांना नव्हता. पाश्चिमात्य भांडवलशाहीतील बाजारचलित अर्थशास्त्राचा त्यांचा अभ्यासही नव्हता. भांडवलशाही उद्योगधंद्यांचा अनुभव नाही, व्यवस्थापनशास्त्राचा गंध नाही- अशा अंधारात चाचपडत, चुका करीत, चुका लपवीत हा विकास झाला. शेंझेन ते ग्वाँगझौ हा रस्ता बांधताना बजेट मर्यादित होते. म्हणून फक्त दोन लेनचा रस्ता बांधला गेला. तो सात ते आठ वर्षांत अपुरा पडल्यानंतर अधिक खर्च करून परत आठ लेनचा करण्यात आला. व्यापार करायचा, मात्र कम्युनिस्ट विचारसरणीला अनुसरून सर्व काळजी घ्यायची- ही तारेवरची कसरत होती. यात फसवणुकीचे प्रकार दोन्हींकडून होत असत. विदेशी नागरिकांकडून तसेच स्थानिक अधिकारी, पक्षनेते �� उद्योजक यांच्याकडूनही. या सर्व अनुभवातून चिनी राज्यकर्ते, अधिकारी, पक्षनेते व स्थानिक नेते बरेच काही शिकले.\nनोव्हेंबर 1977 मध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या एका बैठकीसाठी दक्षिणेकडील ग्वांगडाँग प्रांतात शेंझेन येथे डेंग गेले. तिथे त्यांनी असे पाहिले की, हजारो तरुण जवळच असलेल्या केपसज्ञेपस बेटाकडे पोहत जाऊन तेथे रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करतात. पोहून जाण्याच्या प्रयत्नात हजारो तरुण मृत्युमुखी पडत असत. वेड्या धाडसातून वाचलेल्या तरुणांना पुढे तुरुंगातही पाठविण्यात येत असे. हा काही कायदा व सुरक्षेचा प्रश्न नाही. तरुणांना केपसज्ञेपस चे आकर्षण वाटते, कारण तेथे रोजगार व जीवनात आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची उपलब्धता आहे. त्यासारखेच चांगले राहणीमान, रोजगार व वस्तूंची उपलब्धता शेंझेन येथे निर्माण केली तर हे तरुण असा जीव धोक्यात का घालतील या प्रदेशात होणारी ताजी फळे व भाज्या निर्यात करून वा काही इतर मार्गांनी येथे स्थानिक रोजगार निर्माण करता येईल, असे डेंग यांनी सुचविले.\nनियोजन मंडळाच्या शिष्टमंडळाने शेजारी फुजियान प्रांताला भेट दिली, तेव्हा या दोन्ही प्रांतांनी पर्यटन विकासाबरोबर कारखानदारी वाढवून वस्तू निर्यात कराव्यात, असे सुचविण्यात आले. यासाठी एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन निर्माण करावा, असाही निर्णय झाला. मार्शल ये हे स्वतः ग्वांगडाँगचे असल्याने त्यांनीही या प्रस्तावात बराच रस घेतला आणि या प्रांताचा आर्थिक नियोजन आराखडाच तयार केला. त्याच वेळी शेजारच्या फुजियान प्रांतातही कारखानदारी व निर्यातीसाठी आराखडा करण्यात आला. त्यानंतर एका महिन्यातच ग्वांगडाँगमधील स्पेशल इकॉनॉमिक झोन- सेझसाठी परदेशी गुंतवणुकीच्या पहिल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. केपसज्ञेपस मधील उद्योजक युआन गेंग यांच्या मर्चंट स्टिमशिप समूहाला शिप ब्रेंकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली.\nचीनमधील उपलब्ध असणारी जुनी मोठी जहाजे मोडून त्यातील स्क्रॅप केपसज्ञेपस च्या बांधकाम व्यवसायासाठी निर्यात करण्याचा हा व्यवसाय होता. कोणत्याही प्रकारचा कारखाना न उभारता हा उद्योग करता येतो, त्यामुळे काम तत्काळ सुरू होऊ शकले. नियोजन आयोगाच्या सदस्यांचा या प्रकल्पाला विरोध असूनही हा प्रकल्प तत्काळ सुरू करण्य���त आला. अशा प्रकारच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचे अधिकार राज्यांना नव्हते, मात्र परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे अधिकार ग्वांगडाँग प्रांताला देण्यात आले. परदेशी गुंतवणूकदारांना जमीन, इतर आवश्यक पायाभूत सुविधा, वाहतूकव्यवस्था, वीज, कामगार वृंद इत्यादी सवलती देऊ करण्यात आल्या. याशिवाय हॉटेल्स, घरे व इतर सवलती देण्यासाठीही आवश्यक धोरणे आखण्यात आली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना अशा पद्धतीने अधिकार देणे सुरू केले.\nअशा रीतीने दक्षिणेकडील ग्वांगडाँगमध्ये प्रथम शेंझेन, झुहाई व शँटौ असे तीन एसईझेड उभे राहिले. त्याच वेळी फुजिअन प्रांतातही काही एसईझेड उभे राहू लागले. पुढे डेंग यांनी ही संकल्पना विस्तृत करून गृहनिर्माण, पर्यटन, बँकिंग आदी अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण राबविले. परदेशी गुंतवणूकदारांसाठी या सुविधा असल्याने या सर्व पद्धती बाजारप्रणीत पद्धतीनुसार राबविण्यात आल्या. सिचुआन, जीआंग्झू व झेजिआंग प्रांतांमध्ये पूर्वीपासून मोठ्या औद्योगिक वसाहती होत्याच; तेथेही सुधारणा सुरू होत्या, मात्र एसईझेडमध्ये परदेशी गुंतवणुका असल्याने तेथे गुंतवणूकदारांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. कट्टर माओवाद्यांनी ही संधी घेऊन डेंग यांच्यावर भांडवलशाहीशी जमवून घेण्याचा आरोप करणे सुरू केले. त्यामुळेच डेंग यांनी अतिशय जपून पावले उचलली.\nया काळात ते सतत सांगत की- फक्त पाश्चिमात्य तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय तंत्रे, त्यांचे विज्ञान व संशोधन चीनने घ्यावे आणि त्यानंतर स्वतः आपल्या पायावर उभे राहावे. 1979 मध्ये केवळ 12 टक्के निर्यात ग्वांगडाँगमधून होत असे. ही निर्यात 1990 पर्यंत 30 टक्के झाली. चीनमधील एकाच भागात कारखानदारी वाढली तर चीनमध्ये मोठा असमतोल निर्माण होईल, असे पूर्वी वाटत होते. मात्र तरीही उत्पादकता आणि आर्थिक विकास यांवर अधिक भर दिला गेला. सुरुवातीला काही भागांत राहणीमान वाढले व थोडी असमानता निर्माण झाली, तरी समृद्धीची फळे सर्वांना यथावकाश चाखायला मिळतील, असा सरकारचा विचार होता. सुरुवातीला चीनमधील इतर विभाग आणि ग्वांगडाँग व फुजियान यात उपभोग्य वस्तूंची उपलब्धता, राहणीमान, वस्तूंची गुणवत्ता याबाबत मोठी विषमता होती. राज्यांना परदेशी गुंतवणुका आकर्षित करण्यासाठी व त्यांना मान्यता देण्यासाठी का��ी अधिकार दिले होते. मात्र राजकीय बाबतीत व नवी काही संकल्पना व नव्या प्रयोग करण्यावर मात्र बंदी होती.\nग्वांगडाँग व फुजियान असलेल्या किनारपट्टीवर उत्तरेकडे शांघाय बंदर आहे. पारंपरिकरीत्या शांघाय हे पूर्व आशियातील व्यापार व बँकिंगचे सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय केंद्र राहिलेले आहे. तेथेही एसईझेड उभारण्याचा विचार होता. शांघायच्या आजूबाजूला चांगले उद्योगधंदेही होते. शांघायमध्ये परदेशी भांडवल आणण्याला सरकारमधील अनेक नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा विरोध होता. नियोजन मंडळाचे अध्यक्ष चेन युन मूळचे शांघायचे. मात्र शांघायमध्ये परदेशी भांडवल येऊ देणे धोक्याचे होते, असे त्यांचेही मत होते. कारण 19 व्या शतकात चीनमध्ये परदेशी भांडवल व वसाहतवादाचा शिरकाव शांघायमधून झाला होता. पुढे दुसऱ्या टप्प्यात 1992 नंतर, काही वेगळ्या पार्श्वभूमीवर शांघायचा वेगवान विकास करण्याचा निर्णय झाला; परंतु 1980 मध्ये मात्र शांघाय विकासापासून वंचित राहिले.\nग्वांगडाँग व फुजियान या किनारपट्टीजवळच हाँगकाँग बेट होते. पुढे हाँगकाँग हे चीनच्या वैभवाचे दक्षिण द्वार ठरले, कारण तिथून फार मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली. चीनमध्ये 1979 ते 1995 या काळात झालेल्या विदेशी गुंतवणुकीपैकी दोन-तृतीयांश गुंतवणूक हाँगकाँगमधील चिनी वंशाच्या उद्योजकांनी केली होती. चीनचे हे दक्षिण द्वार चीनला फारच लाभदायक ठरले. तैवान आणि हाँगकाँग येथील जनतेचे चीनच्या ग्वांगडाँग व फुजियान प्रांतातील लोकांशी घनिष्ठ नाते संबंध होते. तैवानमधून वा हाँगकाँगमधून तेथील चिनी लोकांना चीनमध्ये तडक जाता येत नसे. कम्युनिस्ट क्रांतीनंतर अनेक व्यापारी आणि धनाढ्य लोक जीव वाचविण्यासाठी हाँगकाँग व तैवानला 1949 मध्ये पळून गेले.\nत्यांनी हाँगकाँगमधील वस्त्रोद्योग आणि जहाजबांधणी व्यवसाय भरभराटीस आणला. चीनची दारे व्यापारासाठी बंद झाल्याने हाँगकाँगची बरीच कोंडी झाली होती. ही कोंडी 1978 नंतर फुटू लागली आणि हाँगकाँगलाही आर्थिक सुबत्ता अनुभवता आली. या काळात हाँगकाँगमधून गुंतवणूक, निधी, तंत्रज्ञान व बाहेरील जगातील वारे चीनमध्ये येऊ लागले. येथील तरुणमंडळी पाश्चात्त्य देशांत व्यवस्थापन, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान यातील उच्च शिक्षण घेऊन हाँगकाँगला परतल्यानंतर तेथील आंतरराष्ट्रीय व्यापार, कारखानद��री, बँकिंग, विमाक्षेत्र व इतर क्षेत्रांत झळाळी आली. तिथून चीनला विदेशी गुंतवणुकीद्वारे बरेच काही शिकता आले. ग्वांगडाँग व फुजियान येथील सरकारी अधिकारी व पक्षाचे नेते हाँगकाँगकडून बरेच काही शिकले. हाँगकाँग टीव्ही, तेथील संगीत, वर्तमानपत्रे, त्यातील खुलेपणा या सर्वांतून दक्षिण चीनचे आधुनिक प्रबोधन होत होते. दक्षिण चीनमधील लोकांचे राहणीमान 1992 पर्यंत चांगल्यापैकी सुधारले. हाँगकाँगमधून येणारे चिनी व स्थानिक चिनी यांतील फरकही कमी झाला.\nहाँगकाँगमधील काही संस्था व त्यांची कार्यालये माहिती व ज्ञान प्रसारित करण्याची केंद्रे झाली. न्यू चायना न्यूज एजन्सी, झिन्हुआ, बँक ऑफ चायना, कामगार संघटनांची कार्यालये, उद्योजक यांनी हे मोठे काम केले. डेंग यांनीही हाँगकाँगमधील वाय के पाव यांसारख्या उद्योजकांशी संबंध दृढ केले आणि त्यांना चीनच्या विकासाला कायमचे जोडून घेतले. याच काळात येथील उद्योजकांना कामगारप्रश्नाने संत्रस्त केले होते. चांगले कामगार थोड्या मोबदल्यात मिळत नसल्याने त्यांची जागतिक स्पर्धात्मकता घसरली. आता काही अंतरावर चीनमध्ये स्वस्तात कामगार उपलब्ध होत होते. या पार्श्वभूमीवर हाँगकाँगच्या उद्योजकांनी उद्योग व कारखाने चीनमधील ग्वांगडाँग व शेंझेन येथे रातोरात हलविण्याचे तंत्रच जणू विकसित केले होते. वर्तमानपत्रांतून अशाही बातम्या येत की, सकाळी हाँगकाँगमधील कामगार कामावर रुजू होताना पाहत की, उत्पादनांची यंत्रसामग्री तिथून रातोरात नाहीशी झालेली असे. हे कारखाने स्वस्त कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या चीनमध्ये हलविले गेले.\nवस्त्रोद्योग, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स अशी अनेक प्रकारची उत्पादने या कमी खर्चाच्या कामगारामुळे हाँगकाँगमधील चिनी उद्योजकांनी रातोरात चीनमध्ये व्यवसाय हलवून जागतिक बाजारपेठा काबीज केल्या. शिवाय पाश्चिमात्य व्यापारी व उद्योजक चीनमध्ये व्यापारासाठी जाताना हाँगकाँगच्या व्यापाऱ्यांमार्फत व त्यांच्या सल्ल्याने चीनमध्ये शिरकाव करीत. चीनमध्ये उद्योग उभारताना, व्यापार सुरू करताना हाँगकाँगमधील उद्योजक, व्यापारी वा माहितगारांना भागीदारी दिली जात असे. पुढे-पुढे जेव्हा चीनमध्ये भ्रष्टाचार खूप वाढला, तेव्हा तर चिनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी हाँगकाँगच्या उद्योजकांचा उपयोग ���ोत असे.\nअशा रीतीने ग्वांगडाँन्ग व फुजियान येथे प्रायोगिक तत्त्वावर छोट्या प्रमाणावर सुरू झालेल्या सेझच्या प्रयोगामुळे चीन जगातील सर्वांत मोठा निर्यातप्रधान देश झाला. 1978 मध्ये केवळ 10 बिलियन डॉलर्सच्या कच्च्या मालाची व पारंपरिक वस्तूंची निर्यात करणाऱ्या देशाने 2005 मध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादित वस्तूंची 1,000 बिलियन डॉलर्सची निर्यात करून आपण किती शक्तिशाली आहोत, हे जगाला दाखवून दिले. हा मागासलेला देश आता उच्च तंत्रज्ञानावर आधारित कारखानदारी, जागतिक दर्जाचे रस्ते, अद्ययावत सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, गगनचुंबी इमारती, आधुनिक शहरे, आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेले व तेथे भेटी देणारे विदेशी नागरिक यांनी गजबजून गेला.\nहाँगकाँगपासून ते ग्वांगझौपर्यंतचा 100 मैलांचा रस्ता मग दुतर्फा मोठमोठ्या फॅक्टरी व कारखाने यांनी गजबजून गेला. ग्रामीण भागात छोटे उद्योग व कारखाने चीनमध्ये होतेच. त्याच भागात प्रथम हाँगकाँगमधून, मग तैवानमधून लघु व मध्यम आकाराचे उद्योगही आले. जेमतेम 20,000 लोकसंख्या असलेल्या शेंझेनची लोकसंख्या तीस वर्षांत 1 कोटींहून अधिक झाली आणि ते एक अत्याधुनिक शहर बनून गेले. ग्वांगडाँगमधील दक्षिणेच्या या किनाऱ्या-लगतच्या भागात चीनमधून एकूण 10 कोटींहून अधिक लोक 1992 पर्यंत राहण्यासाठी आले.\nया काळात झी झाँगझन (सध्याचे चीनचे प्रमुख झी जिनपिंग यांचे वडील) ग्वांगडॉन्गचे पक्ष सचिव होते. त्यांनी व त्यांचे सहकारी यांग शांगकुन यांनी या भागाचा विकास करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यानंतरचे पक्ष सचिव रेन झाँगयी यांनी तर ग्वांगडाँगचा अक्षरशः कायापालट करून टाकला. रेन झाँगयी यांनी अनेक जोखमी पत्करून मेहनत घेतली. 30 मिलियन युआनपेक्षा जास्त गुंतवणूक असणारे मध्यम आकाराचे कारखाने व 50 मिलियन युआनहून अधिक गुंतवणुकीच्या प्रस्तावांना बीजिंगची परवानगी लागत असे. मात्र रेन झाँगयी यांनी अशा प्रकारच्या परवानग्या स्वतःच्या अखात्यरित देण्याची जोखीम पत्करली आणि हे प्रकल्प मार्गी लावले.\nते स्वतः बीजिंगमध्ये वरिष्ठ नेत्यांबरोबर उत्तम संबंध ठेवून होते. त्यामुळे ग्वाँगडाँग व फुजियान येथील विकासाला राजकीय सहकार्यामुळे भरभराटीचे वेगळे परिमाण लाभले. डेंग यांनी तर ग्वांगडाँग व फुजियान येथील नेत्यांच्या सहकार्याने इतर भागांसाठी आर्थिक धोरणे आखली. शिवाय त्या भागातील अनुभव हेही इतर भागांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले. रेन हे अत्यंत हुशार व धोरणी होते, परंतु पुढे-पुढे पक्षातील डाव्यांनी त्यांना टार्गेट करणे सुरू केले. आर्थिक बाबी वा परदेशी गुंतवणुकीबाबत चीनमधील स्थानिक अधिकाऱ्यांना सुरुवातीला फारसे ज्ञान नव्हते. विदेशी गुंतवणूकदारांशी वाटाघाटी करण्याचा अनुभव त्यांना नव्हता. पाश्चिमात्य भांडवलशाहीतील बाजारचलित अर्थशास्त्राचा त्यांचा अभ्यासही नव्हता. भांडवलशाही उद्योगधंद्यांचा अनुभव नाही, व्यवस्थापनशास्त्राचा गंध नाही- अशा अंधारात चाचपडत, चुका करीत, चुका लपवीत हा विकास झाला.\nशेंझेन ते ग्वाँगझौ हा रस्ता बांधताना बजेट मर्यादित होते. म्हणून फक्त दोन लेनचा रस्ता बांधला गेला. तो सात ते आठ वर्षांत अपुरा पडल्यानंतर अधिक खर्च करून परत आठ लेनचा करण्यात आला. अशा अनेक चुकाही होत. त्यात भ्रष्टाचार होई; तसेच भ्रष्टाचारचे आरोपही होत. व्यापार करायचा, मात्र कम्युनिस्ट विचारसरणीला अनुसरून सर्व काळजी घ्यायची- ही तारेवरची कसरत होती. यात फसवणुकीचे प्रकार दोन्हींकडून होत असत. विदेशी नागरिकांकडून तसेच स्थानिक अधिकारी, पक्षनेते व उद्योजक यांच्याकडूनही. या सर्व अनुभवातून चिनी राज्यकर्ते, अधिकारी, पक्षनेते व स्थानिक नेते बरेच काही शिकले.\nअशा प्रकारच्या गुंतवणुका- विशेषतः परदेशी गुंतवणुका- कार्यक्षमतेने व त्वरेने होण्यासाठी ‘सिंगल विंडो क्लीअरन्स’सारख्या योजना आखण्यात आल्या. हळूहळू बाजारचलित अर्थव्यवस्थांशी संबंध आल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांना किती सवलती द्याव्यात, कशा द्याव्यात आणि कोणत्या अटी-शर्तींवरती द्याव्यात याचा अंदाज येऊ लागला. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला पाहिजे, हेसुद्धा ठरविणे आवश्यक होते. हेही सुरुवातीला ट्रायल अँड एररने ठरविण्यात आले. सुरुवातीस चिनी प्रशासकांनी सैद्धांतिक भूमिका घेतली आणि चिनी कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणाऱ्या मालाचे मूल्य उच्च ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांवर दडपण आणले. पुढे-पुढे या सर्वांचेच शिक्षण होत गेले. चीनही भांडवलशाहीचे नियम पाळू लागला. निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मानके व किंमती या आधारभूत धरल्या जाऊ लागल्या.\nव्यापार करीत असताना स्पष्ट व निर्णायक ठरतील असे कायदे, कायद्यांची त्वरित अंमलबजावणी व कंत्राटे/करार कसोशीने पाळणे महत्त्वाचे असते. अशा रीतीने कायद्यांमध्ये थोडे-फार फरक झाले. व्यवहारात निश्चितता व पारदर्शकता आणण्यासाठी नोकरशाहीला बरेच प्रयत्न करावे लागले. विदेशी गुंतवणूकादारांबरोबर व्यवहार करता-करता चिनी व्यापारी व उद्योजकांनी आधुनिक लेखांकनपद्धती, वित्तीय व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाच्या प्रगत पद्धतीही शिकून घेतल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून अनेकदा कर्जे घेतली गेली, त्या वेळी जागतिक बँकेकडून अर्थशास्त्राचे प्राथमिक धडेही चिनी अधिकाऱ्यांनी व अर्थतज्ज्ञांनी घेतले. हाँगकाँगस्थित बिल्डर्सकडून उद्योजकांनी, व्यवस्थापकांनी गगनचुंबी इमारतींचे आराखडे तयार करणे, बांधकाम व्यवस्थापन व तांत्रिक अंगे शिकून घेतली.\nउपभोग्य वस्तूंचे उत्पादन व विक्री चीनमध्ये फारशी होत नसल्याने ग्राहक हा महत्त्वाचा घटक असतो व ग्राहकसेवा महत्त्वाची असते, असे साम्यवादी चीनमध्ये मानले जात नसे. मात्र अशा वस्तू निर्यात करताना व सेझमधील विदेशी नागरिकांना पुरविताना याही बाबी शिकण्यात आल्या. हाँगकाँगच्या उद्योजकांनी पंचतारांकित हॉटेल जेव्हा सुरू केले तेव्हा सुरुवातीला वक्तशीरपणा, टापटीप, स्वच्छता, ग्राहक तत्परता यासाठी हाँगकाँगहून कर्मचारी येत; पुढे चिनी लोकांनीच हे शिकून घेतले. ग्रामीण भागातून आलेल्या कामगारांनीही अनेक आधुनिक बाबी शिकून घेतल्या.\nनव्या पद्धती, नवी तंत्रे, स्वच्छता, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन इत्यादींचा वापर यामुळे चिनी समाज एका वेगळ्या प्रकारच्या आधुनिकतेला सामोरे जात होता. त्याचा परिणाम सरकारी यंत्रणा, कार्यालये यांच्यावरही होऊ लागला. अगदी कम्युनिस्ट पक्षही आधुनिक होऊ लागला. स्वच्छता, आरोग्य, ग्राहकसेवा, नम्रता, कार्यक्षमता या बाबींना प्रतिष्ठा व महत्त्वाचे सामाजिक मूल्य प्राप्त होऊ लागले. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही संस्कृतींवर सारखाच हात ठेवणारी वेगळीच आधुनिकता निर्माण होऊ लागली. पक्षाचे नेते व कार्यकर्तेही अभ्यासाला लागले. अर्थशास्त्र, स्पर्धा, स्पर्धेतून निर्माण होणारी कार्यक्षमता, त्यावर आधारित भांडवलशाहीचे व्यवस्थापनशास्त्र याचाही अभ्यास पक्षातील तरुण अभ्यासक क��ू लागले.\nसुधारणांना खीळ घालण्याचे व त्याला राजकीय विरोध करण्याचे प्रयत्न होतच होते. ग्वाँगडाँग व फुजियान येथील अधिकाऱ्यांबाबत केंद्रीय पक्ष कार्यालयात तक्रारी सुरू झाल्या. या तक्रारीत थोडे-फार तथ्यही होते. भांडवलशाही व्यवहार प्रथमच होत असल्याने पाश्चात्त्य व हाँगकाँगच्या मुक्त बाजारपेठेतून चीनमध्ये आलेल्या व्यापाऱ्यांना करमाफी, सवलती, इतर आनुषंगिक सोई उपलब्ध करून देताना भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. अधिकारी, पार्टीचे पदाधिकारी यांचे राहणीमान चांगले नव्हते. भांडवलशाहीत मुरलेल्या व्यापाऱ्यांनी येथील स्थानिक अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी व इतरांना भेटवस्तू, सुविधा व पैसे देणेही सुरू केले. पुढे येथील अधिकारी व पदाधिकारी यांनी विदेशी व्यापाऱ्यांच्या संगनमताने चीनमध्ये वा परदेशात उद्योग सुरू केले. ग्वांगडाँग व फुजियान येथील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येऊ लागली. त्यांना त्रास देणे सुरू झाले.\nया प्रांताकडे जाणारा कच्चा माल, कोळसा व स्टील यांसारख्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला. डेंग हे खुल्या धोरणाचे पुरस्कर्ते; मात्र त्यांचे सहकारी वित्तमंत्री चेन युन फारच सैद्धांतिक होते. या सुधारणा व सेझवर मर्यादा आणाव्यात, या मताचे ते होते. सर्वत्र सेझ निर्माण झाले तर भ्रष्टाचार व श्रमिकांची पिळवणूक वाढेल, असे त्यांना वाटे. दक्षिणेतील हजारो अधिकाऱ्यांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळही घातले होते. परदेशातून माल/गुंतवणूक मागवून स्वतःच्याच कंपन्या उभारण्याचे षडयंत्रही उधळवून लावण्यात आले होते. काळाबाजार, स्मगलिंग, भ्रष्टाचार यांनी गंभीर स्वरूप धारण केले. चेन युन पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी संघटनेचे (Central Commission for Discipline Inspection) अध्यक्ष होते. त्यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. डेंग यांना सुधारणांची व आर्थिक विकासाची घाई झाली होती, तर चेन युन यांना त्यातून वाढणाऱ्या भ्रष्टाचाराची काळजी वाटत असे.\nचेन युन व डेंग यांचे अनुयायी यांच्यात अशा रीतीने एक प्रकारचे शीत युद्ध सुरू झाले. ते जनतेपुढे कधीच आले नाही. चेन युन यांना या बाबतीत बरेच स्वातंत्र्य होते. तरीही डेंग व त्यांच्या साथीदारांनी सुधारणा आणि नवी धोरणे यावर याचा फारसा परिणाम होऊ दिला नाही. ग्वांगडाँगमधील तक्रारी 1981 ��ध्ये फारच वाढल्या आणि चेन युन यांनी हु याओबांग यांना खास पथक पाठवून चौकशी करण्यास सांगितले. शेवटी गोष्टी इतक्या स्तराला गेल्या की, रेन झाँगयी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बीजिंगच्या Central Disciplinary Inspection Commission पुढे उभे करण्यात आले व त्यांना आत्मनिर्भर्त्सनेचा मार्ग स्वीकारावा लागला. पुढे 1985 मध्ये रेन सन्मानाने निवृत्त झाले आणि चीनमधील सुधारणेचे एक पर्व संपुष्टात आले. मात्र फुजियानचे पार्टी सचिव झियांग नान इतके नशीबवान नव्हते. तेथील जिन जियांग या औषधी कंपनीच्या गंभीर गुन्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली.\nखुल्या अर्थव्यवस्थेला आणि आर्थिक सुधारणांना राजकीय व सैद्धांतिक विरोध कमी होत आहे, हे पाहिल्यानंतर डेंग यांनी 1984 मध्ये या प्रयोगाची व्याप्ती वाढविली. जानेवारी 1984 मध्ये डेंग यांनी Guangdong व फुजियान या प्रांतांचा दोन आठवड्यांचा दौरा केला. Shenzen, आणि जवळील दोन जिल्ह्यांमध्ये ते फिरले; तेथील गगनचुंबी इमारती, कारखाने, प्रकल्प व फॅक्टरीजना भेटी दिल्या. आपली धोरणे बरोबर आहेत; या धोरणांमुळे या शहरांनी व राज्यांनी प्रचंड प्रगती केली असून हे यापूर्वी कधी झाले नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले. एव्हाना चीनमध्ये बऱ्याच लोकांकडे टीव्ही आला असल्याने, लोकांनी टीव्हीवर दक्षिणेतील या भागातील भरभराट व संपन्नताही पाहिली होती.\nग्वांगडाँग व फुजियान येथील दौरा आटोपल्यानंतर डेंग यांनी मूलभूत सुधारणांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा केली, तसेच किनारपट्टीवरील 14 शहरांमध्ये आधुनिक सेझ स्थापन करण्याची घोषणा केली. ऑक्टोबर 1984 मध्ये बाराव्या पार्टी काँग्रेसच्या तिसऱ्या प्लेनममध्ये त्याबद्दलचे सविस्तर धोरण सांगून तपशीलवार मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. वस्तुस्थिती अशी होती की, ग्वांगडाँग व फुजियान येथे प्रगत तंत्रज्ञान येण्याबाबत अडचणी होत्या; कारण तंत्रकुशल कामगार व तंत्रज्ञ पुरेशा संख्येने उपलब्ध नव्हते. तेव्हा तरी चीनमध्ये स्वस्तात प्राप्त होणारे कामगार हेच गुंतवणुकीमागील महत्त्वाचे कारण होते. मात्र 1984 नंतर तंत्रकौशल्य झपाट्याने वाढले, तंत्रकुशल कामगारांची संख्या वाढली व प्रगत तंत्रज्ञान चीनमध्ये स्थिरावू लागले.\nग्वांगडॉन्ग आधुनिक चीनमधील तरुणांचे एक स्फूर्तिस्थान बनले. तेथील फोशान (ऋेीहरप) येथे प्रचंड मोठा पूल जेव्हा उभा राहिला, तेव्हा बाँड्‌सद्वारा निधी उभारण्यात आला आणि वाहनांवर टोल आकारून कर्जाची परतफेड करण्यात आली, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवर भांडवलशाहीचे हस्तक अशी टीका झाली. परंतु त्यातील सोय व त्याचे फायदे पाहून लवकरच या पद्धती इतरत्रही सुरू झाल्या आणि भांडवलशाहीची तंत्रे जलदरीत्या आत्मसात करण्यात आली.\nचीनमध्ये बदलाचे वारे वाहू लागले होते आणि जलद विकास व गुंतवणूक हे परवलीचे शब्द झाले होते.\nTags: कारखानदारी फुजियान हाँगकाँग डेंग युन चेन इलेक्ट्रॉनिक्स खेळणी वस्त्रोद्योग झेजिआंग जीआंग्झू सिचुआन karkhandari fujiyan wasodhyog hongkong deng yun chen electronics khelani wasraudhyog jiangzyu sichuan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nडॉ. सतीश बागल, नाशिक\nलेखक माजी सनदी अधिकारी आहेत.\nचिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/kcffUY.html", "date_download": "2021-01-20T14:14:22Z", "digest": "sha1:CKOF2RL7HKR3R65NCPAVV7W5JYNRILD3", "length": 8703, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कोरोना मुक्त गाव मोहिमेसाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री जयंत पाटील", "raw_content": "\nHomeसांगलीकोरोना मुक्त गाव मोहिमेसाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री जयंत पाटील\nकोरोना मुक्त गाव मोहिमेसाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री जयंत पाटील\nकोरोना मुक्त गाव मोहिमेसाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री जयंत पाटील\nसांगली : कोरोना मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.\nजिल्हाध���कारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.\nते पुढे म्हणाले, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी, कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर व हात वारंवार धुवावेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या बाबी कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nयावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, बिलांचे व उपचाराचे ऑडिट करण्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच हॉस्पीटलबाहेर दरपत्रक लावण्याबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णांबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/16055", "date_download": "2021-01-20T12:06:56Z", "digest": "sha1:I3ZDU2ZZ7VZNTDL2WFPICJ3CJIREYVUO", "length": 9970, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nयाबाबत विश्लेषकांचे म्हणणे आहे की तूर्त सोने अजूनही भरवशाचा पर्याय आहे. इतक्यात सोन्यात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सुरक्षित आणि जोखीममुक्त पर्याय म्हणून सोन्याची ओळख अबाधित आहे. सोन्याच्या किमतींचा इतिहास पहिला तर मागील दोन दशकांत सोन्याचा दर १० पटीने वाढला आहे. ग्राहकांनी एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, सोन्याचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा मर्यादित आहे. केवळ किरकोळ ग्राहकच नाही तर संस्थात्मक गुंतवणूकदार, केंद्रीय बँका यांच्याकडून देखील सोन्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सध्या करोना संकट काळात सोन्याच्या किमती वरचढ राहतील.\nब्रिटन आणि रशियात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही संपूर्ण जगभर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागेल. करोना साथ नियंत्रणात येऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल.\nसरकारच्या डोक्यावरील वाढती कर्जे, महागाई आणि व्याजदर यासारखे घटक सोन्यातील तेजी���ाठी पोषक ठरतील. त्याचबरोबर जागतिक बाजाराचा विचार केला तर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष, भारत-चीनमधील लडाखमधील तणाव याचाही परिणाम दिसून येईल त्यामुळे महागाई आणि चलनातील अवमूल्यन स्थितीत सोने नेहमी उपयुक्त ठरते. आणि आज long टर्म साठी सोने हाच उपयुक्त पर्याय आहे हे निश्चित \nरिटायर होण्यासाठीचे 3 नियम \nफंडांचे प्रकार तरी किती \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nसन -२०२१ सुरू झाले \nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/322", "date_download": "2021-01-20T14:47:03Z", "digest": "sha1:VZDVAOSBVLTIFUZLLBNIVRASWVQJDERV", "length": 4857, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/322 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n खांब खोदलेले दिसतात. यांत नेहमीं जिवंत पाणी भिंगासारखें स्वच्छ भरलेलें असतें. वर जाऊन हे पाणी प्याले हमणजे पूर्ण श्रमपरिहार झाल्यासारखें वाटतें. ज्यांनीं पुण्याचे गाडीरस्त्यावरील खंडाळ्याच्या घाटांतला खांबटकीचा तलाव पाहिला असेल, त्यांस या तळघराची प्रतिमा जलद डोळ्यापुढें येईल. हा डोंगरमाथा प्रतापगडापेक्षांही जास्त उंच असल्यामुळे चोहीकडे फार अफाट प्रदेश दिसतो, आणि आकाश निरभ्र असल्यास बऱ्याच लांबीचा कोंकणप्रदेश व समुद्रावरून बदकाप्रमाणें चाललेल्या आगबोटी पाहून मजा वाटते. असा सर्वत्र भव्य देखावा पाहून आपल्या सूक्ष्मपणाविषयीं विचार मनांत येऊन आपले मन अगदीं खट्टू होऊन जातें.\nकमलगड हाही बांधिव किल्लाच आहे. या किल्यावर चोहोबाजूला तटासारखा खडक आहे. तेथें विजापुरच्या बादशहाचे पदरचे चंद्रराव मोरे ह्मणून कोणी जावलीचे राजे जाऊन येऊन असत. या मोऱ्यांच्या सात पिढ्या पावेतों त्यांचें राज्य चाललें होतें,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/209", "date_download": "2021-01-20T14:05:17Z", "digest": "sha1:UWN42RU4A7MAAAZKIPWNZL7S7GH4GDFV", "length": 6628, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/209 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१८० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १३ मिठावरील जकात [ राजवाड्यांच्या ८ व्या खंडामध्ये लेखांक २७ मध्ये नरहरी आनन्दराऊ सरसुभेदार ता. कुडाळ यांस मिठावरील जकातीसंबंधी लिहिलेले पत्र येथे दिले आहे. त्यावरून शिवाजी महाराजांची दक्षता * व्यक्त होईल. ] | \"साहेबी प्रभावळीपासून तहद कल्याण भिवंडी पावेतों मिठाचा जबर निरखाचा' *तह दिल्हा आहे. ऐसीयासी, हाली आपणांकडे मिठाचा पाड जबर आला, हे गोष्टी ऐकोन उदमी खळक कूल' बारदेशाकडे जातील तरी तुम्हीं घाटीं जकाती जबर बैसवणे बारदेशांत मीठ विकतें त्याचा हिशेबे, प्रभावळीकडे संगमेश्वराकडे मीठ विकते त्याणे कितेक जबर पडते ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर बैसवणें कीं संगमेश्वरी विकते आणि घाट पावेतों जे बेरीज पडेल त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जकाती घेवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे जरी जबरजकातीचा तह नेदा, ६ मु���ाहिजा,° कराल म्हणजे कुल उदमी खळक बादेरशाकड वोहडेल. आपली कुल बंदरे पडतील.... ये गोष्टीचा एक जरा' उजुर' ° न करणे ये गोष्टींत साहेबाचा बहुत फायदा आहे... तुम्हांकडे लहान मीठ आह त्याचा तह आहे त्याखेरीज हाली जाजती दरमणे टंकसाळी रुके * ०० बा रासप्रमाणे १ तह देणे, मुलाहिजा न करणे, मिठाचा मामला २ हजराही बद्दल कर्द ३ लाख रुपये यावयाचा मामला आहे....\" १ किमत, *ठराव, २ किमत, व्यापारी, ३ लोक, ४ सगळे, ५ गोव्या कडील देशाचे नांव, ६ न द्याल, ७ भीड, उपेक्षा, ८ ओढला जाईल, ९ एकज थोडेसुद्धां, १० तक्रार + ४८ रुके = १ टक्का, टकसाळी रुका = रुका है ना (१२ रुकें = ... टका ११ नग, १२ प्रसंग, १३ मूळ-अज राहे बदल कद लागवड (कीर्द) हे करण्याबद्दल, निपज करण्याबद्दल. लागवड (कटका ११ नग, १ टक्का, टकसाला जाईल, ९ एकजरा २४]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/11/28/do-you-charge-for-gas-cylinders-then-read-this-news/", "date_download": "2021-01-20T14:27:40Z", "digest": "sha1:CO5N5HDWVEQIPRGV6RIO3SOJUBZJDZT3", "length": 16114, "nlines": 141, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तुम्ही गॅस सिलेंडरवर अनुदान घेताय ? मग ही बातमी वाचाच ... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nहत्याकांडांतील संशयित बोठे बाबत पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा…..\nविद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nHome/Money/तुम्ही गॅस सिलेंडरवर अनुदान घेताय मग ही बातमी वाचाच …\nतुम्ही गॅस सिलेंडरवर अनुदान घेताय मग ही बातमी वाचाच …\nअहमदनगर Live24 टीम, 28 नोव्��ेंबर 2020 :- जर आपण एलपीजी गॅस सिलेंडरवर वर सबसिडी घेत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एका वर्षात प्रत्येक घरासाठी सरकार 14.2 किलो चे 12 सिलिंडर्सवर अनुदान देते.\nयापेक्षा अधिक सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकाला बाजारभाव भरावा लागतो. त्याच वेळी, बहुतेक लोकांना हे माहित नाही की त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम किती जमा झाली आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरी बसून अनुदानाची रक्कम जमा केली गेली आहे की नाही हे आपण कसे शोधू शकता याविषयी, जाणून घेऊयात …\nअनुदानाची रक्कम कशी जाणून घ्यावी \n– प्रथम Mylpg.in वर जा. आपल्याला या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचे टॅब दिसतील (एचपी, भारत आणि इंडेन). आपल्या सिलेंडर कंपनीवर क्लिक करा.\n– टॅब निवडल्यानंतर एक नवीन पृष्ठ आपल्यासमोर उघडेल. मेनूवर जा आणि आपला 17 अंकी एलपीजी आयडी प्रविष्ट करा. जर एलपीजी आयडी माहित नसेल तर आपण आपला एलपीजी आयडी जाणून घेण्यासाठी ‘टू नो योर एलपीजी आईडी’ वर क्लिक करुन शोधू शकता.\n– आता आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर, एलपीजी ग्राहक आयडी, राज्याचे नाव आणि वितरक माहिती प्रविष्ट करा. यानंतर, कॅप्चा कोड भरल्यानंतर प्रोसेस बटणावर क्लिक करा.\n– प्रोसेस केल्यानंतर, आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यावर आपल्याला एलपीजी आयडी दिसेल. आपले खाते तपशील पॉप-अप वर दिसून येतील. येथे, आपले बँक खाते आणि आधार कार्ड एलपीजी खात्याशी जोडले आहे कि नाही या माहितीसह आपण सबसिडीचा पर्याय सोडला आहे की नाही हे देखील आपल्याला सापडेल.\n– पेजच्या डाव्या बाजूला ‘सिलिंडर बुकिंग हिस्ट्री’ किंवा ‘सब्सिडी ट्रांसफर ‘ वर क्लिक करा. यावर क्लिक करून आपल्याला अनुदानाची रक्कम देखील दिसेल.\nगॅस बुकिंगवर मिळवा एक्स्ट्रा कॅशबॅक:- एलपीजी सिलिंडर्सवर केंद्र सरकारकडून अनुदान मिळते आहे हे आपणास माहित असेलच. जेव्हा तुम्ही एलपीजी गॅस बुक करता आणि त्यासाठी पैसे भरता तेव्हा ही सबसिडी तुमच्या बँक खात्यात येते. परंतु आपणास माहित आहे का की विना अनुदानित एलपीजी सिलिंडरवर देखील डिस्काउंट मिळू शकतो . विना अनुदानित एलपीजी सिलिंडरवर डिस्काउंट मिळवण्याचा मार्ग जाणून घेऊयात –\n ;- सरकार तुम्हाला विना अनुदानित सिलिंडरवर अनुदान देत नाही, परंतु हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम यासारख्या तेल कंपन्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंटवर सूट देतात. सरकारच्या डिजिटल पेमेंट मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी तेल कंपन्या ऑनलाईन पेमेंटवर सूट देतात. तेल कंपन्या या सवलती ग्राहकांना कॅशबॅक, इन्स्टंट सवलत, कूपन इत्यादी प्रकारे देतात. आपण या सूटचा फायदा अगदी सहजपणे घेऊ शकता.\n :- जेव्हा जेव्हा सूट घेण्यासाठी तुम्ही एलपीजी सिलिंडर बुक कराल तेव्हा त्यासाठी कधीही रोख पैसे देऊ नका. बरेच लोक सिलिंडर वितरीत करण्यासाठी घरी येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला रोख देणे पसंत करतात. परंतु जर तुम्हाला सूटचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही रोख पैसे भरणे टाळावे आणि नेहमीच डिजिटल पेमेंटची निवड करा.\nऑनलाइन पेमेंट कसे करावे :- गॅस सिलिंडरची बुकिंग केल्यानंतर आपण मोबाइल अ‍ॅप, पेटीएम, फोन पे, यूपीआय, भीम अ‍ॅप, गुगल पे, मोबिक्विक, फ्री-चार्ज इत्यादी कोणत्याही डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर पैसे भरू शकता. यामुळे तुम्हाला डिस्काउंट बेनेफिट मिळेल. या प्लॅटफॉर्मद्वारे, जेव्हा आपण प्रथमच सिलिंडरसाठी बुक करता आणि पैसे देता तेव्हा आपल्याला चांगले कॅशबॅक देखील मिळू शकते. पेटीएम आपल्या ग्राहकांना 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक देते.\nहे पर्याय देखील वापरून पहा :- ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग एप्लिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स वॉलेटद्वारे पैसे देऊन आपण सूट मिळवू शकता. ऑनलाइन गॅस बुकिंगची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणाहून पैसे देऊ शकता. याद्वारे आपण सिलिंडर डिलीवरी दरम्यान घरी रोख पैसे ठेवण्याच्या त्रासातूनही मुक्त होऊ शकता.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n ‘ह्या’ लोकांना मिळतील जवळपास 1 लाख नोकऱ्या\nआता जीओनंतर ‘ह्या’ कंपनीचा धमाका ; प्रत्येक रिचार्जवर मिळेल 10% डिस्काउंट\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर तुमच्या विम्यावर होणार परिणाम ; वाचा नेमके काय आहे नियम\n ह्या ठिकाणी जाणून घ्या टेस्ला ते कोना फेसलिफ्टपर्यंत 5 इलेक्ट्रिक कारविषयी सविस्तर…\nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदन���र ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nहत्याकांडांतील संशयित बोठे बाबत पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा…..\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-mass-agitation-khamgaon-over-bjps-electricity-bill-holi-376357", "date_download": "2021-01-20T12:10:58Z", "digest": "sha1:LXIREB3HPUIUNIFUC4UZ44JEGHZPO7A3", "length": 20462, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "VIDEO: भाजपाचे वीजबिल होळी करीत जन आक्रोश आंदोलन - Akola News: Mass agitation in Khamgaon over BJPs electricity bill Holi | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVIDEO: भाजपाचे वीजबिल होळी करीत जन आक्रोश आंदोलन\nराज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी केले.\nखामगाव (जि.बुलडाणा) : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी केले.\nसोमवार, ता. २३ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून जन आक्रोश आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते.\nहेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक\nया आंदोलनात सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सगर फुंडकर यांचेसह भाजप नेते रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, जिल्हा सचिव संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, दिलीप पाटील, संजय शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, शांताराम बोधे, जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, संतोष टाले, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार, डॉ एकनाथ पाटील, प स सदस्य तुषार गावंडे, विलास काळे, राजेश तेलंग, भगाववनसिंग सोळंके , विजय महाले, वैभव डवरे,विजय महाले, नागेंद्र रोहनकार, जितेंद्र पुरोहित, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, बळीराम लाहुडकार, संतोष घोराडे, त्रंबक बनकर, गजानन मुळीक, चेतन महाले, गोपाल बाठे, नितीन पोकळे, सुरेंद्र पुरोहित, केशव मेहेसरे, जितेंद्र मेहरा,दीपक सुलतान,संजय मोहिते, विकास हटकर, प्रतीक मुंडे, संतोष येवले, अमोल ठाकरे, संजय भागदेवानी, गोलू आळशी, अनंता शेळके, महादेव वाळके, यांचेसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी , सामान्य नागरिक उपस्थित होते.\nहेही वाचा - ह्रदयद्रावक चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या\nवीजबिलात सवलत द्या अन्यथा सरकारला चटका देऊ- आ. अँड आकाश फुंडकर|SAKAL| KHAMGAON|\nVideo of वीजबिलात सवलत द्या अन्यथा सरकारला चटका देऊ- आ. अँड आकाश फुंडकर|SAKAL| KHAMGAON|\nमहावितरणच्या गलथान कारभारामुळे भोकरदन तालुक्यातील जाधव कुटुंबातील एकाच घरातील तिन्ही शेतकरी भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पिकाला पाणी देत असताना विजेचा तार अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब रस्तावर आले. यावेळी महावितरण चा तीव्र निषेध करीत तिन्ही शेतकरी भावंडांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुसाइड नोटची सुरवात देवाचे नाव घेत; पत्‍नीशी भांडण म्‍हणून त्‍याने संपविली जीवनयात्रा\nजळगाव : पती– पत्नीमध्ये वाद झाल्‍याने पत्‍नी माहेरी गेली. तिला घेण्यासाठी सुरतहून गावी आला. जाण्यापूर्वीच त्याचा पत्नीशी फोनवर वाद झाला. मनात...\nग्रामपंचायतीत दडलाय आगामी निवडणुकांचा जुगाड\nयेवला (जि.नाशिक) : ज्याला गावात किंमत नाही त्याला तालुक्याच्या राजकारणात काय स्थान, असे म्हटले जाते. त्यातच गावात वजन वाढले की प्रत्येक जण...\nबार्शीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार राऊत व माजी मंत्री सोपल गटात रंगणार दुरंगी लढती मिरगणे, आंधळकर गटही सक्रिय\nबार्शी (सोलापूर) : तालुक्‍यातील 96 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापै���ी वैराग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोणीही अर्ज दाखल केला...\nहवेली पूर्ण जोडणार की विभाजन होणार नव्या पोलिस ठाण्याबाबत संभ्रम\nखडकवासला (पुणे) : हवेली आता नांदेड सिटी पोलिस ठाणे होऊन शहर आयुक्तालयात जोडले जाणार आहे. हवेली पूर्ण जोडणार की विभाजन होणार, याबाबत अधिकृत माहिती...\nसैन्याप्रमाणे काटेकोर कारभारासाठी धोत्रेकरांनी दिले माजी सैनिकांच्या ताब्यात ग्रामपंचायत \nबार्शी (सोलापूर) : धोत्रे (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी देशासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोठेही अन्‌ कधीही ग्रामपंचायतीची सत्ता बिनविरोध करून...\nखामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला 2021 मध्येच सुरुवात व्हावी : रविकांत तुपकर\nबुलडाणा ः 1910 मध्ये प्रस्तावित झालेल्या खामगाव - जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला तब्बल 110 वर्षांनी सुरुवात झाली....\nमळेगावची 45 वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित पिंपळगाव, जामगाव, हळदुगे, खामगाव, रातंजन बिनविरोध\nमळेगाव (सोलापूर) : सलग नऊ वेळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून विक्रम केलेल्या मळेगाव ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशीही उमेदवारी अर्ज कायम...\nबार्शी तालुक्‍यात वाढला निवडणुकीचा ज्वर गाव कारभाऱ्यांकडून सुरू बैठका\nवैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात 95 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागसह, उपळाई (ठोंगे),...\nदरोडेखोरांनी वाहन अडवले; प्रवाशांना मारहाण करित लुटला सात लाखांचा ऐवज\nयेरमाळा (जि. उस्मानाबाद) : येरमाळा परिसरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२८) मध्यरात्री दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनाला...\nकाळीज पिळवटून टाकणारी घटना; सावत्र आईने दिले चिमुकल्याला गरम तव्यावर चटके, मामाला सांगितली आपबिती\nअखेर ‘त्या’ सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल, चिमुकल्याला चटके दिल्याचे प्रकरण; बालकाने मामाला सांगितली मोताळा (जि. बुलडाणा) : आठ वर्षीय...\nशेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार\nअकोला : 'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन'. महाबीज'ने आतापर्यंत जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे...\nसावत्र आईने चटके दिल्याची होती चर्चा, शेकोटीने पाय भाजल्याच��� मुलाने दिली कबुली\nमोताळा (जि.बुलडाणा) : आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mumbai-municipal-corporation-elections-mns-declares-hindutva-the-issue-of-aliens-remains-nandgaonkar/", "date_download": "2021-01-20T12:23:01Z", "digest": "sha1:B652IRSWVK7KRW3KYMX3AC3QKKVZDO3Y", "length": 14825, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मुंबई मनपा निवडणूक : मनसेची घोषणा हिंदुत्व; परप्रांतीयांचा मुद्दाही सोबत- नांदगावकर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी\nमुंबई मनपा निवडणूक : मनसेची घोषणा हिंदुत्व; परप्रांतीयांचा मुद्दाही सोबत- नांदगावकर\nसांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. हिंदुत्व हा मनसेचा प्रमुख अजेंडा असेल आणि परप्रांतीयांचा मुद्दाही सोडणारही नाही, असे मनसेचे बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितले. ते सांगलीतील पदवीधर निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.\nशिवसेना आणि भाजपा यांच्यातील लढाईमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा नेते प्रवीण दरेकर, मुंबई महानगरपालिकेत मनसेशी युती करायची की नाही, याचा निर्णय योग्य वेळी घेऊ, असे म्हणाले होते. त्यामुळे भाजपा आणि मनसे युती करणार, अशी चर्चा सुरू झाली होती.\nप्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. राज ठाकरे तेव्हा ‘ईडी’च्या चौकशीलाही सामोरे गेले. आता शिवसेनेच्या नेत्यांनीही चौकशीला सामोरे जावे. सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी चौकशीला सामोरे जावे, असे बाळा न��ंदगावकर म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं ’ ईडीच्या धाडीवर काँग्रेसची प्रतिक्रिया\nNext articleनाहीतर जयंत पाटील तालुक्याचे नेते राहिले असते : चंद्रकांत पाटील\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी\nसाहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका\nकेंद्राकडून नारायण राणेंना वाय दर्जाची सुरक्षा, तर निलेश राणेंना मोठी जबाबदारी\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-2653/", "date_download": "2021-01-20T13:59:37Z", "digest": "sha1:67322TKIGHEH43IW6NWTY3HB3X5XGTEJ", "length": 4686, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 'कनिष्ठ दूरसंचार अधिकारी' पदांच्या २५१० जागा - NMK", "raw_content": "\nभारत संचार निगम लिमिटेड मध्ये ‘कनिष्ठ दूरसंचार अधिकारी’ पदांच्या २५१० जागा\nभारत संचार निगम लिमिटेड मध्ये ‘कनिष्ठ दूरसंचार अधिकारी’ पदांच्या २५१० जागा\nभारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ‘कनिष्ठ दूरसंचार अधिकारी’ पदांच्या एकूण २५१० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०१७ आहे. (सौजन्य: मनोज नेट कॅफे, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nसातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ९४ जागा\nपुणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण २३१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://studybuddhism.com/mr/tibeti-baud-dha-dharma/jnanapraptica-marga/karma-ani-punarjanma/punarjanma-mhanaje-kaya", "date_download": "2021-01-20T13:45:01Z", "digest": "sha1:FDKFGAHK6V6KH5H2CZ2PDAZ2QBPS5TM2", "length": 41826, "nlines": 160, "source_domain": "studybuddhism.com", "title": "पुनर्जन्म म्हणजे काय? — Study Buddhism", "raw_content": "\nStudy Buddhism › तिबेटी बौद्ध धर्म › ज्ञानप्राप्तीचा मार्ग › कर्म आणि पुनर्जन्म\nइतर भारतीय धर्मांप्रमाणे बौद्ध धर्मानेही पुनर्जन्माचं प्रतिपादन केलं आहे. व्यक्तीचं मानसिक सातत्य, त्यातील प्रेरणा, गुणवत्ता, इत्यादी, गतजीवनांमधून आलेलं असतं आणि ते भविष्यातील जीवनांमध्ये जातं. संबंधित व्यक्तीच्या कृती आणि तिने विकसित केलेल्या क्षमता यांनुसार चांगल्या किंवा वाईट अशा विविध जीवनरूपांपैकी कोणत्या तरी जीवनरूपामध्ये- मानव, प्राणी, कीटक, आणि अ��दी भूत किंवा इतर अदृश्य स्थिती- त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होऊ शकतो. आसक्ती, संताप व भाबडेपणा अशा अस्वस्थकारक भावना आणि त्यातून उत्पन्न होणारं अनिवार्य वर्तन यांच्या दाबापोटी सर्व जीवांना अनियंत्रित पुनर्जन्म अनुभवावे लागतात. एखाद्या व्यक्तीने गतकालीन वर्तनविषयक आकृतिबंधांमुळे तिच्या मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक प्रेरणा अनुसरल्या आणि विध्वंसक कृती केली, तर त्याची निष्पत्ती म्हणून त्या व्यक्तीला दुःख अनुभवावं लागेल. दुसऱ्या बाजूला, कोणी व्यक्ती रचनात्मक कृती करत असेल, तर तिला आनंद अनुभवायला मिळेल. तर, प्रत्येक व्यक्तीच्या लागोपाठ येणाऱ्या पुनर्जनांमधील आनंद वा दुःख हे बक्षिस किंवा शिक्षा नसते, तर वर्तनविषयक कार्यकारणभावाच्या नियमांनुसार त्या व्यक्तीने केलेल्या गतकालीन कृत्यांनी हा आनंद वा दुःख निर्माण झालेला असतो.\nपुनर्जन्म कसा समजून घ्यावा\nपुनर्जन्म असतो का हे तपासण्यासाठीच्या तर्कपद्धती\nव्यक्तिगत मानसिक कृतिशीलता कुठून येते\nमानवांचा पुनर्जन्म कायम मानव म्हणूनच होतो का\nपुनर्जन्म कसा समजून घ्यावा\nकोणतीही गोष्ट सत्य आहे हे आपल्याला वैधरित्या कसं समजेल बौद्ध शिकवणुकीनुसार गोष्टी वैधरित्या जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत: सरळसोट आकलनाद्वारे आणि अनुमानाद्वारे. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून आपल्याला सरळसोट आकलनाद्वारे कशाचं तरी अस्तित्व वैधरित्या तपासता येतं. उदाहरणार्थ, सूक्ष्मदर्शकयंत्रामधून पाहिल्यावर, केवळ ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला सत्य कळतं की, तलावातील पाण्याच्या थेंबातले अनेक सूक्ष्मजंतू तिथे आहेत.\nपण काही गोष्टी सरळसोट आकलनाद्वारे जाणून घेता येत नाही. त्यासाठी आपल्याला तर्क, विवेक व अनुमान यांवर विसंबून राहावं लागतं. उदाहरणार्थ, लोहचुंबक आणि लोखंडाची सुई यांच्या वर्तनावरून चुंबकत्वाच्या अस्तित्वाचं अनुमान बांधता येतं. सरळसोट ज्ञानेंद्रियांच्या आकलनाद्वारे पुनर्जन्म सिद्ध करणं अतिशय अवघड आहे. परंतु, आपली गतजीवनं आठवणाऱ्या लोकांची अनेक उदाहरणं आहेत. त्यांना वैयक्तिक ऋणानुबंध किंवा त्यांची आधीपासून ओळख असलेले लोक आठवत असतात. यावरून आपल्याला पुनर्जन्माच्या अस्तित्वाचं अनुमान बांधता येतं, पण काही लोकांना या निष्कर्षाबाबत शंका वाटणं शक्य आहे आणि ही क्लृप्ती आहे अश���ही शंका त्यांना येऊ शकते.\nगतजीवनातील स्मृतींची ही उदाहरणं बाजूला ठेवून आपण पुनर्जन्म समजून घेण्यासाठी तर्काकडे वळू. काही मुद्दे वास्तवाशी जुळत नसतील, तर ते बौद्ध धर्मातून काढून टाकायची आपली तयारी आहे, असं परम पूजनीय दलाई लामा म्हणाले आहेत. हे पुनर्जन्मालाही लागू होतं. किंबहुना, त्यांनी मुळात याच संदर्भात प्रस्तुत विधान केलं होतं. पुनर्जन्म अस्तित्वात नाही असं वैज्ञानकांना सिद्ध करता आलं, तर त्यावर सत्य म्हणून विश्वास ठेवणं आपणं सोडून द्यायलाच हवं. परंतु, वैज्ञानिकांना हे असत्य असल्याचं सिद्ध करता आलं नाही, तर पुनर्जन्म अस्तित्वात असतो का याचा तपास त्यांनी करायला हवा, कारण ते तर्क व वैज्ञानिक पद्धती अनुसरत असतात, त्यामुळे नवीन गोष्टी समजून घ्यायला ते खुले असतात. पुनर्जन्म अस्तित्वात नाही, हे सिद्ध करायला त्यांना पुनर्जन्माचं अस्तित्वात नसणं शोधावं लागेल. “मला पुनर्जन्म माझ्या डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे तो अस्तित्वात नाही” एवढंच म्हणणं म्हणजे पुनर्जन्माचं अस्तित्वात नसणं शोधणं नव्हे. आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी, उदाहरणार्थ- चुंबकत्व व गुरुत्वाकर्षण, अस्तित्वात असतात.\nपुनर्जन्म असतो का हे तपासण्यासाठीच्या तर्कपद्धती\nपुनर्जन्म अस्तित्वात नसतो हे वैज्ञानिकांना सिद्ध करता आलं नाही, तर पुनर्जन्म खरोखरच अस्तित्वात असतो का याचा तपास त्यांनी करणं योग्य ठरेल. विशिष्ट माहितीवर आधारित सिद्धान्त मांडण्यासाठी आणि मग त्याची वैधता तपासण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. त्यामुळे आपण माहितीकडे लक्ष देतो. उदाहरणार्थ, बाळं जन्मतात तेव्हा कोऱ्या कॅसेटसारखे नसतात. अगदी लहान असतानाही त्यांच्यात काही विशिष्ट सवयी व व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्यं असल्याचं आपल्याला निरीक्षणाद्वारे कळतं. हे कुठून येतं\nकेवळ पालकांच्या शारीरिक पदार्थांमधील, शुक्रजंतू व बीजांडं, आधीच्या सातत्यामधूनच हे येतं, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. एकत्र येणारा शुक्रजंतू व बीजांडं गर्भाशयात अर्भक म्हणून विकसित होत नाही. त्यांच्यातून कधी बालक निर्माण होतं, तर कधी बालक निर्माण होत नाही, हा फरक कशामुळे असतो मुलामधील विविध सवयी व प्रेरणांचं प्रत्यक्षातील कारण काय मुलामधील विविध सवयी व प्रेरणांचं प्रत्यक्षातील कारण काय हे गुणसूत्रांमुळे व जनुकांमुळे होतं, असं आपण म्हणू शकतो. ही शारीरिक बाजू झाली. एखादं मूल अस्तित्वात कसं येतं, त्याचा हा शारीरिक पैलू कोणीही नाकारत नाही. तरीही, अनुभवात्मक बाजूचं काय हे गुणसूत्रांमुळे व जनुकांमुळे होतं, असं आपण म्हणू शकतो. ही शारीरिक बाजू झाली. एखादं मूल अस्तित्वात कसं येतं, त्याचा हा शारीरिक पैलू कोणीही नाकारत नाही. तरीही, अनुभवात्मक बाजूचं काय मनाबाबत आपण कोणतं स्पष्टीकरण देऊ शकतो\nइंग्रजीत ‘माइंड’ असा शब्द वापरला जातो, मूळ संस्कृत व तिबेटी संज्ञांचं भाषांतर म्हणून हा शब्द वापरला जात असला, तरी त्या मूळ संज्ञांचा अर्थ त्यातून समोर येत नाही. मूळ भाषांमध्ये मानसिक कृती किंवा मानसिक घटनांना मन असं संबोधलं जातं, त्या कृती करणाऱ्या घटकाला हे संबोधन सर्वसाधारणतः लावलं जात नाही. विशिष्ट गोष्टींचं- विचार, दृश्यं, ध्वनी, भावना, जाणिवा, इत्यादी- संज्ञानात्मक आकलन आणि त्यांच्यामध्ये संज्ञानात्मक सहभाग घेणं- त्या गोष्टी पाहणं, ऐकणं, समजून घेणं किंवा न समजून घेणं, म्हणजे ती कृती किंवा घटना होय.\nव्यक्तिगत जीवामध्ये संज्ञानात्मक गोष्टींसोबत उत्पन्न होणारी व त्यांत सहभागी होणारी ही मानसिक कृतिशीलता कुठून येते संबंधित शरीर कुठून आलं हे आपण इथे बोलत नाही आहोत, शरीर तर अर्थातच पालकांकडून आलं. इथे आपण बुद्धिमत्ता इत्यादींबाबतही बोलत नाही आहोत, कारण त्याला जनुकीय आधार आहे असा युक्तिवाद आपल्याला करता येईल. परंतु, एखादी व्यक्ती चॉकलेट आइसक्रीमला पसंती देते, हेसुद्धा त्या व्यक्तीच्या जनुकांमधून आलेलं असतं, असं म्हणणं खूपच अतिशयोक्तीचं होईल.\nआपल्या काही रुचींवर आपल्या कुटुंबांचा किंवा आपण ज्या आर्थिक व सामाजिक परिस्थितींमध्ये असतो त्यांचा प्रभाव राहतो, असं आपल्याला म्हणता येईल. या घटकांचा निश्चितपणे प्रभाव पडतो, पण आपल्या प्रत्येक कृतीचं परिपूर्ण स्पष्टीकरण याद्वारे करता येणं अवघड आहे. उदाहरणार्थ, मला लहान असतानाच योगामध्ये रुची का वाटू लागली माझ्या कुटुंबातील किंवा समाजातील कोणालाही अशी रुची नव्हती. मी राहत होतो त्या भागात काही पुस्तकं उपलब्ध होती, त्यामुळे समाजाकडून काही प्रभाव पडला असं तुम्ही म्हणू शकता, पण हटयोगावरच्या विशिष्ट पुस्तकामध्ये मला रुची का वाटली माझ्या कुटुंबातील किंवा समाजातील कोणालाही अशी रुची नव्हती. मी राहत होतो त्या भागात काही पुस्तकं उपलब्ध होती, त्यामुळे समाजाकडून काही प्रभाव पडला असं तुम्ही म्हणू शकता, पण हटयोगावरच्या विशिष्ट पुस्तकामध्ये मला रुची का वाटली मी तेच पुस्तक का उचललं मी तेच पुस्तक का उचललं हा आणखी एक वेगळा प्रश्न. गोष्टी केवळ योगायोगाने होतात आणि नशिबाचा त्यात हात असतो, की सगळ्याचं स्पष्टीकरण देणं शक्य असतं\nव्यक्तिगत मानसिक कृतिशीलता कुठून येते\nया सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण मुख्य प्रश्नाकडे येऊ: संज्ञानात्मक वस्तू व त्यांमधील संज्ञानात्मक सहभाग, यांमधून उद्भवणारी कृतिशीलता कुठून येते आकलन करून घेण्याची ही क्षमता कुठून येते आकलन करून घेण्याची ही क्षमता कुठून येते जीवनाची ठिणगी कुठून पडते जीवनाची ठिणगी कुठून पडते शुक्रजंतू व बीजांडं यांच्यातील संयोगामधून प्रत्यक्षात जीवन कसं निर्माण होतं शुक्रजंतू व बीजांडं यांच्यातील संयोगामधून प्रत्यक्षात जीवन कसं निर्माण होतं त्यातून मानव कसा निर्माण होतो त्यातून मानव कसा निर्माण होतो विचार व दृश्य कशामुळे उत्पन्न होतात, आणि त्यांमध्ये संज्ञानात्मक सहभाग का घेतला जातो, मेंदूच्या रासायनिक व इलेक्ट्रिकल कृतिशीलतेची ही अनुभवात्मक बाजू कुठून येते\nबालकांची मानसिक कृतिशीलता त्यांच्या पालकांकडून येते असं म्हणणं अवघड आहे, कारण तसं असेल तर पालकांमध्ये ती कुठून येते त्यांमध्ये काहीएक यंत्रणा असावी लागेल. पालकांमध्ये शुक्रजंतू व बीजांडं असतात त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाची ठिणगी असते का- गोष्टींबद्दलच्या जागरूकतेतून ती येते का त्यांमध्ये काहीएक यंत्रणा असावी लागेल. पालकांमध्ये शुक्रजंतू व बीजांडं असतात त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाची ठिणगी असते का- गोष्टींबद्दलच्या जागरूकतेतून ती येते का ती समागमातील सर्वोच्च उत्कटतेमधून येते का ती समागमातील सर्वोच्च उत्कटतेमधून येते का अंडमोचनातून येते का शुक्रजंतूमध्ये ती असते का बीजांडात असते का पालकांमध्ये ती कुठून येते याचं तार्किक, वैज्ञानिक सूचन आपल्याला करता येत नसेल, तर आपल्याला दुसरा उपाय शोधावा लागेल.\nनिव्वळ तर्कदृष्टीने पाहिलं तर आपल्याला दिसतं की, सर्व कार्यरत घटितं आपापल्या सातत्यामधूनच येतात, त्याच घटिताच्या कोटीमधील साधर्म्य असणाऱ्या पूर्वीच्या कोणत्या तरी गोष्टीतून ��ी उद्भवतात. उदाहरणार्थ, पदार्थ किंवा ऊर्जा यांसारखं भौतिक घटित असेल, तर ते त्या पदार्थाच्या वा ऊर्जेच्या गतक्षणामधून आलेलं असतं. ते सातत्य असतं.\nसंतापाचं उदाहरणं घ्या. आपण संतापलेले असतो, तेव्हा आपल्याला शारीरिक ऊर्जा जाणवत असल्याचं आपण बोलू शकतो, हा एक भाग झाला. परंतु, संताप अनुभवण्याच्या मानसिक कृतिशीलतेचा विचार करा- भावना उद्भवण्याचा अनुभव घेणं आणि त्याबद्दल जाणिवेच्या किंवा नेणिवेच्या पातळीवर जागरूकता असणं. एखादी व्यक्ती संतापाचा अनुभव घेते, तेव्हा त्या जीवनकाळातील सातत्याचे काही गतक्षण त्याला कारणीभूत असतात, पण त्याहीआधीपासून हे सातत्य आलेलं आहे का एकतर ते पालकांकडून आलं असेल, आणि हे कसं घडतं याचं स्पष्टीकरण देणारी काही यंत्रणा असल्याचं दिसतं, किंवा ती निर्मिक देवाकडून आलेली असेल. परंतु, एखादं सर्वशक्तिमान अस्तित्व निर्मिती करतं, या स्पष्टीकरणामध्ये तार्किक विसंगती असल्यामुळे समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी पर्यायी मांडणी अशी करता येते की, कोणाच्याही आयुष्यातील संतापाचा पहिला क्षण स्वतःच्याच सातत्यातील गतक्षणामधून आलेला असतो. पुनर्जन्माचा सिद्धान्त हेच स्पष्टीकरण देतो.\nचित्रपटाचं उदाहरण घेऊन आपण पुनर्जन्म समजून घ्यायला प्रयत्न करू शकतो. चित्रपटामध्ये काही चौकटींचं सातत्य असतं, त्याचप्रमाणे एका जीवनातील आणि एका जीवनातून पुढील जीवनामधील घटितांबद्दलच्या सतत बदलणाऱ्या जागरूक क्षणांचं सातत्य म्हणजे आपलं मानसिक सातत्य किंवा मनोप्रवाह होय. यात एखादा घनरूप, शोधता येईल असा, म्हणजे ‘मी’ किंवा ‘माझं मन’ असा, घटक पुनर्जन्म घेत नसतो. वाहकपट्ट्यावर बसून या जन्मातून पुढच्या जन्मात जाणाऱ्या लहानशा मूर्तीसारखं हे उदाहरण नाही. याउलट, पुनर्जन्म चित्रपटासारखा असतो, सतत बदलणारा असतो. प्रत्येक चौकट वेगळी असते, पण त्यात सातत्य असतं. एक चौकट दुसऱ्या चौकटीशी संबंधित असते. त्याचप्रमाणे घटितांबद्दलच्या जागरूक क्षणांचं सातत्य सतत बदलतं असतं, त्यातील काही क्षण नेणिवेतीलही असतात. शिवाय, सर्व चित्रपट हे चित्रपटच असले तरी ते एकसारखेच नसतात, त्याप्रमाणे सर्व मानसिक सातत्यं किंवा ‘मनं’ एकसारखी नसतात. घटितांबदद्लच्या जागरूकतेच्या सातत्याचे अगणित व्यक्तिगत प्रवाह असतात आणि त्यातील प्रत्येकाला आपाप��्या परिप्रेक्ष्यातून ‘मी’ असं संबोधन लावता येतं.\nबौद्ध धर्मानुसार, पुनर्जन्म म्हणजे एखाद्या वाहकपट्ट्यावरून या जीवनातून दुसऱ्या जीवनात जाणारी छोटी मूर्ती किंवा व्यक्ती नव्हे. वाहकपट्टी काळाचं प्रतिनिधित्व करते आणि त्यातून सूचित होणारी प्रतिमा मूर्त वस्तूची आहे, ‘मी’ असं संबोधलं जाणारं निश्चित व्यक्तिमत्त्व किंवा अंतरात्मा काळातून प्रवास करत असल्याची सादृश्यता यात मांडलेली आहे: “आता मी तरुण आहे, आता मी वृद्ध आहे; आता मी या जीवनात आहे, आता मी त्या जीवनात आहे.” ही पुनर्जन्माची बौद्ध संकल्पना नाही. उलट, बौद्धविचारातील पुनर्जन्माची संकल्पना चित्रपटाच्या उदाहरणाशी सादृश्यता राखणारी आहे. चित्रपटाच्याबाबतीत चौकटींमधून सातत्य राखलं जातं, तसंच पुनर्जन्माबाबत असतं.\nमी तुम्ही होतो किंवा आपण सर्व एक आहोत, असं बौद्ध धर्म म्हणत नाही. आपण सर्व एकच असू आणि मी तुम्ही असेन, तर अशा वेळी आपल्या दोघांनाही भूक लागल्यावर तुम्ही कारमध्ये वाट बघत बसलात तरी चालेल, मी खाऊन येऊ शकतो. पण हे तसं नसतं. आपल्या प्रत्येकामध्ये सातत्याचा व्यक्तिगत प्रवाह असतो. माझ्या चित्रपटातील दृश्यमालिका तुमच्या चित्रपटामध्ये रूपांतरित होणार नाही, पण आपली जीवनं चित्रपटांसारखी पुढे जातात म्हणजे ती ठोस व निश्चित नसतात. आयुष्य एका चौकटीतून पुढच्या चौकटीत जातं. त्यात कर्मानुसार काहीएक क्रम अनुसरलेला असतो, आणि त्यातून सातत्य घडतं.\nप्रत्येक सातत्य म्हणजे कोणी तरी असतं, त्याला ‘मी’ असं संबोधता येईल; प्रत्येक सातत्य कोणीच नसतं असं नाही. चित्रपटाच्या शीर्षकामधून संपूर्ण चित्रपटाचा व त्यातील प्रत्येक चौकटीचा निर्देश केलेला असतो, पण प्रत्येक चौकटीमध्ये आपल्याला काही ठोस सापडेलच असं नाही, त्याप्रमाणे ‘मी’ म्हणजे व्यक्तिगत मानसिक सातत्य व त्यातील प्रत्येक क्षण असतो, पण कोणत्याही क्षणात आपल्याला ठोस काही सापडेलच असं नाही. तरीही, रूढ आकलनानुसार एक ‘मी’, ‘स्व’ असतो. बौद्ध धर्म ही काही शून्यवादी (निहिलिस्ट) व्यवस्था नाही.\nमानवांचा पुनर्जन्म कायम मानव म्हणूनच होतो का\nइथे आपण मानसिक कृतिशीलतेबद्दल आणि आपल्या मानसिक कृतिशीलतेला वैशिष्ट्यं पुरवणाऱ्या सर्वसाधारण घटकांबद्दल बोलतो आहोत. मानवी मानसिक कृतिशीलतेला वैशिष्ट्य पुरवण्याचं काम बुद्धिमत्ता करते, आण�� ‘फारसा बुद्धिमान नाही’ इथपासून ते ‘अत्यंत बुद्धिमान’ अशा श्रेणीमध्ये बुद्धिमत्ता सापडते, हे आपण जाणतो. पण मानसिक कृतिशीलतेमध्ये आणखीही घटक सहभागी असतात. पण मानसिक कृतिशीलतेमध्ये इतरही घटक असतात, उदाहरणार्थ- संताप, हाव, अनुबंध, विचलित होणं, व अनिवार्य वर्तनं. काही लोकांमध्ये हे घटक त्यांच्या मानसिक कृतिशीलतेवर प्रभुत्व गाजवतात, त्यामुळे ते स्वतःची मानवी बुद्धिमत्ता वापरत नाहीत, तर ते हाव किंवा संताप, इत्यादींच्या आधारे बहुतांशाने कृती करतात.\nउदाहरणार्थ, काही लोकांमध्ये प्रचंड लैंगिक लालसा असते आणि ते बारमध्ये जातात, इतरांना भेटतात, आणि भेटणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवतात- असे लोक कुत्र्यासारखे वागतात, असं तुम्हाला वाटत नाही का एखादा कुत्रा त्याला भेटणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही कुत्र्यावर कोणत्याही वेळी चढतो; त्यामध्ये तो कोणतंही आत्मनियंत्रण ठेवत नाही. एखाद्या मानवाने अशा प्रकारे वर्तन केलं, तर त्यांच्यामध्ये पशुवत मानसिकतेची सवय विकसित होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये लालसेची मानसिकता प्रभुत्वशाली असेल आणि त्यातून तिची मानसिक कृतिशीलता उद्भवत असेल, तर त्या व्यक्तीला भविष्यातील जीवनांमध्ये अशा मानसिक कृतिशीलतेला उचित ठरणाऱ्या शरीरामध्ये पुनर्जन्म लाभेल, म्हणजेच पशूचा पुनर्जन्म लाभेल.\nतर, आपल्या वर्तनाची तपासणी करणं अतिशय मदतीचं ठरतं: “मी या किंवा त्या प्रकारच्या प्राण्यासारखा वागतो आहे का” माशीच्या संदर्भात विचार करा. माशीची मानसिकता म्हणजे सतत मानसिक पातळीवर भटकत राहणं. माशी काही क्षणांपलीकडे एखाद्या ठिकाणी थांबू शकत नाही. ती सतत हलत असते आणि सतत विचलित होत असते. आपलं मनही असंच- माशीच्या मनासारखं- आहे का” माशीच्या संदर्भात विचार करा. माशीची मानसिकता म्हणजे सतत मानसिक पातळीवर भटकत राहणं. माशी काही क्षणांपलीकडे एखाद्या ठिकाणी थांबू शकत नाही. ती सतत हलत असते आणि सतत विचलित होत असते. आपलं मनही असंच- माशीच्या मनासारखं- आहे का तसं असेल, तर पुढच्या जीवनकाळाबद्दल आपण काय अपेक्षा ठेवतो आहोत तसं असेल, तर पुढच्या जीवनकाळाबद्दल आपण काय अपेक्षा ठेवतो आहोत आपण बुद्धिमान होऊ आणि आपल्याला चांगली एकाग्रता लाभेल, अशी आपली अपेक्षा आहे का\nमानवांचा पुनर्जन्म मानव म्हणूनच होईल, असं काही नाह��, हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही विचार मदतीचे ठरू शकतात. आपला पुनर्जन्म अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनरूपांमध्ये होऊ शकतो आणि यात चढ-उतार होत राहतात. आपण मानव म्हणून अनेक सकारात्मक सवयी विकसित केल्या असतील, तर आपला पुनर्जन्म पशू म्हणून झाल्यावरही आपल्या गतकालीन पशुवत वर्तनाची कर्मजन्य शक्ती ओसरल्यावर आपली आधीची सकारात्मक शक्ती प्रभुत्वशाली ठरू शकते, आणि पुन्हा आपला मानव म्हणून पुनर्जन्म होऊ शकतो. आपल्याला कायम खालच्या कोटीत पुनर्जन्म होण्याची शिक्षा नसते.\nमानसिक कृतिशीलता मूलतः मानवी मानसिक कृतिशीलता ठरेल किंवा पुरुष वा स्त्री यांची मानसिक कृतिशीलता ठरेल, असं काहीच अंगभूत त्यात नसतं, हे आपण समजून घ्यायला हवं. ती केवळ मानसिक कृतिशीलता असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा पुनर्जन्म मिळेल हे कर्मावर अवलंबून असतं, आपण आपल्याला अनिवार्य वर्तनाद्वारे ज्या विविध सवयी विकसित करू त्यावर अवलंबून असतं. या सवयींना उचित ठरेल असं शरीर आपल्याला भविष्यातील जीवनकाळांमध्ये लाभेल.\nपुनर्जन्माबाबतची बौद्ध मांडणी आपण विवेकाच्या आधारे तपासतो, तेव्हा आपल्याला व्यक्तिगत मानसिक सातत्यं कायम ठेवणाऱ्या कारणभावाची प्रक्रिया तपासावी लागते. मानसिक कृतिशीलतेमधील व्यक्तिगत सातत्य कधीच नष्ट होत नाही. यातून आपण आरंभहीन पुनर्जन्माच्या निष्कर्षावर येतो. प्रत्येक जीवनकाळाला त्यातील वर्तनविषयक सवयी आकार देत असतात.\nबर्झिन, अलेक्झांडर व शोड्रन, थुब्तेन, यांनी लिहिलेल्या ‘ग्लिम्प्स ऑफ रिआलिटी’मधून घेतलेला सुधारित अंश. सिंगापूर: अमिताभ बुद्धिस्ट सेंटर, १९९९.\nआमच्या प्रकल्पाला मदत करा.\nहे संकेतस्थळ अद्ययावत राखणं आणि त्याची व्याप्ती वाढवणं केवळ आपल्या सहकार्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला आमचे लेख, माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण एकरकमी किंवा मासिक देणगी देण्याबाबत विचार करावा.\nस्टडी बुद्धिजम हा डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांच्याद्वारा स्थापित बर्झिन अर्काइव्हचा प्रकल्प आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/07/VDK7pl.html", "date_download": "2021-01-20T12:03:52Z", "digest": "sha1:YI5MAEUPB4GNZYO6MZIDCO4G3BBX6YPI", "length": 5735, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "बाळेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeसांगलीबाळेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nबाळेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nबाळेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, सदर पुरुष हा मुंबईहून ३ आलेला होता. मुंबईहून आल्यानंतर तो होम क्वारंनटाइन झाला होता.\nत्यास त्रास होवू लागला होता तसेच त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/08/AqIYSJ.html", "date_download": "2021-01-20T13:15:23Z", "digest": "sha1:QQIBEBE3356WXHXTOGE2ZCATH44ZU6SM", "length": 6418, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नव��� रुग्ण\nआटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण\nआटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरु असून आज तब्बल 29 नवे रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.\nआजच्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कोर्ट परीसरातील एकाच कुटुंबांतील ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धांडोरमळा येथे २ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर मगरवस्ती व पोलीस स्टेशन १ व कारखानापाटी १ असे एकूण १२ रुग्ण शहरात आढळून आले आहेत.\nतालुक्यातील दिघंची येथे ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे येथे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. झरे येथे आज ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.\nआजच्या एकूण २९ नव्या रूग्णामध्ये तालुक्याने ५०० रुग्णाचा आकडा पार केला असून तालुक्यात एकूण ५०५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/7KA8IV.html", "date_download": "2021-01-20T12:13:50Z", "digest": "sha1:I3DQGMNZXPOO7L42TXBGL5Q3LOML5RR5", "length": 10363, "nlines": 72, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आजचा वाढदिवस : एकनाथराव खडसे (जेष्ठ भाजप नेते, माजी महसूलमंत्री)", "raw_content": "\nHomeआजचा वाढदिवसआजचा वाढदिवस : एकनाथराव खडसे (जेष्ठ भाजप नेते, माजी महसूलमंत्री)\nआजचा वाढदिवस : एकनाथराव खडसे (जेष्ठ भाजप नेते, माजी महसूलमंत्री)\nआजचा वाढदिवस : एकनाथ खडसे (जेष्ठभाजप नेते, माजी महसूलमंत्री)\nशेतकरी कुंटूबात जन्मलेले एकनाथराव खडसे सध्या भाजपचे जेष्ठ नेते असले तरी आता त्यांची ओळख भाजपचे नाराज नेते अशीच आहे. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. परंतु यावेळच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.\nशेतकरी कुंटूबात जन्मलेले आमदार एकनाथराव खडसे भाजपचे नेते आहेत. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांच्या प्रश्नापसाठी त्यांनी रस्त्यापासून तर थेट विधीमंडळात त्यांनी आवाज उठविला आहे.\nज्या विधासभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी राज्यातील विविध प्रश्नालला त्यांनी वाचा फोडली आहे. या शिवाय सन 1997 मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडे असतांना त्यांनी कृष्णा खोरे, तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून सिचनांच्या कामांना गती दिली. सन 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत गेल्या पंचवीस वर्षापासून युती असलेल्या शिवसेनेशी युती तोडून भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लढला आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यात निवडून आला. त्यात त्यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती तशी त्यांनी पंढरपूर येथे इच्छा बोलून सुद्धा दाखविली होती.\nपरंतु त्यांना महसूल खात्यासह दहा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. मात्र अवघे दीड वर्षाच्या काळात गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीत त��� निर्दोष असल्याचा सांगण्यात येत असले तरी भाजपने त्यांचे पंख छाटण्याचे कामच केले आहे. अगदी त्यांच्या पराभवात देखील भाजपचे सध्याचे नेते असल्याचे बोलले जाते.\nपराभवानंतर त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेवरती घेण्यात येईल अशी त्यांची व त्यांच्या समर्थकांची मोठी आशा होती. परंतु त्या सर्व आशा-आकांशा फोल ठरवित भाजपने त्यांना ठेंगा दाखवित युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्याने ते भाजपवर नाराज झाले होते. परंतु सध्या अजून तरी यांनी पक्ष सोडलेला नाही.\nभाजपची पाळेमुळे तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले. अशा या लढवय्या नेत्याला माणदेश एक्सप्रेस परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.....\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/08/12/featured/17178/", "date_download": "2021-01-20T13:45:06Z", "digest": "sha1:PTWA7OBUHGEUJENHPW5DMJDO4CMYAWSO", "length": 12370, "nlines": 245, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Crime : मुलाने मु���गी पळविली… पित्याला झाडाला बांधून मारहाण! – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome court Crime : मुलाने मुलगी पळविली… पित्याला झाडाला बांधून मारहाण\nCrime : मुलाने मुलगी पळविली… पित्याला झाडाला बांधून मारहाण\nमंगळवेढा: मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडीलास भरचौकात झाडाला बांधून मारहाण करण्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात घडली आहे.\nमिळालेली माहिती अशी की भाळवणी गावातील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे.\nया घटनेने संतप्त झालेल्या मुलीचे नातेवाईक चक्क मुलाच्या वडिलाला घरापासून तीन की .मी. अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.\nदरम्यान या घटने नंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे दरम्यान पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघाला जणांना ताब्यात घेतले. इतर सहभागी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कोरोणाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिक रीत्या मारहाण करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.\nNext articleजिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत ��ामान्यांच्या खिशावर दरोडे\nBeed : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी कर्जप्रस्ताव दाखल...\nऊस वाहतूक की, मौत का कुवा\nशिक्षक दाम्पत्याने मुलाचा वाढदिवस केला जि. प. शाळेत साजरा\nगळनिंब येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामानाची तोडफोड\nShirdi : अवघ्या दोनशे रुपयासाठी मजुराचा खून\nBeed : जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध...\nJalna : Corona : दोघांना डिस्चार्ज तर तीन आणखी नवे रुग्ण\nPune Corona : २४ तासात १६५ कोरोनाग्रस्त; ७ रुग्णांचा मृत्यू..\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nShrirampur : कामगार रुग्णालयात कोविड सेंटर नको\nकोरोना संकट संपलेले नसून ते टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी : ना.थोरात\nShrigonda : पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक अनुदान लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी पाचपुते...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nअर्थपूर्ण ‘मर्जी’ सांभाळण्यासाठी निर्णय घेणाऱ्या आघाडी सरकारला न्यायालयाची पुन्हा चपराक –\nआदिवासींच्या जातवैधता ठरवताना त्रयस्तांचा हस्तक्षेप नको: नागपूर खंडपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Ullhas.kolhe", "date_download": "2021-01-20T14:02:10Z", "digest": "sha1:7SZKDGXBBUSJNEFGSGU5XFKBT4TSZ4HH", "length": 7520, "nlines": 233, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Ullhas.kolhe साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nremoved Category:भारतीय क्रांतिकारक - हॉटकॅट वापरले\nविकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८\nसध्या असलेले/नसलेले/सुधारणा करावयाचे लेख आणि सद्यस्थिती\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन पान सुरु केले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nremoved Category:भारतीय स्वातंत्र्यलढा - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन पान सुरु केले\nमौलाना अबुल कलाम आझाद य���ंचे नाव जोडले\nचित्र व सही बदलले.\nगावाचे नाव दुरुस्त केले\nसंदर्भ जोडले. मजकूर घातला\nमजकूर दुरुस्ती व संदर्भ जोड\nमजकूर दुरुस्ती व संदर्भ जोड\nनवीन पानाची सुरुवात केली\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/325", "date_download": "2021-01-20T14:34:40Z", "digest": "sha1:F4SQWZIYEOO6BRRZEIY2P3CR6XVTDSCW", "length": 4672, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/325 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n या टेंकडीवर मुळींच वस्ती नाहीं. या गडाच्या दोहों अंगास लहान झुडपांची पुष्कळ दाट झाडी आहे. भोवतालच्या खडकाचे पायथ्याजवळ पाण्याचा झरा आहे व त्याचे पश्चिमेस गोरखनाथाचें एक ओबडधोबड देऊळ आहे. हा डोंगर हल्लीं अजगांवाखालीं आहे. यावर एप्रिल व मे महिन्यांत डुकरांचा बराच प्रळय होतो. त्या वेळीं त्यांची पारध करण्याची फार मौज असते.\nमालकमपेठेपासून सुमारें ५ मैलांवर दक्षिण अंगास एक घळ आहे ती पाहण्यास बरेच लोक जात असतात. तिकडे जाण्यास बाबिंगटन पॉईंट पासून पुढें वाट फुटलेली आहे. हा फुटवाट एक मैलपर्यंत गाडी किंवा घोडे जाणेसारखी आहे. नंतर पायानें जाण्याची पाऊलवाट लागते. ती एका खडकाळ मैदानांत गेली आहे. ह्या मैदानाचे एका बाजूस ही घळ आहे. मालुसरे गांवच्या धावड लोकांची या पाउलवाटेनें फार रहदारी असते. या घळीसंबंधानें लोकांनीं निरनिराळी अनुमाने केलीं\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nhm-hingoli-bharti-result-2020/", "date_download": "2021-01-20T12:19:01Z", "digest": "sha1:6BJ5SWCRRAUIZWQWKSYDIMR4RPLJ3ERA", "length": 4677, "nlines": 98, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "NHM Hingoli Bharti Result: आरोग्य विभाग हिंगोली, निवड आणि प्रतीक्षा यादी.", "raw_content": "\nNHM Hingoli Bharti Result: आरोग्य विभाग हिंगोली, निवड आणि प्रतीक्षा यादी.\nNHM Hingoli Bharti Result 2020: आरोग्य विभाग हिंगोली भरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण यादी डाउनलोडकरा. काही अडचन असल्यास किंवा रोज नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर मैसेजकरा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करुण ग्रुप जॉइन करा.\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.\nPrevious articleNHM Raigad Bharti Result: आरोग्य विभाग रायगड, निवड आणि प्रतीक्षा यादी.\nNext articleKDMC Bharti Result: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील पात्र उमेदवारांची यादी.\nपश्चिम रेल्वे अंतर्गत १५ पदांसाठी भरती.\nभाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत भरती.\nपोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सदस्य पदासाठी भरती.\nएयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई येथे भरती.\nवसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 124 पदांसाठी भरती.\nऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nNIA – राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/03/anniversary-of-marathi-press-council-celebrated-as-health-day-eye-examination-of-journalists-and-their-families-in-the-city/", "date_download": "2021-01-20T12:49:18Z", "digest": "sha1:UHQNOAN56RNDY5GCXHUH6LL2KAJLK4GC", "length": 14495, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून साजरा शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली \n‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद\nग्रामीण भागात शिवसेनेची विजयाची मुसंडी \nलोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली \nHome/Ahmednagar City/मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून साजरा शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी\nमराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून साजरा शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी\nअहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात असताना शहरात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली.\nया शिबीराचे उद्घाटन कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवा देणारे व गरजूंसाठी आधार ठरलेल्या बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे व सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते झाले.\nयावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, डॉ.इमरान शेख, नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ छायाचित्रकार राजू शेख, नफिस चुडीवाले आदिंसह पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली होती. राज्यात कोरोना आणि तत्सम आजाराने 42 पत्रकारांचे बळी गेले आहे. 400 पेक्षा जास्त पत्रकार पॉझिटीव्ह झाले होते.\nपत्रकारांचे स्वतःच्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आणि शासन आणि व्यवस्थापनाची पत्रकारांच्या बाबतची उदासिन भूमिका या पार्श्‍वभूमीवर परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या संकल्पनेतून हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून, राज्यभर विविध शिबीर घेऊन 5 हजार पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी त्यांच्या कुटुंबीयांसह केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. रफिक मुन्शी म्हणाले की, शोध पत्रकारितेचा वारसा जिल्ह्यातील पत्रकार चालवित आहे. कोरोना काळात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.\nपत्रकारांचे नेतृत्व करीत असताना सामाजिक भावनेने मन्सूर शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांचा दूरदर्शीपणा व बहुआयामी व्यक्तीमत्व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. देवदान कळकुंबे यांनी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या संकटकाळात नगरकरांच्या आरोग्य सांभाळले तर पत्रकारांनी समाज जागृतीचे कार्य केले. पत्रकारांच्या हातात लेखणी��े धारदारशस्त्र असून, शुध्द भावनेने केलेल्या पत्रकारितेने समाजाला दिशा दिली आहे.\nकोरोनाच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटलने पोलीस व पत्रकारांच्या आरोग्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. झेंडीगेट येथे झालेल्या या शिबीरात नेत्रतज्ज्ञ डॉ. अरबाज शेख यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची डोळ्यांची तपासणी केली. तर डोळे उत्तम राहण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरार्थींच्या डोळ्याचे नंबर तपासून त्यांना चष्म्यांचेही वाटप करण्यात आले. पत्रकारांनी या शिबिराचा सहकुटुंब लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\nनिवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा\nशिर्डीसह संगमनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर\nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \nग्रामपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप म्हणते आम्हीच बाजी मारली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/for-the-first-time-only-women-carried-a-goods-train-between-vasai-road-station-to-vadodara-gujarat-128097429.html", "date_download": "2021-01-20T13:31:18Z", "digest": "sha1:64LBYFISYRJVSBGSOQG2OBJQW535JO7A", "length": 4805, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "For The First Time, Only Women Carried A Goods Train Between Vasai Road Station To Vadodara gujarat | मुंबईच्या वसई रोड स्टेशनवरुन वडोदरादरम्यान पहिल्यांदा महिलांनी चालवली मालगाडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nइतिहासात पहिल्यांदाच:मुंबईच्या वसई रोड स्टेशनवरुन वडोदरादरम्यान पहिल्यांदा महिलांनी चालवली मालगाडी\nसंपूर्ण मार्गावर दोन महिला लोको पायलटांनी ट्रेन चालवली\nआज इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी मालगाडी चालवल्याची घटना घडली आहे. वेस्टर्न रेल्वे रुटवर एक पूर्ण मालगाडीचे संचालन महिलांकडून झाले. मंगळवारी मुंबईच्या वसई रोड स्टेशनवरुन निघालेली ट्रेन बुधवारी गुजरातच्या बडोदरामद्ध्ये पोहोचली.\nपश्चिम रेल्वेचे अधिकारी आलोक कंसल याला महिला सशक्तिकरणाचे एक चांगले उदाहरण म्हटले आहे. ते म्हणाले की, हा पश्चिम रेल्वेसाठी नेहमी लक्षात राहणारा दिवस आहे. ही घटना इतर महिलांना अनुकरण करण्यासाठी आदर्श मॉडल आहे.\nवसई रोड स्टेशनवरुन निघण्यापूर्वी महिला पायलटचा सन्मान करण्यात आला\nपश्चिम रेल्वेचे मुख्‍य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी सांगितले की,'5 जानेवारी, 2021 ला वसई रोडवरुन वडोदरापर्यंत जाणारी मालगाडीला लोको पायलट कुमकुम सूरज डोंगरे, सहायक लोको पायलट उदिता वर्मा आणि गुड्स गार्ड आकांक्षा राय यांनी चालवले.'\nइतर महिलांना मिळेल प्रेरणा\nपश्चिम रेल्वेसाठी याप्रकारची ही पहिलीच घटना आहे, जेव्हा संपूर्ण महिला चालक दलाने मालगाडीचे संचालन केले. ठाकुर यांनी पुढे सांगितले की, गार्ड आणि लोको पायलटचे काम अवघड असल्यामुळे खूप कमी महिला यासाठी पुढे येतात. या घटनेमुळे इतर महिलांना या कामासाठी प्रेरणा मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/husbands-relatives-not-responsible-in-triple-divorce-case-supreme-court-128082406.html", "date_download": "2021-01-20T13:45:16Z", "digest": "sha1:UFO6BWFHG3UDW4SYRFXWAKRIXUCIGBLT", "length": 4397, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Husband's relatives not responsible in triple divorce case: Supreme Court | ट्रिपल तलाक प्रकरणात पतीचे नातलग जबाबदार नाहीत : सर्वाेच्च न्यायालय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनवी दिल्ली:ट्रिपल तलाक प्रकरणात पतीचे नातलग जबाबदार नाहीत : सर्वाेच्च न्यायालय\nट्रिपल तलाक प्रकरणात जबाबदार पतीच्या नातेवाइकांना आरोपी मानले जाऊ शकत नाही. अशा प्रकरणांत अटकपूर्व जामीन देण्यावर कसलीही बंदी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nन्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने सांगितले की, ‘ट्रिपल तलाक प्रकरणात कायद्यानुसार गुन्हा मुस्लिम पुरुषाने केला आहे. यामुळे त्याची आई किंवा इतर नातेवाइकांना आरोपी ठरवले जाऊ शकत नाही.’ कोर्ट म्हणाले की, ‘अशा प्रकरणात जामीन देण्यावर कसलीही बंदी नाही. मात्र संबंधित न्यायालयात जामिनाचा आदेश देण्याआधी तक्रार करणाऱ्या महिलेचे म्हणणेही ऐकून घेतले जावे. अटकपूर्व जामिनाचा आदेश संबंधित न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून आहे.’\nआरोपीच्या आईची सुप्रीम कोर्टात धाव\nकोर्टाने पीडित महिलेच्या सासूला अटकपूर्व जामीन मंजूर करत ही टिप्पणी केली. या प्रकरणात केरळ हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने आरोपीच्या आईने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यात पीडित महिलेच्या सासूला आरोपी केले होते. त्यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/ankush-chaudhary-and-prajakta-mali-will-be-seen-together-first-time-on-the-big-screen-127974881.html", "date_download": "2021-01-20T13:40:04Z", "digest": "sha1:VJMSDLZGC7DJNDQ77X47DHCEQAGTZAA4", "length": 5176, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ankush Chaudhary and Prajakta Mali will be seen together first time on the big screen | मोठ्या पडद्यावर झळकणार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीची जोडी, 'हा' आहे चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनव्या चित्रपटाचा मुहूर्त:मोठ्या पडद्यावर झळकणार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीची जोडी, 'हा' आहे चित्रपट\nसंतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.\n‘लॉकडाउन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण ‘लॉकडाउन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाउन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा . 2020 जर ‘लॉकडाउन’ असेल तर 2021 ‘ल�� डाउन’ असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे, ज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी.\nइष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित ‘लक डाउन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.\nमाजी आमदार श्री. शरद दादा सोनावणे (शिवजन्म भूमी), सत्यशील शेरकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना गणेश कवडे युवासेना अध्यक्ष नगर अध्यक्ष श्री. श्याम पांड्ये (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते हे यावेळी उपस्थित होते.\nलॉकडाउनमुळे 2020 वर्ष जरी टेन्शनमध्ये गेलं असलं तरी पुढील येणारं वर्ष सर्वांसाठी आनंदी आणि मजेशीर असेल कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘लक डाऊन’ येतोय तुमच्या भेटीला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/prime-minister-narendra-modi-holds-meeting-with-chief-ministers-of-all-states-over-covid19-situation-today-127943449.html", "date_download": "2021-01-20T14:06:50Z", "digest": "sha1:EEEY6ER5HNVWB2XN3THLBUZVDT4B7UVH", "length": 7342, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prime Minister Narendra Modi Holds Meeting With Chief Ministers Of all States Over COVID19 Situation Today | कोरोनावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले- सीरम इंस्टीट्यूटच्या सलग संपर्कात, वेळेवर लस सर्वांना पोहोचविण्यासाठी टास्क फोर्स सज्ज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमोदींची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा:कोरोनावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले- सीरम इंस्टीट्यूटच्या सलग संपर्कात, वेळेवर लस सर्वांना पोहोचविण्यासाठी टास्क फोर्स सज्ज\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ही 9 वी आढावा बैठक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यासह आरोग्य मंत्र�� डॉ. हर्ष वर्धन यांनी सुद्धा उपस्थिती नोंदवली. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या बैठकीचे आयोजन केले. यात महाराष्ट्र आणि दिल्लीसह राजस्थान, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाइट आहे. सध्या देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 91.77 लाखांवर गेला आहे.\nव्हॅक्सीन वेळेवर पुरवण्यासाठी टास्क फोर्स -उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या राज्याची कैफियत पंतप्रधानांसमोर मांडली. यामध्ये बोलताना ते म्हणाले, की सीरम इंस्टीट्यूटचे CEO अदार पूनावाला यांच्या सलग संपर्कात आहोत. सोबतच, राज्यात वेळेवर व्हॅक्सीन वाटण्यासाठी टास्क फोर्स सुद्धा तयार करण्यात आले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट असताना 10 नोव्हेंबर रोजी 8600 रुग्ण सापडले होते. पण, हळू-हळू संक्रमितांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर दिल्लीच्या प्रदूषणाचा वाइट परिणाम झाला होता. दरम्यान, केजरीवालांनी तिसरी लाट जात नाही तोपर्यंत रुग्णालयांत 1000 अतिरिक्त ICU बेड राखीव ठेवण्याचे अपील केंद्र सरकारकडे केले आहे.\nपंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ही 9 वी बैठक\nया बैठकीत सहभागी झालेल्या इतर नेत्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि हरियाणाचा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा समावेश आहे. देशात 25 मार्च रोजी झालेल्या लॉकडाउननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. पंतप्रधानांनी अशा स्वरुपाची चर्चा करण्याची ही 9 वी वेळ आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी बैठक झाली होती त्यामध्ये 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/tag/namrata-sambhrao/", "date_download": "2021-01-20T12:35:20Z", "digest": "sha1:HA2QWQHLHKVTWULQKYQTN6OGTB7ZRFJW", "length": 2635, "nlines": 35, "source_domain": "patiljee.in", "title": "Namrata sambhrao – Patiljee", "raw_content": "\nनम्रता आवटे संभेराव हिच्या बद्दल माहीत नसलेल्या गोष्टी\nनम्रता संभेराव हिने जरी अनेक चित्रपट आणि नाटक मध्ये काम केले आहे पण तरीही ते खरी ओळख ही महाराष्��्राची हास्य …\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/08/-XIURo.html", "date_download": "2021-01-20T14:21:49Z", "digest": "sha1:OA7S3BQAYWTAHUVM36SUBUXU3MAQZFJO", "length": 10134, "nlines": 71, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे", "raw_content": "\nHomeसांगलीगणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे\nगणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे\nगणेशोत्सव व मोहरम साधेपणाने घरीच साजरे करा : पीआय बजरंग कांबळे\nआटपाडी/प्रतिनिधी : सध्या जगावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच गणेशोत्सव तसेच मोहरम हे सण आलेले आहेत. त्यामुळे सदरचे सन तालुकावासियांनी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांनी केले आहे.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात फैलावू नये या करीता केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळावेळी लॉकडाऊन घोषीत केलेले आहेत. त्यामध्ये शासनाने संचार बंदी आदेश लागू केला असून सदर आदेशाची अंमलबजावणी सुरु असून प्रत्येक भारतीय नागरीकांने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. शासनाने प्रत्येक गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी नागरीकांना एकत्र न येण्याबाबत वारंवार मार्गदर्शनपर सुचना केलेल्या आहेत. काही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. जेणे करुन कोरोना विषाणु संसर्ग फैलाऊ नये.\nआटपाडी तालुक���यातील गणेश मंडळांच्या करगणी, खरसुंडी, दिघंची तसेच आटपाडी या ठिकाणी बैठका झाल्या असून मंडळांनी कोरोना विषाणुच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. तर काही मंडळांनी घरीच साधेपणाने कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले आहे. आटपाडी तालुक्यात कोरोना विषाणुचे अनुशंगाने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने गणेशोत्सवाचे अनुशंगाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन १) औटेवाडी २) कानकात्रेवाडी ३) भिंगेवाडी ४) वलवण ५) पात्रेवाडी ६) देशमुखवाडी ७) बोबेवाडी ८) तडवेळ ९) शेटफळे १०) मुढेवाडी ११) घरनिकी १२) राजेवाडी १३) कामत १४) आंबेवाडी १५) गोमेवाडी १६) खरसुंडी १७) चिंचाळे १८) धावडवाडी १९) घुलेवाडी या गावांमध्ये एक गावं एक गणपती बसवणार आहेत. तर बनपुरी व मिटकी या गावी यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नाहीत.\nकोरोना विषाणु संसर्ग फैलावु नये व त्यातुन कोणत्याही नागरीकाचा जीव जाऊ नये या करीता येणारे गणेशोत्सव तसेच मोहरम हे सण सार्वजनिक साजरे न करता साधेपणाने आपआपले घरी साजरे करणेत यावेत तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतींना लेखी कळवित आहोत. तसेच ग्रा.पं स्तरावर गणेश मंडळे तसेच मोहरम साजरे करणारे अध्यक्ष व सदस्य यांच्या बैठका घेऊन त्यांना आपले आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फतीने योग्य ते मार्गदर्शन करून सन साधेपणानेच साजरे करावे असे पीआय बजरंग कांबळे म्हणाले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याच�� उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/11/super-lemonade-cake-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-01-20T13:50:06Z", "digest": "sha1:E2WNZY7P3RWX6GYKUPF52K7YVP75XAWH", "length": 5664, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Super Lemonade Cake Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nहा केक सध्या ओव्हनमध्ये बनवला आहे. सुपर लेमोनेड केक बनवतांना लिंबूरस व लिंबाची साले किसून घातली आहेत त्यामुळे केकची टेस्ट अप्रतीम लागते.\nसुपर लेमोनेड केक बनवायला सोपा आहे. आपण घरी नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकतो. लेमन केक घरी बनवला की त्याचा सुगंध खूप काळ पर्यंत राहतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\nबेकिंग वेळ: 30 मिनिट\n8 टे स्पून मैदा\n7 टे स्पून पिठी साखर\n6 टे स्पून लोणी किंवा वनस्पती तूप\n1 टी स्पून बेकिंग पावडर\n1 मोठे लिंबू, (लिंबू कीसून त्याची साल काढून)\n2 टे स्पून दूध\nमैदा व बेकिंग पावडर तीन वेळा चाळून घ्या. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. लिंबू किसून त्याची साले बाजूला ठेवा. लिंबूरस काढून बाजूला ठेवा. अंडी फोडून काटे चमचानी फेटून घ्या.\nएका बाउल मध्ये लोणी व पिठी साखर चांगली फेसून घ्या. मग त्यामध्ये फेसलेले अंडे घालून मिक्स करून घ्या. अंडे घातल्यावर मिश्रण नासल्यासारखे दिसेल्यावर त्यामध्ये मैदा घालून परत हलक्या हातानी फेसून घ्या. मग त्यामध्ये लिंबाची साले, लिंबू रस, लेमन एसेन्स घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या.\nकेकच्या भांड्याला आतून बटर पेपर लावा व त्यावर केकचे मिश्रण ओता. प्रथम ओव्हन गरम करून घ्या. मग त्यावर केकेचे भांडे ठेवून 30-35 मिनिट केक बेक करून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://citytimestv.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%AD/", "date_download": "2021-01-20T12:32:18Z", "digest": "sha1:I6TSHL7B66JRMGILDHT3QMZRQRBYMBIF", "length": 9870, "nlines": 169, "source_domain": "citytimestv.com", "title": "बीएमसीकडून माझ्याशी भेदभाव; सोनू सूदचा आरोप - महाराष्ट्र", "raw_content": "\nबीएमसीकडून माझ्याशी भेदभाव; सोनू सूदचा आरोप\nबीएमसीकडून माझ्याशी भेदभाव; सोनू सूदचा आरोप\nमुंबईः ‘शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा दावा अभिनेता सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.\nसोनू सूदनं जुहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर या निवासी इमारतीला निवासी हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक ती परवानगी न घेताच इमारतीत अंतर्गत बदल व अतिरिक्त बदल केले आहेत. तसंच, हे बेकायदा हॉटेल अधिकृत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मुंबई महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. पालिकेच्या या आरोपांनतर आज न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली.\nसोनू सूदनं अचानक घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण\n‘महापालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताच तपशील दिला नाही, अगदी अस्पष्ट स्वरूपाची नोटीस दिली. तरीही मी माझ्याकडील कागदपत्रे देऊन उत्तर दिले. नोटीस बजावताना आवश्यक मुदत आणि सर्व तपशील दिला जातो, मात्र माझ्याच बाबतीत पालिकेने भेदभाव केला असून काही तपशीलच दिला नाही,’ असा दावा सोनू सूदचे वकिल अमोघ सिंग यांनी न्यायालयात केला आहे.\n‘दिंडोशी कोर्टाने माझ्या १५ पानी सविस्तर उत्तराचा विचारच न करता आणि कारणमीमांसा आदेशात न मांडताच माझा अर्ज फेटाळणारा आदेश दिला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे आणि सविस्तर आदेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निवाड्यांचेही पालन केलेले नाही,’ सोनू सूदतर्फे वकिलांचा युक्तीवाद.\nकंगना राणावतनंतर आता शिवसेनेच्या रडारवर ‘रॉबिनहूड’ सोनू सूद\n‘इमारतीची मालकी माझ्याकडे नसती तर मला स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने कर्जच दिले नसते. या इमारतीच्या माध्यमातून जो पैसा येतोय तो मी सामाजिक कामांसाठी वापरतोय. लॉकडाउन काळात पोलिस कर्मचारी रात्रंदिवस काम करत असल्याचे पाहून मी ही संपूर्ण इमारत त्यांच्यासाठी दिल��� होती’, असं स्पष्टीकरण सोनू सूदनं दिलं आहे.\nधनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेसनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nराज्यातील ‘या’ व्यक्तींना करोनावरील लस मिळणार नाही; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत करणार चौकशी\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे टिकास्त्र\nविधानमंडळ होणार जनतेसाठी खुले\nमराठमोळ्या अजिंक्य रहाणेसाठी अजितदादांचं खास ट्विट; म्हणाले…\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस…\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे…\nविधानमंडळ होणार जनतेसाठी खुले\n× आमच्याशी संवाद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/328", "date_download": "2021-01-20T13:44:01Z", "digest": "sha1:KIQ4R7C2HCFNNWUGLJ2MIVV663IKNFIA", "length": 4692, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/328 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n पाईंंटापासून सुमारें ६ मैल आहे. याला जाण्यास पाऊलवाटच आहे, पण चांगली आहे. या गांवचे आसपास फार किर्र झाडी आहे. त्यांत डुकरें, भेकरें, ससे, सांबरे, पांखरें वगैरे पुष्कळ प्राणी आहेत. या गांवाच्यापलीकडे सुमारें १०|१२ मैलांवर बामणोली गांव आहे त्याचे जंगलांत अस्वले, सांबर हीं जनावरें आहेत. बामणोलीला जाण्यास मेढें गांवावरून चांगली पाऊलवाट आहे. हीं ठिकाणें शिकारी लोकांना रंजविण्यासारखीं आहेत व यांवर मैदानांतील हौसी लोकांना झाडीची मजा पाहण्यासारखीं आहेत.\nप्रतापगडच्याच दिशेकडे मालकमपेठेपासून सुमारें ६ मैलांवर आर्थरसीटचे बाजूस भैरव दऱ्यानें ढवळ्या घाटालगत एक टेंकडी आहे तिला चंद्रगड असें ह्मणतात. या गडाचे भोंवतालच्या जंगलांत मोठ मोठे हिंसक पशू आहेत. त्यांची पारध करण्यास येथून लोक कधीं कधीं जातात.\nकमलगडाच्या पलीकडे ५ मैलांवर पांडवगड आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)", "date_download": "2021-01-20T14:24:10Z", "digest": "sha1:Y44LCWYSKROXOWGAMLVPPC5P5POQQYTK", "length": 3636, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"नासलेलें संत्रें (नाट्यछटा)\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"नासलेलें संत्रें (नाट्यछटा)\" ला जुळलेली पाने\n← नासलेलें संत्रें (नाट्यछटा)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नासलेलें संत्रें (नाट्यछटा) या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाहित्यिक:दिवाकर ‎ (← दुवे | संपादन)\n (नाट्यछटा) ‎ (← दुवे | संपादन)\n (नाट्यछटा) ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/dr-satish-bagal-on-chini-mahasattecha-uday-19", "date_download": "2021-01-20T13:57:36Z", "digest": "sha1:NUKS2DHJJNMOC6CHFHZ4DQHT5MA5WUPF", "length": 54390, "nlines": 114, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 तिआनमेननंतरची आव्हाने", "raw_content": "\nराजकीय लेख चिनी महासत्तेचा उदय 19\nडॉ. सतीश बागल , नाशिक\nजेव्हा जेव्हा चीनमध्ये एखाद्या ठिकाणी राजकीय बंडाळी वा उठाव होतो, त्या-त्या वेळी चीनमधील अनेक अशांत भागांमध्ये त्याची लागण होते. तिआनमेन प्रकरणावेळी 1989 मध्ये इतरही काही भागांत राजकीय उठाव व बंडाळी सुरू झाली. विशेषतः तिबेट व झिनझियांग या प्रांतातील उठाव हे तिबेटी व मुस्लिम उघूर यांचे होते आणि त्याला बऱ्याच वर्षांची पार्श्वभूमी आहे. हे उठाव जियांग झेमिन व त्यांच्या सरकारने निष्ठूरपणे मोडून काढले. विशेषतः तिबेटमधील अटकसत्रे व निदर्शाकांप्रति दाखविलेले क्रौर्य दीर्घकाळ स्मरणात राहील असे होते. दलाई लामा यांना 1989 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. त्यामुळे तिबेटमधील बंडाळी व उठाव अधिक तीव्र स्वरूपाचे होते. जगभर दलाई लामांचा सत्कार, तर चीनमध्ये अगदी तिबेटमध्येही तिबेटींवर अत्याचार अशी परिस्थिती होती. झिनझियांग मधील मुस्लिम उघूर यांचा उठावही असाच निष्ठूरपणे मोडून काढण्यात आला.\nतिआनमेनच्या रक्तरंजित मध्यंतराने अनेक गोष्टी ठप्प झाल्या. लष्करी बळाचा वापर करून चळवळ मोडून काढल्याने पक्ष व सरकारपासून विद्यार्थी, सर्वसामान्य लोक आणि बुद्धिमंत, विचारवंत हे सारे दूर गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनची चांगली शोभा झाली. पाश्चिमात्य देशांतील- विशेषतः अमेरिकेतील- जनमत चीनविरोधात गेले. निःशस्त्र विद्यार्थ्यांची निदर्शने लष्करी बळाने चिरडल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले, असे अमेरिका व जी-7 गटातील राष्ट्रे म्हणू लागली. चीनला मिळणारे विज्ञान-तंत्रज्ञानविषयक साह्य व मदत बंद करण्याचा विचार सुरू झाला. विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला. आर्थिक प्रगतीला खीळ बसली. पक्षांतर्गत राजकारणात दबा धरून असलेल्या कडव्या व डाव्या शक्ती प्रबळ झाल्या. बाजार प्रणीत अर्थव्यवस्थेचे टीकाकार आता अर्थव्यवस्था खुली करण्याच्या विरोधात तारस्वरात बोलू लागले. स्वतः डेंग हे पक्षात एकाकी पडल्यासारखे झाले. धीम्या गतीने अर्थव्यवस्था वाढावी असे म्हणणाराअर्थमंत्री चेन युन यांचा प्रशासनातील गट प्रबळ झाला. महत्त्वाचे म्हणजे 1989 नंतर आर्थिक विकास मंदावला व पुढील दोन-तीन वर्षे तो ठप्प झाला. दर वर्षी 8 ते 9 टक्क्यांनी वाढणारी अर्थव्यवस्था आता 3 ते 3.5 टक्के अशा कूर्मगतीने सरकू लागली. डेंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या. मात्र डेंग यांना एक पुरते ठाऊक होते की- आपली आर्थिक प्रगती, विस्तारणारी बाजारपेठ व पाश्चिमात्य देशांबरोबर प्रस्थापित केलेले निकटचे संबंध या चीनच्या जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे या अडचणी लवकर दूर होतील. अर्थव्यवस्था अधिक खुली करणे, आर्थिक विकासाचा वेग वाढविणे, भाववाढ रोखणे या सर्व बाबींकडे त्वरेने लक्ष देणे आवश्यक होते. हे जर केले नाही, तर चीनची व पक्षाची अनेक बाबतींत कोंडी होऊ शकते. तसेच जगभर अनेक साम्यवादी देशांमध्ये जो राजकीय गोंधळ व कम्युनिस्ट पक्षांची पीछेहाट होत होती, तशीच अवस्था चीनचीही होऊ शकेल. आर्थिक सुधारणा आणि उच्च विकासदर याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे डेंग यांचे मत होते.\nमेमध्ये पक्ष सरसचिव झाओ झियांग यांना पदच्युत करून त्यांच्या जागी जियांग झेमिन यांची नेमणूक झाली होती. दि. 23-24 जून रोजीच्या तेराव्या पार्टी काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या वेळी जियांग झेमिन यांनी आर्थिक सुधारणा, अर्थव्यवस्था खुली करणे व आर्थिक वाढीला प्राधान्य देणे, या धोरणांचा जोरदार पुनरुच्चार केला आणि आपण डेंग यांच्या मार्गाने जाणार, हे ध्वनित केले. मात्र असे असले तरी त्या वेळचे वातावरण राष्ट्रीय अरिष्ट आल्यासारखे कमालीचे गंभीर होते. अर्थव्यवस्थेपेक्षा कम्युनिस्ट पक्ष व सरकार यांचे स्थैर्य सर्वांना महत्त्वाचे वाटत होते. विद्यार्थ्यांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या विचारवंतांची/बुद्धिमंतांची धरपकडही सुरू होती. डेंग यांनी या अधिवेशनात एक गोष्ट मात्र आवर्जून केली. दि. 4 जून 1989 च्या विद्यार्थी निदर्शकांवरील लष्करी कारवाईची पूर्ण जबाबदारी डेंग यांनी स्वीकारली. त्यामुळे जियांग यांच्या नव्या नेतृत्वावर भूतकाळातील कोणत्याही निर्णयांचे ओझे त्यांनी ठेवले नाही. जियांग हे नव्या पिढीचे नेते असल्याने त्यांना परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य ते सहकार्य मिळेल याची त्यांनी खबरदारी घेतली. याच अधिवेशनात सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद वगळता डेंग यांनी सर्व सत्ता जियांग झेमिन यांच्याकडे सुपूर्द केली. त्याच वर्षी पुढे नोव्हेंबरमध्ये पाचव्या अधिवेशनात तर मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी जियांग यांच्याकडे देऊन टाकले आणि पूर्ण निवृत्ती स्वीकारली. जियांग झेमिन हे चिनी क्रांतीत सहभाग घेतलेले नेते नव्हते. ते 1949 नंतर पार्टीने वाढविलेले नेतृत्व होते. अतिशय हुषार व उत्तम विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले जियांग यांना इंग्रजीचे तर ज्ञान होतेच, परंतु त्याशिवाय ते इतर परदेशी भाषाही बोलत असत. झाओ झियांग यांना बडतर्फ केल्यानंतर ज्या तातडीने जियांग झेमिन यांची नेमणूक करण्यात आली, ती पाहता अनेकांना-विशेषतः पक्षाबाहेरच्या लोकांना जियांग हे संक्रमणकाळातील तात्पुरते नेतृत्व असावे, असे वाटले. जियांग शांघायमध्ये असताना त्यांचे सहायक झेंग क्विंगहाँग (Quinghong) यांचे बीजिंगमधील अनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध होते. त��यांच्या मदतीने झेमिन यांनी बिजिंगमधील नोकरशाहीत व राजकारण्यांमध्ये लवकरच आपला उत्तम जम बसविला आणि आपली निवड सार्थ होती, हे दाखवून दिले. जियांग झेमिन यांना साथ देण्यासाठी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीमध्ये Qiao Shi (किओ शी), पंतप्रधान ली पेंग व याओ यिलीन हे मध्यममार्गी व परंपरावादी सदस्य होते. याशिवाय सुधारणावादी ली रुइहान आणि साँग पिंग यांचाही समावेश होता.\nडेंग सुधारणावादी असले तरी 1989 च्या तिआनमेन प्रकरणामुळे पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत परंपरावादी व मध्यममार्गीय सदस्यांचे अधिक प्राबल्य ठेवावे लागले. त्यामुळे चेन युन यांचे पारडे जड झाले होते. या प्रकरणात डेंग हे पक्षात एकाकी पडल्याने सुरुवातीला जियांग झेमिन यांचा काटा चेन युन यांच्याकडे झुकलेला असे. जिभेवर आर्थिक सुधारणांची भाषा असली, तरीही कडवे डावे आणि अतिसावध चेन युन यांच्या वाढत्या दबावामुळे डेंगपासून जियांग झेमिन बरेच दूर होते. पुढे 1991 मध्ये पूर्णपणे निवृत्त झाल्यानंतरही डेंग आर्थिक सुधारणांसाठी खूपच सक्रिय झाले. त्यांच्या सुधारणा कार्यक्रमामुळे व त्या निमित्ताने त्यांच्या 1992 मधील दक्षिण चीनच्या दौऱ्यामुळे त्यांना इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली की, जियांग झेमिन हे परत डेंग यांच्याकडे वळू लागले. दरम्यानच्या काळात परिस्थिती पाहून डेंग यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. सप्टेंबर 1989 मध्ये ली त्सुंग दाओ (Lee Tsung Dao) हे चिनी वंशाचे अमेरिकन नोबेल पारितोषिकविजेते वैज्ञानिक चीन भेटीसाठी आले. त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी वार्तालाप करतानाच डेंग यांनी आपण निवृत्त होणार असे दर्शविले. मात्र तरीही 82 वर्षांहून अधिकच्या वयात समुद्रात पोहणारे डेंग अशा शीर्षकाचे छायाचित्र प्रसिद्ध करून, ‘आपण निवृत्त होत आहोत, मात्र आपली तब्येत उत्तम आहे’ आणि आवश्यकता भासल्यास आपण परत येऊन पुन्हा जोमाने काम करू शकतो, असाच संदेश डेंग यांनी दिला. 85 वर्षांहून अधिक वय असलेले डेंग दैनंदिन व इतर राजकारणातून निवृत्त होत होतेच. तरीसुद्धा तिआनमेन दुर्घटनेनंतरच्या तीन वर्षांत डेंग यांनी अर्थव्यवस्था खुली करणे, पाश्चिमात्य राष्ट्रांशी पूर्ववत्‌ संबंध निर्माण करणे आणि चीनला पुढील मार्गावर नेण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे या कामात स्वतःला झोकून दिले. महत्त्वाचे म्हणजे 1992 मध्ये आर्थिक स���धारणा व नव्या गुंतवणुका याबाबत नकारात्मक वातावरण असतानाही त्यांनी दक्षिण चीनचा महत्त्वपूर्ण दौरा करून शांघाय व इतर भागात आर्थिक विकासाला चालना दिली आणि चीनला महासत्तेच्या मार्गावर नेले. खरे तर डेंग यांनी निवृत्ती स्वीकारली होती आणि कोणतेही औपचारिक पद स्वतःकडे ठेवलेले नव्हते. तरीही जियांग झेमिन वा इतर नेत्यांना अवघडलेपण वाटू न देता, त्यांची कोणतीही अडचण न करता पुढील विकासाच्या कामासाठी त्यांनी आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली, हे विशेष\nतिआनमेन दुर्घटनेवेळी जॉर्ज बुश (सीनिअर) हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. दुर्घटना, अहिंसक निदर्शकांवर झालेला हल्ला, अतिरिक्त सैनिक दलाचा वापर यामुळे अमेरिकन जनतेत चीनविरोधी भावना निर्माण झाली. पुढे अमेरिका व पाश्चात्य देशांनी चीनची अनेक बाबतींत नाकेबंदी केली. त्यात चीनला शस्त्रास्त्रे व उच्च तंत्रज्ञान पुरविण्याबाबत घातलेल्या बंदीचाही समावेश होता. चिनी लष्कराने 1983 ते 1989 च्या सहा वर्षांच्या कालावधीत अमेरिकन सैन्यदलाबरोबर विमानवहन, नौकानयन, क्षेपणास्त्रे व टोर्पेडो यांचा वापर असणारे आणि आधुनिक युद्धतंत्राचा वापर अंतर्भूत असणारे अनेक संयुक्त कार्यक्रम केले होते. दोन्ही देशांच्या लष्कराच्या संयुक्त कवायती ही तर नित्याची बाब झाली होती. हे सारे कार्यक्रम, सराव, उच्च तंत्रज्ञानाचा वापर व प्रशिक्षण आता बंद झाले. तिआनमेन चौकातील घटना दुर्दैवी असली तरी ती चीनची अंतर्गत बाब होती असे चीनला वाटत होते; चीनची कम्युनिस्ट राजवटच उलथवून टाकण्याच्या उद्दिष्टाने विद्यार्थी निदर्शने करीत होते, अशा वेळी मानवी हक्कांपेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे होते. ही घटना देशाच्या एकात्मतेवरचा हल्ला होता, म्हणूनच अमेरिकेने व इतर देशांनी त्याची दखल घेण्याचे कारण नव्हते, अशी भूमिका डेंग व त्यांच्या सरकारची होती. मात्र अमेरिकेला व पाश्चात्त्य देशांना तसे वाटत नव्हते. त्यांच्या दृष्टीने लोकशाही व स्वातंत्र्य यांच्या मागणीसाठी निःशस्त्र विद्यार्थ्यांनी केलेली चळवळ चीन सरकारने लष्कराच्या बळाने चिरडून टाकली होती. अशा तणावाच्या प्रसंगी अध्यक्ष जॉर्ज बुश (सीनिअर) यांनी डेंग यांच्याशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिका व चीनच्या इतर पाश���चिमात्य मित्रराष्ट्रांनी चीनविरोधात अशा कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर डेंग यांनीही वैयक्तिक स्तरावर मित्रराष्ट्रांशी व त्यांच्या प्रमुखांशी बोलणे टाळले. यामुळे अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांशी चीनचे संबंध खूपच ताणले गेले.\nस्वत: बुश व डेंग यांचे वैयक्तिक स्तरावर संबंध अतिशय उत्तम होते. अमेरिका व चीन यांच्यात 1974-75 या दोन वर्षांत राजनैतिक संबंध निर्माण होण्याच्या कालावधीत, जॉर्ज बुश (सीनिअर) हे चीनमधील अमेरिकन दूतावासाचे प्रमुख होते. त्या वेळी झाऊ एन लाय आजारी असल्याने झाऊ यांच्याकडील परराष्ट्र विभागाचा कार्यभार डेंग यांच्याकडे होता. त्यामुळे डेंग व बुश यांच्यात जवळचे वैयक्तिक संबंध निर्माण झाले होते. तिआनमेन प्रकरणानंतर चीन व अमेरिका यांच्यातील संबंधांत कमालीचा तणाव आला असला, तरी चीनच्या नेत्यांशी जॉर्ज बुश अनौपचारिक संपर्कात असत. जून 1989 मध्ये जॉर्ज बुश यांनी स्वत: लिहिलेले खासगी पत्र डेंग यांच्याकडे वरिष्ठ अमेरिकन नेत्यांबरोबर डेंग यांना पाठविले. त्यात त्यांनी अमेरिकन सरकारने तिआनमेन प्रकरण इतक्या गंभीरतेने का घेतले, हे डेंग यांना कळकळीने समजावून सांगितले. लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्य या मुद्द्यांवर अमेरिकन जनमत अतिशय संवेदनशील असते, म्हणूनच अमेरिकेची प्रतिक्रिया ही उद्धटपणाची व शहाजोगपणाची नसून अमेरिकन जनतेला अतिशय प्रिय असणारी मूल्ये व तत्त्वे यांच्याशी निगडित आहे. या प्रकरणी राष्ट्राध्यक्षाचे वैयक्तिक मत वेगळे असले, तरी अमेरिकेला चीनवर काही बंधने घालण्याची कडक कारवाई करणे भाग होते, असे त्यांनी डेंग यांना कळविले. त्यानंतर अमेरिकेने डेंग यांच्या विनंतीवरून नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायजर ब्रेंट स्नोक्राफ्ट (Brent Snowcraft) व उपमंत्री लॉरेन्स इगल्बी (Lawrence Eagleby) या वरिष्ठ नेत्यांना अगदी राजदूतावासाला विश्वासात न घेता, चीनमध्ये डेंग व वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी गुप्तपणे पाठविले. ‘‘दि. 4 जूनचा उठाव हा कम्युनिस्ट क्रांतीविरोधी होता. त्याचे उद्दिष्ट चीनची साम्यवादी सत्ता उलथवून टाकणे हे होते. अमेरिकेने व पाश्चात्त्य देशांनी चीनवर बंदी लादून चीनची राजवट उलथवून टाकणाऱ्या शक्तींना अधिक बलवान केले आहे. अमेरिकेची व अमेरिकन वृत्तपत्रांनी घेतलेली भूमिका ही चीनच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ आहे, असे आम्ही मानतो. वीस वर्षे लढून व 2 कोटी लोकांची आहुती देऊन मिळविलेली आमची ही क्रांतिकारी राजवट असून तिचे रक्षण करण्यासाठी कोणतेही युद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत.’’ अशा पद्धतीने डेंगनी अमेरिकन प्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे 1989 पासून पुढील तीन-चार वर्षे अमेरिका-चीन संबंध असेच तणावपूर्ण राहिले.\nफ्रान्समध्ये 14 जुलै 1989 पासून सुरू झालेल्या जी-7 परिषदेने चीनच्या नाकेबंदीचा निर्णय घेतला. बंदीचा प्रश्नच नव्हता. किती कडकपणे बंदी घालता येईल, याबद्दल बरीच चर्चा झाली आणि बंदीबाबतचे निर्णयही झाले. त्यातही अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश व जपानी पंतप्रधान सोसुके उनो (Sosuke Uno) यांनी फार कडक बंदी नको, असा सूर लावला. चिनी लोकांचे, देशाचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी बंदी घालू नये, असे त्याचे मत होते. 1989 ते 1993 या साडेतीन वर्षांत वरिष्ठ स्तरावरून चीन व अमेरिकेत संवाद नव्हता. उच्चस्तरीय औपचारिक संबंधच नव्हते. या वेळी अमेरिकेतर्फे हेन्री किसिंजर, निक्सन, जिमी कार्टर अशा एके काळी अमेरिकेतील उच्च पदावर काम केलेल्या नेत्यांना मुत्सद्द्यांना चीनमधील नेत्यांशी अनौपचारिक रीत्या संपर्क ठेवण्यासाठी मधून-मधून पाठविण्यात येत असे. त्यातून विचारांची व भूमिकांची थोडीफार कामचलाऊ देवाण-घेवाण होत असे. त्यात फँग लिझी प्रकरणाने हे संबंध आणखी तणावाचे झाले.\nचीनमधील फँग लिझी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोल-शास्त्रज्ञ होते. ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासदही होते. पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून त्यांना 1957 मध्ये पक्षातून काढून टाकले गेले. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. माओंच्या मृत्यूनंतर चीनमधील विज्ञान-संशोधन संस्थांची पुनर्बांधणी व वैज्ञानिकांच्या पुनर्स्थापनेनंतर ते त्यांचे बुद्धिजीवी जीवन परत एकदा जगू लागले. मध्ये चीनभर विद्यार्थ्यांची 1987 जी निदर्शने झाली, त्यांना फँग लिझी यांचा आशीर्वाद होता. त्या वेळी केलेल्या भाषणांमध्ये ते या सरंजामी सरकारला धडा शिकविला पाहिजे, असे सतत म्हणत. त्यामुळे सरकारचे त्यांच्या हालचालींकडे बारीक लक्ष असे. तिआनमेन चौकातील निदर्शनांपूर्वी फेब्रुवारी 1989 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी चीनला भेट दिली होती. फँग लिझी यांनाही अमेरिकन दूतावासाने जॉर्ज बुश यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन-समारंभास आमंत्रित केले होते. ही बाब चिनी सरकारला बिलकुल रुचली नाही. मात्र शेवटी असे ठरले की, फँग लिझी यांना या समारंभात जॉर्ज बुश यांच्या फार जवळ फिरकू देऊ नये. ऐन वेळेला अर्थातच चिनी पोलिसांनी फँग लिझी यांची कार रस्त्यात अडवून त्यांना भोजन-समारंभाला जाऊ दिले नाही. चिनी सरकारने फँग लिझी यांचा जरा जास्तच धसका घेतला होता. फँग लिझी यांचा 1989 च्या तिआनमेन चौकातील निदर्शनांशी काहीही संबंध नव्हता. तरीही स्वातंत्र्य व लोकशाही याविषयीची त्यांची मते पाहता, त्यांनाही सरकारने जून 1989 नंतर लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दि. 4 जून 1989 नंतर चीनमधील बुद्धिमंत आणि विचारवंतांची जी धरपकड सुरू झाली, त्यात फँग लिझी व त्यांच्या पत्नीच्या अटकेचेही वॉरंट निघाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने तत्काळ अमेरिकन वकिलातीत आश्रय घेतला. अमेरिकन वकिलातीनेही त्यांच्या धोरणानुसार त्यांना आश्रय दिला. त्यामुळे या काळात चीन व अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधाचे फँग लिझी हे एक प्रतीक झाले. जाँर्ज बुश यांनी डेंग यांना पाठविलेल्या पत्रात फँग लिझी यांचा उल्लेख होता. अमेरिकेने चीनला असेही सुचवून पाहिले की, अशा परिस्थितीत फँग लिझीसारख्या अमेरिकन वकिलातीत आश्रय घेतलेल्या व्यक्तीला चीनने देशाबाहेर घालवून देणे श्रेयस्कर होईल. त्यामुळे हा प्रश्न सुटू शकणार होता.\nनोव्हेंबर 1989 मध्ये किसिंजर यांनी चीनचा दौरा केला, त्या वेळी फँग लिझीचा मुद्दा हा चीनमधील वातावरण पाहून किसिंजर यांनी उपस्थित करावा, असे ठरले होते. भेटीच्या शेवटी किसिंजर यांनी फँग लिझीचा मुद्दा डेंग यांच्याकडे काढला. या खासगी बैठकीत किसिंजर यांनी डेंग यांना सुचविले की, चीनने फँग लिझीला चीनमधून हाकलून देणे व अमेरिकेने त्याला सुरक्षितपणे अमेरिकेत हलविणे, हे उत्तम. यामुळे अमेरिका व चीनमधील तणाव संपेल. डेंग यांना अमेरिकेकडून खात्री करून घ्यायची होती की, पुढे फँग लिझी अमेरिकेला जाऊन चीनची बदनामी तर करणार नाही शेवटी डेंग याला तयार झाले. मात्र, त्यांनी अमेरिकेकडून इतरही काही बाबी कबूल करून घेतल्या. त्यात चीनविरोधात असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान साह्यविषयक विविध प्रकारच्या बंदी उठवाव्यात, अमेरिका-चीन सहकार्य दर्शविणारा एखादा प्रकल्प वा योजना घोषित करावी आणि अमेरिकेने चीनचे अध्यक्ष जियांग झेमिन यांना अमेरिकाभेटीचे आमंत्रण द्यावे, या बाबींचा समावेश होता. अशा प्रकारच्या पॅकेज डीलवर किसिंजर व डेंग यांच्यात प्राथमिक एकवाक्यता झाली. मात्र नोव्हेंबरमध्ये किसिंजर अमेरिकेत परतल्यावर यावर चर्चा सुरू असतानाच बर्लिन भिंत कोसळल्याची बातमी आली. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणाची पूर्वतयारी सुरू झाली होती आणि चीन-अमेरिका संबंध व फँग लिझी प्रकरण तात्पुरते बाजूला पडले. बीजिंगमधील अमेरिकन दूतावासात फँग लिझी दांपत्य आश्रयास असणे, हा एक जिवंत बॉम्ब होता. त्यांचे काय करायचे, हे निश्चित होईपर्यंत अमेरिका-चीन संबंध तणावपूर्णच राहिले. शेवटी पॅकेज डीलमधील एक-एक बाब जून 1990 पासून पुढे आकार घेऊ लागली. जून 1990 मध्ये चीनने फँग लिझी यांना औपचारिक रीत्या चीनमधून बाहेर काढले आणि अमेरिकेने लिझी दांपत्याला अमेरिकेत नेले. अमेरिकेने चीनचे मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस परत केले. मग अमेरिका व चीन यांचज्यातील संबंध क्रमशः पूर्ववत्‌ होऊ लागले. चीनविरोधातील बहिष्कार व सॅक्शन्स मागे घेतली गेली आणि चीनने आंतरराष्ट्रीय समूहात पुन्हा पदार्पण केले. पुढे उशिरा का होईना, परंतु जियांग झेमिन यांचा अमेरिकन दौराही झाला. त्यानंतर दोन-तीन वर्षांत संबंध पूर्ववत्‌ होऊ लागले.\nजेव्हा जेव्हा चीनमध्ये एखाद्या ठिकाणी राजकीय बंडाळी वा उठाव होतो, त्या-त्या वेळी चीनमधील अनेक अशांत भागांमध्ये त्याची लागण होते. तिआनमेन प्रकरणावेळी 1989 मध्ये इतरही काही भागांत राजकीय उठाव व बंडाळी सुरू झाली. विशेषतः तिबेट व झिनझियांग या प्रांतातील उठाव हे तिबेटी व मुस्लिम उघूर यांचे होते आणि त्याला बऱ्याच वर्षांची पार्श्वभूमी आहे. हे उठाव जियांग झेमिन व त्यांच्या सरकारने निष्ठूरपणे मोडून काढले. विशेषतः तिबेटमधील अटकसत्रे व निदर्शाकांप्रति दाखविलेले क्रौर्य दीर्घकाळ स्मरणात राहील असे होते. दलाई लामा यांना 1989 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. त्यामुळे तिबेटमधील बंडाळी व उठाव अधिक तीव्र स्वरूपाचे होते. जगभर दलाई लामांचा सत्कार, तर चीनमध्ये अगदी तिबेटमध्येही- तिबेटींवर अत्याचार अशी परिस्थिती होती. झिनझियांगमधील मुस्लिम उघूर यांचा उठावही असाच निष्ठूरपणे मोडून काढण्यात आला.\nयाच काळात जगभरच्या कम्युनिस्ट राजवटींच्या पडझडीच्या बातम्या चीनमध्ये येत होत्या. तिआनमेन प्रकरणामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण या बातम्यांमुळे अधिकच काळजीचे होऊ लागले. विशेषत: पूर्व युरोपमधील रूमानियामधील घडामोडी व अध्यक्ष कॉकेस्क्यू (Ceausescu) यांना दिलेल्या देहांत शिक्षेचा चीनमधील पक्षनेत्यांना विशेष त्रास झाला. अमेरिकेबरोबर 1971 मध्ये संबंध सुरू होण्यापूर्वी चीनचा पाश्चिमात्य देशांशी असणारा सर्व संपर्क रूमानियामार्फत होत असे. म्हणून कम्युनिस्ट क्रांतीनंतर 1971 पर्यंत व त्यानंतरही रूमानिया व चीन यांचे संबंध फार निकटचे राहिले. विशेष म्हणजे, 1985 मध्ये रूमानियाचा ‘गोल्डन स्टार ऑफ सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया’ हा सर्वोच्च नागरी किताब डेंग यांना देण्यात आला होता. चीन-रशियामधील संबंध 1989 मध्ये सुधारले व गोर्बाचेव्ह चीनभेटीसाठी आले, हेही रूमानियाने पडद्यामागून केलेल्या मदतीमुळे शक्य झाले होते डिसेंबर 1989 पासून साम्यवादी देशांतील कम्युनिस्ट राजवटी जसजशा कोसळू लागल्या तसतशी डेंग यांनी सार्वजनिक जीवनातून माघारच घेतली.\nकम्युनिस्ट राजवटींच्या पीछेहाटीच्या बातम्या वर्तमानपत्रातून देताना त्रोटकपणे, फारसे तपशील जाहीर न करता आणि त्यावर कोणतेही भाष्य न करता दिल्या जात. जणू त्याचा चीनशी काही संबंधच नाही दि. 4 जूनला लष्कर तिआनमेन चौकात विद्यार्थी निदर्शकांवर निष्ठूर कारवाई करीत होते, तेव्हा पोलंडमध्ये सामान्य लोक नव्या लोकशाही राजवटीत सरकार निवडून देण्यासाठी मदत करीत होते. सप्टेंबर-ऑक्टोबर 1989 मध्ये पूर्व बर्लिनमधील हजारो लोक पश्चिम जर्मनीत आश्रय घेत होते, तेव्हा चीनची वर्तमानपत्रे पूर्व जर्मनीच्या सरकारचे कौतुक करीत होती, तेथील कम्युनिस्ट पक्षाचे अभिनंदन करीत होती. नोव्हेंबर 1990 मध्ये बर्लिनची भिंत कोसळून पडली व दोन्ही जर्मनीच्या एकत्रीकरणाचा विचार सुरू झाला. फेब्रुवारी 1990 मध्ये रशियन पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पार्टीची एकाधिकारशाही कमी करून इतर पक्षांना कसे प्रतिनिधित्व देता येईल यावर चर्चा चालू होती. चीनने त्याबाबतची पूर्ण बातमीच ब्लॅक आउट केली.\nजून 1989 नंतर चीनमधील अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती. तत्पूर्वी 1980-89 या कालावधीमध्ये डेंग यांनी अर्थव्यवस्था खुली करण्याचे व परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे धोरण आखले होते. त्यामुळे 1980 पासून ते 1989 पर्यंत अर्थव्यवस्था जोमाने वाढली. तरीही अतिजलद विकास व चलनवाढ यामुळे किमती वाढल्या. त्यामुळे सर्वत्र गोंधळ झाला. अर्थव्यवस्था अस्थिर झाली असल्याने काटकसर, खर्च कमी करणे व वित्तीय तूट कमी करणे, या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे 1989 च्या सुरुवातीला अर्थव्यवस्था परत एकदा गतिमान होण्याची संधी चालून आली. मात्र तिआनमेन दुर्घटनेनंतर पाश्चिमात्य देशांनी चीनला अनेक मार्गांनी देण्यात येणाऱ्या मदतीवर- विशेषत: नवे व प्रगत तंत्रज्ञान देण्याबाबत- बंधने आणली. शिवाय परदेशी गुंतवणुकांचा ओघही कमी झाला. 1980 च्या दशकात 7 ते 10 टक्क्यांच्या आसपास राहिलेला आर्थिक विकासदर घसरून 3.9 टक्के इतका खाली आला. ग्रामीण भागातील 2 कोटी रोजगार1989-90 मध्ये कमी झाले.\nकुंठित झालेली अर्थव्यवस्था गतिमान करणे आवश्यक होते. पूर्णपणे निवृत्ती स्वीकारलेले,, वृद्धत्वाने घेरलेले आणि 87 वर्षे वय असलेले डेंग झिओपेंग यांनी हे आव्हान स्वीकारले. तिआनमेन प्रकरणामुळे कोंडी झालेल्या, गोंधळलेल्या व आर्थिक सुधारणा टाळू पाहणाऱ्या सरकारला डेंग झिओपेंग यांनी दक्षिणेचा झंझावाती दौरा करून आर्थिक सुधारणांच्या मार्गावर नेले. चीनच्या आर्थिक सुधारणांचे हे दुसरे पर्व अतिशय निर्णायक ठरले.\nडॉ. सतीश बागल, नाशिक\nलेखक माजी सनदी अधिकारी आहेत.\nचिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/60", "date_download": "2021-01-20T14:57:30Z", "digest": "sha1:JLARZIAL4YWGGZWR4H7RQZDTCXMY2NLS", "length": 4868, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/60 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nपाणी भिक्षुकांनीं उगीच वरून घालून ठेवून धार्मिक लोकांस भाळण्याचें कौसल केलें आहे, अशी कुशंका काढून, त्यांतील पाणी चिरगुटानें वरचेवर पुसून काढण्याचा उपक्रम आरंभिला. बरेचवेळ पाणी पुसून काढलें पण ते खळगे कोरडे तर झाले नाहीतच. परंतु त्यांतून शेवटीं रक्त येऊं लागलें, अशी आख्यायिका आहे. हे कोणास खरें वाटत नसलें, तरी त्यांतील पाणी आटत नाहीं, ही गोष्ट मात्र खरी आहे. याकरितां देवाला पूजा बांधतांना जीं वस्त्र वगैरे घालावीं लागतांत तों भिजून जाऊन खराब होऊं नयेत म्हणून खळग्यावर घालण्यासाठीं तांब्याचीं झांकणें केलेलं आहेत तीं त्यावर घालून ठेवितात. हल्ली देवाजवळ अहोरात्र नंदादीप जळत असतात. त्यांपैकीं एक पेशवाईतील शूर सरदार बापू गोखले यांजकडून चाललेला आहे. त्याचे खर्चीची रकम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते. व दुसरा वाठारचे सोनी यांनी ठेविला आहे. यासही सुमारे ५० वर्षे झालीं आहेत, देवळाच्या आंत बाहेरून उजेड पडण्यास कांही\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१९ रोजी १५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cropbag.in/mr/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-20T13:07:28Z", "digest": "sha1:PGWGQPI6ZVOWQQNUD2SYSKTQB5LPB4IE", "length": 20931, "nlines": 157, "source_domain": "cropbag.in", "title": "शीर्ष गाय उत्पादित गुरांच्या जातीची भारतीय गाय माहिती", "raw_content": "\nकिसन क्रेडिट कार्ड योजना काय आहे आणि हे मदतनीस कसे देते\nकिसान सन्मान निधी नोंदणी स्थिती ऑनलाइन\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nकिसन क्रेडिट कार्ड योजना काय आहे आणि हे मदतनीस कसे देते\nकिसान सन्मान निधी नोंदणी स्थिती ऑनलाइन\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nकिसन क्रेडिट कार्ड योजना काय आहे आणि हे मदतनीस कसे देते\nकिसान सन्मान निधी नोंदणी स्थित��� ऑनलाइन\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nकिसान सन्मान निधी लाभार्थी स्थिती\nभारतातील जनावरांची पैदास करणार्‍या शीर्ष दुधाविषयी भारतीय गाय माहिती\nHome/शेतकरी/भारतातील जनावरांची पैदास करणार्‍या शीर्ष दुधाविषयी भारतीय गाय माहिती\nभारतातील जनावरांची पैदास करणार्‍या शीर्ष दुधाविषयी भारतीय गाय माहिती\n1 भारतीय गायची माहिती\n1.1 गुजरातमधील गिर गाय\nभारतात दुध आणि दुधाच्या उत्पादनांना बरीच मागणी आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत आहे. दूध व दुग्धजन्य उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भारतात गायी आणि म्हशींचे पीक घेणारे शेतकरी दिवसेंदिवस वाढत आहेत. आमच्या वेबसाइटवर भेट देणारे बरेच शेतकरी या प्रकारची माहिती विचारतात आणि आम्ही या लेखात बहुप्रतिक्षित “भारतीय गायची माहिती” सामायिक करण्यास आनंदित आहोत.\nशेतकरी मुख्यत: गायींचा शोध घेत आहेत ज्या जास्त दूध देऊ शकतात आणि पौष्टिक मूल्य खूप जास्त आहेत. जर आपण या जाती पाहिल्या तर एक मनोरंजक सत्य आहे, केवळ काही गायी दररोज 80 लिटरपर्यंत देतात. या जातींशी संबंधित या भारतीय गायींच्या माहितीवर बारीक नजर टाकूया\nगीर गायचे नाव गुजरातच्या जंगलाच्या नावावरून आले. या गायीला भारत आणि परदेशात खूप मागणी आहे. गिर गाईचे सरासरी वजन 385 किलोग्राम आणि उंची सुमारे 30 सेमी आहे. ही गाय भारतात सर्वाधिक दूध उत्पादित गाय आहे. भारताशिवाय गीर गाय ब्राझील आणि इस्त्राईलमध्येही प्रसिद्ध आहे. स्तनपान करवण्याच्या कालावधीसाठी गीर गाय दुधाचे उत्पादन 1200 ते 1800 किलो दरम्यान आहे.\nगिर गायीची किंमत: गिर गायीची किंमत 50,000 ते 1,50,000 भारतीय रुपये आहे.\nगिर गायीचे दुधाचे उत्पादन: दिवसाचे सरासरी 50 ते 80 लिटर\nगिर गाईच्या दुधाचे फायदे: गीर गाईचे दूध रोग प्रतिकार करण्यास मदत करते\nहे भारतीय उपखंडातील दुग्धजन्य जातींपैकी एक आहे, ज्याला तेली, मुलतानी, माँटगोमेरी, लोला, लांबी बार इ. म्हणून ओळखले जाते. हे नाव पंजाबच्या माँटगोमेरी जिल्ह्यातील सहिवाल भागातून मिळते. वासराचे वजन सुमारे २२-२-2 किलो आहे. जेव्हा त्यांचा जन्म होतो.\nसहिवाल गाय दुधाचे उत्पादन: दिवसाचे सरासरी 10-25 लिटर\nसहिवाल गायीची किंमत: रू. 60, 000 ते रू. 75, 000\nहे सहिवाल, लाल सिंधी, थारपारकर आणि धन्नी जातींच्या सहिवाळ रक्ताच्या वाढीसह एकत्रित केल्यापासून विकसित केले गेले असे मानले जाते.\nराठी गाईचे दुध उत्पादनः दररोज सरासरी 7-10 लिटर दुध, जेथे दुग्धपान दुधाचे उत्पादन 1062 ते 2810 किलोग्राम पर्यंत आहे.\nराठी गाईची किंमत: 40000 – 50000 INR (अंदाजे)\nहे दुधाळ जनावरांपैकी एक आहे आणि ते सिंध प्रांतात पाकस्थान येथून जन्मले आहे. याला “मलीर”, “रेड कराची” आणि “सिंधी” असेही म्हणतात. जातीचा रंग साहिवालपेक्षा वेगळ्या लाल रंगाचा आणि जास्त गडद आहे.\nरेड सिंधिको दुधाचे उत्पादनः दररोज सरासरी 10 लिटर दूध\nलाल सिंधी गायीची किंमत: ते रू. 50,000 ते रू. 70,000\nओंगोले ही एक देशी जनावरांची प्रजाती आहे जी प्रामुख्याने प्राकसम जिल्ह्यातून उद्भवली आहे आणि ओंगोले शहराच्या नावावरून हे नाव ठेवले गेले आहे. ते खूप विकसित स्नायू आहेत. हे भारी ड्राफ्टच्या कामासाठी योग्य आहेत. स्तनपान करवण्याचे सरासरी उत्पादन 1000 किलोग्रॅम आहे. हे बैल त्यांच्या बैलांच्या मारामारीसाठी प्रसिद्ध आहेत कारण ते खूप आक्रमक आहेत आणि त्यांचे सामर्थ्य आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्याच्या नावावर हा दुहेरी हेतू असणारी गुरे आहेत. हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक जिल्ह्यातही आढळते.\nदेओनी गाय दुधाचे उत्पादन: दिवसातून 3 लिटर दूध\nबैलांचा उपयोग भारी लागवडीसाठी केला जातो.\nहे उत्तम प्रतिकारशक्ती आणि प्रमाणित दूध उत्पादन दरासाठी ओळखले जाते, ही उत्पत्ती कच्छच्या दक्षिणपूर्व रण, गुजरात आणि शेजारच्या राजस्थानातून झाली आहे.\nगाईंचा रंग चांदी-राखाडी ते इस्त्री-राखाडी / स्टीलच्या काळापर्यंत बदलतो. कंकरेज हे अतिशय लोकप्रिय आहे कारण ते वेगवान, सामर्थ्यवान आणि मसुद्याचे गुरे आहेत. हे नांगरणी आणि कार्टिंगसाठी वापरले जाते. गायी चांगल्या दुधाळ जनावरे आहेत आणि दुग्धपानात सुमारे 1400 किलोग्रॅम उत्पादन देतात.\nथारपारकर ही एक गुरांची जात असून थारकरकर जिल्ह्यातून ती मूळ आहे जी सध्या पाकिस्तान प्रदेशातील सिंध प्रांतात आहे. ही गोवंश जाती दुहेरी हेतूची जात आहे आणि ती दुधासाठी आणि मसुद्याच्या रुपांतरणासाठी प्रसिद्ध आहे. या गायींमध्ये मध्यम ते मोठ्या बांधणी आणि पांढर्‍या ते राखाडी रंगाचा रंग असतो.\nहरिना ही गोवंश जाती भारतातील हरियाणा राज्यातील रोहतक, जिंद, हिसार आणि गुडगाव जिल्ह्यातून निर्माण झाली आहे. हे गुरेढोरांचे नाव हरियाणा राज्यातून आले आहे. ही पशु जाती उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातील काही भागात प्रसिद्ध आहे.\nहरिना गाय दुधाचे उत्पादन: दुग्धपान करिता प्रत्येक दुधाचे सरासरी उत्पादन 600-800 किलो आहे\nबैल त्यांच्या शक्तिशाली कार्यासाठी मुख्यतः मानले जातात.\nही कृष्णा खोरे भारतीय गाय प्रजनन कृष्णा नदीच्या काठावरुन झाले आहे. कृष्णा नदीच्या काठावर मुख्यतः काळ्या मातीची भूमी आहे जी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात आहे.\nकृष्णा व्हॅली गुरांच्या जातीचे आकार आणि आकार: या गुरांच्या जाती आकारात फारच मोठी आहेत, खोल, ढिलेपणाने बांधलेल्या शॉट बॉडीसह भव्य फ्रेम. या गुरांच्या जातीची शेपटी इतकी लांब आहे आणि ती जवळजवळ जमिनीवर जाईल\nकृष्णा खो Valley्याचे इतर उपयोगः बैल आकाराने खूप मोठे आहेत आणि दिवसा शेतीच्या कामात त्यांचा उपयोग केला जातो\nकृष्णा व्हॅली दुधाचे उत्पादनः स्तनपानाचे सरासरी उत्पादन 900 ०० किलो आहे\nभारतात इतर काही जनावरे आहेत.\nहल्लीकर गुरांची जात ही भारतातील कर्नाटक राज्यासाठी मूळ गुरांची जात आहे. हे दक्षिण कर्नाटकातील म्हैसूर, मांड्या, हसन आणि तुमकूर जिल्ह्यातील हल्लीकर पट्ट्यात प्रामुख्याने आढळतात.\nहल्लीकर गुरांच्या जातीचे आकार आणि आकार: ते खूप लांब, अनुलंब आणि मागास वाकणारे शिंगे आहेत. ते कधीकधी काळ्या, राखाडी आणि पांढर्‍या रंगाचे असतात. ते त्यांच्या सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी प्रसिद्ध आहेत.\n“हल्लीकर जातीचे प्रामुख्याने मसुदा जातीचे वर्गीकरण भारतात केले जाते”\nही गुरेढोरे जातीच्या उत्पत्तीची उत्पत्ती कर्नाटक राज्यात असलेल्या म्हैसूर प्रदेशात झाली. हल्लीकर व तिचा जन्म हाग्लावाडी व चित्रदुर्गशी आहे. अमृतमहलला “दोदडाना”, “जावारी दाना” आणि “नंबर दाना” म्हणूनही ओळखले जाते. अमृत ​​म्हणजे दूध आणि महल म्हणजे घर. ही जात कर्नाटकातील चिकमगलूर, चित्रदुर्ग, हसन, शिमोगा, तुमकूर आणि दावणगेरे जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते.\nही पशु जाती बोस्स इंडस उपप्रजातीचा सदस्य आहे. ते मूळचे महाराष्ट्रातील सिताता, कोल्हापूर आणि सांगली प्रदेश आणि कर्नाटकातील विजापूर, धारवाड आणि बेळगाव जिल्ह्यात आहेत. ही जात उष्णकटिबंधीय व दुष्काळग्रस्त भाग यासारख्या प्रदेशात अधिक प्रमाणात आढळते आणि या प्रदेशांमध्ये अनुकूल आहे.\nया पशु जातीचे नाव तामिळनाडुमधील तिरुप्पूर जिल्ह्यात असलेल्या एका छोट्या गावातून आले आहे. या गुरांच्या जातीचे स्थानिक नाव कोंगुमाडू आहे. कानगायम हे नाव कोंगू नाडूच्या सम्राट कानगयाने घेतलेले आहे. ही जाती संपादी जातीची आहे आणि शेतीविषयक कामकाज आणि कापणीसाठी उपयुक्त आहे.\nबरगूर ही एक गुरांची जात आहे आणि मुख्यत: भारतातील पश्चिम तामिळनाडू प्रदेशातील एरोड जिल्ह्यातील अँथियूर तालुक्यात बारगुर वन टेकड्यांमध्ये आढळते. या गायींना तपकिरी रंगाची पांढरी ठिपके असून ती पांढरी आणि तपकिरी रंगाची असतात. ते सामान्यत: मध्यम आणि तयार असतात. डोंगराळ प्रदेशात शेतीची कामे करण्यासाठी या जातीची देखभाल केली जाते. ही प्रजाती ट्रोटिंग क्षमतासाठी प्रसिध्द आहे.\nमनी मेकिंग इनग्रीकल्चरल बिझिनेस आयडियाज\nमनी मेकिंग इनग्रीकल्चरल बिझिनेस आयडियाज\nपंतप्रधान कुसुम योजना योजना\nपंतप्रधान कुसुम योजना योजना\nमाती आरोग्य कार्ड योजना\nमाती आरोग्य कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-20T13:48:55Z", "digest": "sha1:FONEBTO6QSCTIUSSYCO7DD7VITEUMDWC", "length": 20800, "nlines": 172, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nशिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nपुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, महाराष्ट्र, भोसरी\nशिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे\nशिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे\nशिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे\nBy sajagtimes आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nशिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा. डॉ अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे दि.१७ | स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार , खासदा��� डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.\nशुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामांचा याठिकाणी आढावा घेण्यात आला.\nस्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.\nना अजितदादा पवार ,डॉ कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामे , नव्याने सुरू करावयाची कामे याचा आढावा घेण्यात आला.\nहडपसर भागात होणारे ट्राफिक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे ट्राफिक निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल . यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार , खासदार डॉ आमोल कोल्हे , हडपसरचे आमदार श्री चेतन तुपे , खेडचे आमदार श्री दिलीप मोहिते पाटील,महानगर आयुक्त श्री विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दिक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता .\nनारायणगाव येथे एमपीएससी – युपीएससी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न\nनारायणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना होणार अभ्यासिकेचा फायदा सजग वेब टिम, नारायणगाव नारायणगाव| ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन श्री. छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे सुरु... read more\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे सजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे... read more\nराष्ट्रवादीची लोकसभेसाठी जाहिरनामा समिती जाहीर, अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप... read more\nमिना शाखा आणि घोड शाखा कालव्यांमधून पाणी सोडण्याची शिवसेनेची मागणी\n जुन्नर आणि आंबेगाव ताल���क्यातील पुर्वभागातील गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याने तसेच याभागाला शेवटचे आवर्तन हे आक्टोबर महिन्यात शेवटच्या... read more\nश्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड\nश्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर |कोरोनाच्या वाढत्या... read more\nबालचमूंंनी खाऊसाठी जमवलेले पैसे दिले ग्रामसुरक्षा निधीसाठी मदत\nबालचमूंंनी खाऊसाठी जमलेले पैसे दिले नारायणगाव ग्रामसुरक्षा निधीसाठी सिद्धेश व अर्जुन सचिन तांबे यांच्याकडुन ५,५५३ रुपये मदत सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव... read more\nगुळाणीच्या सरपंचपदी ७५ वर्षाच्या आजीबाई\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर – तुम्ही तुमच्या गावचं सरपंचपद ७५ वर्षीय आजीबाईंना द्याल का हो पुणे जिल्ह्यातील... read more\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील\nअक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील सजग वेब टिम, जुन्नर जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात... read more\nयंदा आरोग्य उत्सव; नारायणगाव च्या श्री नवनाथ तरुण मिञ मंडळाचा उपक्रम\nयंदा आरोग्य उत्सव नारायणगाव च्या श्री नवनाथ तरुण मिञ मंडळाचा उपक्रम सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव नारायणगाव | सध्या कोविड१९ चे संकट... read more\nअखेर खा. अमोल कोल्हेंंच्या मोठ्या घोषणेचं गुपित उलगडलं\nखा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या किल्ले शिवनेरीवर “शिवसृष्टी” व “रोपवे” , वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ “शंभूसृष्टी” निर्मिती करण्याच्या मागणीला... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tvpress-p37104391", "date_download": "2021-01-20T14:41:58Z", "digest": "sha1:HCSSM5SBKPJDIF6PYTKMDVGLIFKYBN35", "length": 15179, "nlines": 237, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tvpress in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tvpress upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nTravoprost साल्ट से बनी दवाएं:\nTravacom (1 प्रकार उपलब्ध)\nTvpress के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nTvpress खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें काला मोतियाबिंद (ग्लूकोमा)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tvpress घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tvpressचा वापर सुरक्षित आहे काय\nTvpress चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Tvpress बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tvpressचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Tvpress चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nTvpressचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTvpress चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nTvpressचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Tvpress चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nTvpressचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Tvpress घेऊ शकता.\nTvpress खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tvpress घेऊ नये -\nTvpress हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nTvpress ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Tvpress घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Tvpress कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम दर्शवित नाही.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tvpress मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Tvpress दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Tvpress घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Tvpress दरम्यान अभिक्रिया\nTvpress आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.starfriday2012.com/2018/02/blog-post_8.html", "date_download": "2021-01-20T12:07:41Z", "digest": "sha1:B4KHMJRUZRTCSLNJHFK2CXLUV2KPKI6L", "length": 7075, "nlines": 42, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : दादरमध्ये रंगणार दोन दिवासीय गोवा फेस्टीवल २०१८", "raw_content": "\nदादरमध्ये रंगणार दोन दिवासीय गोवा फेस्टीवल २०१८\nमुंबई दि. ५ – प्रतिनिधी - दरवर्षी प्रमाणे यंदाही आठव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आहे. १० व ११ फेब्रुवारी २०१८ असे दोन दिवस गोवा फेस्टीवल होणार आहे. गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मितीसाठी व तेथील वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने या गोवा फेस्टीवलच आम्ही गोयंकार या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nया दोन दिवसाच्या महोत्सवात पन्नास स्टॉल्स असून हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यत खुले राहणार आहेत. यामध्ये विविध स्पर्धा ,चर्चासत्र , संगीत, मनोरंजानाचे कार्यक्रम आदी चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या गोवा महोत्सवात रसिकांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.\nमहोत्सवेच उदघाटन १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंगल वागळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी गणेश स्तोत्र व अर्थवशीषचे पाठ हे सामाजिक सेवा संघाचे विद्यार्थी करणार आहेत. याप्रसंगी मंगल वागळे व गीता कपाडिया याच्या���शी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर फळे व फळभाज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करावे याचे मार्गदर्शन पिंकी खाबिया करणार आहेत. त्यानंतर कोंकणी बोलण्याची स्पर्धा , कोंकणी साहित्याचे उगडास , गजाली आणि गीता यासारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुटगुटीत बालकांची स्पर्धा , पाकस्पर्धा , टॅलेन्ट स्पर्धा, संगीत कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा गोवा महोत्सवामध्ये भारती दानैत याचे एक्यूप्रेशर हे खास वैशिष्ट्य असणार आहे.\nगोवा महोत्सवाचे आकर्षण तेथील विविध प्रकारचे स्टॉल्स असणार असून रसिकांना या महोत्सावात गोवाचे वैशिष्टय असलेली कलाकुसरी पाहायला व खरेदी करण्याचाही आनंदही मिळणार आहे. तसेच खाद्यप्रेमींसाठी गोव्याचे प्रसिद्ध असलेले माश्याचे विविध प्रकाराच्या पाककृतीच्या चवीचा आस्वादही मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-current-news/", "date_download": "2021-01-20T13:00:53Z", "digest": "sha1:OLHADB63XAMSCL5NUCJHEBKTVZNYLETV", "length": 12822, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "policenama current news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\n ‘या’ बाजारात खुलेआम विकले जातात डुप्लीकेट ‘iPhone’\nपोलीसनामा ऑनलाईन : आपण या सणाच्या हंगामात स्मार्टफोन / आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करा. विशेषत: जेव्हा एखाद्या चांगल्या मोबाइल फोनबद्दल खूपच स्वस्त आणि मोहक ऑफर प्राप्त होत…\nदेशातील ‘या’ 3 मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, तयार होणार दुसरी मोठी बँक\nनवीदिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने यूनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नेशनल बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी 34 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यूनियन बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या…\nआम आदमी पक्षाची 7 उमेदवारांची यादी जाहीर, ���ुणे, ठाणे व सोलापूर जिल्हयातील मतदार संघाचा समावेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. युती आणि आघाडीत जागावाटपाची जोरदार चर्चा सुरूआहे. दरम्यान, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षानं त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या…\n‘हे बरं नव्हं’, उदयनराजेंना टोला नेमकं काय म्हणाले शरद पवार हे जाणून घ्या\nसातारा : पोलीसनामा ऑनलाइन - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज साताऱ्यात मोठे शक्ती प्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनानंतर…\nशारदा चिट फण्ड घोटाळा : माजी सीआयडी अतिरिक्त महासंचालक राजीव कुमारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nकोलकाता : वृत्तसंस्था - कोलकाता उच्च न्यायालयाने सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक राजीव कुमार यांच्या अटकेपासून संरक्षण मागे घेतल्यानंतर आठवड्याभरातच अलिपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला. शनिवारी…\nअमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी करत जिंकलं ‘रौप्यपदक’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय बॉक्सर अमित ला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या अमित पांघलने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली. असे…\nसूरज बडजात्या मैत्रीवर बनवत आहेत चित्रपट, अमिताभ बच्चन-बोमन…\nजॅकलिनच्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्री शिल्पा…\nबॉलिवूडमधील सर्वात महाग सिनेमा असणार…\nजिया खानच्या बहिणीचा साजिद खानबद्दल धक्कादायक खुलासा,…\nआई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली…\nअसं पाहा ‘गुपचूप’ दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स \nPune News : केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या सचिवाच्या नावाने…\nVastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी ‘मीठ’…\nChakan News : वाहनांची तोडफोड करत चाकण औद्योगिक परिसरात…\n… म्हणून सेक्युलर देश असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष…\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच��या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n… म्हणून सेक्युलर देश असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष शपथविधीवेळी ठेवतात…\nPaytm पेमेंट्स बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी \nआई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, टीम इंडियासाठी लिहिला खास…\nमहाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चाललाय : नारायण…\nBirthday SPL : सिनेमांपासून दूर आहे ‘ही’ प्रसिद्ध…\nJalgaon News : महामार्गानं घेतला पोलिस दलातील विधी अधिकार्‍याचा जीव\nPune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %\nजम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/political-news-policenama/", "date_download": "2021-01-20T13:36:25Z", "digest": "sha1:QTT6CYWMCAPCOABOC2BZ4ZHQGERVLTK3", "length": 8374, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "political news policenama Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : आर्क्युतर्फे आयोजित ‘फ्युचर ऑफिस’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा…\nराज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार…\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार \nरिपब्लिकन पक्षासाठी ‘या’ 6 जागा निश्‍चित, दिपक निकाळजेंसह 4 ठिकाणी उमेदवार जाहीर :…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. गेल्या 3 दिवसांपासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून अंतिम निर्णय…\nTandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’…\nVideo : मानसी नाईकच्या आईनं घेतला जबरदस्त उखाणा \n‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची…\nजेव्हा ‘किंग’ शाहरुखनं गौरीसोबत केला होता…\nलता मंगेशकरांच्या आवाजावरून ट्रोलर्स करत होते टिप्पणी, सिंगर…\nCorona Vaccine : ‘कोविशिल्ड’ लसीच�� 1.5 लाख डोस…\nCovid-19 in India : देशात 24 तासात सापडले 13823 नवीन रूग्ण,…\nPimpri News : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा,…\nKolhapur News : …म्हणून मुख्यमंत्री येडीयुराप्पा…\nShameless Trailer : सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची…\nPune News : आर्क्युतर्फे आयोजित ‘फ्युचर ऑफिस’ …\nEPF आणि PPF मध्ये काय आहे फरक जाणून घ्या कुठे मिळते चांगले…\nUpcoming IPL 2021 : राजस्थान रॉयल्स संघाने 17 खेळाडूंना…\nTata Sky ची भन्नाट ऑफर 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा…\nJCB मध्ये अडकलेले 2 विशालकाय अजगर सापडले\nसुरेश रैनाचं भवितव्य ठरलंय, CSK चा ‘हा’ मोठा निर्णय \nSchool Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा,…\n3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nShameless Trailer : सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची…\nPune News : ‘त्या’ प्रकरणात चंद्रकांत पाटील यांना…\nदिशा पटानीचं आर्म वॉर्मर स्वेटर चर्चेत, 1200 रुपयांना आपणही करू शकता…\nPune News : ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे ‘सिरम’कडून…\nPune News : रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत कु-बिल्ट…\nPune News : घटस्फोट घेतलेल्या पत्नीनं काळी जादू केल्याचा संशय, उतरविण्यासाठी 2 भोंदूबाबांनी पावणे चार लाखाला गंडवलं,…\nSchool Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी\nTATA ची ‘ही’ कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8224", "date_download": "2021-01-20T12:19:38Z", "digest": "sha1:VO7OEJQZG7E7GWX2HLBOT74U3DRUVXQ6", "length": 15697, "nlines": 201, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "इको-प्रो तर्फे पक्षी सप्ताह निमीत्त विविध उपक्रमासह, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाच�� शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर इको-प्रो तर्फे पक्षी सप्ताह निमीत्त विविध उपक्रमासह, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेचे...\nइको-प्रो तर्फे पक्षी सप्ताह निमीत्त विविध उपक्रमासह, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन\nयंदा साजरा केला जाणार ‘पक्षी सप्ताह’ 5 ते 12 नोव्हे\nचंद्रपूरः यंदापासुन महाराष्ट्र वनविभाग तर्फे 5 ते 12 नोव्हे हा ‘पक्षि सप्ताह’ म्हणुन साजरा करण्यात येत आहे. सदर पक्षी सप्ताह साजरा करण्याबाबत ‘पक्षी सप्ताह’ घोषीत करणारा शासन निर्णय शासनाने नुकतेच काढलेला आहे. त्यानुसार चंद्रपूर येथे सुद्धा इको-प्रो संस्था आपल्या स्तरावर पक्षी सप्ताह निमीत्त पक्षी निरीक्षण, पक्षी अधिवास तलाव परिसर स्वच्छता, तलाव फेरी, जनजागृती कार्यक्रम व शालेय विद्यार्थी करिता चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nमागील वर्षी चंद्रपूर शहरात इको-प्रो संस्थेच्या वतीने “विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे” यशस्वी आयोजन करण्यात आलेले होते. महाराष्ट्रात पक्षीमीत्रांची मोठी चळवळ आहे. पक्षी संरक्षण व त्याचे अधिवास संरक्षणासाठी बरीच प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र राज्य हे आता पक्षि सप्ताह साजरा करणारे पहीले राज्य ठरलेले आहे. सदर पक्षी सप्ताह भारतीय पक्षीविश्व व पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचविनारे पद्मभूषण स्व. डाॅ सलिम अली व महाराष्ट्रातील वन-वन्यजीव विषयक साहित्य निर्मिती करणारे निवृत्त वनाधिकारी श्री. मारूती चितमपल्ली यांच्या वाढदिवस लक्षात घेउन ठरविण्यात आलेले आहे. या पक्षि सप्ताह चे महत्व, पक्ष्याचे एंकदरीत जैवविवीधतेतील महत्व सर्वाना माहीती व्हावी, व्यापक जनजागृती व्हावी तसेच राज्यातील पक्ष्याचे महत्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहच���ून त्यांचे संरक्षणाप्रती जवाबदारी स्पष्ट व्हावी म्हणुन इको-प्रो तर्फे हा पक्षी सप्ताह विविध उपक्रम घेऊन शहर व जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे.\nइको-प्रो तर्फे शालेय विदयार्थीकरीता निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन्ही स्पर्धा करीता यात दोन गट असुन ‘अ’ गटात 5 ते 7 वी तर ‘ब’ गटात 8 ते 10 पर्यतचे विदयार्थी सहभाग घेउ शकतील. ‘अ’ गट करीता निबंध विषय ‘माझा आवडता पक्षी ’ तर चित्रकला विषय: ‘माझ्या अंगणातील पक्षी’ असेल ब गट करीता निबंध विषयः ‘पक्षी संरक्षणाची गरज’ चित्रकला विषय: ‘पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण’ असणार आहे. सर्व प्रवेशीका विदयार्थी आपले नाव, वर्ग, शाळेचे नाव व मोबाईल क्रमांक लिहुन गंजवार्ड, रामाला तलाव नजीकच्या ‘इको-प्रो’ कार्यालयात 8 नोव्हे पर्यंत जमा करू शकतील किंवा आपल्या नजीकच्या इको-प्रो सदस्यांकडे जमा करू शकतील.\nनिबंध: ‘माझा आवडता पक्षी’\nचित्रकला: ‘माझ्या अंगणातील पक्षी’\nनिबंध: ‘पक्षी संरक्षणाची गरज’\nचित्रकला: ‘पक्षी व पक्षी अधिवास संरक्षण’\nPrevious articleकवठेंचा पक्ष प्रवेशा दरम्यान ” फ्रेम ” मध्ये आलीत लुप्त झालेली चेहरे\nNext articleदालमिया सिमेंट येथील जुन्या कामगारांना न्याय मिळवून देणार – आ. सुभाष धोटे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\n जेएनयू मध्ये पीएचडी केलेले आणि मुंबई हायकोर्टात वकील असलेले व्यक्ती झाले ग्रामपंचायत सदस्य…\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंड��या दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9115", "date_download": "2021-01-20T13:46:07Z", "digest": "sha1:H7O3QLJCDMQPIF54XQYYV3UORLDOQK77", "length": 14726, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कृषी विधेयक कायद्याविरोधात दिल्लीत होणार दाखल- नामदार बच्चू कडू | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कृषी विधेयक कृषी विधेयक कायद्याविरोधात दिल्लीत होणार दाखल- नामदार बच्चू कडू\nकृषी विधेयक कायद्याविरोधात दिल्लीत होणार दाखल- नामदार बच्चू कडू\nकृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे.\nकृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू हे आज दिल्लीसाठी रवाना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू आणि हजारो कार्यकर्ते यांच्यासह गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचे चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सहा हा अर्ध्या तासापासून ठप्प झाला आहे. हजारो शेतकरी हे दुचाकी चार चाकी वाहनाने जाऊन दिल्लीत धडक देणार आहेत.\nदिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन तारखेपर्यंत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तोडगा निघाला नाही तर आम्ही दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन बैतूल मार्ग दिल्लीला जाऊन मी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा देणार आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. परंतु तीन तारीख उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर आज बच्चू कडू यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.\nराज्यमंत्री बच्चू कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी वरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे आणि आता त्यांचा पहिला मुक्काम हा अमरावती जिल्ह्यातील अचलपुर झाला आहे दुसरा मुकाम ( मध्यप्रदेश बैतुल )येथे होणार आहे. उद्या राज्यमंत्री बच्चू कडू मध्यप्रदेशची सीमा ओलांडणार आहे. सीमा ओलांडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या घराला घेराव घालणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे मध्य प्रदेशात येऊ देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की कुठल्याही सरकारच्या दबावाला बळी न पडता शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा करून थेट दिल्ली गाठणार असल्याच बच्चू कडू यांनी स्पष्ट केल आहे.\nPrevious articleचंद्रपूर; अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकातर्फे ०८ लाखांचा प्रतिबंधक पानमसाला जप्त…\nNext articleमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nफक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनु शकत नाही -खासदार बाळू धानोरकर\nशीख विरोधी केलेले भाष्य सिद्ध करावे नाहीतर मुंडण करणार-हरविंदरसिंग धुन्ना\nशेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे भव्य धरणे आंदोलन\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/china-backs-10-thousand-soldiers-from-lac-nraj-75950/", "date_download": "2021-01-20T13:20:42Z", "digest": "sha1:3G6FIM6FIHDDDPLLV3GMJ3JAPCDK6ANK", "length": 12666, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "China backs 10 thousand soldiers from LAC NRAJ | चिनी ड्रॅगन गारठले, सोसेना गारवा, १० हजार चिनी सैनिक माघारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nकोरोनाची लस घेतल्यानंतर तेलंगणातील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्रशासन म्हणते ‘मृत्यूचे कारण वेगळे’\nट्रॅक्टरची नवी मालिका : ‘व्हीएसटी टिलर ट्रॅक्टर’कडून ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’ सादर\nशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा : नसीम खान\nमुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे की प्रवीण परदेशी \nअवाच्या सव्वा वीजबिल आकारून महावितरण कंपनी वीज ग्राहकांची फसवणूक करत आहे. : ॲड रेवण भोसले\nभारतीय सैनिकांचा निर्धार कायमचिनी ड्रॅगन गारठले, सोसेना गारवा, १० हजार चिनी सैनिक माघारी\nलडाखमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडीचा कहर चिनी सैनिकांना सहन होत नाही. त्यामुळे या थंडीचा सामना करु न शकलेले सैनिक चीनला परत माघारी बोलवावे लागले आहेत. भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय.\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची (Line of Actual Control) थंडी चीनी सैनिकांना बिलकूल सहन होत नसल्याचे चित्र आहे. भारताच्या सीमेवरून चीनने आपले दहा हजार सैनिक मागे घेतलेत. भारतीय हद्दीपासून तब्बल दोनशे किलोमीटर अंतर हे सैनिक मागे गेलेत.\nलडाखमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडीचा कहर चिनी सैनिकांना सहन होत नाही. त्यामुळे या थंडीचा सामना करु न शकलेले सैनिक चीनला परत माघारी बोलवावे लागले आहेत. भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय.\nगेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात चीननं सीमेवरची आपली कुमक वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्या���े प्रयत्न सुरू केले होते. भारतीय जवानांना वर्षानुवर्ष या भागात पहारा देण्याची सवय असल्यामुळे थंडीचा सामना करण्याचा सराव भारतीय जवानांना आहे. मात्र चिनी सैनिकांना याची सवय नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीचा ते सामना करू शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर चीनला आपले सैनिक मागे घ्यावे लागले.\nयापूर्वीदेखील चीनने सैनिकांना ठराविक काळ सीमेवर ठेऊन लगेच माघारी बोलवण्याची भूमिका घेतलेली दिसली. पेंगाँग त्सो भागात चीननं वेगवेगळ्या ठिकाणी आपले एकूण ५० हजार सैनिक तैनात केले होते. मात्र थंडीचा सामना करू न शकल्यामुळे या सैनिकांना मागे बोलवण्यात आलंय.\nलोकल सुरु करण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी आहे पण… रेल्वे प्रशासनाचा सरकार समोर मांडली मोठी अडचण\nया भागात वजा १० अंश सेल्सिअस तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी आपल्या पहारा कायम ठेवलाय. मात्र अशा प्रकारे तग धरणे चिनी सैनिकांना अशक्य झाले आहे. त्यामुळे चीनला दहा हजार सैनिक मागे घ्यावे लागले. विस्तारवादी चीन अखेर निसर्गाच्या रौद्र रूपासमोर शरण येताना दिसतोय. भारतीय सैनिकांचा निर्धार या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आ���े, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/7787", "date_download": "2021-01-20T12:18:34Z", "digest": "sha1:W5MWEM7JIT7L7BQHZFBVFRP6CSBFCPK5", "length": 17694, "nlines": 187, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची १८७ वी जयंती साजरी | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nफिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nवर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ\nहिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया शिबिर\nघाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार भरघोष मतांनी विजयी\n११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”\nमिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास पँनलचे 7 उमेदवार विजयी\nकृषी कायदे रद्द क��ा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nमुंबई येथे महाराष्ट्र राज्य चे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब याना मुक्ताईनगर मुस्लिम समाज तर्फे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.\nसालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल\nडीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,\nअंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं मारली बाजी ,\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nराऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व\nआष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nHome महत्वाची बातमी क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची १८७ वी जयंती साजरी\nक्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची १८७ वी जयंती साजरी\nपारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणुक ठरली आकर्ष\nकोरपना तालुका – मनोज गोरे\nगडचांदूर येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची१८७ वी जयंती आदिवासी बांधवानी मोठ्या उत्साहात साजरी केली.\nयात गाववाशी व आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येनी सहभाग घेतला. विर बाबुराव शेडमाके चौक येथे त्यांच्या प्रतिमेस नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ सविता टेकाम यांनी पुष्पहार अर्पण करुन भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत बाल सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रा अधिकच आकर्षक दिसत होती. पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधवानी आणि बालकलाकारांनी आदिवासी समाजाच्या वेशभूषेत नृत्य व संगीत सादर करून आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. घुसारी आणि डफरे यांच्या तालावर आदिवासी बांधव गोंडी गाण्यात नृत्य करण्यात दंग झाली.\nजय सेवा जय बिरसा च्या घोषणाने संपूर्ण गडचांदूर नगरी दुमदुमली होती.\nबालकलाकारांनी बिरसा मुंडा आणि बा. शेडमाके यांच्या वेशभूषेत रूप धारन करुन त्यांच्या जीवन वास्तविकतेचे आणि त्यांच्या कार्याचे दर्शन लोकांना अनुभवता आले.\nबिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेले महान कार्य हे आदिवासीं बांधवांसाठी अभिमान व कौतुकास्पद आहे. इतिहासकारांनी त्यांनी केलेले संघर्ष आणि महान कार्य इतिहासात अक्षररूपी जतन करुन ठेवली आहे. त्यांच्या या महान कार्या मुळे आणि संघर्षा मुळे आदिवासी बांधव बाबुराव शेडमाके यांना भगवान मानुन त्यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करतात आणि भव्य शोभायात्रा दरवर्षीच काढत असतात.\nविर बापु शेडमाके चौक येथुन मिरवणुकीला सुरुवात होऊन पुढे संविधान चौक ते गांधी चौक, ज्योतिबा फूले चौक ते विर बापु शेडमाके चौक पर्यंत पोलिस प्रशासनाच्या कड़क बंदोबस्तात ही शोभायात्रा काढण्यात आली.\nPrevious articleअल्पवयीन मुलावर इसमाकडून लैंगिक अत्याचार , “फाशीच्या शिक्षेची मागणी”\nNext articleपद्मश्री मिळवणारा संत्रेवाला…\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nराऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व\nआष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nमहत्वाची बातमी January 19, 2021\nबुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे –...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या ���हिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-01-20T12:45:48Z", "digest": "sha1:WKQGGP5GW3MFRN2J22NWRW2PYDEZTBLG", "length": 6162, "nlines": 124, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "जेष्ठता सूची | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nसर्व धडक सिंचन विहीर लाभार्थी यादी अनुकंपा सूची जेष्ठता सूची इतर कार्यालयीन आदेश जनगणना जिल्ह्याविषयी नागरिकांची सनद योजना अहवाल वार्षिक अहवाल सार्वजनिक / स्‍थानिक सुट्ट्या\nअव्‍वल कारकून व मंडळ अधिकारी (दि. ०१/०१/२०१९) संयुक्‍त अंतिम – अमरावती विभाग 09/06/2020 पहा (7 MB)\nस्‍वीय सहायक व उच्‍चश्रेणी लघुलेखक (दि. ०९/०३/२०२०) तात्पुरती – अमरावती विभाग 09/03/2020 पहा (1 MB)\nनिम्‍नश्रेणी लघुलेखक (दि. ०९/०३/२०२०) तात्पुरती – अमरावती विभाग 05/02/2019 पहा (3 MB)\nशिपाई (दि. २६/०५/२०२०) अंतिम – महसूल विभाग 26/05/2020 पहा (7 MB)\nवाहन चालक (दि. २६/०५/२०२०) अंतिम – महसूल विभाग 26/05/2020 पहा (1 MB)\nअव्‍वल कारकून (दि. ०१/०१/२०१९) तात्पुरती – महसूल विभाग 31/01/2019 पहा (2 MB)\nतहसीलदार (दि. ०१/०१/२००४ ते ३१/१२/२०१०) तात्पुरती – महसूल विभाग 16/03/2018 पहा (890 KB)\nउपजिल्हाधिकारी (दि. ०१/०१/२००१ ते ३१/१२/२००३) प्रारूप – महसूल विभाग 07/06/2018 पहा (311 KB)\nकनिष्ठ लिपिक (दि. २५/०४/२०१९) प्रारूप – जि.का. 25/04/2019 पहा (7 MB)\nमंडळ अधिकारी (दि. ०१/०१/२०१८) अंतिम – जि. का. 23/05/2018 पहा (3 MB)\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/tag/arundhati-deshmukh-real-name/", "date_download": "2021-01-20T12:14:07Z", "digest": "sha1:BZP3CPOXFIIP77NCOMJRTDGXUACXWHDE", "length": 2667, "nlines": 35, "source_domain": "patiljee.in", "title": "Arundhati Deshmukh real name – Patiljee", "raw_content": "\nअरुंधती देशमुख बद्दल जाणून घ्या बरंच काही\nसध्या सर्वात जास्त लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका होय. अर्थातच महिलांना …\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम���हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/12/mushroom-stuffed-omelette-marathi-recipe.html", "date_download": "2021-01-20T12:16:06Z", "digest": "sha1:SE5BJKTSZRIS5X6IJ5GKEZSJ3P7XPG4W", "length": 6428, "nlines": 72, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Mushroom Stuffed Omelette Marathi Recipe", "raw_content": "\nमश्रूम आम्लेट: मश्रूम आम्लेटलाच आपण आळंबीचे आम्लेट म्हणू शकतो. मश्रूममध्ये प्रोटीन असते त्यामुळे ते पौस्टिक आहे. मश्रूमचे आम्लेट हे आपण नाश्त्याला बनवू शकतो. आपण नेहमी अंड्याचे आम्लेट बनवतो. जर त्यामध्ये मश्रूमचे स्टफिंग केले तर त्याची टेस्ट अजून छान लागते. ह्यामध्ये आजीबात मसाला नाही. त्यामुळे लहान मुलांना द्यायला चांगले आहे व ते आवडीने खातील सुद्धा. मश्रूमचे स्टफिंग बनवतांना त्यामध्ये जर गाजर किसून, किवा कांद्याचीपात चिरून घातली तरी छान लागते.\nमश्रूम आम्लेट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\n२ कप मश्रूमचे पातळ पीसेस\n१ मोठ्या आकाराचा कांदा\n२ टी स्पून सोय सॉस\n१ टी स्पून मिरी पावडर\n१ टे स्पून तेल\n१ टे स्पून तेल\nमश्रूम धुवून त्याचे उभे पातळ काप करून घ्या. कांदा सोलून उभा पातळ चिरा.\nएका नॉन स्टिक भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून २ मिनिट गुलाबी रंगावर मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये मश्रूमचे काप घालून दोन मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरे पावडर व सोया सॉस घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.\nप्रथम दोन अंडी एका बाऊल मध्ये फोडून त्यामध्ये मीठ घालून काटे चमच्याने चांगली फेटून घ्या.\nनॉन स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल पसरवून फेटलेले अंड्याचे मिश्रण ओतून एक सारखे पसरवून घ्या. एक मिनिटाने आम्लेट उलटे करून त्यावर मश्रूमचे बन���लेले निम्मे मिश्रण पसरवून घ्या. मग दोन्ही बाजूनी आम्लेट दुमडून घ्या. तसेच दुसरे आम्टेल सुद्धा बनवून घ्या.\nगरम गरम मश्रूम आम्लेट सर्व्ह करा. सर्व्ह करतांना त्यावर मिरे पावडरने सजवा.\nमश्रूम आम्लेट हे ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/tech-auto/tech/news/indians-use-the-most-data-in-the-world-but-it-benefits-foreign-companies-instead-of-india-claim-in-asia-center-report-127974438.html", "date_download": "2021-01-20T13:13:36Z", "digest": "sha1:BOPRBUSPNKYGZDYWK6JR3YIWHK23FTX3", "length": 7788, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indians Use The Most Data In The World, But It Benefits Foreign Companies Instead Of India, Claim in Asia center report | जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; पण लाभ देशाऐवजी मिळतो परदेशातील अनेक कंपन्यांना! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआशिया सेंटरच्या अहवालात दावा:जगभरात भारतात सर्वात जास्त डेटा वापर; पण लाभ देशाऐवजी मिळतो परदेशातील अनेक कंपन्यांना\nदक्षिण आशियात वापरात येणारी केवळ 8.8 टक्के संकेतस्थळे या क्षेत्रातील होस्ट\nएक भारतीय दर महिन्याला वापरतो सरासरी 12 जीबी डेटा\nभारतीयांचा जगभरात सर्वात जास्त डेटा वापरणाऱ्यांत समावेश होतो. परंतु आमच्या डेटा वापराचा मुख्य लाभ अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात होतो. एस्या सेंटरद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०१९ मध्ये भारतीय लोक दर महिन्याला सरासरी १२ जीबी डेटाचा वापर करत होते. २०२५ पर्यंत हा आकडा प्रति महिना २५ जीबीपर्यंत पोहोचला. परंतु हा डेटा बहुतांश परदेशात होस्ट करणाऱ्या सर्व्हरवर खर्च होताे.\nभारतीयांद्वारे होणाऱ्या डेटावरील खर्चाचा अतिशय अल्प वाटा भारतीय उत्पादन किंवा सेवेसाठी वापरला जातो. त्याचा मोठा वाटा अमेरिकी, युरोपीय, चिनी मीडिया प्लॅटफॉर्मला मिळतो. एवढ्या मोठ्या इंटरनेट बाजारपेठेचा योग्य वापर करण्यात भारत त्यादृष्टीने अयशस्वी ठरल्याचे दिसते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल तयार करण्याच्या प्रकल्पात निर्माता शेखर कपूर यांचाही सहभाग होता. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळांपैकी केवळ ८.८ टक्के संकेतस्थळांचे होस्ट या दक्षिण आशियात आहेत. म्हणजेच उर्वरित सर्व संकेतस्थळ बाहेरील देशात ��हे. पूर्व आशियात ही प्रमाण ४२ टक्के व अमेरिका-कॅनडात ७४.२ टक्के आहे. भारताच्या अंतर्गत मार्केटने परदेशी प्लॅटफॉर्मद्वारे तयार स्थानिक कंटेटला हातोहात घेतले आहे. त्यावरून येथे खूप जास्त क्षमता आहे, हे लक्षात येते. परंतु परदेशी कंपन्या व स्थानिक कंपन्यांत मोठे अंतर आहे. हे अंतर भरून काढण्याची गरज आहे. अहवालात आेटीटीबाबत काही वक्तव्य करण्यात आले आहे. उद्योगाने एकजूट होऊन एक निकष तयार करायला हवा. त्याशिवाय ग्राहकांकडे कंटेटबाबत संपूर्ण माहिती व तंत्रज्ञानाचे नियंत्रण असायला हवे. अशा प्रकारच्या संहिता तयार झाल्यास लहान मुलांचाही वाईट आशयापासून बचाव करता येऊ शकेल. माहितीची गुणवत्ता व माहिती तयार करणाऱ्याला जास्तीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.\nभारताने हार्डवेअर क्षमतेत वाढ करण्याची गरज\nभारताने आपल्या हार्डवेअर क्षमतेत वाढ करावी. सोबतच भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला पिछाडलेली असल्याचा शेराही अहवालात देण्यात आला आहे. त्याशिवाय भारत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे व्यापारीकरण व मोनेटायझेशनमध्ये देखील पिछाडीवर आहे. अमेरिका व चीनमध्ये मिळून बनत नाहीत एवढ्या चित्रपटांची निर्मिती भारतात होते. असे असले तरी त्यातून अपेक्षित एवढे उत्पन्न मिळत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/145082/brinjal-masala/", "date_download": "2021-01-20T14:41:35Z", "digest": "sha1:XMVXQCMPI453CLIEALSZR2LDXS44EIZG", "length": 17684, "nlines": 394, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Brinjal masala recipe by deepali oak in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Brinjal masala\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nखोबरे किस एक वाटी\nहिरव्या किंवा लाल मीरच्या ३/४\nबडीशेप एक लहान चमचा\nशेंगदाणे जाडसर कुट अर्धी वाटी\nमालवणी मसाला २ चमचे\nगरम मसाला १ चमचा\nएक कांदा ऊभा चीरून तेलावर खरपुस भाजा\nआले लसूण मीरच्या व बडीशेप भाजुन हे वाटण पाट्यावर घट्ट गोळा वाटा\nआता वाटण व शेंगदाणे कुट एकत्र करा\nत्यात मालवणी मसाला मीठ व बारीकसा चीरून एक कांदा घाला गरम मसाला घाला व मीश्रण एक जीव करा\nवांगी धुवून त्यांना चीरे दया\nबनवलेला मसाला वांग्यात भरा\nकढईत तेल तापले कि जीरे मोहरी कढीपत्ता घाला\nहिंग हळद व जरा मालवणी मसाला घालून हि वांगी त्यात परतुन घ्या\nहलका पाण्याचा हबका मारून वाफेवर वांगी शिजु द्या\nवांगी अलगद पलटऊन पुन्हा शिजु द्या\nवरून कोथिंबीर घालून खाऊ घाला\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nएक कांदा ऊभा चीरून तेलावर खरपुस भाजा\nआले लसूण मीरच्या व बडीशेप भाजुन हे वाटण पाट्यावर घट्ट गोळा वाटा\nआता वाटण व शेंगदाणे कुट एकत्र करा\nत्यात मालवणी मसाला मीठ व बारीकसा चीरून एक कांदा घाला गरम मसाला घाला व मीश्रण एक जीव करा\nवांगी धुवून त्यांना चीरे दया\nबनवलेला मसाला वांग्यात भरा\nकढईत तेल तापले कि जीरे मोहरी कढीपत्ता घाला\nहिंग हळद व जरा मालवणी मसाला घालून हि वांगी त्यात परतुन घ्या\nहलका पाण्याचा हबका मारून वाफेवर वांगी शिजु द्या\nवांगी अलगद पलटऊन पुन्हा शिजु द्या\nवरून कोथिंबीर घालून खाऊ घाला\nखोबरे किस एक वाटी\nहिरव्या किंवा लाल मीरच्या ३/४\nबडीशेप एक लहान चमचा\nशेंगदाणे जाडसर कुट अर्धी वाटी\nमालवणी मसाला २ चमचे\nगरम मसाला १ चमचा\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/vaccination-revolution-in-the-country-from-sankranti-128093515.html", "date_download": "2021-01-20T13:31:50Z", "digest": "sha1:6SL43MAAANOODHTXT5LOZULHJCSAXM3D", "length": 9653, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vaccination revolution in the country from Sankranti | संक्रांतीपासून देशात लसीकरणाची क्रांती, सूर्य रास बदलेल, तेव्हा देश लसीकरण मोहीम राबवून दिशा बदलेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना लस:संक्रांतीपासून देशात लसीकरणाची क्रांती, सूर्य रास बदलेल, तेव्हा देश लसीकरण मोहीम राबवून दिशा बदलेल\n10 दिवसांत कोरोनाची लस देण्यास सुरुवात होईल : आरोग्य मंत्रालय\nआरोग्य व फ्रंटलाइन वर्करना नोंदणीकरणाची गरज नाही\n१४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो. त्याच सुमारास भारतात कोरोनाविरुद्ध सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्राने म्हटले आहे की, लसींना मंजुरी मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत लसीकरण सुरू होईल. औषधे महानियंत्रकांनी ३ जानेवारीला देशात ‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.\nकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्वात आधी लस कंपन्या कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय पुरवठा डेपोत लस पोहोचवतील. तेथून लस राज्यांच्या राजधान्यांमध्ये पोहोचेल. नंतर ती जिल्हा मुख्यालय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असेल.\nसध्या ३ कोटी कर्मचाऱ्यांना मोफत लस : देशात फेब्रुवारीपर्यंत १ कोटी आरोग्�� कर्मचारी आणि २ कोटी आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाईल. देशभरात २७ कोटी ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने लस दिली जाईल. सरकार सध्या लस कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी कराराच्या अटी निश्चित करत आहे.\nकोणत्या आजाराच्या रुग्णांना आधी लस, हे समितीच निश्चित करणार\nज्या लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांना कुठला गंभीर आजार आहे, याची ओळख पटवली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती बनवली आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख प्रा. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोणत्या आजारांमुळे जिवाला धोका आहे, हे समिती निश्चित करेल. समिती दोन दिवसांत अहवाल देईल. सूत्रांच्या मते, मूत्रपिंड, यकृताशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयरोग असणाऱ्या लोकांना आधी लस दिली जाईल. अशा लोकांना लस घेण्याआधी डॉक्टरांकडून विशेष प्रपत्र तयार करून घ्यावे लागेल, अशी शक्यता आहे.\nलस निर्मात्यांमधील वाद संपला; आता एकत्र काम करण्याची ग्वाही\nसीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लस निर्मात्यांमधील संघर्ष संपला आहे. दोन्ही संस्थांनी मंगळवारी संयुक्त निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, देशात लस पोहोचवण्यासाठी एकत्र येऊन काम करू. सोमवारी सीरमचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले होते की,‘फक्त फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांची लस प्रभावी आहे. इतर सर्व पाणी आहे.’ त्यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी म्हटले होते की,‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकांवरील साइड इफेक्ट लपवण्यासाठी औषधे देण्यात आली होती.’\nराज्यांची तयारी : लसीकरण केंद्रे सज्ज, आता फक्त प्रतीक्षा\nमहाराष्ट्र : ४,२०० लसीकरण केंद्रे. पहिल्या टप्प्यात १२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार. ७.५ लाख जणांची नावनोंदणी मप्र : ५ लाख आघाडीवरील कर्मचाऱ्यांना लस देणार. दीड कोटी लोकांना लस देण्यासाठी १० हजार केंद्रे स्थापन करणार. गुजरात : ४० हजार केंद्रांत रोज १६ लाख लोकांना लस देणार. जुलैपर्यंत १.२३ कोटी लोकांना लस देण्याची तयारी. पंजाब : १.६ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांसह १.२५ कोटी लोकांना लस दिली जाईल. ११ हजार केंद्रे तयार केली आहेत. राजस्थान : आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांसह १० लाख जणांना लस. जुलैपर्यंत १.६५ कोटी लोकांना २४०० केंद्रांवर लस. यूप�� : तीन टप्प्यांत ३.५ कोटी लोकांना लस दिली जाईल. त्यासाठी ३ हजार लसीकरण केंद्रे स्थापन केली जात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2021-01-20T14:03:37Z", "digest": "sha1:VFOL3KUIVYLBGWTOSQB6NPHRFY6UMCDY", "length": 22617, "nlines": 171, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nआंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, जुन्नर, आंबेगाव, महाराष्ट्र\nआंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष\nआंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष\nआंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष\nसजग वेब टीम, आंबेगाव\nमंचर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अँड अविनाश रहाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे आदी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक निकालाच्या गणितावरच आंबेगावचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निश्‍चित आहे.\nआंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या सहा विधानसभा निवडणुका वळसे पाटील यांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्‍याची कमान वाढती ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मधून आढळराव यांनी १८ हजार ७०० मताधिक्‍य घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवड़णुकीत अरुण गिरे यांना विधानसभेला उमेदवारी देवून वळसे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला होता.\nप्रत्यक्षात निवडणूक निकालात वळसे पाटील ५९ हजार मताधिक्‍याने विजयी झाले. त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार द्यावा याची चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहेत.\nवळसे पाटील यांचा विजय रथ रोखण्यासाठी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्पना आढळराव पाटील यांना उतरविले होते. पण त्यांचाही पराभव झाला होता. वळसे पाटील यांना ३७ हजाराचे मताधिक्‍य मिळाले होते. या उमेदवारा व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एखादा मोठा कार्यकर्ता गळाला लावण्याची खेळीही शिवसेनेकडून होवू शकते. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोणाला ग्रीन सिग्नल मिळणार यावर उमेदवारीचे गणित अवलंबून आहे.\nआंबेगाव विधानसभेला शिरूर तालुक्‍यातील ३९ गावे जोडलेली आहेत. तेथील उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास जयश्री पलांडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अरुण गिरे यांनीही गेली पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला आहे. या निवडणुकीत तेदेखील भक्कम दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच आंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. शिवसेनेच्या दृष्टीने लोकसभेला दगा फटका झाला तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या हलचाली मातोश्रीकडून होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होवू शकते अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे.\nनारायणगावच्या ग्रामसुरक्षा निधीला उद्योजक राजेश जाधव यांच्याकडून ५० हजारांची मदत\nनारायणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसुरक्षा निधीला उद्योजक राजेश जाधव यांच्याकडून ५० हजारांची मदत नारायणगावचे ग्रामस्थ नसून देखील भरघोस मदत केल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच... read more\nकोरोना संदर्भात प्रशासन सतर्क; तालुक्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष – आ. अतुल बेनके\nकोरोना संदर्भात प्रशासन सतर्क; तालुक्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष – आ. अतुल बेनके खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची उद्या बैठक जुन्नर | पुणे... read more\nरस्त्यांच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या – आशिष शर्मा\nरस्त्यांच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या – आशिष शर्मा सजग वेब टिम, पुणे पुणे दि. 9| पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह... read more\nजुन्नर तालुक्यातील शिरोली गावचा कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा\nसजग वेब टीम, जुन्नर जुन्नर – शिरोली गावचा जुन्नर तालुक्याचा भूमीपुत्र म्हणून डाॅ अमोल कोल्हे यांना गावबैठक घेऊन जाहीर पाठिंबा... read more\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम\nप्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम सजग वेब टीम, पुणे पुणे (दि.२९) | पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना... read more\nरस्त्यांची निकृष्ठ कामे आणि पाणी प्रश्नावरून आदिवासी जनतेची फसवणूक : अजिंक्य घोलप\nसजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | जुन्नरच्या पश्चिम भागातील जुन्नर ते नाणेघाट रस्त्याचे काम युवकांच्या आंदोलनानंतर सुरु झाले. रस्त्याचे काम... read more\nसक्तीने होणारी कर्ज वसुली हप्ते थांबवावी – जुन्नर भाजप युवा मोर्चाची मागणी\nसक्तीने होणारी कर्ज वसुली हप्ते थांबवावी – जुन्नर भाजप युवा मोर्चाची मागणी नायब तहसिलदार सचिन मुंढे य‍ांच्याकडे दिले निवेदन सजग वेब... read more\nलोकसभा निवडणूक २०१९: संक्रमण वोट बँकेचे – योगेश वागज\nपुणे लोकसभा मतदारसंघाती मतदार पाच वर्षात दुपटीने वाढले . स्थलांतर आणि फर्स्ट टाईम वोटर यांच्या केस स्टडी साठी पुणे... read more\nसरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव\nसरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, महात्मा गांधींचे वंशज अरुण गांधी, तुषार... read more\nपत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट\nपत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट ◆ पुणे श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी पत्रकार दिन... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/category/latest/", "date_download": "2021-01-20T13:19:57Z", "digest": "sha1:VIWBXS5UP3FDWMU3YAUBEET2B7EPFFWK", "length": 64714, "nlines": 234, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nदेवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nपश्चिम भागात नवीन युवा चेहरा राजकारणात येणार\nसजग राजकीय – (स्वप्निल ढवळे, मुख्य संपादक)\nजुन्नर | जुन्नर तालुक्यातील पाडळी निरगुडे गटाचे जि.प.सदस्य देवराम लांडे यांची राष्ट्रवादी क���ँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. देवराम लांडे हे याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सध्या शिवसेना या सर्व पक्षांकडून विविध निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. मागील वर्षीही शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते पद, जिल्हा नियोजन समिती सदस्य पद आदी विषयांवरून लांडे यांनी व समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.\nजुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा काही नेम नसतो. येत्या काळात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात मोर्चे बांधणी करत आहे. याआधीही लांडे यांच्या बाबत पक्ष पातळीवर देखील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी विविध नेत्यांशी चर्चा घडल्या आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यातच दिवाळीच्या काळात लांडे यांनी घेतलेल्या नवीन वाहनाची पूजा देखील आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी लांडे यांचा मुलगा अमोल लांडे हा देखील उपस्थित होता. यावरून देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी चांगलीच जवळीक साधून आहेत हे स्पष्ट होत आहे परंतु ते काय निर्णय घेतात हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.\nआमदार वल्लभ बेनके यांच्या काळातही देवराम लांडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. सध्या लांडे यांचा मुलगा अमोल हा आदिवासी भागातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे. विविध गावातील सरपंच आणि कार्यकर्ते घेऊन ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील अशीही चर्चा आहे. आगामी काळात देवराम लांडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आमदार अतुल बेनके व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nशासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई, (दि.१०) | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nपरब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे.\nशासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.\nपरिवहनमंत्री परब म्हणाले, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचेही परब यांनी सांगितले.\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई (दि.११) | बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे.\nतेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी\n Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nदरम्यान जयंत पाटील यांनी ‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ’ असा शेयर सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिले आहे.\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nसजग टाईम्स न्यूज, बेल्हे\nबेल्हे | निसर्ग चक्रीवादळात नुकसान भरपाई न मिळालेल्या या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या गुळुंचवाडी शिवारातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर पंचनामे करण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळात घरे आणि समाज मंदिर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्स ला दिली आहे.\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम महसूल विभागाने नुकतीच वर्ग केली असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली. पूर्व पट्ट्यातील गुळुंचवाडी शिवारातील समाज मंदिरे आणि घरं यांचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. या भागाचा दौरा त्यांनी केला. या वेळी अतुल भांबेरे मित्र मंडळ आणि स्वराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या शिवारातील गरीब व गरजू कुटूंबांना दिवाळी फराळ वस्तूंचे वाटप आमदार बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल भांबरे,विजय कुऱ्हाडे उपस्थित होते.\nयावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यात सिंचन क्षेत्र अर्थात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानभरपाईसाठी सर्वाधिक २१ कोटी ८७ लाख २१ हजार ६४५ रुपये त्या खालोखाल घरांच्या नुकसानी साठी चार कोटी २२ लाख ७० हजार रुपये इतर नुकसानीसाठी दोन कोटी १९ लाख २० हजार रुपये असे एकूण २८ कोटी रुपयांची मदत निधी महसूल विभागाकडे जमा झाला होता. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nसजग टाईम्स न्यूज, जुन्नर\nखोडद | “सध्या पर्यटनाच्या संधी मोठ्या आहेत.जुन्नर तालुक्याला निसर्गसंपदेचं वरदान मिळालेलं आहे.निसर्गसंपदेचा हा वारसा जपत यातूनच स्थानिक नागरिकांच्या उज्वल भविष्याचा विचार करून देशातील पर्यटकांना जुन्नर तालुक्यात येण्याची ओढ लागेल व देशातील पर्यटकांसाठी आदर्श असे ठरेल असे पर्यटनजुन्नर तालुक्यात निर्माण करणार आहोत.पर्यावरण व पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सोबत घेऊन हे काम केले जाईल.”असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.\nया संस्थेमार्फत जुन्नर तालुक्यातील १४२ गावांचा जैवविविधता सर्वेक्षणाचा (नोंदवही) पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात दुरुस्ती करणार आहोत.या कामासाठी जुन्नर तालुक्यातील निसर्गमित्र,पर्यावरणप्रेमी,वनस्पती अभ्यासक, सर्पमित्र, दुर्गसंवर्धक आदींची मदत घेतली जाणार आहे.या नियोजनासाठी आयोजित बैठकीत आमदार जुन्नरचे अतुल बेनके बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब देवाडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे अध्यक्ष डी.के.वळसे,जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज खोत,जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती ढोबळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार विनायक खोत यांनी व्यक्त केले.\nयावेळी आमदार बेनके म्हणाले की, “पर्यटन वाढलं पाहिजे, पण निसर्गाच्या ऱ्हास झाला नाही पाहिजे.पर्यटक मुक्कामी राहण्यासाठी येथे येतील तसेच पर्यटकांचा कल कशाकडे आहे ही बाब लक्षात घेऊन जुन्नर पर्यटनाच्या बाबतीत बिझनेस मॉडेल तयार केलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास मान्यता देखील दिली आहे. शिवनेरीवर रोप वे, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प हे प्रकल्प बांधा आणि हस्तांतरित करा या तत्वावर केले जाणार आहेत.केवळ महाराष्ट्रच तर नाही देशातल्या प्रत्येक पर्यटकाला जुन्नरला येण्याची ओढ लागेल अशाप्रकारचा प्रकल्प केला जाणार आहे.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून वडज धरणाच्या शेजारी केली जाणार आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून त्याचे लवकरच सादर केला जाईल.”\n“आदिवासी भागात हेल्थ टूरिझम हा १०० कोटींचा प्रकल्प असून निसर्गोपचार आणि अन्य बाबींचा यात समावेश असणार आहे.शिवनेरी रोपवेचा सुमारे ७० कोटींचा प्रकल्प आहे.बीओटी तत्वावर हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी शासन खर्च करणार आहे.जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिक वसाहती व कारखानदारी आली नाही. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प हा आपल्यासाठी एकप्रकारे वरदानच ठरला आहे,यामुळे आपल्या तालुक्याचं वातावरण अत्यंत शुद्ध व स्वच्छ राहिले आहे.या तालुक्यातील निसर्गसंपदा देखील अबाधित राहिली आहे.”\nअतुल बेनके, (आमदार,जुन्नर तालुका)\n“जुन्नर तालुक्यात पर्यावरण व पर्यटनासाठी काम करणारे लोक सर्वसामान्य असून केवळ निसर्गाप्रति असलेल्या तळमळीने पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी काम करत आहेत.जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहिर झाल्यामुळे तालुक्याचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा ,पर्यावरणीय बदल व जैवविविधता , लेखन , कृषि इ.अनेक अंगाने त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे म्हणून या सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत आसणा-या तालुक्यातील अभ्यासकांना एकाच व्यासपीठावर दर १५ दिवसांतून एकदा एकत्र करुन चर्चा घडत रहावी जेणेकरून तालुक्याचा अधिक तपशिलवार अभ्यास होण्यास मदत होइल या उद्देशाने ‘जुन्नरी कट्टा’ सुरु केला आहे.”असेही श्री.अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त\nसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या जाचाला आणि अवाजवी टारगेट्समुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे बाजारपेठेत शांतता असल्याने वरिष्ठांनी दिलेले टारगेट पूर्ण करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय या क्षेत्रातील कर्मचारी सध्या त्रासलेल्या मानसिकतेतून जात असल्याचे दिसत आहे.\nग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक संस्था सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. यात जास्तीत जास्त झिरो बॅलन्स खाती उघडणे व त्यांनंतर खात्यात पैसे टाकण्यासाठी ग्राहकांना फोन कॉल्स, ई मेल्स आणि इतर मार्गाने त्रस्त करणे. वरिष्ठांनी दिलेली टारगेट्स पूर्ण करण्यासाठी कर्मचारीही या पद्धतीने ग्राहकांना सातत्याने त्रास देत आहेत. सुरुवातीला ग्राहकांना वेगवेगळी अमिष दाखवून खाती उघडून त्यांनंतर पैसे टाकण्यासाठी व इन्शुरन्स काढण्यासाठी परावृत्त केले जात आहे.\nनोकरवर्गाला अवाजवी टारगेटस् देणे त्यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना खोट्या पॉलिसी विकणे, योजनेची पूर्ण माहिती न देणे, आरोग्य विमा लाईफ इन्शुरन्स विकणे अशा गोष्टी ��ध्या घडत आहेत.\nमुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) यासारख्या योजनांसाठी रोज रोज ड्राईव्ह घेतले जातात. यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) करा असे सांगतो आणि त्यानंतर ग्राहक कुठलाही चार्ज न देता ठेव काढून घेऊ शकतो असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र नियमावली, अटी आणि शर्थी वेगळ्या असतात.\nसध्या मोबाईल नंबर खात्यांना लिंक झाल्याने अडाणी किंवा वृद्ध माणसांच्या मोबाईलवरून विमा किंवा खाते उघडणे असेही प्रकार होत आहेत. अशा अनेक क्लृप्त्या लढवून कर्मचारी आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यातून ग्राहकांना आणि स्वतः कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरी जाऊन टारगेट्सची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्राहकांनी या कोरोना संकटाच्या काळात अशा वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक योजनांची माहिती घेऊनच व्यवहार करावेत अशी सूचना या क्षेत्रातील तज्ञांनी दिल्या आहेत.\nवरिष्ठांच्या जाचामुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावातून जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरही मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.\nया कंपन्यांच्या वरिष्ठांनी या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nसजग टाईम्स न्यूज, नारायणगाव\nनारायणगाव | ”कोरोनाच्या संकटानंतर अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतमाल साठवणूक व जलद वाहतूक या गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केले आहे. जुन्नर तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृहे व सहकारी तत्वावर फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग पुढील पाच वर्षात सुरू करण्याची गरज आहे. शेतमालाच्या जलद वाहतूकीसाठी\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आराखड्यात जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी चार ठिकाणी शेतमालवाहतूक रॅकची व्यवस्था केली आहे. ज्या पद्धतीने या प्रकल्पाचे सध्या काम सुरू आहे याच गतीने आणि वेळेत निधी उपलब्ध झाल्यास पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम २०२४ पर्यंत पुर्णत्वास येईल.”, ���शी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.\nजुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजाराचे व डिजिटल काटा पट्टीचे उदघाटन आज (ता.२५) दसऱ्याच्या शुभमहूर्तावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे होते. या वेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, उपसभापती दिलीप डुंबरे, जेष्ठ संचालक धोंडिभाऊ पिंगट, निवृत्ती काळे, धनेश संचेती, संतोष तांबे, प्रकाश ताजणे, विपुल फ़ुलसुंदर, रमेश भुजबळ, गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे, माऊली खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.\nखासदार डॉ. कोल्हे म्हणाले पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर सन २०१८ ला तयार झाला. मात्र या प्रकल्पाचे सादरीकरण झाले नव्हते. मी खासदार झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्या नंतर या प्रकल्पाला गती मिळाली. सद्य स्थितीत ज्या गतीने या प्रकल्पावर काम सुरू आहे ते पाहता सन २०२४ पर्यंत पुणे नाशिक रेल्वे धावेल. रेल्वे प्रकल्पाचे नियोजन करताना मी शेतकरी हिताची काळजी घेतली आहे. शेतमाल वाहतूकीसाठी जुन्नर साठी दोन, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी प्रत्येकी एक रॅकची तरतूद केली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी खेड ते चांडोली दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. नारायणगाव बाह्यवळण रस्ता व खेड घाटाचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड ते आळेफाटा दरम्यानच्या इतर बाह्यवळणाची कामे लवकरच सुरु होतील. जुन्नर येथील शिवसंस्कार सृष्टीचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. या बाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समावेत बैठक झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भव्य शिवसंस्कार सृष्टी साकारली जाईल.”\nया प्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणात त्रुटी आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पैशाची हमी घेतात. या मुळे बाजार समित्या टिकणे आवश्यक आहे. सभापती काळे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत. उपबाजारामुळे भाजीपाल्याला योग्य भाव मिळेल. भाजीपाला वाहतूक चालक व मालक संघटनेच्या अडचणीही सोडवल्या जातील.\nसभापती काळे म्हणाले सन २००४ साली बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५५ कोटी रुपयांची होती. मी सभापती झाल्यानंतर उपबाजार आवाराचे अत्याधुनिकरण केले. शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे बाजार समितीच्या वार्षिक उलाढालीत बाराशे कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नारायणगाव येथील उपबाजारात दहा हजार लिटर क्षमता असलेली जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.\nकोरोना काळात उत्कृष्ट कार्य बजावणारे बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे,शरद घोंगडे, व्यापारी घोलप, कमलाकर वाजगे यांचा सत्कार आमदार बेनके, खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक तांबे यांनी केले तर आभार उपसभापती दिलीप डुंबरे यांनी मानले.\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nकोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके\nसजग टाईम्स न्यूज, नारायणगाव\nनारायणगाव | नेहरु युवा केंद्र पुणे भारत सरकार आणि युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मंडळ विकास कार्यक्रमांतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी व कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम ग्रामपंचायत नारायणगावच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत नारायणगाव व नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.\nयावेळी जि.प.सदस्या आशाताई बुचके म्हणाल्या की प्रशासनासह समाजात युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था चांगले काम करत आहेत. युवकांबरोबरचं युवतींनीही समाजोपयोगी कार्यात सहभाग घ्यायला हवा. कोरोना अजुन संपलेला नाही नागरिकांनी गाफिल न राहता स्वत:ची व कुटुंबिय‍ांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.\nडाॅ.वर्षा गुंजाळ यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम अंमलबजावणी, जाणिवजागृती विषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानिमित्तानं संतोष नाना खैरे, आशिष माळवदकर यांनीही मार्गदर्शन करत युवा मंडळे व कोरोना काळात कौतुकास्पद कार्य करणार्‍यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.\nयावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वैद्यकीय अधिकारी डाॅ.वर्षा गुंजाळ, आशिष माळवदकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, सजग टाईम्स मुख्य संपादक स्वप्निल ढवळे, युवा शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक संतोष भोर, योगेश रायकर, मुन्ना काझी, दिनेश भंडारे य‍ांसह युवा मंडळ, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.\nयानिमित्तानं कोरोना काळात कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, अश्वमेघ युवा मंच, रुग्णवाहिका चालक संजय भोर, डाॅ.वर्षा गुंजाळ, डाॅ.लहु खैरे, डाॅ.प्रविण शिंदे, डाॅ.अनुष्का शिंदे, हजरत फजलशाहवली ग्रुप, आरिफ आतार युवा मंच, श्रीराम मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, केजीएन फाउंडेशन यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भोर यांनी केले. सुत्रसंचालन अशफाक पटेल तर आभार स्वप्निल ढवळे यांनी मानले.\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप\nसजग टाईम्स न्यूज, जुन्नर\nजुन्नर (दि १७) | जुन्नर तालुक्यात जून महिन्यात नुकसान झालेल्या निसर्ग वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शनिवारी (दि.१७) रोजी करण्यात आले.\nजुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश शनिवारी प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आले. आमदार अतुल बेनके यांच्यासह जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर तहसीलदार कार्यालय याठिकाणी या धनादेशांचे वाटप करण्यात आले.\nयामध्ये शांताराम काशिनाथ गाढवे रु. ३०००/- ,\nप्रसाद अनिल कबाडी रु.५००००/- ,\nचंद्रकांत नमाजी डामसे रु. १२०००/- ,\nसावळेराम रामभाऊ कारभळ रु. १२००० /- आदी शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले. इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील लवकरच नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असे आमदार बेनके यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी जि.प.सदस्य देवराम लांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, मा.जि.प.भाऊसाहेब देवाडे, निलेश रावते, ललित जोशी, सचिन डाके, किरण लोहकरे, भुषण ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते.\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nपुणे|कोरोनाच्‍या काळात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.\nयावेळी सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, ज्‍येष्‍ठ पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती, ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, ‘जागृती ग्रुप’चे राज देशमुख, किरण साळी, प्रा. अक्षीत कुशल, प्रा. रामचंद्रन आदी उपस्थित होते.\nपुणे जिल्‍ह्यात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्‍ण सापडला. तथापि, २६ फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्‍यावतीने राबविण्‍यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्‍यमांपर्यंत अचूक आणि तात्‍काळ पोहोचवण्‍यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्‍ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्‍हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्‍यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्‍यात येत होती. त्‍यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्‍यास मदत झाली. याबाबींची दखल घेवून हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. यापूर्वी राजेंद्र सरग यांना विश्‍व संवाद केंद्र आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २०१७ चा आद्य पत्रकार देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले. याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार, महाराष्‍ट्र पोलीस दला���्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००४ पासून सन २००७ पर्यंत सलग ४ वर्षे प्रथम पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन २००८ चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, दक्षतातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, दैनिक रत्‍नभूमी, रत्‍नगिरी तर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये प्रथम पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन २००३ चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, दैनिक गांवकरी, औरंगाबादतर्फे व्‍यंगचित्र क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल सन २००४ मध्‍ये गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २००८ चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. परभणी येथील जनसहयोग संस्‍थेच्‍यावतीने साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन २०१२ चा ‘जननायक पुरस्‍कार देऊन सन्‍मान करण्‍यात आला आहे.\nआकाशवाणी मुंबईच्‍या वतीने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्‍य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल २०१७ मध्‍ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी २०१७ मध्‍ये आयोजित अखिल भारतीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रास उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात राजेंद्र सरग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय त्‍यांनी रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. विविध दिवाळी अंकांत त्‍यांची ११ हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.msceia.in/show_news/13", "date_download": "2021-01-20T14:01:28Z", "digest": "sha1:WOIIFLLR7WU6HB4WUNLRI6MOIQSPZU73", "length": 1999, "nlines": 42, "source_domain": "www.msceia.in", "title": "Show List | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nपरीक्षार्थींसाठी परीक्षेसंबंधी सर्व साधारण माहिती, सूचना व गुणदान पद्धत\nपरीक्षार्थींसाठी परीक्षेसंबंधी सर्व साधारण माहिती,...\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-aurangabad-jilha/tension-aurangabad-smart-city-board-vandalized-67245", "date_download": "2021-01-20T13:46:38Z", "digest": "sha1:3UKBAMVUNQBNCESZPD5WFPPAO4N3MIVN", "length": 9189, "nlines": 177, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला - Tension in Aurangabad as Smart City Board vandalized | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला\nलव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला\nलव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला\nलव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला\nमंगळवार, 22 डिसेंबर 2020\nशहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी या हेतूने स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आता शहरात वादंग निर्���ाण होत आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासकालीन नावांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आज शहरात राडा झाला.\nऔरंगाबाद : शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी या हेतूने स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आता शहरात वादंग निर्माण होत आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासकालीन नावांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आज शहरात राडा झाला.\nछावणी भागातील नेहरूपुतळ्या जवळ लावलेला लव्ह औरंगाबादचा डिजिटल बोर्ड अज्ञातांनी रात्री फोडून टाकला. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरात प्रमुख चौकांमध्ये लव्ह औरंगाबाद,लव्ह खडकी, लव्ह प्रतिष्ठान,असे डिस्प्ले बोर्ड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या काही जागा खाजगी व्यक्तींना सुशोभीकरणासाठी देण्यात आल्या आहेत.\nपरंतु या डिस्प्ले बोर्ड आणि सेल्फी पॉईंटवरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने 'लव्ह औरंगाबादला', 'सुपर संभाजीनगर',चा डिस्प्ले बोर्ड टीव्ही सेंटर भागात लावून प्रतिउत्तर दिले आहे. यावरून एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी नुकताच शिवसेनेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून नेहमीच संभाजीनगरचा वापर राजकारणासाठी केला जातो असा आरोप त्यांनी केला होता.\nयावरून शिवसेना विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा रंगलेला असतानाच काल छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावण्यात आलेला लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती कळताच छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबद्दल तक्रार दाखल केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद aurangabad राजकारण politics एमआयएम mim खासदार महापालिका पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/812623", "date_download": "2021-01-20T13:55:44Z", "digest": "sha1:KSPL3XDSDZBYZQ3RA7VZRPTEVYGUD6ZZ", "length": 2622, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"थाट (संगीत)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"थाट (संगीत)\" च्या विविध आवृत्या���मधील फरक\n१३:००, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n८४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१२:५८, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१३:००, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n|[[राग बिलावल|बिलावल]] ||सा|| रे|| ग|| म|| प|| ध|| नि\n|[[आसावरी]] ||सा|| रे|| ग॒|| म|| प|| ध॒|| नि॒\n|[[राग पूर्वी|पूर्वी]] ||सा|| रे॒|| ग|| '''म॑'''|| प|| ध॒|| नि\n|[[राग भैरवी|भैरवी]] ||सा|| रे॒|| ग॒|| म|| प|| ध॒|| नि॒\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/66", "date_download": "2021-01-20T13:37:00Z", "digest": "sha1:UMAMTJJW5GFRD77YNFMKTBVDF7UPLSEB", "length": 3472, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/66 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n ब्राह्मण क्षेत्रोपाध्ये आहेत. हा त्यांचा मुख्य धंदा असोन असल्यामुळे वंशपरंपरेनें चालला आहे. कांहींसे कुलकर्णीपणाचे व देशपांडेपणाचे हक आहेत. यात्रेकऱ्यांंकडून आपल्यास उपाध्या केल्याबद्दलचा लेख लिहून घेण्याची यांची वहिवाट आहे. असे लिहून घेतलेले लेख सुमारें ४०० वर्षांचे यांजपाशों आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०२० रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/genelia-used-to-ignore-riteish-deshmukh-know-how-they-fell-in-love-with-each-other-128022084.html", "date_download": "2021-01-20T13:02:01Z", "digest": "sha1:MTRIQMJPTJBKTORX5LLFQ7KCC7B237HL", "length": 8976, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Genelia Used To Ignore Riteish Deshmukh, Know How They Fell In Love With Each Other | मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशकडे केले होते चक्क दुर्लक्ष, असे पडले दोघे एकमेकांच्या प्रेमात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n42 वर्षांचा झाला रितेश देशमुख:मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशकडे केले होते चक्क दुर्लक्ष, असे पडले दोघे एकमेकांच्या प्रेमात\nरितेश-जेनेलिया यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते.\nअभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहे. 17 डिसेंबर 1978 रोजी लातूर येथे रितेशचा जन्म झाला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असलेल्या रितेशने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची जोडीदार भेटली ती म्हणजे जेनेलिया.\nयाच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलिया यांची भेट झाली. तब्बल 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले आणि आता हे दोघे दोन मुलांचे आईवडील आहेत.. या जोडीकडे बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून पाहिले जाते. एक नजर टाकुया रितेश-जेनेलियाच्या क्यूट लव्ह स्टोरीवर...\nअशी होती पहिली भेट\nरितेश-जेनेलिया यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते. रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी 16 वर्षीय जेनेलिया तिच्या आईसोबत होती. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अ‍ॅटीट्युड असणार असे जेनेलियाला वाटत होते त्यामुळे जेव्हा रितेश आला आणि त्याने जेनेलियासोबत हातमिळवणी केली. त्याच्यानंतर तिने अगोदरच त्याला अ‍ॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जेनेलिया ऑकवर्ड असल्याचे वाटले, पण जेनेलियाच्या आईसमोर अतिशय नम्रपणे रितेश वागत होता. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणे बोलणे पाहून जेनेलियाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि त्याच्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.\nजेनेलियाला मिस करायला लागला होता रितेश\nरितेश आणि जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याला आणि जेनेलिया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे चालु केले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही. दोघे एकमेकांना भेटायला नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत.\nरितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्याचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.\nलग्नाच्या दोन वर्षानंतर बनली आई\nरितेश आणि जेनेलियाने लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा बनले. जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्यानंतर 1 जून 2016 रोजी रितेश जेनेलिया पुन्हा एकदा आईबाबा झाले.\nरितेशने मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे आणि जेनेलियाचे फार क्वचितच भांडण होते. दोघांमध्ये काही मतभेद असले तरी ते कधीही एकमेकांवर ओरडत नाहीत. जर मतभेद निर्माण झाले तर रितेश पुढाकार घेऊन जेनेलियाची समजूत घालतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/companies-turn-to-digital-devices-to-reduce-aircraft-weight-127970905.html", "date_download": "2021-01-20T14:16:10Z", "digest": "sha1:NQKTDNNNR6V35PVSEHBU6JJ3I7WHMF2V", "length": 7284, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Companies turn to digital devices to reduce aircraft weight | विमानाचे वजन कमी करण्यासाठी कंपन्यांचा डिजिटल साधनांकडे मोर्चा; कुणी मासिके केली बंद, तर कुणी फोनवरून घेताहेत पदार्थांच्या आॅर्डर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठी विशेष:विमानाचे वजन कमी करण्यासाठी कंपन्यांचा डिजिटल साधनांकडे मोर्चा; कुणी मासिके केली बंद, तर कुणी फोनवरून घेताहेत पदार्थांच्या आॅर्डर\nकोरोनाकाळात खर्च कमी करण्याबरोबरच संसर्ग रोखण्याची दुहेरी जबाबदारी\nकोरोनाकाळात जगभरात विमान कंपन्यांचा कारभार मर्यादित किंवा बंद झाला आहे. तशात उड्डयन उद्योगावरही खर्च घटवण्यासह संसर्गाचा धोका कमी करण्याची जबाबदारी आहे. अनेक कंपन्यांनी डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. यातून लोकांमधील आपसातील संपर्क कमी होण्याबरोबरच कंपन्यांचा खर्च व विमानांचे वजन घटवण्यातही यश आले आहे. कंपन्या आपल्या पातळीवर खर्च कमी करण्याचे उपाय करत आहेत. विशेष म्हणजे विमानात जेवढे कमी वजन असेल तेवढाच लँडिंग आणि टेकआॅफमध्ये इंधनाचा वापर कमी होतो.\nसिंगापूर एअरलाइन्सने डिजिटल इनफ्लाइट सिस्टिम ‘स्कूट हब’ सुरू केले आहे. यात प्रवासी मोबाइल फोनद्वारे अन्नपदार्थां��ी ऑर्डर देणे, शुल्कमुक्त वस्तू आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे वार्षिक १५६ मेट्रिक टन कागदाची बचत होईल आणि कार्बन उत्सर्जनातही ४१ टनांची घट होईल. दरवर्षी १३ टन इंधनाची बचत होईल. ब्रिटिश एअरवेजने विमानात दिली जाणारे मॅगझिन ‘हाय लाइफ’ बंद केले आहे. ते आता प्रवाशांना ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. अमेरिकन एअरलाइन्सने कोशिंबिरीच्या प्लेटमधून केवळ ऑलिव्ह कमी करून वार्षिक ३० लाख रुपये वाचवले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आता विमान कंपन्यांसाठी इनफ्लाइट मेन्यू, मासिके आणि मनोरंजनाची साधने हटवणे सोपे केले आहे. त्यांचे वजन ६ किलोपर्यंत असते. ऑनबोर्ड रिटेलऐवजी जमिनीवर उतरल्यानंतर इनफ्लाइट खरेदीच्या डिलिव्हरीसाठी ई- कॉमर्स अॅप आणि कुरिअरचा वापर करून विमान कंपन्या वजन कमी करत आहेत. फिनएअर प्लास्टिक कटलरी हटवून वार्षिक २५ लाख रुपये वाचवत आहे.\nभारतातही एअरलाइन्सने टाकली पावले, आता वेब चेकइन पद्धत\nदरम्यान, भारतात जवळपास सर्वच विमान कंपन्या अशीच पावले टाकून तोटा कमी करत आहेत. इंडिगो आणि विस्तारा एअरलाइन्समध्ये बोर्डिंग पासऐवजी वेब चेकइन सुरू करण्यात आले आहे. फ्लाइट मॅगझिन बंद केली असून ऑर्डरही अॅपवरून घेतल्या जात आहेत. तसेच एअर सिकनेस बॅगची संख्याही कमी केली जात आहे. विमानात आधीच ऑर्डर केलेले अन्न व शीतपेये ठेवली जात आहेत. उड्डयन तज्ज्ञ वासुदेवन एस. यांचे म्हणणे आहे की, कोविड- १९ ने विमान कंपन्यांना खर्च कमी करण्याचे मार्ग शोधण्याचे व स्पर्शविरहित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज निर्माण केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/03/food-to-increase-immunity-to-give-fight-for-corona-virus-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:10:30Z", "digest": "sha1:U3HSUOYVXEPLVMQGA2DENQ3QLCO7CWWT", "length": 11770, "nlines": 62, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, करा याचे सेवन", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहे���र आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nहे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा\nसध्या कोरोना व्हायरस (Corona Virus) ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. पण हा रोग आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी आपण आपली रोगप्रतिकारकशक्ती जास्त वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. पण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जेवणात नक्की कोणत्या अन्नाचा समावेश करायला हवा हे मात्र कळत नाही. आपण आपल्या आहारात विटामिन सी चे प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे सतत संत्र अथवा लिंबू खायला हवं असं नाही. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे नियंत्रण ठेवणे हा आजारांपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आजारी पडू शकणार नाही. पण आपल्याला संसर्ग झाला तरी आपण संक्रमित प्रतिकारशक्ती असलेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा संक्रमणास चांगला प्रतिकार करू शकतो. यासाठी ‘POPxo मराठी’ने खास बातचीत केली डेलनाझ टी. चंदुवाडिया, मुख्य आहारतज्ज्ञ, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्याशी. त्यांनी आपल्याला कोणत्या अन्नाचा आपल्या जेवणामध्ये समावेश करून घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढेल हे सांगितलं आहे.\nविटामिन सी इम्यूनोन्यूट्रिशनच्या गेमेटमधील एक महत्त्वपूर्ण जीवनसत्व आहे. यामध्ये कार्ये करण्याची आणि मूलभूत संक्रमण रोखण्याची क्षमता आहे. विटामिन सी मध्ये सर्वात जास्त अँटिऑक्सिडंट्सचा गुणधर्म असतो. जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतो. तसंच पेशीसंबंधी नुकसान आणि रोगाच्या निर्मितीस प्रतिबंध करण्याचे कामही करते. त्यामुळे आपल्या आहारात रोज लिंबू, संत्री, पेरू, आवळा, मिरपूडचा वापर करणं गरजेचे आहे.\nकांद्याची पात खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका\nआपल्या जेवणामध्ये ताट जर वेगवेगळ्या रंगाच्या पदार्थांनी भरले असेल तर आपल्याला जेवायलाही मजा येते. रंगबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये अनेक रंगद्रव्य असतात ज्यामध्ये क्लोरोफिल, अस्टॅक्सॅन्थिन, बीटा कॅरोटीन या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच�� काम करतात. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली, बेरी यांचा रोजच्या आहारात समावेश करून घ्या.\n'या' कारणांसाठी खाल्लीच पाहिजे कोबीची भाजी\nप्राचीन काळापासून भारतीय जीवनशैलीने या मसाल्याचा नेहमीच वापर करण्यात येतो. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे मजबूत रोगप्रतिकारक बूस्टर आहे. हे अँटी-इन्फ्लेमेटरी, स्नायू शिथिल करणारण्यासाठी म्हणून काम करते. त्याचप्रमाणे संधिवात आणि ऑस्टियोआर्थरायटीससाठीही याचा चांगला उपयोग होतो. नियमित आपण जेवणामध्ये तर हळदीचा वापर करतोच. पण रोज रात्री झोपताना अथवा दिवसातून एकदा दुधातून हळद घालून पिणे कधीही चांगले. याने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.\nआले हे आपण नेहमी आपल्या जेवणात वापरत असतो. याचा स्वाद अगदीच वेगळा असून यामुळे पदार्थांचा स्वाद बदलण्यास मदत मिळते. पण आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही याची मदत मिळते. त्यामुळे आपण रोजच्या जेवणात शक्यतो आल्याचा वापर करायलाच हवा. अगदी रोजच्या चहातून थोडे आले किसून पोटात गेले तरी खूप झाले. रोजच्या भाजी अथवा आमटीत याचा समावेश करता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही आले वापरू शकता. पण आले रोज प्रमाणात खावे.\nब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे\nबेरी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सने भरलेली असतात. सर्व फळे आणि शाकाहारी पदार्थ मिळविण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे बेरींचाही आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा.\nआपल्या रोजच्या आहारात या अन्नाचा समावेश केल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढून तुम्हाला नक्कीच कोरोनाशी दोन हात करणं सोपं जाईल.\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.\nकाढयामध्ये असलेले औषधी घटक आणि फायदे\nप्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/urmila-kothare-bucketlists-wish-was-fulfilled-in-marathi-811168/", "date_download": "2021-01-20T14:13:34Z", "digest": "sha1:EG6MFAGGPGY33GHFUBDEIEY2652Y2UDE", "length": 10313, "nlines": 55, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "ऊर्मिला कोठारेची बकेट लिस्ट विश झाली पूर्ण in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nऊर्मिला कोठारेची बकेट लिस्ट विश झाली पूर्ण\nप्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी इच्छा, आकांशा असतात. या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. कधी कोणाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असतं तर एखाद्याला आयुष्यात एकदातरी भेटायचं असतं. इंग्रजीमध्ये याला बकेट लिस्ट असं म्हणतात. या बकेट लिस्टमध्ये शक्य आणि अशक्य अशा अनेक गोष्टी असू शकतात. बकेट लिस्टमधील इच्छा पूर्ण होण्यासारखा दुसरा आनंद नसतो. याच कथानकावर आधारित अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा पहिला मराठी चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नावदेखील बकेट लिस्ट असंच होतं. माधुरी दीक्षितला प्रत्यक्ष भेटणं ही अनेकांची बकेट लिस्ट असू शकते. अशीच बकेट लिस्ट विश अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिचीदेखील होती. नुकतीच ऊर्मिलाची ही बकेट लिस्ट विश पूर्ण झाली आहे. ऊर्मिलाने तिच्या इंन्स्टा अकांऊटवरून माधुरी दीक्षितसोबत असलेला फोटो आणि एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे दिसत आहेत. या फोटोसोबत ऊर्मिलाने, “ माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. माधुरी दीक्षितला भेटण्याचा मला योग आला. मला माझ्या शालेय जीवनापासून माधुरीला जवळून पाहण्याची इच्छा होती. आता तिला भेटण्याची, शेकहॅंड करण्याची आणि थोडावेळ बोलण्याची मला संधी मिळाली. ‘15 ऑगस्ट’ या चित्रपटामुळे हे शक्य झाले.” असं शेअर केलं आहे.\n‘15 ऑगस्ट’ मध्ये आदिनाथची महत्त्वाची भूमिका\nधकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 15 ऑगस्ट हा चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून याची निर्मिती माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ.श्रीराम नेने यांनी केलेली आहे. फायरब्रॅंडनंतर नेटफ्लिक्सचा दुसरा ओरिजनल चित्रपट आहे. चाळीतील जीवन आणि चाळीत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन यात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, वैभव मांगले, राहुल पेठे आणि स्वप्नील जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ऊर्मिला कोठारेला धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भेटण्याची संधी मिळाली.\nआदिनाथची लवकरच बॉलीवूडमध्येदेखील एन्ट्री\nभारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आधारित ‘83’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे. यासोबत भारतीय माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे. आदिनाथ कोठारेचे अनेक चाहते आहेत. ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे दोघंही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ऊर्मिला आणि आदिनाथच्या चाहत्यांना आता ‘83’ चित्रपटाचे वेध लागले आहेत. ‘83’ चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. आदिनाथने या चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो शेअर करण्यास सुरूवात केली आहे.\nहिंदीमध्ये शाहीदने साकारलेला अर्जुन रेड्डी AKA कबीर सिंह पाहिलात का\nकसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री\nकरण जोहरला करायचंय कंगना रणौतसोबत काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/67", "date_download": "2021-01-20T13:50:40Z", "digest": "sha1:J3ZJIFIUPTVXESYHMRW2L2RC5VCOB4ZM", "length": 4818, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/67 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमहाबळेश्वर क्षेत्र सोडून महाबळेश्वर किंवा मालकमपेठेकडे येऊ. नहर ऊर्फ हवाखाण्याचें महाबळेश्वर हें क्षेत्रापासून सुमारे ३ मैलावर आहे व हल्ली हें हवापाण्यासंबंधीने फार प्रसिद्धीस आलें आहे, असें पूर्वी सांगितलेंच आहे. क्षेत्राच्या बाहेर पडतांच जिकडे पहावें तिकडें डोंगर व झाडे यांशिवाय कांहींच दिसत नाहीं. उजवे हातास कोंकण प्रांतांतील अनेक डोंगरांच्या रांगा नाटकगृहांतील प्रेक्षकांकरितां केलेल्या जागाप्रमाणें दिसूं लागतात. पहिल्यानें खुर्च्यांच्या रांगाप्रमाणें लहान लहान डोंगरांच्या रांगा झाल्यावर पलीकडे प्रतापगड व सॅॅडल बॅक हिलचे डोंगर हे नाटकगृहांतील ग्यालरी सीटप्रमाणणें ऊंच दिसतात. सावित्री नदीचें पाणी प्रतापगडाचें पायथ्याजवळून वाहत चाललेलें दिसतें, त्याचीं वळणें रुप्यासारखी स्वच्छ पांढरी दिसून जणू कांहीं रुपेरी सापच पसरला आहे कीं काय असें वाटतें. उन्हाचेवेळी टेकड्यां\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०२० रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indsamachar.com/category/marathi/page/4/", "date_download": "2021-01-20T13:15:22Z", "digest": "sha1:MXC2J2UCQN7T5WWMYUSD67E7XPYV5KAQ", "length": 9881, "nlines": 181, "source_domain": "indsamachar.com", "title": "मराठी Archives | Page 4 of 40 | IndSamachar", "raw_content": "\nआरे कॉलनीतली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय\nमुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश...\nमहाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी आज होणार\nमहाराष्ट्र अधिवेशन विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होणार असून मुख्यमंत्री उद्धव...\nझारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु\nझारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ पासून मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येईल. चतरा, पलामू, गुमला, गढ़वा,...\nलता मंगेशकरांना रुग्णालयात भेटले उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात स्व��सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. ९० वर्षीय लतादीदी या गेल्या काही...\nआरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं दिली स्थगिती\nआरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. कारशेड संबंधात पुर्नआढावा घेतला जाईल. तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही; स्थगिती...\nआज शिवतीर्थावर होणार शपथविधी\nमहिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी...\nचांद्रयान-२ नंतर इस्त्रोचं पहिलं मिशन, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावलं ‘कार्टोसॅट-३’\nइस्त्रोने इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’...\nअजित दादांच्या मनधरणीचे प्रयत्त सुरूः मलिक\nराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे...\nराज्यपालांच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात केली दाखल\nराज्यपालांचा राज्याच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेचा निर्णय मनमानी असल्याचा सांगत त्या विरोधात याचिका शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे,...\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ\nमहाराष्ट्रात राजकीय भुकंप : भाजपा ला दिली राष्ट्रवादीचा एका गटा ने साथ राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://weeklysadhana.in/view_article/dattprasad-dabholkar-about-dr-ravindra-harshe", "date_download": "2021-01-20T13:41:39Z", "digest": "sha1:G7CTJMZ6SBVMJKYE6WD3WOOADGTVE5H7", "length": 40552, "nlines": 126, "source_domain": "weeklysadhana.in", "title": "Diwali_4 डॉ. रवींद्र हर्षे : डॉक्टर नव्हे, पथदर्शक मित्र!", "raw_content": "\nसामाजिक व्यक्तिवेध गावोगावचे दीपस्तंभ\nडॉ. रवींद्र हर्षे : डॉक्टर नव्हे, पथदर्शक मित्र\nदत्तप्रसाद दाभोळकर , सातारा, महाराष्ट्र\n‘हा धंदा नाही, व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आ��े.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ. नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. डॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.\nनरेंद्र तसा कमीच भेटायचा. कायम आपली धावपळ, भ्रमंती. मात्र भेटला की गप्पा भरभरून व्हायच्या. मात्र त्यात साधना कमीच असायची. विनोदही तसा कमीच भेटतो. मात्र भेटला की, अगदी भरभरून गप्पा. आणि त्याच्या गप्पांत फक्त साधना. त्याच्याशी गप्पा मारताना आम्हा दोघांना जवळजवळ एकाच वेळी एक विषय सुचला. भोवतालचे वातावरण घुसमटणारे आहे. नैराश्यपूर्ण आणि थोडेफार काळोखीही. केवळ राजकारणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे. अशा वेळी प्रत्येक गावात काही माणसे दीपस्तंभाप्रमाणे उभी आहेत. आपण त्यांना समजावून घेतले पाहिजे, गावोगावच्या सजग कार्यकर्त्यांनी अशा माणसांचा प्रेरणादायी प्रवास समजावून दिला पाहिजे.\nविनोद म्हणाला, ‘पहिला लेख तुम्ही लिहावयास हवा.’ विचारात पडलो. तीस वर्षांपूर्वीचा हा एक प्रसंग डोळ्यांसमोर आला. मी त्या वेळी पन्नास वर्षांचा होतो. हे फार अडनिडे वय. माणूस धड तरुण नसतो आणि धड म्हाताराही नसतो डॉक्टरांच्या दृष्टीने या वयाचा माणूस फार योग्य सावज व्हायची शक्यता डॉक्टरांच्या दृष्टीने या वयाचा माणूस फार योग्य सावज व्हायची शक्यता हे मत माझे नाही, माझा मित्र डॉ.रवी बापटचे. मला त्या वेळी महाराष्ट्रातल्या एका प्रख्यात डॉक्टरने ‘बायपास सर्जरी’ त्वरित करायला सांगितले. मी घाबरलो, तयारी करायला लागलो. हे कळल्यावर रवी बापटने मला फोनवरून खडसावले. म्हणाला, ‘‘एक-दोन महिन्यांपूर्वी आपण दोघे एकत्रितपणे महाराष्ट्रातील डोंगर-कडे चढलोय. तू अगदी ठणठणीत आहेस.\nतो डॉक्टर माझा विद्यार्थीच आहे, पण त्याला ड्रायव्हर चालवत असलेली मर्सिडीज गाडी लागते. तू आणि मी आपापल्या जुन्या अँबॅसेडर स्वत:च चालवत असतो. गाडी विकून पैसे गोळा करून त्याच्या जाळ्यात अडकू नकोस. मी तुला वचननामा देतो- पुढील दहा वर्षांत तुझ्या हृदयाला कोणताही धोका नाही’’ मी मग अर्थातच शस्त्रक्रिया करण्याच्या भानगडीत पडलो नाही.\nभारतभर आणि तसे जगभर भरपूर हिंडून मी सतरा वर्षांपूर्वी सातारला कायमचा स्थायिक होण्यासाठी आलो. आल्यावर मला लगेच लघवीचा त्रास सुरू झाला. पुण्यातील प्रख्यात डॉक्टर्सनी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करायला सांगितले, शस्त्रक्रिया पोट फाडून की बाहेरून किरणे वापरून, एवढेच ठरवायचे. यातील काय करावे, हे विचारायला सातारचे प्रख्यात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ.नावंधर यांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले, अहवाल पाहिले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला शस्त्रक्रियेची गरजच नाही. साधी सुंता करू या आणि रोगजंतूविनाशक काही गोळ्या घ्या.’’ आता सतरा वर्षे झालीत, मला लघवीचा कोणताही त्रास नाही.\n‘हा धंदा नाही, व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आहे.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ.नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला.\nडॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.\nमी म्हटले, ‘‘डॉक्टर, मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करू नका, फक्तच गोळ्याच घ्या असे म्हणणारा डॉक्टर मोठाच. पण त्याच्यावर असलेली जबाबदारी तशी मर्यादित. कारण ��द्या त्रास फार वाढला, तर रोगी ऑपरेशन करायला मोकळा. मात्र हार्टसर्जरीची गरज नाही असे ठामपणे सांगणारे तुम्ही आणि रवी बापट म्हणजे थोर माणसे. रवी बापटांवरचे संस्कार महाराष्ट्राला माहीत आहेत; तुमचे बालपण, तुमच्यावरील संस्कार, तुमचे वैद्यकीय कार्य समजून घ्यायचंय.’’\nडॉक्टर म्हणाले, ‘‘शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र कोणत्या स्थित्यंतरातून जात होता, मुले-मुली कशी घडत होती, हे आजच्या मुलांनाच काय, तरुणांना पण माहीत नाही. माझे पणजोबा कडवे सनातनी. पुण्यात एका पेठेतून निघून पाठीमागच्या दुसऱ्या पेठेत निघतो, असा प्रचंड वाडा. पण माझ्या आजोबांना वाचन आणि चिंतन करताना ख्रिश्चन धर्म पटला. त्यांनी धर्मांतर केले. ख्रिश्चन झाले. रेव्हरंड ना.वा.टिळक वगैरे मित्र. प्रशस्त वाडा सोडून छोट्या चाळीत राहायला लागले. माझ्या वडिलांना प्रश्न पडला- माझा धर्म कोणता त्यांनी सरळ पत्र पाठवून हा प्रश्न महात्मा गांधींना विचारला. महात्माजींनी त्यांना स्वहस्तक्षरात पोस्टकार्ड पाठवले.\nते पोस्टकार्ड वडिलांनी फ्रेम करून घरात लावले होते. पानशेतच्या पुरात ते वाहून गेले, पण ते पत्र वाचलेले काही जण आजही हयात आहेत. गांधींनी लिहिले होते, ‘तुझा धर्म तू स्वीकारायचा आहेस. सर्व धर्मांचा अभ्यास कर, योग्य वाटणारा धर्म स्वीकार. मात्र कोणताही धर्म न मानणारी, पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसेही आपल्याभोवती असतात, हे समजून घे.’ नंतर विवेकानंद वाचताना मला जाणवले की, विवेकानंदांनी पण नेमके हेच सांगितले आहे. या अशा मोकळ्या वातावरणात गीता, ज्ञानेश्वरी, ख्रिस्त पुराण, येशूच्या कथा (हे आजोबांनीच लिहिलेले पुस्तक) यांच्या सहवासात मी व माझे भाऊ-बहीण वाढलो. मला एक धाकटा भाऊ राजन हर्षे, बहीण वैजयंती पंडित.’’\nमी डॉक्टरांना मधेच थांबवले. म्हटले, ‘‘तुमचा भाऊ व बहीण यांची नावे ऐकून होतो. त्यांचे कामही थोडे फार माहीत आहे. पण ते तुमचे भाऊ-बहीण आहेत, हे माहीत नव्हते. त्यामागची ही कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नव्हती. तुमची बहीण अर्थशास्त्रज्ञ आहे, अनेक मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. डॉ.राजन हर्षे यांचे काम तर खूपच मोठे आहे, मात्र ते महाराष्ट्राला फारसे माहीत नाहीत. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ ही उत्तरेतीलच नव्हे तर भारतातही अग्रक्रमात येणारी विद्यापीठ���. एकही मराठी माणूस या विद्यापीठांचा कुलगुरू झालेला नव्हता.\nगुरुदेव रानडे काही काळ या विद्यापीठात होते, पण त्यांनाही कुलगुरुपद हुलकावणी देऊन गेलंय. मात्र डॉ.राजन हर्षे- ज्यांनी आपले शिक्षण जेएनयूमधून पुरे केलेय ते- अलाहाबाद विद्यापीठाचे सलग पाच वर्षे कुलगुरू होते, ही गोष्ट सांगण्यासारखी आहे. कारण या विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप आणि उग्र विद्यार्थी आंदोलने यांमुळे गेल्या वीस वर्षांत दुसऱ्या कोणत्याही कुलगुरूंचा तेथे एक-दीड वर्षांपेक्षा अधिक निभाव लागलेला नाही. याचे श्रेय डॉ.राजन हर्षेही यांच्या विलक्षण प्रशासकीय कौशल्याला जाते. खरे तर मी त्यांच्यावर सविस्तर लिहिणार होतो. पण साधनाचे लेखक संकल्प गुर्जर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केलाय, ते सविस्तर लिहू शकतील म्हणून थांबलो. तर मनात येणारा प्रश्न- समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय सोडून तुम्हाला डॉक्टर व्हावेसे का वाटले\nडॉक्टर म्हणाले, ‘‘तसे काही खास कारण सांगता येणार नाही. त्या वेळचे शिक्षण फार स्वस्त होते. मुंबई सोडून महाराष्ट्रात बी.जे.मेडिकल कॉलेज हे एकच वैद्यकीय महाविद्यालय होते, तेही पुण्यात होते. सहजपणे प्रवेश मिळत होता म्हणून 1962 मध्ये मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. आपण आजारी माणसांची सेवा करू शकू, ही एक तरल भावना मनात असेल; पण खरे तर कोणत्याही माध्यमातून तुम्ही समाजाच्या उपयोगी पडू शकाल असे संस्कार होते. एम.बी.बी.एस. झालो, नंतर एम.डी. पण झालो.\n‘‘मी पुण्याऐवजी साताराला आलो याला एक कारण आहे. माझ्या आईचे वडील म्हणजे सातारचे त्या वेळचे प्रख्यात डॉक्टर. सातारला येऊन प्रॅक्टिस करणारे ते पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. मात्र आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा संगम व्हावा म्हणून त्यांनी सातारला आर्यांग्ल महाविद्यालय स्थापन केले. आयुर्वेद अर्कशाळेची निर्मिती केली. चिरमुलेंनी सुरू केलेली सातारची विमा कंपनी आणि हिंगणे शिक्षणसंस्थेची कन्याशाळा सुरू करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे सातारा शहराबद्दलचे एक आकर्षण मला होते, पण मी माझा दवाखाना मात्र वेगळा सुरू केला. येथील सरकारी हॉस्पिटलमध्येही जाणे-येणे सुरू केले. त्या वेळचे वातावरण वेगळे होते.\nसरकारी हॉस्पिटलेही खूप चांगली होती, सेवाभावी होती. ज्यांनी रवी बापट यांनी लिहिलेले ‘केईए��� वॉर्ड नंबर पाच’ हे आत्मचरित्र वाचले असेल, त्यांना याची कल्पना असेल. आयुष्य सरळ, संथ आणि सुंदर होते. डॉक्टरने सायकलने वा पायी जाणे हा रिवाज होता. स्कूटर लांबूनही खुणावत नव्हती.’’\nमी संवादाचा धागा तोडला. म्हटले, ‘‘डॉक्टर तुम्ही परकाया प्रवेश करता, असे तुमचे अनेक पेशंट म्हणतात.’’ डॉक्टर हसले. म्हणाले, ‘‘मी पण ते ऐकलंय. पण डॉक्टरलाच नव्हे तर प्रत्येकाला समोरच्या माणसाशी वाद घालताना हे जमायला हवे. तुम्ही क्षणभर स्वत:ला विसरून त्या रोग्याच्या ठिकाणी स्वत:ला उभे करा. त्याच्या आर्थिक, पारिवारिक, सांस्कृतिक आणि शारीरिक समस्या क्षणभर तरी तुमच्याच होतात. मग मी समोरच्या रोग्याला त्याच्या समस्येवर असलेले वेगवेगळे पर्याय समजावून सांगतो. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करतानाही माणसे दगावलीत. खुद्द डॉ.नीतू मांडके अँजिओप्लास्टी करताना गेलेत. बायपास सर्जरी केलेल्या आणि ती नाकारलेल्या रुग्णांपैकी किती जातात, किती तगतात- ही आकडेवारी धूसर आहे, असे मला वाटते.\nआम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फक्त ईसीजी होता, स्ट्रेस-स्ट्रेन ईसीजीसुद्धा माहीत नव्हता, बायपास सर्जरी तर ऐकलीही नव्हती. हे सर्व सांगतो आणि शांतपणे निर्णय घ्यायला रुग्णाला सांगतो. त्यामुळे ‘बायपास सर्जरी करू नका’ असे मी सांगितलेली किमान शंभर माणसे सातारा शहराच्या अवतीभोवती असतील, असे माझ्याबद्दल बोलताना एक जण म्हणाले, ते अतिशयोक्तीचे नाही. तीन महिन्यांपूर्वी माझा अमृतमहोत्सव सातारा येथे साजरा केल्यावर मी एक उपक्रम सुरू केलाय. गेले तीन महिने 90 वर्षांवरील किती माणसे आऊट डोअर पेशंट म्हणून माझ्याकडे येतायत यांची नोंदणी करतोय.\nअसे दरमहा सरासरी 40 रुग्ण आहेत. फार पूर्वी ‘बायपास वगैरे करू नका’ असे सांगितलेली खेड्यातील माणसे योग्य आहार, शेतातील छान श्रम यांच्या जोरावर ठणठणीत दिसतात. ही माणसे कधी एकटी येतात, कधी आधारासाठी नातू किंवा पणतू असतो. मला वाटते, हे सर्वच आजारांबाबत आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, मानसिक संतुलन यामुळे ‘क्रॉनिक ल्युकेमिया’ (पांढऱ्या पेशींचा कॅन्सर) यातून वाचलेली दहा-बारा माणसे साताऱ्यात आहेत, ती तुमच्या माहितीचीही आहेत. त्यांना असला काही आजार होता किंवा आहे याचीही कल्पना तुम्हाला नाही.\n‘‘डॉक्टर म्हणून मी आणि माझे काही सहकारी डॉक्टर मित्र आणखीही का��ी गोष्टी करतो. ‘जेनेरिक मेडिसिन’ ही संकल्पनासुद्धा मोठ्या औषधी कंपन्यांनी आज हास्यास्पद ठरवली आहे. याच कंपन्या ही ‘जेनेरिक मेडिसिन’ बनवतात. फार कमी किंमत न ठेवता. याबाबत डॉक्टरांनी सजग असले पाहिजे. परवाच माझ्याकडे एक वृद्ध दांपत्य आले होते. पुरुषाला मधुमेह, पण तो औषधे घेणे थांबवणार म्हणत होता, कारण त्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची किंमत दरमहा पाच हजार रुपये होत होती. मी त्यांच्याबरोबर बसलो. महिन्याला केवळ चारशे रुपये लागतील आणि त्याला मधुमेहाचा त्रास होणार नाही अशी औषधे लिहून दिली.’’\nमी म्हटले, डॉक्टर, ‘‘या अशा बातम्या उडत-उडत गावभर फिरत असतात, त्या सर्वांनाच आशादायक वाटतात; पण त्याचबरोबर डॉक्टर म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’, डॉक्टर म्हणजे फार महागड्या टेस्ट कारण नसताना करायला लावणारे, ही प्रतिमा समाजमानसात तयार झाली आहे. हे असे का होतेय\nडॉक्टर थोडे गंभीर झाले. म्हणाले- ‘‘कट प्रॅक्टिस आहे, ती घृणास्पद आहे. पण ती सार्वत्रिक आहे, असे मला किमान सातारा शहराबद्दल वाटत नाही. पण ती होऊ नये असे वाटत असेल, तर त्यामागच्या कारणांचीही सर्व स्तरांवर शांतपणे चर्चा व्हावयास हवी. सर्वच मानवी समाज चंगळवादात गुंतत चाललाय, हे त्यामागचे कारण नाही. मला वाटते, चार प्रमुख कारणे आहेत, आणखीही असतील.\n‘‘खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे, की वैद्यकीय शिक्षण ही सरकारचीच जबाबदारी आहे, ही चर्चा बाजूला ठेवली तरी; आज खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण प्रचंड महाग आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण मागासवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचे आहे. ‘खाउजा’पूर्वी परिस्थिती वेगळी होती. माझ्या मुलीने 1990 मध्ये सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज खरेही वाटणार नाही, वसतिगृहातील राहणे आणि महाविद्यालयाची फी म्हणून पहिल्या वर्षी मला अकराशे चाळीस रुपये भरावे लागले. आज प्रचंड पैसे खर्च करून मुले डॉक्टर बनतात. त्यातून शहरी मानसिकता एवढी वाढली आहे की, शहरात सर्दी-पडसे झाले तरी एमबीबीएस डॉक्टर चालत नाहीत आणि एम.डी.,एम.एस. होण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात.’’\n‘‘हे केवळ इथेच थांबत नाही. तपासण्याची अत्याधुनिक साधने आली आहेत. ती गरजेची आहेत, मात्र त्यांच्या किमती कोटीच्या कोटी उड्डाणे अशा आहेत. सातारला आम्ही काही डॉक्टर मित्रांनी मिळवून अशी उपकरणे विकत घेतली. घर तारण ठेवून बँकेतून कर्जे काढली. त्याचा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. मात्र त्यातून ही उपकरणे काही वर्षांत कालबाह्य होतात. आपले अडकलेले पैसे तरी मोकळे व्हावेत म्हणून आपल्या भोवतालच्या डॉक्टर्सना ‘ही वापरा, पैसे घ्या, कट घ्या’ ही कटकट सुरू होते. त्यातून एकदा ही उपकरणे वापरण्याची सवय लागली की, आपण रोग्याला तपासले पाहिजे, त्याच्याशी बोलले पाहिजे- हेच डॉक्टर विसरून जातात.\n‘‘रोटी-कपडा-मकान या मानवी समाजाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण नेहमी म्हणतो. पण शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या मानवी समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी आहेत. वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलावयाचे तर वैद्यकीय शिक्षण मोठ्या प्रमाणात व परवडणारे हवे. ती शासनाची वा सेवाभावी सामाजिक संस्थांची जबाबदारी हवी. ज्या भावनेने डेक्कन एज्युकेशन सोसायटी वा रयत शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ती सामाजिक बांधिलकी यामागे हवी. वैद्यकीय पदवी मिळाल्यावर ग्रामीण भागात किमान दहा वर्षे सेवा देण्याचे बंधन हवे. त्याची अंमलबजावणी करण्याची कुवत असलेले प्रशासकीय कौशल्य हवे.\nअगदी आजही गावात जसे शासकीय रुग्णालय असते, त्याप्रमाणे तपासणी करणारी अतिमहाग उपकरणे स्वस्त दरात सहज उपलब्ध करून देणारी शासकीय सेवाकेंद्रे हवीत. एके काळी डॉक्टर हा घराच्या व समाजाच्या दृष्टीनेही देव होता, आज तो राक्षस बनतोय. हे असे का होतेय मला वाटते, आजचे वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय व व्यवस्था यावर व्यापक विचारमंथनाची गरज आहे.’’\nमी म्हटले, ‘‘डॉक्टर, थोडे विषयांतर. शेवटचा प्रश्न- सातारचे लोक सांगतात- सातारला व्यवसाय करायला आलात तेव्हा तुम्ही कडवे कम्युनिस्ट होता. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कॉम्रेड मित्र पडणार, हे नक्की माहिती असूनही तुम्ही घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करायचात, तर आज तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचने देता. हा एवढा बदल कसा झाला\nडॉक्टर हसले. म्हणाले- ‘‘हा बदल नाही, खरं तर त्या वेळीही मी कडवा कम्युनिस्ट नव्हतो. कुठल्याच पक्षाचा साधा सभासदही नव्हतो. पण मी तेव्हा आणि आजही आतून व बाहेरूनही अगदी अंतर्बाह्य समाजवादी आहे. समाजवादाची माझी जाणीव धर्मग्रंथ अधिक समृद्ध करतात, असे मला वाटते.’’\nदत्तप्रसाद दाभोळकर, सातारा, महाराष्ट्र\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस्टो\nकोरोनाचं विश्व : कोरोनाचे मानवी जीवनावर होणारे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम (उत्तरार्ध)\n'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. https://amzn.to/2nuphIv\n'साने गुरुजी व्यक्ती आणि विचार' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/30PWSxh\n'वारसा प्रेमाचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3nKFmUx\n'वरदान रागाचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://amzn.to/3iVVVth\n'तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B08SKZVS9Z\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mulakhati-nashik/vasant-gite-says-due-mla-pharande-i-leave-bjp-joine-shivsena-68205", "date_download": "2021-01-20T13:26:16Z", "digest": "sha1:WFBYCLD2OATSI7C5X4IC3N74GNNHFPHJ", "length": 20573, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला - Vasant Gite says Due to MLA Pharande i leave BJP. Joine Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला\nआमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला\nआमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला\nआमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला\nशनिवार, 9 जानेवारी 2021\nभाजप चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे मी त्या पक्षात गेलो. मात्र स्थानिक नेत्यांची कामे उद्वेगजनक आहेत. आमदार देवयानी फरांदे गुन्हेगारांना संरक्षण देतात. त्याला कंटाळूनच मी भाजप सोडला असेमाजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले.\nनाशिक : भारतीय जनता पक्ष अतिशय चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे मी त्या पक्षात गेलो. मात्र स्थानिक नेत्यांचे जी कामे सुरु आहेत ती उद्वेगजनक आहेत. शहरातील आमदार देवयानी फरा��दे गुन्हेगारांना संरक्षण देतात. त्यांच्यासाठी मोर्चे काढतात. अधिका-यांना दमबाजी करतात. हे भाजपच्या तत्वांत बसणारे नाही. त्याला कंटाळूनच मी भाजप सोडला असे शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले.\nश्री. गिते यांच्यासह सुनिल बागूल यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्री. गिते यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला. त्याची राज्यभर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी `सरकारनामा`शी संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम नेतृत्व भाजपला लाभले आहे. त्यांच्या विनंतीमुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला कोणतेही पद, अधिकाराची अपेक्षा नव्हती. फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी मला प्रदेश उपाध्यक्ष केले. मी नम्रपणे नकार दिला होता. मात्र श्री. फडणवीस म्हणाले, गिरीष महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगले काम करा. लोकांच्या अडचणी सोडवा. विकासाची कामे करा. त्यामुळे मी ते पद स्विकारले. माझ्या परिने पक्षासाठी खुप परिश्रम घेतले. पक्षाचा प्रचार केला. मात्र नागरिक विविध प्रश्न घेऊन येतात. शहराचे प्रश्न असतात. शहरासाठी काम करावे लागतात. स्थानिक नेतृत्वाचा त्यात चांगला दृष्टीकोण नाही. प्रत्येक कामात ते अडथळे आणतात. अडसर निर्माण करायचे. त्या त्रासामुळे मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.\nश्री. गिते म्हणाले, शहराच्या आमदार देवयानी फरांदे काय काम करीत आहे, त्यावर पक्षाने लक्ष घातले आहे का. शहरात `डीजे` पार्टीचे प्रकरण घडले. त्यात निष्पाप युवकांवर अत्याचार झाले. त्याचा कोणत्या आमदाराशी संबंध आहे हे सबंध शहराला माहिती आहे. या आमदार गुन्हेगारांसाठी मोर्चे काढतात. पोलिसांना दमबाजी करतात. अधिका-यांशी त्यांचे वागणे उद्दामपणाचे असते. सभागृहाच्या पार्कींगच्या जागेवर त्यांना नियमा बाजुला ठेऊन इमारत बांधायची आहे. अनेक नियमबाह्य कामांचा आग्रह सुरु असतो. याबाबत नागरिक आमच्याकडे येऊन तक्रार करतात. आम्ही त्या नागरिकांना केस तोंड द्यायचे. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसे करायचे. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसे करायचे. या स्थानिक नेत्यांमुळे जर आम्हाला लोकांची क��मेच करता येत नसतील तर आम्ही त्या पक्षात राहून करायचे काय. या स्थानिक नेत्यांमुळे जर आम्हाला लोकांची कामेच करता येत नसतील तर आम्ही त्या पक्षात राहून करायचे काय\nभाजपचे वरिष्ठ नेते चांगले\nश्री. गिते यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी आदर व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा दृष्टीकोण, विकास करण्यासाठीचा विचार अतिशय चांगला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सर्व नेते अतिशय चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खुप प्रेम दिले. काम करण्याची संधी दिली. मार्गदर्शन केले. त्याचा मी नेहेमीच ऋणी राहीन. परंतु स्थानिक नेतृत्वामुळे कोंडमारा होत होता. आम्ही उघडपणे लोकांसाठी झगडणारी माणसे आहोत. त्यामुळे भाजप सोडला. शिवसेना पक्षात मी बालपणापासून काम करीत आलो आहे. त्या पक्षाने मला मोठे केले. त्या शिवसेनेत प्रवेश केल्याने मोकळे व आनंदी वाटते आहे.\nदरम्यान आमदार देवयांनी फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता, मी बाहेरगावी आहे. या विषयावर मी सविस्तर बोलेन. श्री. गिते यांना काय बोलायचे ते बालु द्या, असे त्यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीत घरवापसी करण्याच्या तयारीत\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे हे विधानसभा निवडणुकीच्या...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nसुटकेला आठवडा राहिलेला असतानाच शशिकलांची प्रकृती अचानक बिघडली\nनवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची 27 जानेवारीला कारागृहातून...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nमुख्यमंत्री संपत्ती तर मुंडे मुलं लपवतात; किरीट सोमय्यांचा पुनरूच्चार\nमुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उध्दव...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nभाजपचा दावा खोटा, ते खालून नंबर वन : सत्तारांचा टोला\nऔरंगाबाद ः नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष नंबर एकचा ठरला यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीन...\nबुधव���र, 20 जानेवारी 2021\nकृषी कायद्यांवरील समितीला निर्णयाचे अधिकारच नाहीत तर पक्षपात होईलच कसा..\nनवी दिल्ली : कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या समितीचे सदस्य व शेतकरी नेते...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील `मी मी` म्हणणाऱ्या नेत्यांच्या मर्यादा उघड\nबीड: नुकत्याच झालेल्या ग्रामपंतायत निवडणुका आणि त्याचे लागलेले निकाल यातून जिल्ह्यातील मी मी म्हणणाऱ्या नेत्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. ...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nपोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न..प्रेमवीर पोलिस निलंबित..\nपिंपरी : एका पोलिसाने पोलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलिस ठाण्यात ही घटना घडली....\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nअर्णव गोस्वामींच्या फोटोला मारले जोडे...\nपिंपरी : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी यांच्या प्रतिमेला पिंपरी चिचंवड शहर...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nमंत्र्यांनी महाराष्ट्रभर फिरुन दाखवावे - राजू शेट्टींचे आव्हान\nमुंबई : लाॅकडाऊनच्या काळातली थकित वीज बिले वसूल करण्याच्या महावितरणच्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांकडून विरोध केला जात आहे. महावितरणने हिंमत असेल...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nशरद पवार यांच्या संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये भाजपची मुसंडी\nकातरखटाव : खासदार शरद पवार यांचे संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये सत्तांतर झाले असून येथे भाजपने मुसंडी मारली आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nशासनाकडून निधी आणण्याचे महापौरांचे शिवसेनेला आव्हान\nनाशिक : शहरातील नव्याने तयार होत असलेल्या दोन उड्डाणपुलांसह विकासकामांसाठी कर्ज काढण्यास ब्रेक लावणाऱ्या शिवसेनेला भाजपने मंगळवारीप्रस्तावित दोन्ही...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\nरिपब्लिकनचे ३ हजार सदस्य निवडून आल्याचा आठवलेंचा दावा\nमुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून २ हजार ९६० पेक्षा अधिक सदस्य रिपाइं चे निवडून आले...\nबुधवार, 20 जानेवारी 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Naka-Vicharu-a-td7322190.html", "date_download": "2021-01-20T13:52:24Z", "digest": "sha1:WXSQBXXDJ5KHB5OO3JJIERMRGJU2KZUL", "length": 1836, "nlines": 35, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] नका विचारू देव कसा,Naka Vicharu Dev Kasa", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nनका विचारू देव कसा\nदेव असे हो भाव तसा\nसगुण कुणी म्हणती देवाला\nकोणी म्हणती निर्गुण त्याला\nरंग फुलांचा दिसे लोचना\nमूर्ती प्रभुची तोषवि नयना\nदिसे कधी का कुणास सांगा\nदर्पणास का रूप स्वत:चे\nअसती का आकार जलाचे\nसाक्षात्कार जसा तो दाखवि\nदिसेल त्याला प्रभू तसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2018/11/priyanka-welcomed-joe-and-sofie-turner-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:36:22Z", "digest": "sha1:VPQSEBUVWKPWHS5RLTHYK67GISOI4ZH3", "length": 7747, "nlines": 44, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "प्रियांकाने केले भारतात दीर - जाऊचे स्वागत|POPxo Marathi|POPxo", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nप्रियांकाने केले भारतात दीर - जाऊचे स्वागत\nप्रियांका आणि निकच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरु आहे. प्रियांका आणि निकचे सगळे नातेवाईक यायला सुरुवात झाली आहे. निक काही दिवसांपूर्वीच भारतात आलाय आणि आता नुकताच त्याचा भाऊ जो जोनास आणि त्याची बायको अर्थातच प्रियांकाची जाऊ सोफी टर्नरदेखील भारतात आले आहेत. सोफी टर्नरला ‘गेम ऑफ थ्रोन्स’साठीदेखील ओळखलं जातं. सोफी आणि जो च्या स्वागतासाठी प्रियांका स्वतः विमानतळावर हजर होती. त्यामुळे प्रियांकाचं त्यांच्याशी असलेलं सख्य सर्वांनाच दिसून येत आहे. निकचं कुटुंबीय आल्यानंतर प्रियांकाने दिल्लीमध्ये थँक्सगिव्हिंग पार्टी दिली होती आता तिने खास आपल्या दीर आणि जाऊसाठी जुहूमध्ये पार्टी दिली. ख���स त्यांच्या स्वागतासाठी प्रियांका आणि निकने या पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये प्रियांकाची खास मैत्रीण आलिया आणि बहीण परिणिती चोप्रादेखील उपस्थित होत्या. या पार्टीचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.\nकोण उपस्थित होतं पार्टीमध्ये\nया पार्टीमध्ये प्रियांकाचे दीर आणि जाऊ अर्थातच जो जोनास आणि सोफी टर्नरबरोबरच प्रियांकाची बहीण परिणिती चोप्रा, अभिनेत्री आलिया भट, तसंच सोनाली बेंद्रेची नणंद जी प्रियांकाची खूप जवळची मैत्रीण आहे सृष्टी बहल, प्रियांकाचा मित्र मुश्ताक शेख आणि प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हे सर्व आले होते. प्रियांका आणि निक अतिशय आनंदी दिसून येत होते. याशिवाय सोफी आणि जो बरोबर प्रियांकाचं बाँडिंग या सर्वच फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांका एकमेकांना जराही दूर होऊ देत नाहीत. त्याशिवाय हॉटेलमधून बाहेर पडताना निकने प्रियांकाला गर्दीपासून वाचवत वाट करून देतानाचेही फोटो व्हायरल झाले आहेत. निक प्रियांकाची अतिशय काळजी घेत असून वेळोवेळी त्याचं प्रेम फोटोंमधूनही दिसून येत आहे.\nऑफिसच्या बाहेर पोझ न देता गेली प्रियांका\nदरम्यान सोमवारी संध्याकाळी प्रियांका तिच्या ऑफिसच्या बाहेरही दिसली होती. पण त्यावेळी अतिशय घाईत असलेल्या प्रियांकाने कोणत्याही फोटोग्राफर्सना पोझ न देता कारमध्ये बसून निघून जाणंच पसंत केलं. सध्या लग्नाच्या घाईत आणि लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्टीजमध्ये तसंच सासरच्या मंडळींना वेळ देताना प्रियांका दिसून येत आहे. प्रियांका आणि प्रियांकाच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना काही कमी पडू नये यासाठी व्यवस्थित काळजी घेतली असून सध्या सर्वच त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये व्यग्र आहेत.\nइमेज सोर्स - इन्स्टाग्राम, viral bhayani instagram\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2021-01-20T14:06:59Z", "digest": "sha1:TBM7DUUATRTZEXVFNJKBBUL3PLIE3ZXW", "length": 23634, "nlines": 175, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nमाजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल\nआजी – माजी विद्यार्थ्यांत संवाद आवश्यक ~ प्रा.अशफाक पटेल\nनारायणगाव | येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य रा.प.सबनीस यांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने माजी विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.\nयावेळी माजी विद्यार्थ्य‍ी प्रा.अशफाक पटेल, जयश्री बेनके, पुनम पाटे, तुषार कोर्‍हाळे, प्रिय‍ांका शिंदे, व पालकांनी सुधाकर सैद यांनी मनोगत व्यक्त करत या माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे कौतुक केले.\nयावेळी बोलताना माजी विद्यार्थी प्रा.अशफाक पटेल म्हणाले की, माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी तसेच व्यावसाय करत अाहेत. त्यांचा अनुभव हा आजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जेणे करुन विद्यार्थी या मार्गदर्शन आणि प्रेरणेतुन आपलं भवितव्य घडवु शकतील. यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातुन आजी व माजी विद्यार्थ्यात संवाद होणे गरजेचे असुन त्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करावे माजी विद्यार्थी आपल्या सोबत असतील. तसेच लवकरच माजी विद्यार्थी संघामार्फेत सर्वांना एकत्र करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्वासनही पटेल यांनी दिले.\nयावेळी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्यावतीने नारायणगावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीवर निवड झालेले डाॅ.श्रीकांत फुलसुंदर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेलंगणा आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झालेला माजी विद्यार्थी अमर चिखले अाणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा.अशफाक पटेल यांचा ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर व उपस्थित प्राध्यापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.\nयावेळी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डी.के.भुजबळ, सरपंच ज्योत्सना फुलसुंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले सर, डाॅ.शिवाजी टाकळकर, डाॅ.श्रीकांत शेवाळे, प्रा.आकाश कांबळे, प्रा.अनुराधा घुमटकर, प्रा.काळभोर, डाॅ.विनोद पाटे, डाॅ.रसुल जमादार, डाॅ.समिर शेख यांसह माजी विद्यार्थी प्रा.अशफाक पटेल, प्रा.पुनम पाटे, तुषार कोर्‍हाडे, प्रिय‍ांका शिंदे, विनायक जाधव, दत्तात्रय भुजबळ, जयश्री बेनके यांसह माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ.शिवाजी टाकळकर यांनी केले. सुत्रसंचालन कुटे सर यानी तर आभार डाॅ.विनोद पाटे यांनी मानले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे प्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव) मंचर |... read more\n‘मिनाई’ पुनर्जीवित करण्याचा एकमुखी संकल्प करा. – डॉ.राजेंद्रसिंह राणा\nनारायणगाव | आपण आपल्या आईचा, नदी मिनाईचा मृत्यू डोळ्याने पहिला आहे,तिच्या मृत्यूला आपणच सर्वस्वी कारणीभूत आहोत. मिना नदीचे नैसर्गिक आणि... read more\nप्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसजग वेब टिम, पुणे पुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे... read more\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके\nशिवसंस्कार सृष्टी जुन्नरला होणार, विरोधकांनी मागील ५ वर्षात काय केलं – आमदार अतुल बेनके सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव | गेल्या... read more\nग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी... read more\nतमाशा कलावंतांवर हल्ला करणार्‍यांविरोधात मोक्का सारखा कायदा करा – सरपंच योगेश पाटे\nतमाशा कलावंतांवर हल्ला करणार्‍यांविरोधात मोक्का सारखा कायदा करा – सरपंच योगेश पाटे ईगतपुरी साकुर येथील हल्ल्यात जखमी कलावंताची सरपंच पाटे... read more\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे\nचाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे सजग वेब टिम, महाराष्ट्र नवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे... read more\nशिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत\nराष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत, – शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे... read more\nविरोबा परिवाराने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे – अभिनेत्री प्राजक्ता माळी\nविरोबा परिवाराने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे – अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोबा पतसंस्था पुरवत असलेल्या एवढ्या सुविधा कदाचित बँकाही पुरवत... read more\nनारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात\nनारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात नारायणगाव कोविड सेंटरमधून पहिला रुग्ण कोरोनामुक्त डाॅक्टरांनी आनंद व्यक्त करत गुलाबपुष्प देऊन... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8855", "date_download": "2021-01-20T12:15:33Z", "digest": "sha1:Q3NXUMZ3ASCBEM4GEG3R4CNYSNM3MSVH", "length": 4268, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केळं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केळं\nRead more about ओट्स-बनाना पॅनकेक्स\n'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)\nRead more about 'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/dhananjay-munde-reached-at-party-office-nrsr-76918/", "date_download": "2021-01-20T12:58:59Z", "digest": "sha1:HRBZM2EZOYLVXXWXQN2SGAFUQFKKRVXX", "length": 10685, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "dhananjay munde reached at party office nrsr | धनंजय मुंडे ���ोहोचले पक्ष कार्यालयात, राजीनाम्याबाबत केलं ‘हे’ विधान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान होणार\n रिकव्हरी रेट पोहोचला ९६.६६ टक्क्यांवर\n३० जानेवारीला शहीद दिवसासाठी पाळा दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध\nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी सांगितलं असं काही… Video व्हायरल\n‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय\nराजीनामा - नाराजीनामाधनंजय मुंडे पोहोचले पक्ष कार्यालयात, राजीनाम्याबाबत केलं ‘हे’ विधान\nबलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या(dhananjay munde) राजीनाम्याची(resignation) मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत.\nबलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या(dhananjay munde) राजीनाम्याची(resignation) मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी आपले मत मांडले.\nधनंजय मुंडे यांनी सांगितलं की, “मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांना भेटलो आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. माझं मत आधीच मी प्रसार माध्यमांना प्रेस नोटद्वारे कळवलं आहे. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करुन निर्णय घेतील”.\nशरद पवारांच्या भूमिकेनंतर मुंडेंनी राजीनामा द्यावाच, प्रवीण दरेकरांनी मांडले मत\nयाआधी शरद पवारांनी तक्रार गंभीर स्वरुपाची असून योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं पवार म्हणाले.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/sanction-for-13-vaccination-centers-of-kovidshield-in-nashik-district-collector-suraj-mandhare-76932/", "date_download": "2021-01-20T12:33:52Z", "digest": "sha1:XGFTFZRFKNV6CPYHXTYGNNXQMRRXIZRJ", "length": 12672, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sanction for 13 vaccination centers of Kovidshield in Nashik district: Collector Suraj Mandhare | नाशिक जिल्ह्यात कोविडशिल्डच्या १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान होणार\n रिकव्हरी रेट पोहोचला ९६.६६ टक्क्यांवर\n३० जानेवारीला शहीद दिवसासाठी पाळा दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध\nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी सांगितलं असं काही… Video व्हायरल\n‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय\nनाशिकनाशिक जिल्ह्यात कोविडशिल्डच्या १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे\nनाशिक : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लस तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.\nनाशिक : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लस तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण १३ लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.\nजिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस प्राप्त झाले आहेत. या कोविड-19 लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.\nलसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत. जेणेकरून कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्रांना राज्य शासनामार्फत मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी आता वरीलप्रमाणे १३ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असल्याने नियोजित केल्यानुसार वरील केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/chitpavan-brahman-unity-org/", "date_download": "2021-01-20T12:41:28Z", "digest": "sha1:PKSQ2FQDLPELL26XS6VOD5CNZSMPZSMN", "length": 19709, "nlines": 73, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "चित्पावन ब्राह्मण आणि संघटन - अ. वि. सहस्त्रबुद्धे - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nचित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे\nगेल्या शतकात ब्राह्मण समाजाने खूप सहन केले. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात जणूकाही ब्राह्मणांना नष्ट करता येईल का, या विचारांनीच ब्राह्मणेतरांनी पावले उचलली आहेत असे वाटू लागले आहे. प्रथम गांधीवधानंतर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ केली, घरांवर दगडफेक केली; लगेचच कुळकायदा लागू करून ब्राह्मणांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून काढून घेतल्या गेल्या. हळू हळू त्यांच्या शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली गेली, राजकारणातून त्यांची हकालपट्टी झाली(हल्ली त्यांना उमेदवारीसाठी तिकीटसुद्धा नाकारले जाते) नेत्यांच्या भाषणातून पूर्वी टिळक , सावरकर, आगरकर यांचा उल्लेख होई. आता फुले, आंबेडकर या नावाखेरीज अन्य नावे निषिद्ध झाली आहेत. फुले, आंबेडकरांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य आहे, पण त्याचबरोबर टिळक , सावरकर, आगरकर हि नावेही निश्चितपणे पूज्य आहेत. लेखन, साहित्य, साहित्यासंमेलन , शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातील ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न चालू झाला आणि आजमितीला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलविला गेला. (असे ऐकण्यात येते की पुतळा हलवितानाही त्याची विटंबना करून तो कचऱ्याच्या गाडीतून हलविण्यात आला).\nवरील प्रत्येक वेळेस ब्राह्मणांनी काय केले तर फक्त माघार घेतली, पळ काढला. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी कोणीही साधा निषेधही नोंदविला नाही. नथुराम गोडसे यांनी गांधीवध केला तर संपूर्ण ब्राह्मण जातीला जबाबदार धरून छळ केला , पण तेच एका शीख माणसाने कै. इंदिरा गा��धींवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले , तेव्हा मात्र शीख समाजावर कायमचा रोष धरला गेला नाही. उलट, शीख समाजातील लोकांवर तात्कालीन हल्ले झाले तेव्हा शिखांनी दावा लावून नुकसान भरपाई मागितली व ती मंजूरही झाली. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी शीख समाजाची माफीही मागितली. आम्ही फक्त सहन केले.\nकूळ कायदा लागू झाल्यावर ब्राह्मणांनी तो कायदा नक्की काय आहे हे पहिले सुद्धा नाही . फक्त पळ काढला. वास्तविक कुळाच्या वारसांना जमिनीवर सहज हक्क मिळत नाही; मूळ मालकाच्या परवानगीशिवाय कुळांना जमिनी दुसऱ्यांना विकता येत नाहीत;वतनाच्या जमिनींना कुळकायदा लागू होत नाही. पण ब्राह्मण मंडळीनी कशाचीही दखल न घेता फक्त शहरांकडे पळ काढला. इथे लक्षात घ्यावे की जमिनीचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे, जमिनींच्या किमतीची दरवाढ सोन्याच्या दरवाढीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. आता जमिनी नसल्याने आपण वन बी. एच.के., टू बी.एच.के.वर समाधान मानू लागलो आहोत…. प्रत्येक गोष्टीत पीछेहाट होऊन सुद्धा आपण फक्त सहन करीत आहोत.\nकोणी म्हणेल , झालं ते झालं , आपण उघड्यावर तर पडलो नाही ना हे खरेच आजकाल ब्राह्मण वर्ग आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे. प्रत्येकाची मुले चांगली मिळवतात. घरटी एक माणूस परदेशात आहे, या मजबूत आर्थिक परिस्थितीचा प्रत्येक कुटुंबाने स्वतःभोवती एक कोष निर्माण केला आहे व त्यात ते सुरक्षितपणे , सुखात नांदत आहेत. मग काळजी कशाला हे खरे असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य कायम राहील का हे खरे असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य कायम राहील का पण कुणी सांगावं या कोषालाही तडा जावू शकेल. काही ना काही वाटा शोधून ब्राह्मणांना झोडपायचं सत्र चालूच राहिलं तर आपण काय करू शकू निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही आणि घरटी एक माणूस परदेशात आहे याबाबतचा रुबाब गळून पडेल निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही आणि घरटी एक माणूस परदेशात आहे याबाबतचा रुबाब गळून पडेल आपले लोक परदेशी असले तरी असाही विचार डोकावतो आहे की, आपण इथली इस्टेट मालमत्ता गमावून देशोधडीला लागलो नाही ना\nआता असे वाटते की, आता तरी ब्राह्मण मंडळींनी जागे व्हावे,एकत्रित येवून विचार करावा, नवी धोरणे ठरवावीत, आपले स्थान, आपले अस्तित्व बळकट करीत राहावे. ब्राह्मण हे मवाळ असतात अशी समजूत आहे. समजूतदार याचा अर्थ त्यांनी मवाळ असा घेतला असावा. कदाचित आजपर्यंत आपली वागणूकही मवाळपणाची , माघार घेण्याची प्रतिकार न करण्याची असल्याने त्यांची तशी समजूत झाली असावी. तसेच ‘ संख्येने ब्राह्मण मंडळी जेमतेम तीन टक्के आहेत, त्यामुळे ते निवडणूक जिंकूच शकणार नाहीत. त्यामुळे राजकारणात आपलेच वर्चस्व राहणार आहे’ असेही त्यांना वाटत असेल. त्याचा गैरफायदा लोक घेत आहेतच. आता लक्षात घेतले जावे की शिवाजी महाराजांचे मोजकेच लोक होते, पण एका विचाराने, एकत्र आल्याने ते जिंकू शकले. पांडव पाचच होते तरीही त्यांनी विजय मिळवला. आता तरी ही समजूत , आपली ताकद एकसंध होऊन, वाढवून, आपणच दूर करायला हवी. एकसंधपणा नसल्यानेही मवाळपणा आला असावा. कोणी आवाज उठवला तर तो एकटाच पडतो, कोणीही त्याच्या मदतीला धावून जात नाहीत, उलट ‘कशाला पालथे धंदे करावे त्याने’ म्हणून त्याचीच अवहेलना करतील.\nआता प्रश्न निघेल की सर्वच ब्राह्मण मंडळीना त्रास होत असताना चित्पावनांनीच का एकत्र व्हायचेसर्व शाखीय ब्राह्मणांनी एकत्र का येवू नयेसर्व शाखीय ब्राह्मणांनी एकत्र का येवू नये जरूर यायला पाहिजे. पण चित्पावनांनी एकत्र यावे म्हणण्याची कारणे अशी की, चित्पावन समाज हा बुद्धिमान आहे. जगात ज्या बुद्धिमान जाती आहेत त्यात चित्पावन मंडळी अग्रणी आहेत. चित्पावन कर्तबगारही आहेत, लढवय्ये आहेत. जर गेल्या ३००-४०० वर्षांचा इतिहास पाहिला तर शौर्य, क्रांती, साहित्य, समाजसेवा, संशोधन, क्रीडा , नाटक,अगदी सर्कस सुद्धा अशा प्रत्येक क्षेत्रात चित्पावन लोकांनी नाव कमावले आहे. शिवाय संपूर्ण जगात सर्व चित्पावन एकाच संस्कार चाकोरीत बांधले गेल्याचे आढळते. कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बंगाल किंवा जगातल्या कुठल्याही देशातील चित्पावन यांच्यात एकसूत्रीपणा आढळतो. चित्पावनांनी स्वदेशात नाव कमावले आहेच पण परदेशातही नाव कमावले आहे. ‘नासा’ मध्ये चित्पावन मंडळी मोठ्या संख्येने आहेत. गुणवत्तेच्या आधारावर निवड होत असलेल्या काळात लष्करात जास्तीत जास्त चित्पावन उच्चाधिकारावर होते.\nचित्पावन मंडळींचे दोषही तितकेच आहेत. चित्पावन लोकांत अहंभाव , शिष्टपणा जास्त आहे. कुठल्याही मताला विरोध करून, वाद घालून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात आपल्या मंडळींचा हातखंडा आहे. त्यामुळे चित्पावन लोक एकत्र येणे अशक्य आहे असे म्हटले जात. (मी या पत्रात मांडलेल्या विचारांना सर्व��ंची सहमती असेलच असे नाही)\nपण आता आपले दोष आपणच दूर केले पाहिजेत, कारण आपल्याला आपणच सांभाळायचे आहे, टिकून राहायचे आहे, अन्यथा चित्पावनांना पाण्यात पाहणारी मंडळी चित्पावानांविरुद्ध कायदे करतील, इतिहास बदलत आहेतच, त्यात आणखी बदल घडवतील; चित्पावनांना जेरीला आणून सोडतील.सर्व शासकीय अधिकारी , शासकीय यंत्रणा राजकारण्यांच्या हातात आहेत. प्रसारमाध्यमे पैशाच्या जोरावर त्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे वाट्टेल तसा गोंधळ ते घालू शकणार आहेत. तेव्हा आपल्यात एकसंधपणा आणून, आपले दोष टाळून, स्वभावात समजूतदारपणा आणून, सर्व समाजाचेच भले करून आपले सामर्थ्य वाढवले पाहिजे. आम्हाला अन्य जातींशी वैर करायचे नाही. त्यांचे वाईटही चिंतायचे नाही. सर्व जातीजमातींचे भले व्हावे हीच आमची सदिच्छा चित्पावनांना देश व संस्कृतीबद्दल नितांत आदर व अभिमान आहे. देश, धर्म, संस्कृतीची जपणूक करून त्याचा विकास चित्पावन करू शकतील आणि ती जबाबदारी आपणच घ्यायची आहे\nजगातील सर्व चित्पावन मंडळे , चित्पावन संघ एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. वर्षातून ठराविक एक, दोन, तीन वेळा सर्व संघांच्या प्रमुखांची बैठक घेतली पाहिजे, एकत्रित जमले पाहिजे. सर्व चित्पावानांच्यात एकमेकांशी संपर्क राहिला पाहिजे….\nउपसंहार: वर्ष १९९६ मध्ये स्थापन झालेला अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघ (सर्व चित्पावन संस्था, कुलमंडळे व पालक सदस्य यांचा समावेश असलेली शिखर संस्था – नोंदणी वर्ष २००७) , वर्ष २०१० मध्ये स्थापन झालेले चित्पावन फौंडेशन (कंपनी अॅक्ट अनुसार स्थापन झालेला चित्पावन समाजाचा एक गट ) आणि सीपी २०१० (चित्पावन प्रकल्पांसाठी कार्यरत असलेली परशुराम सेवा संघ प्रणीत संस्था) या तीनही संस्था समस्त चित्पावन समाजाच्या कल्याणासाठीच स्थापन झाल्या असून भविष्यात त्यांचे मध्ये चांगला समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम विद्यमान युवापिढीने हाती घ्यावे, यासाठी चित्तवेधच्या शतशुभेच्छा\nआपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/162", "date_download": "2021-01-20T14:53:33Z", "digest": "sha1:4WMIHBF3PXS4553MSGK4D3622ZNRNU33", "length": 7437, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/162 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१३० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कारकीर्दीचे टिपण करण्यास एकाहून अधिक अधिका-यांची नेमणूक केली असली पाहिजे. इलीयट डौसनचा ग्रंथ खंड ६ पृ. २५१ वर या आत्मचरित्राची चिकित्सक छाननी आहे. तसेच जहांगीरच्या आज्ञांचे चिकित्सक परीक्षण करून त्यांतील बढाईखोरपणाहि उघडकीस आणला आहे (कित्ता पृ.४९३पहा). उदाहरणार्थ, पहिल्या आज्ञेत ‘प्रत्येक जहागीरदाराने ..... स्वत:च्या फायद्यासाठीं बसविलेल्या जकातीस बंदी करण्यांत आली,' असे लिहिले आहे. पण यांत जहांगीरने नवे कांहीं केलें नसून त्याच्या बापाच्या वेळचा प्रघात पुढे चालू ठेवला एवढेच. अर्थात् हा प्रघात पुढे चालू ठेवण्याची दक्षता ठेवण्याचे श्रेय तरी जहांगीरला मिळते यांत वाद नाहीं.] राज्यारोहणानंतर पहिली आज्ञा केली की, न्यायशृंखला बांधा, म्हणजे न्यायखात्यांतील मंडळींनी न्याय देण्यास दिरंगाई केली किंवा ढोंगीपणा केला, तर त्रस्त झालेल्या व्यक्तीस माझे लक्ष वेधण्याकरितां साखळी ओढता यावी. सर्व राज्यभर अंमलांत याव्या म्हणून वागणुकीबद्दल मी बारा आज्ञा केल्याः (१) प्रत्येक प्रांताच्या किंवा जिल्ह्याच्या जहागीरदाराने स्वतःच्या फायद्यासाठी बसविलेल्या जकातीस बंदी करण्यांत आली. (२) ज्या रस्त्यावरून रहदारी कमी आणि चोच्या जास्त होतात अशा ठिकाणों आरामगृहें, मशिदी, विहिरी, इत्यादि जहागीरदारांनीं बांधाव्या. यायोगाने लोकांना तेथे कायमची वस्ती करण्यास उत्तेजन मिळेल. | (३) व्यापा-यांच्या परवानगीशिवाय त्याच्या मालाच्या गांठी रस्त्यावर फोडून पाहूं नयेत.. (४) मृत व्यक्तींची संपत्ति-मग तो मुसलमान असो किंवा अन्य कोणत्याहि धर्माचा असो-अडथळे न होतां त्याच्या वारसास मिळावी; वारस नसल्यास लोककल्याणार्थ त्या संपत्तीचा उपयोग व्हावा म्हणून विश्वस्ताकडे द्यावी. (५) दारू किंवा इतर मादक द्रव्ये कोणी विकू नयेत अथवा करू नयेत. मी अठराव्या वर्षी दारू पिऊ लागलों व सध्यांहि पितों. ..गेली सात वर्षे निग्रह करून मी १५ कपांऐवजी ५-६ कपच पितो. आतां फक्त अन्नपचनार्थ हें पान चालू आहे. (६) कोणाचेहि घर जप्त केले जाणार नाहीं. ४६]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-cold-storage-for-corona-virus-vaccine-in-kanjurmarg-dd70-2343272/", "date_download": "2021-01-20T12:55:59Z", "digest": "sha1:TOHVP2MPKRLLD6NLXAACYOSE33F33P4M", "length": 14489, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coronavirus cold storage for corona virus vaccine in kanjurmarg dd70 | करोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nकरोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह\nसहा लाख लशी साठवण्याची क्षमता\nमुंबई : येत्या महिन्यात करोनावरील लस येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने आतापासून तयारी सुरू केली असून लस साठवण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत शीतगृह तयार करण्याचे ठरवले आहे.\nयेत्या काळात लस उपलब्ध झाल्यास ती साठवून ठेवता यावी याकरिता पालिकेने मुंबईत जागा निश्चित केल्या आहेत. पालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये आणि रक्तपेढय़ांमध्ये शीतगृहे उपलब्ध आहेत. मात्र मोठय़ा संख्येने लशीचा पुरवठा झाल्यास ते साठवण्यासाठी ही इमारत निवडण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ही इमारत आरोग्य विभागाची इमारत असून त्याचा एक मजला सध्या शीतगृहासाठी तयार केला जाणार आहे. गरज भासली तर आणखी दोन मजले घेता येतील, असेही त्यांनी सांगितले. या मजल्यावर तापमान कमी राखणारी यंत्रणा उभारणे, व्यवस्थापन, तसेच लशीचा साठा उतरवणे, चढवणे याकरिता यंत्रणा येत्या महिनाभरात तयार केली जाणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.\nदेशात सध्या तीन लशींवर संशोधन केले जात असून त्यापैकी सीरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्डच्या लशीवर संशोधन करीत आहे. या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होत आली आहे. त्यासाठी पालिकेच्या नायर व केईएम रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. नायरमध्ये १४८ स्वयंसेवकांना दुसरा तर केईएममध्ये १०० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या आठवडय़ात ज्यांना डोस दिला, त्यांचे २८ दिवस निरीक्षण केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.\nसहा लाख लशी साठवण्याची क्षमता\nपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक ते दीड लाख लशी साठवण्याची क्षमता आहे. तर कांजूरमार्ग येथे पाच लाख लशी साठवता येणार आहेत.\nलस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार असे आजार असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मुंबईची लोकसंख्या १.४० कोटी गृहीत धरल्यास त्याच्या १० टक्के म्हणजेच १४ लाख लोक हे या वर्गातील असतील, असा अंदाज आहे. पालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये, पालिकेचे दवाखाने यांच्या माध्यमातून ही लस दिली जाऊ शकते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्भवतींना करोना लस घेण्यास मनाई\n‘घटकांचे वावडे असल्यास लस टाळा’\nभारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nचाचण्या घटल्याने करोनाबाधितांची संख्याही कमी\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनम��क्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 वडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश\n2 ट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’\n3 झोपु योजनेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/imd", "date_download": "2021-01-20T12:34:57Z", "digest": "sha1:4WIP5LO2NXNOD5BQZXBM53ZAASGENTYV", "length": 5078, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nप्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी\nशनिवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता\n६- ७ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज\nथंडीत पावसाचा अनुभव, मुंबई ठाण्यासह उपनगरात पाऊस\n गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर\nमुंबईत तापमानात पुन्हा घट, मोसमातील कमी तापमानाची नोंद\nपारा घसरला, ११ वर्षातील मुंबईतल्या तिसऱ्या सर्वात थंड दिवसाची नोंद\nअंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा\nमुंबईत पावसाच्या हलक्या सरी\nपुढील २ दिवस मुंबईतील उकाडा कायम राहणार- IMD\nमुंबईत थंडी वाढली; नागरिकांची गरम कपड्याला पसंती\nराज्यात थंडी वाढली; तापमान ८.८ अंशांपर्यंत घसरलं\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathipaisa.com/articledetails.aspx?ID=5WzGq1SMUOUnbleaQv7w8wequal", "date_download": "2021-01-20T13:00:05Z", "digest": "sha1:WR5TLGONLSDCS4KRRLDQFXCDM3XWHA6U", "length": 25283, "nlines": 114, "source_domain": "marathipaisa.com", "title": "Marathi Paisa", "raw_content": "\nतुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्या���ा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .\nमराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nदसरा , विजयादशमी आणि आर्थिक जीवनातील १० चुका आणि त्यावर विजय मिळवण्याचे सोपे मार्ग\n25 Oct 2020 By श्री. महेश चव्हाण\nआज कोरोना सारख्या जागतिक संकटाला संपूर्ण जग सामोरे जात आहे. ६-७ महिने संपूर्ण जग ढवळून निघाले आहे अश्या वेळी आपली संस्कृती आपली परंपरा आपल्याला इतिहासात डोकावून त्यातून काहीतरी शिकवू पाहते. आज दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात त्याच सोन्याचे दर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खरेदी करण्याच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. ढासळलेली कमाई आणि त्यात आर्थिक जबाबदाऱ्या यातून भविष्याचा विचार ही मनात आला तर समोर खुपजनांना अंधार दिसतोय.\nअश्याचवेळी आपले सण संस्कृती आपल्याला एक नवीन उत्तेजन देत असते. त्यातून सकारत्मक दृष्टीने आपण भविष्यात पाहिल्यास नक्कीच नवीन ध्येय सामोरे ठेऊन कार्य करत राहण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. आजचा दिवस ही तसाच सकारत्मक ऊर्जा देणारा. आज विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. या दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे . लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात.\nपरंपरेप्रमाणे आजच्या दिवशी सरस्वती ची पूजा केली जाते. त्याचबरोबर शेतकरी त्याच्या अवजारांची पूजा करतो, व्यवसायिक त्याच्या व्यवसायातील प्रमुख वस्तूंची पूजा करतो. सरस्वती देवी चे पूजन म्हणजे आपल्या जीवनात आपण मिळवलेल्या शिक्षणाची पूजा किंवा भविष्यात काळानुसार आपले ज्ञान वाढत जावे यासाठी केलेली एक आराधना आपण बोलू शकतो. २०२० च्या सुरवातीपासून सुरू झालेल्या या कोरोना महामारी मुळे जो आर्थिक फटके आपल्याला बसेले आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी लागणारा काळ प्रत्येकाचा व्यवसाय नोकरी त्यात आपण कोणत्या क्षेत्रांत आहे या���र सारे अवलंबून आहे. पण आज या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण ज्याप्रमाणे रामाने दहा तोंडी रावणाचा वध केला आणि विजयादशमी साजरी केली त्याचप्रमाणे आपणही आज सीमोल्लंघन करून आपल्यातील काही अनिष्ट सवयी ज्यामुळे आपले आर्थिक जीवन संकटात आले आहे त्यावर विजय मिळवूया. जेणेकरून आपल्या आर्थिक जीवनाची विजयादशमी साजरी करता येईल.\nआपण करत असलेल्या १० चुका आणि त्यावर विजय मिळवण्याचे सोपे मार्ग\n१.आर्थिक जीवनाचे कोणताच ताळेबंद नसणे : आपण महिन्याला १ लाख कमावतो हे सर्वांना माहीत असते पण खर्च किती करतो कुणाला माहीत नसते. यामुळे आर्थिक जीवनाची सुरवातच चुकीची होते.\nमार्ग : महिन्याचा खर्च लिहून ठेवायची सवय लावा. सर्व emi सर्व कर्जाचे हफ्ते, घरखर्च याचा ताळेबंद बनवून घ्या. २०-३०% रक्कम बचत होईल याकडे लक्ष द्या.\n२)३-६ महिन्यांचा खर्चाची तरतुद नसणे : तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय त्यात कधी तुमची कमाई बंद होईल याची काही शास्वती नसताना सुद्धा आपण आपल्याकडे ३-६ महिन्याचा खर्च जमा करून ठेवत नाही. कोरोना काळात याचे महत्व सर्वांना पटले असेलच.\nमार्ग : ३ महिन्याचा खर्चाची तरतूद करण्यासाठी दरमहा ५-१० हजार बचत चालू करा. एकदा का ही रक्कम जमा झाली तर ती बायको किंवा फॅमिली मधील एका व्यक्तीच्या अकाउंट ला ठेवून द्या जेणेकरून तो इमर्जन्सी फंड तयार होईल.\n३)योग्य टर्म इन्शुरन्स नसणे : खूपवेळा आपल्याकडे ४-५ इन्शुरन्स पॉलिसी असतात पण योग्य टर्म इन्शुरन्स नसतो. आज जीवन हे बेभरवशाचे आहे. आपल्याला काही झाले तर परिवाराच्या आर्थिक जीवनासाठी तरतूद असणे गरजेचे आहे.लक्षात ठेवा तुम्हाला जर दूरचा प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे दुचाकी असून उपयोग नाही तुमच्याकडे योग्य चारचाकी असणे गरजेचे आहे.\nमार्ग : वर्षाला तुमची जितकी कमाई आहे त्याच्या २५ पट टर्म इन्शुरन्स घ्या. जर तुमच्यावर काही कर्जे असतील किंवा जबाबदाऱ्या असतील त्यानुसार त्यामध्ये वाढ करा.\n४) परिवारासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स नसणे : माझ्याकडे 3 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे तो माझ्या परिवारसाठी योग्य आहे. आपण जेव्हा मोबाईल घय्याल जातो तेव्हा १५००० चे बजेट असताना २०००० चा मोबाईल घेऊन येतो. पण हेल्थ इन्शुरन्स काढताना आपण कमीत कमी प्रीमियम बसेल असा कव्हर काढतो.\nमार्ग : तुमचे ४ जणांचे कुटुंब असेल तर १० लाख रुपयांचा कव्हर ���ुमच्या कडे असायलाच हवा. तो काढताना योग्य हेल्थ इन्शुरन्स सल्लागार याकडून सर्व हेल्थ विषयक माहिती घेऊन काढून घ्या. मला काही होत नाही या चुकीच्या आत्मविश्वास ठेवल्याने कोरोना काळात खूप जणांना ४-५ लाख चा फटका बसला आहे.\n५)अनावश्यक खर्चावर नियंत्रण नसणे : हातात असलेला स्मार्टफोन, त्यात असलेले ई- कॉमर्स चे अँप, आणि त्याला पयमेंट साठी कनेक्ट केलेली क्रेडिट कार्ड या साऱ्यांचा संगम म्हणजे अनावश्यक खर्च आणि त्यावर कोणताच कॅन्टोल म्हणजेच नियंत्रण नसणे.\nमार्ग : सर्व ई-कॉमर्स अँप अन इंस्टॉल करून टाका. जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही डाउनलोड करू शकता. पण यांच्या सतत च्या नोटिफिकेशन आणि टीव्ही वरील जाहिराती यामुळे अनावश्यक खर्च वाढत जातात. हेच खर्च पुढे जाऊन पर्सनल लोन मध्ये कन्व्हर्ट होतात.\n६)डोक्यावरील कर्जे फेडण्याची तरतूद नसणे : कर्जे घ्यायला किंवा मिळायला सोपी असतात पण त्याचा परतफेडीचा रोडमॅप आपलाकडे तयार नसतो. हीच छोटी छोटी कर्जे भविष्यात मोठे रूप धारण करतात.\nमार्ग :- डोक्यावर असलेली सर्व कर्जे एका कागदावर लिहून काढा. त्यातील जास्त व्याजदर असलेली कर्जे वेगळी करा. जसे की वैयक्तिक कर्जे, व्यवसाय कर्जे ज्यावर १४-१६ टक्के कधी कधी तर १८-२४% व्याजदर असतो. तुमच्याकडे एखादी फडी मध्ये असलेली गुंतवणूक काढून घेऊन कर्जाची रक्कम कमी करा. कारण तुम्ही भरत असलेले व्याज आणि तुम्हला मिळत असलेले व्याज यात बरीच तफावत आहे. त्यासाठी गुंतवणूक कमी करून त्यात कर्जे कमी केलेली कधी ही चांगले.\n७) गुंतवणुकीचा कोणताच प्लॅन नसणे : खूपदा आपण ५-१० ठिकाणी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करत असतो पण कोणत्या गुंतवणूक कोणत्या आर्थिक ध्येयात साथ देणार आहेत त्याची काही योजना आपल्या हातात नसते.यामुळे जेव्हा कधी पैश्याची गरज लागते तेव्हा आपण मिळेल त्या पर्यायामधून पैसे काढतो. जसे की २०१९ मध्ये एखाद्याने जवळचे सर्व सोने विकून एखादे आर्थिक ध्येय पूर्ण केले असेल तर कुठेतरी हे नुकसान आज झाले असेल.\nमार्ग : भविष्यात पुढील ३वर्षे - ७ वर्षे- १० वर्ष्यात आपल्यालाकधी आणि किती पैसा लागणार आहे याचे नियोजन करून घ्या. हे करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास यात अजून स्पष्टता मिळू शकते.\n८) टॅक्स वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी घाई-गडबडीत निर्णय घेणे : तुम्ही नोकरदार अस��� किंवा व्यवसायिक, प्रत्येकाला आपल्या कमाई नुसार टॅक्स भरावा लागतो. दरवर्षी आपल्या कमाई नुसार आपण सरकारला टॅक्स देणे लागतो हे माहीत असून सुद्धा टॅक्स वाचवण्यासाठी १०० पर्याय असताना सुध्दा आपण शेवटच्या क्षणी जागे होऊन घाईत निर्णय घेऊन चूकीचे गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करतो.\nमार्ग : वर्ष्याचा पहिल्या महिन्यापासूनच जर थोडी रक्कम टॅक्स सेविंग गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक केली तर शेवटच्या क्षणी चूक होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. टॅक्स फायलिंग साठी CA ची मदत घेतल्यास अतिउत्तम.\n९)अर्धवट शिक्षण किंवा माहितीच्या आधारे शेअर बाजारात ट्रेडिंग करणे : हातात असलेला स्मार्टफोन त्याला इंटरनेट चा भन्नाट स्पीड आणि सेविंग अकाउंट मधील शिल्लक रक्कम आणि या सर्वांचा कळस म्हणजे दिवसाला १०००-२००० रुपये हमखास कमवा असे छाती ठोक पणे सांगणारे अदृश्य सल्लागार. जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट बोलतात टिप द्यायची असते घ्यायची नसते पण शेअर बाजारात उतरलेला प्रत्येक व्यक्ती झटपट टिप्स च्या मागे लागलेला असतो.अर्धवट माहिती आणि शिक्षणाच्या जोरावर आपण कधी या चक्रव्यूहात अडकतो हे खुपजनांना कळत नाही आणि कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.\nमार्ग : शेअर बाजार झटपट पैसे कमावण्याचे साधन नाही तर जागतिक स्तरावर काम करणार्या कंपन्या मध्ये गुंतवणूक करणयाची संधी आहे त्याबद्दल योग्य माहिती घ्या आणी मग सुरुवात करा. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड हा किफायतशीर पर्याय आहे, त्याचा मार्ग स्वीकारा.\n१०) झटपट मालामाल करणाऱ्या गुंतवणूक पर्यायात पैसे गुंतवणे : आजकाल सगळीकडे ठराविक रक्कम भरून महिन्याला ३-५-१०% देणाऱ्या गुंतवणूक योजना गावागावात-तालुक्यात-शहरात चालू असतात. परताव्याचे गणित इतके आकर्षक असते की चांगले शिकलेले लोक ही यात सहज अडकतात.\nमार्ग : जिथे राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्याकडे महिन्याला हजारो करोडो रुपये FD करायला येतात तिथे ते वर्ष्याला ६-७% व्याज देतात. हा दर म्हणजे वाईटात वाईट वेळ जरी आली तरी बँक सहज देऊ शकेल असा हा व्याजदर असतो. पण आकर्षक गुंतवणूक पर्यायात महिन्याला ५-१०% मिळतात म्हणजेच वर्ष्यात रक्कम दुप्पट. जसे आईच्या गर्भात ९ महीने बाळाचे संगोपन होऊन मग ते या जन्म घेते तिथे जर आपल्याला कोणी संगीताले की नवीन औषध आले आहे जेणेकरून बाळाच�� वाढ 5 महिन्यात होते, तर त्यावर आपण शक्य नाही असे बोलू त्याचप्रमाणे अश्या आकर्षक-झटपट पैसा देणाऱ्या कंपन्या पासून दूर राहणेच चांगले.\n१० तोंडाच्या रावणाच्या रामाने आज केलेला वध म्हणून दसऱ्याला आज वेगळेच महत्व आहे आपणही आपल्या आर्थिक जीवनात होणाऱ्या वरील १० चुका लक्षात ठेवून भविष्यात जास्तीत जास्त अर्थ साक्षर होऊन आपल्या आर्थिक जीवनाला योग्य दिशा देऊ तेव्हाच कुठेतरी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आज टाकलेले पाऊल म्हणजे सीमोल्लंघन समजले जाईल.\nकाकूंचे १८०० रुपयांचा समज आणि आपली झाकली मूठ सव्वा लाखाची\nतुमची दोस्ती कुणाशी EMI कि SIP \nसाधी राहणी आणि उच्च विचारसरणी\nस्वतःच्या स्वार्थासाठी आर्थिक सल्ले देणारे खूप आहेत पण तुम्ही दिलेली माहिती नेहमी अचूक आणि योग्य असते दादा\nखुप छान माहिती दिली\nखुप सुंदर लिहले आहे सर\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Dhund-Ekant-Ha-td7316946.html", "date_download": "2021-01-20T13:54:41Z", "digest": "sha1:YEE26JUQPAF3DXGPJQGXTEZTH3MGJJZK", "length": 2015, "nlines": 36, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] धुंद एकांत हा,Dhund Ekant Ha", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nधुंद एकांत हा, प्रीत आकारली\nसहज मी छेडिता, तार झंकारली\nजाण नाही मला, प्रीत आकारली\nसहज तू छेडिता, तार झंकारली\nगंधवेडी कुणी, लाजरी, बावरी\nयौवनाने तिला, आज शृंगारली\nगोड संवेदना, अंतरी या उठे\nफूल होता कळी, पाकळी ही मिटे\nलोचनी चिंतनी, मूर्त साकारली\nरोमरोमांतुनी, गीत मी गाइले\nदाट होता धुके , स्वप्न मी पाहिले\nपाहता पाहता, रात्र अंधारली\nआज बाहुत या, लाज आधारली\nसहज तू छेडिता, तार झंकारली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://echawadi.com/", "date_download": "2021-01-20T12:41:05Z", "digest": "sha1:URABSQJRUMA3CLHWVEJSXWTFN6ZYAYN5", "length": 46865, "nlines": 294, "source_domain": "echawadi.com", "title": "मुख्यपृष्ठ - ई-चावडी", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nविराट, उमेशनंतर आणखी एक खेळाडू झाला बाप\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nविराट, उमेशनंतर आणखी एक खेळाडू झाला बाप\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना […]\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nविराट, उमेशनंतर आणखी एक खेळाडू झाला बाप\nकंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nमुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही […]\nबाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला\nत्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; ���ाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला\nहा ढोंगीपणा नाही तर काय आहे सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर\nपंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही\nअकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश […]\n कुठे फेडाल ही पापे सारी; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा\nऔरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना\nभाजपच्या माजी केंद्रिय मंत्र्यांची आमदारीकीसाठी वर्णी; पक्षाकडून नाव जाहीर\nकंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण\nमुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष […]\nफुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त\nआता या अभिनेत्रीने चक्क केले न्यूड व्हिडीओशूट; पाहा व्हिडिओ\n बिग बॉस 14’ या रिअ‍ॅलिटी शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाक’चा अपघाती मृत्यू\nलॉकडाऊननंतर मास्टरचे तुफान यश; तीन दिवसांत तब्बल एवढ्या कोटींची कमाई\nमौनी रॉय करणार लग्न; या व्यक्तीसोबत बांधणार लग्नगाठ\nभारताच्या पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियाच्या मुलीला थेट मैदानातच केलं प्रपोज; व्हिडिओ पाहाच\nसिडनी : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण मैदानाबाहेर एका भारतीय पठ्ठ्याने एका ऑस्ट्रलियन मुलीला प्रेक्षाक गॅलरीत प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. त्याने सर्व प्रेक्षकांत तिच्या हातात रिंगही घातली. मैदानावर भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फटकेबाजी करत असताना भारतीय चाहत्याने वेळ साधत सामना पाहण्यासाठी ���लेल्या आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. महत्वाची […]\nवार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल\nराग झाला अनावर तब्बल 500 दारुच्या बाटल्या फोडल्या; पाहा व्हिडीओ\nकोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु\nअहमदनगर : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर कोणालाही लसीचा दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, काल कोरोनाची लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लस घेतल्यानंतर […]\nराज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे\nलसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा\nलसीकरणाची खूण म्हणून संबधित व्यक्तीच्या बोटांवर शाई लावावी\nदुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडूनही अंतिम ११ची निवड\nICC Test Ranking : अजिंक्य रहाणेला मोठी बढत; तर पुजाराची घसरण\nअखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश\nभारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात\nदुसऱ्या कसोटी विजयी संघातील हे तीन भारतीय खेळाडू संघाबाहेर\nराहुन गेलेल्या बातम्या ...\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे एसीपी सिद्धार्थ जैन म्हणाले की, ''खलिस्तानी आणि अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घातपाताची स्थिती निर्माण केली जाऊ शकते, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून आम्ही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यासह क���ही पावलं उचचली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत १५ ऑगस्ट आणि\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nमुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nमुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल. असेही त्यांनी सांगितले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ''जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जीएनएम, नर्सेस,\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\nमुंबई : शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्याव��� शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. तसेच शेवटी बंगाली भाषेत जय हिंद अशी घोषणाही त्यांनी केली. त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत ही माहिती सर्वांना दिली आहे. https://twitter.com/rautsanjay61/status/1350792166000345089\nविराट, उमेशनंतर आणखी एक खेळाडू झाला बाप\nनवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात सोमवारी (११ जानेवारी २०२१) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं होतं. त्यानंतर उमेश यादवच्या चिमुकलीचं आगमन झालं होतं. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. मुश्कात अली चषकात पंजाब संघाचं नेतृत्व करणारा मनदीप सिंह बाप झाला आहे. २९ वर्षीय मनदीपची पत्नी जगदीप जस्वाल हिनं शनिवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मनदीपनं ट्विटरवर याची माहिती दिली आहे. मनदीप-जगदीप जस्वाल यांनी आपल्या मुलाचं नामकरणही केलं आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव राजवीर असं ठेवलं आहे. मनदीप याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. https://twitter.com/mandeeps12/status/1350433314797088778 मनदीप सिंहनं डिसेंबर २०१६ मध्ये ब्रिटनची प्रेयसी\nकंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण\nमुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा या सिक्वलची घोषणा केली आहे. हा चित्रपट काश्मीरमधील राणी दिद्दा यांच्या जीवनावर अवलंबून आहे. कंगनाने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आशिष कौल यांनी कंगनावर दिद्दा : द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर\nबाळासाहेब थोरातांनंतर जितेंद्र आव्हाडांचा ठाकरे सरकारला टोला\nकल्याण : ''कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील,'' असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण ��ंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडीतील सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित\nत्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला\nमुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग दंडवत,” असे म्हणत दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संपादक संजय राऊत यांनी लेख लिहित कॉंग्रेसवर टीका केली. या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं. मात्र बाहेर काँग्रेस शिवसेनेत कितीही सामना रंगला असला, तरी ठाकरे सरकार मात्र स्थिर असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनीच\nफुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फुकरे या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. एक गुणी कलाकार आज आपण गमावला. ओलानोकियोटन तुझी कायम आठवण येत राहील. अशा आशया���ं ट्विट करुन त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/1350391272687558659 ओलानोकियोटनच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. फरहान अख्तरसह अनेक नामांकित कलाकारांनी\nदेशातील पहिला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची […]\nपंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न\nअॅमेझॉननंतर फ्लिपकार्टही आता मराठीत\nमुंबई : अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला […]\n जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय\nतुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी\nगुगल डाऊन झाल्याने संतापले नेटीझन्स; ट्विटरवर मिम्सचा धुमाकूळ\nFlipkart Big Saving Days Sale ला सुरूवात; स्वस्तात स्मार्टफोन खरेदीची संधी\nनवी दिल्ली : येत्या २९ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Days Sale ला सुरूवात होणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अतंर्गत सर्व प्रोडक्ट्सवर एचडीएफसी बँक कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला सेलचे अॅक्सेस १९ जानेवारी पासून रात्री १२ पासून मिळणार आहे. या सेलमध्ये […]\n२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स\nविवोचा Vivo Y51A हा नवा स्मार्��फोन भारतात लाँच; ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स\n‘हा’ आहे जीओचा सर्वात कमी किमतीचा ऑल इन वन प्लान; अनलिमिटेड कॉल आणि डेटा\n या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद\nनवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]\nलॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल\nप्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर\nलसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे\nराज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा\nसंजय राऊत यांची मोठी घोषणा; शिवसेना या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/163", "date_download": "2021-01-20T12:37:01Z", "digest": "sha1:XBHRVM2LVIPZ7OFXYNXYO7T3JLNFLGT3", "length": 6783, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/163 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n १३१ (७) कोणाचेंहि नाक किंवा कान कापले जाणार नाहीत. ईश्वराच्या सिंहासनापाशीं मीं अशी प्रतिज्ञा केली आहे कीं, अशा रीतीने मी कोणालाहि छिन्नविच्छिन्न करणार नाहीं. (८) सरकारी अधिकारी किंवा जहागीरदार यांनी जबरदस्तीने रयतेच्या जमिनी घेऊ नयेत, त्यांत स्वतःसाठी पिके काढू नयेत. (९) सरकारी अधिकारी किंवा जहागीरदार यांनी पूर्व परवानगीशिवाय आपल्या परगण्यांतील रहिवाशांबरोबर आंतरजातीय विवाह करू नये. (१०) मोठ्या शहरांतून सरकारी खर्चाने इस्पितळे स्थापन करण्यांत येतील आणि तेथे वैद्यांच्या नेमणुका करण्यांत येतील. (११) माझ्या पूज्य पित्याच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक वर्षी माझ्या जन्मदिवसापासून माझ्या वयाच्या दुप्पट दिवसापर्यंत माझ्या राज्यारोहणाच्या दिवशीं ( प्रत्येक गुरुवारी ) किंवा माझ्या पित्याच्या जन्मदिवशीं ( प्रत्येक रविवारी ) प्राण्यांची हत्या करू नये. रविवार हा सूर्याचा दिवस असल्यामुळे आणि सृष्टीचा प्रथम दिन असल्यामुळे माझे वडील तो पूज्य मानीत. (१२) माझ्या वडिलांनी नेमलेले अधिकारी आणि जहागीरदार यांना मी त्यांच्या आपापल्या जागी कायम करीत आहे.•••याखेरीज या एकटाकी हुकुमाने मी माझ्या वडिलांच्या जनानखान्यांतील गोषांतील स्त्रियांच्या नेमणकींत २० ते १०० टक्के वाढ केली आहे. तसेच दानपत्राने मिळालेली दाने त्या त्या आश्रितांस कायम करीत आहे. तसेच तुरुंगांत व किल्ल्यांत बंदिवासांत राहिलेल्या सर्व गुन्हेगारांस, मीं मुक्त केले आहे. अभ्यास :--१. जहांगीरने स्वतःसंबंधी सांगितलेली माहिती कोणती २. सामान्य जनतेला कोणते नियम लाभकारी आहेत २. सामान्य जनतेला कोणते नियम लाभकारी आहेत ३. ' राज्यकारभाराची जहांगीरची तात्त्विक दृष्टि' या विषयावर एक परिच्छेद लिहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Syphilis/2115", "date_download": "2021-01-20T14:20:46Z", "digest": "sha1:34LHQZKEL2DKIPHCM5ABXGTIGVP7NH6K", "length": 25721, "nlines": 193, "source_domain": "www.hellodox.com", "title": "सिफिलीस चाचणी", "raw_content": "\nसिफिलीस चाचण्या काय आहेत\nसिफिलीस हा लैंगिक संक्रमित रोगांपैकी एक आहे (एसटीडी). संक्रमित व्यक्तीसह योनि, मौखिक किंवा गुदव्दाराद्वारे पसरलेला हा जीवाणूचा संसर्ग आहे. सिफिलीस अशा अवस्थेत विकसित होतात जे काही आठवडे, महिने किंवा वर्षापर्यंत टिकू शकतात. अवस्था चांगल्या आरोग्याच्या दीर्घ कालावधीने वेगळे केल्या जाऊ शकतात.\nसिफिलीस सामान्यत: लहान, वेदनाशून्य वेदनांसह सुरू होते, ज्याला जननांग, गुदा किंवा तोंडावर चोकर म्हणतात. पुढील चरणात, आपल्याकडे फ्लूसारखी लक्षणे आणि / किंवा फोड असू शकतात. सिफिलीसच्या नंतरच्या चरणांमध्ये मेंदू, हृदय, रीढ़ की हड्डी आणि इतर अवयवांना नुकसान होऊ शकते. सिफिलीस चाचण्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात सायफिलीसचे निदान करण्यात मदत करतात जेव्हा रोगाचा उपचार करणे सोपे अस���े.\nरॅपिड प्लाझामा रीगिन (आरपीआर), वेनिअलिअल रोग रिसर्च लॅबोरेटरी (व्हीडीआरएल), फ्लोरोसेंट ट्रॅपेनेमल अँटीबॉडी शोषण (एफटीए-एबीएस) चाचणी, अॅगग्गुटिनेशन अॅक्स (टीपीपीए), ग्वाहीफिल्ड मायक्रोस्कोपी\nते कशासाठी वापरले जातात\nसिफिलीस चाचण्या सिफिलीस तपासण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जातात.\nसिफलिससाठी स्क्रीनिंग चाचण्यांमध्ये खालील समाविष्ट आहे :\n- रॅपिड प्लाझमा रीगिन (आरपीआर), सिफिलीस रक्त तपासणी जे सिफिलीस बॅक्टेरियाला अँटीबॉडीज दिसते. अँटीबॉडीज म्हणजे जीवाणूसारख्या परदेशी पदार्थांशी लढण्यासाठी प्रतिरक्षा प्रणालीद्वारे तयार केलेले प्रथिने असतात.\n- वेनेरियल रोग संशोधन प्रयोगशाळा (व्हीडीआरएल) चाचणी, जी सिफिलीस अँटीबॉडीज तपासते. रक्त किंवा रीढ़ द्रवपदार्थांवर व्हीडीआरएल चाचणी केली जाऊ शकते.\n- जर स्क्रीनिंग चाचणी परत सकारात्मक झाली, तर सिफिलीस निदान रद्द करण्यास किंवा पुष्टी करण्यासाठी आपल्याला अधिक चाचणीची आवश्यकता असेल. यापैकी बहुतेक फॉलो अप चाचण्यांमध्ये सिफिलीस अँटीबॉडी देखील दिसतील. काहीवेळा, हेल्थकेअर प्रदाता अँटीबॉडीजऐवजी वास्तविक सिफिलीस जीवाणू शोधत असलेल्या चाचणीचा वापर करेल. वास्तविक जीवाणूंकडे दिसणारे टेस्ट कमीतकमी वापरले जातात कारण त्यांना केवळ विशेष प्रशिक्षित आरोग्य सेवा व्यावसायिकांद्वारे खास प्रयोगशाळेतच करता येते.\nमला सिफलिस चाचणीची आवश्यकता का आहे\nआपल्या लैंगिक साथीदारास सिफलिसचे निदान झाल्यास आणि / किंवा आपल्याला रोगाची लक्षणे असल्यास सिफलिस चाचणीची आवश्यकता असू शकते. संसर्ग झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन आठवडे लक्षणे दिसतात आणि त्यात हे समाविष्ट होते:\n- जननेंद्रियां, गुदा किंवा तोंडावर लहान, वेदनादायक कष्ट (चैनक्रॅक)\n- सामान्यतः हात किंवा तळव्याच्या तळहातावर लाल, लाल फोड\n- वजन कमी होणे\nआपल्याकडे लक्षणे नसले तरी देखील आपल्याला संसर्गाचा धोका असल्यास धोका असू शकतो. जोखिम घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:\n- एकाधिक सेक्स भागीदार\n- एकाधिक सेक्स पार्टनरसह एक भागीदार\n- असुरक्षित लिंग (कंडोम न वापरता लिंग)\n- एचआयव्ही / एड्सचा संसर्ग\n- गोनोरियासारख्या दुसर्या लैंगिक संक्रमित आजार\nआपण गर्भवती असल्यास आपल्याला या चाचणीची देखील आवश्यकता असू शकते. सिफिलीस एखाद्या आईकडून तिच्या जन्माच्य��� बाळापर्यंत जाऊ शकते. सिफिलीसच्या संसर्गामुळे गंभीर, आणि कधीकधी प्राणघातक, नवजात बालकांना त्रास होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे शिफारस करतात की सर्व गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या वेळी लवकर चाचणी घ्यावी. ज्या महिलांना सिफिलीससाठी जोखीम घटक आहेत, त्यांनी पुन्हा गर्भधारणा (28-32 आठवडे) आणि तिसऱ्या तिमाहीत पुन्हा चाचणी केली पाहिजे.\nसिफलिस चाचणीदरम्यान काय होते\nसिफलिस चाचणी सामान्यतः रक्त चाचणीच्या रूपात असते. सिफिलीस रक्त तपासणी दरम्यान, एक लहान सुई वापरुन, एक हेल्थ केअर व्यावसायिक आपल्या बाहेरील शिरातून रक्त नमुना घेईल. सुई टाकल्यानंतर, चाचणी नलिका किंवा शीलामध्ये थोडासा रक्ताचा संग्रह केला जाईल. जेव्हा सुई आत जाते किंवा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला थोडासा दंश वाटू शकतो. हे सहसा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ घेते.\nसिफिलीसच्या अधिक प्रगत अवस्था मेंदू आणि मेरुदंडांवर परिणाम करू शकतात. आपल्या लक्षणांमुळे आपले रोग अधिक प्रगत स्थितीत असल्याचे दर्शविल्यास, आपले हेल्थ केअर प्रदाता आपल्या सेरेब्रोस्पिनल फ्लुइड (सीएसएफ) वर सिफलिस चाचणी करण्यास सांगू शकतात. सीएसएफ आपल्या मेंदू आणि रीढ़ की हड्डीतील स्पष्ट द्रव आहे.\nया चाचणीसाठी, आपला सीएसएफ कंबल पँकर म्हणून ओळखल्या जाणार्या प्रक्रियेद्वारे गोळा केला जाईल, ज्याला स्पाइनल टॅप देखील म्हणतात. प्रक्रिया दरम्यान:\n- आपण आपल्या बाजूला पडतील किंवा परीक्षा टेबलवर बसू शकता.\n- हेल्थ केअर प्रदाता आपल्या पाठीला स्वच्छ करेल आणि आपल्या त्वचेवर ऍनेस्थेटीक इन इंजेक्शन लावेल, म्हणजे प्रक्रियेदरम्यान तुम्हाला वेदना होणार नाही. आपल्या प्रदाता या इंजेक्शनच्या आधी आपल्या पीठवर नंबींग क्रीम टाकू शकतात.\n- एकदा आपल्या पीठचे क्षेत्र पूर्णपणे निरुपयोगी झाले की, आपल्या प्रदात्याने आपल्या निचल्या रीतीने रक्तरंजित दोन कशेरुकांमधील एक पातळ, खोटी सुई घातली पाहिजे. वेरटेब्रे हा लहान तुकडा आहेत जो आपले रीढ़ तयार करतो.\n- आपला प्रदाता चाचणीसाठी थोड्या प्रमाणात सेरेब्रोस्पिनल फ्लुइड काढून घेईल. यास सुमारे पाच मिनिटे लागतील.\n- द्रवपदार्थ काढून घेताना आपल्याला अजूनही थांबणे आवश्यक आहे.\n- प्रक्रिया केल्यानंतर एक किंवा दोन तास आपल्या प्रदात्यास आपल्या पाठीवर विश्रांती करण्यास सांगू शकते. हे आपल्��ाला नंतर डोकेदुखी मिळण्यापासून प्रतिबंध करू शकते.\nपरीक्षेच्या तयारीसाठी मला काही करण्याची गरज आहे का\nसिफिलीस रक्त चाचणीसाठी आपल्याला कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही. लंबर पँचरसाठी, आपल्याला चाचणीपूर्वी आपले मूत्राशय आणि आंत्र रिकामे करण्यास सांगितले जाऊ शकते.\nचाचणीचे काही धोके आहेत का\nरक्ताची चाचणी घेण्यात फारच धोका असतो. सुईमध्ये असलेल्या ठिकाणी स्पॉट किंवा वेदना होऊ शकते परंतु बहुतेक लक्षणे लवकर निघून जातात.\nजर आपल्याकडे लंबर पँचर असेल तर सुई घालण्यात आल्यास आपल्याला आपल्या पीठात वेदना किंवा कोमलता असू शकते. प्रक्रिया नंतर आपल्याला डोकेदुखी देखील होऊ शकते.\nयाचा परिणाम काय आहे\nजर आपले स्क्रीनिंग परिणाम नकारात्मक किंवा सामान्य होते तर याचा अर्थ असा नाही की सिफिलीसचा संसर्ग आढळला नाही. जीवाणूंच्या संसर्गास प्रतिसाद म्हणून अँटीबॉडीजमध्ये दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो कारण आपणास असे वाटते की आपणास संक्रमणास तोंड द्यावे लागले असेल तर आपल्याला दुसर्या स्क्रीनिंग चाचणीची आवश्यकता पडू शकते. आपल्या आरोग्य सेवा प्रदात्यास पुन्हा-चाचणीची आवश्यकता असेल तेव्हा किंवा केव्हा करावे हे विचारा.\nआपल्या स्क्रीनिंग चाचण्यांनी सकारात्मक परिणाम दर्शविल्यास, सिफिलीस निदान रद्द करण्यास किंवा पुष्टी करण्यासाठी आपल्याकडे अधिक चाचणी असेल. जर या चाचण्यांमध्ये आपल्याला सिफलिस असल्याची पुष्टी असेल तर कदाचित आपल्यास पेनिसिलिन, एक प्रकारचा अँटीबायोटिक उपचार दिला जाईल. अँटीबायोटिक उपचारानंतर बहुतेक लवकर-चरण सिफिलीस संक्रमण पूर्णपणे बरे होतात. नंतरच्या अवस्थेतील सिफिलीसचा देखील एन्टीबायोटिक्सचा उपचार केला जातो. नंतरच्या टप्प्यासाठी अँटीबायोटिक उपचार हा रोग अधिक खराब होऊ शकतो, परंतु आधीच झालेले नुकसान पूर्ववत होऊ शकत नाही.\nआपल्याला आपल्या परिणामांविषयी किंवा सिफलिसबद्दल काही प्रश्न असतील तर आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी बोला.\nसिफिलीस चाचण्यांबद्दल मला माहित असणे आवश्यक आहे का\nआपल्याला सिफलिसचे निदान झाल्यास, आपल्याला आपल्या लैंगिक साथीदारास सांगावे लागेल जेणेकरून आवश्यक असल्यास आवश्यक ती तपासली जाऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-md-nidheesh-who-is-md-nidheesh.asp", "date_download": "2021-01-20T14:46:02Z", "digest": "sha1:AMOH7YUUIA7C22OHHN7RY6B527FYN4LX", "length": 13060, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "एमडी निधीश जन्मतारीख | एमडी निधीश कोण आहे एमडी निधीश जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Md Nidheesh बद्दल\nरेखांश: 76 E 31\nज्योतिष अक्षांश: 9 N 34\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nएमडी निधीश प्रेम जन्मपत्रिका\nएमडी निधीश व्यवसाय जन्मपत्रिका\nएमडी निधीश जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nएमडी निधीश 2021 जन्मपत्रिका\nएमडी निधीश ज्योतिष अहवाल\nएमडी निधीश फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Md Nidheeshचा जन्म झाला\nMd Nidheeshची जन्म तारीख काय आहे\nMd Nidheeshचा जन्म कुठे झाला\nMd Nidheeshचे वय किती आहे\nMd Nidheesh चा जन्म कधी झाला\nMd Nidheesh चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nMd Nidheeshच्या चारित्र्याची कुंडली\nतुमचा मूळ स्वभाव शांत राहण्याचा आहे आणि यामुळेच तुमच्या सहकाऱ्यांच्या नजरेत तुम्ही सक्षम आणि निश्चयी असता. त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जाऊ शकता.तुम्ही संवेदनशील आणि भावनाप्रधान व्यक्ती आहाता. जगात होणाऱ्या काही अप्रिय घटनांचा इतरांच्या तुलनेत तुमच्यावर जास्त परिणाम होतोत आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यातला काही आनंदाला मुकता. दुसऱ्या व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि बोलतात, याबाबत तुम्ही फार मनाला लावून घेता. त्यामुळे काही गोष्टींमुळे तुम्हाला दु:ख होते, पण त्याबाबत खरे तर एवढी काळजी करण्याची गरज नसते.तुम्ही जेवढा विचार करता तेवढे तुम्ही व्यक्त होत नाही आणि जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तो योग्य प्रकारे असतो. एखाद्या बाबतीत तुमचे मत विचारात घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे लोक तुमच्याकडून सल्ला घेण्यास उत्सुक असतात.तुमच्यात अनेक उत्तम गूण आहेत. तुमच्याकडे भरपूर सहानुभूती आहे, त्यामुळे तुम्ही चांगले मित्र असता. तुम्ही प्रामाणिक आणि देशभक्त आहात आणि एक उत्तम नागरीक आहात. तुम्ही अत्यंत मायाळू पालक असाल. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणेच तुम्ही आता आहात किंवा भविष्यात असाल. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही नेहमीच काकणभर अधिक सरस आहात.\nMd Nidheeshची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एक चांगल्या संवाद शैलीसाठी प्रसिद्ध असाल आणि तुमचे संभाषण कौशल्य इतके चांगले असेल की, ते तुम्हाला गर्दीतही पुढे घेऊन जाईल. तुम���ी बुद्धी तीव्र असेल आणि स्मरण शक्तीही उत्तम असेल म्हणूनच तुम्ही कुठल्याही गोष्टीला सहजरित्या आणि जास्त वेळेपर्यंत लक्षात ठेवाल. तुमच्या जीवनात हीच सर्वात मोठी विशेषता असेल आणि त्याच्याच बळावर तुम्ही तुमच्या शिक्षणाला चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल आणि त्यात यश अर्जित कराल. तुमच्या मनात शास्त्राचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा विशेष रूपात जागेल. गणित, सांख्यिकी, तार्किक क्षमता इत्यादींच्या बाबतीत तुम्ही बरेच मजबूत सिद्ध व्हाल आणि याच्या जोरावर तुमच्या शिक्षणात यशस्वितेचे पारितोषिक मिळवाल. तुम्हाला मध्ये-मध्ये Md Nidheesh ली एकाग्रता मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल कारण अत्याधिक विचार करणे तुम्हाला पसंत आहे, परंतु हीच सर्वात मोठी कमजोरी आहे. या पासून वाचण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्यात शिक्षणाच्या क्षेत्रात उच्चतम शिखर गाठू शकतात.इतरांच्या सहवासातून आनंद कसा मिळवायचा हे तुम्हाला चांगलेच ठावूक आहे. तुम्ही अत्यंत उत्साही आणि अाल्हाददायक आहात आणि तुम्ही खळखळून हसता. त्याचप्रमाणे तुमची विनोदाची समजही उत्तम आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या सौंदर्याचा खूप प्रभाव पडतो आणि तुमच्या आजूबाजूला तुम्ही ते निर्माणही करता. Md Nidheesh ल्या आजूबाजूला जो सौंदर्य निर्माण करू शकतो, तो अधिक आनंदी असतो.\nMd Nidheeshची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही बरेचदा दुःखी असता कारण तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते हे तुम्ही त्यांना सांगत नाही. त्यामुळे तुमच्यातील वैर वाढत जाते. तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते, ते लगेचच व्यक्त करा. असे केल्यास इतरांशी असलेले तुमचे नाते अधिक वृद्धिंगत होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/mumbai-police-gears-up-for-anant-chaturdashi-573", "date_download": "2021-01-20T12:29:56Z", "digest": "sha1:IIQQKMHGJJWSF4IBAUGEZ4DVOB4U6C2N", "length": 7733, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nविसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज\nविसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम उत्सव\nमुंबई - येत्या गुरुवारी 10 दिवसांच्या बाप्पांचे विस���्जन होणार आहे. विसर्जनासाठी गणेशभक्तांसोबत पोलीसही सज्ज झालेत. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची विसर्जनानिमित्त गर्दी होणार आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. दरम्यान विसर्जनाच्या कालावधीत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.\nविसर्जनानिमित्त करण्यात आलेली सोय\nविसर्जनानिमित्त 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.\n55 रस्त्यांवरील वाहतूक एकेरी मागार्ने सुरू राहणार आहे.\n18 रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.\n99 रस्त्यांवरील पार्किंग विसर्जन कालावधीत बंद राहणार आहे.\nतसंच विसर्जन ठिकाणांवरील सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे.\nतसंच बंदोबस्तासाठी तब्बल 14 हजार सशस्त्र पोलिसांची फौज रस्यावर तैनात असणार आहे.\nविसर्जनाच्या मार्गावर वॉच टॉवर उभारले जाणार आहेत.\nमुख्य नियंत्रण कक्षातून कॅमे-यांद्वारे नजर ठेवता येणार आहे.\nGaneshFestivalBappaChowpattyTrafficMumbai policeविसर्जनपोलीस सज्जमुंबई49 रस्तेवाहतूक बंदपुलिससुरक्षाट्रैफिकमुंबईबप्पाविसर्जनगणपति\n'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nकोरोना मृतदेह हाताळण्यासाठी महापालिकेचा कोट्यावधींचा खर्च\nपश्‍चिम रेल्वेचं दिवसाला 'इतकं' उत्पन्न\nमुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात होणार वाढ\nमहाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नाही- जयंत पाटील\nपीएनबीची नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहारास बंदी\nमंदिरात सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ\nशिवाजी पार्कमधल्या मधली गल्लीचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम\nआता ३० मिनिटांत घरपोच होणार सिलिंडर\nबंद पडलेल्या पाॅलिसी सुरू करण्यासाठी एलआयसीकडून संधी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/pest-management-in-cotton-and-soybean-crop/", "date_download": "2021-01-20T13:17:11Z", "digest": "sha1:3PS4HJ4CWC2TXTUSZLG4RU4IHZGESZTI", "length": 13228, "nlines": 115, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कापूस व सोयाबीनवरील किडींचे व्‍यवस्‍थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकापूस व सोयाबीनवरील किडींचे व्‍यवस्‍थापन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी ऑगस्‍ट महिन्यात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील विविध ठिकाणी कापूस व सोयाबीन पिकाच्या प्रक्षेत्रांस भेट दिली असता विविध किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कपाशीवर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून आला असुन काही ठिकाणी तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळया आढळून आल्या.\nसध्या हवामान ढगाळ असल्याने व कपाशीचे पिक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्या अनुषंगाने विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी पुढीलप्रमाणे कापूस व सोयाबीन पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.\nकापूस या पिकांत सद्यस्थितीत पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे\nकपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठी हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावेत. प्रती सापळा सरासरी 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळुन आल्‍यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी, व योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात गोळा करुन नष्ट करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत. तसेच इंग्रजी T आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी 40 या प्रमाणात लावावेत. कापूस पिकामध्ये फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळे चिकट सापळे तर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.\nकापुस व सोयाबीनवरील किड व्‍यवस्‍थापनाकरिता फवारणीसाठी किटकनाशके\nप्रती दहा लिटर पाण्‍यात किटकनाशकाचे वापराचे प्रमाण\nप्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा\nथायो��ीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा\nथायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी\nमावा-तुडतुडे व इतर रस शोषक किडी\nॲसीफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रीड 1.8 एस.पी.\nफ्लोनीकॅमीड 50 डब्ल्यु जी\nचक्रीभुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी\nक्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एस सी.\nफ्लुबेंडामाईड 39.35 एस. सी.\nथायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी\n* वरील किटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.\nकापूस व सोयाबीन पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे आदींनी केले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nउसावरील प्रमुख रोग अन् व्यवस्थापन;व्यवस्थित व्यवस्थपनाने होईल फायदा\nकमी कालावधीत येणारी नगदी शेंगभाजी पीक चवळी - कीड व रोग व्यवस्थापन\nहरभरावरील मर रोगाचे व्यवस्थापन\nरोगमुक्त उत्पादनासाठी करा पिकांची फेरपालट; किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन वाढेल उत्पन्न\nजवस सुधारित लागवड तंत्रज्ञान\nपॉलिहाऊसमध्ये करा जरबेरा फुलांची लागवड; होईल लाखो रुपयांची कमाई\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशास���ीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/fire-in-secunderabad-nizamuddin-rajdhani-express-near-nagpur-update-382263.html", "date_download": "2021-01-20T14:33:48Z", "digest": "sha1:ALIYNLGOZJKMHVACZD5EAG7KLLPQBWJZ", "length": 18722, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "The Burning Train: नागपुरजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nThe Burning Train: नागपुरजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन च���हत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nThe Burning Train: नागपुरजवळ राजधानी एक्स्प्रेसला भीषण आग\nसिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या 12437 राजधानी एक्स्प्रेसला नरखेडजवळ बुधवारी रात्री 10 वाजता अचानक भीषण आग लागली.\nनागपूर, 13 जून- सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या 12437 राजधानी एक्स्प्रेसला नरखेडजवळ बुधवारी रात्री 10 वाजता अचानक भीषण आग लागली. नरखेड-दारीमेटादरम्यान ही घटना लागली. गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवासी थोडक्यात बचावले. वेळीच गाडी थांबवून आगवर नियंत्रण मिळविण्यात आली. त्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.\nमिळालेली माहिती अशी की, सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपुरवरून बुधवारी सुटली. नागपुरनंतर पुढील थांबा हा भोपाळ होता. दरम्यान नरखेड स्थानकाजवळ पावर कारमध्ये असलेल्या गार्डला धूर दिसला. त्याने तात्काळ याची माहिती पुढच्या डब्यातील गार्ड आणि पायलटला दिली. त्यानंतर ट्रेनला पांढुर्णाच्या अगोदर येणाऱ्या ढाडीमेट स्थानकाजवळ पावर ब्रेक लावून थांबवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.\nनरखेड ते दारीमेटा दरम्यान किलोमीटर क्रमांक 948 येथे असताना या गाडीच्या मागील एसएलआर कोचमधून धूर आणि आगीच्या ठिणग्या निघाल्या. ही बाब गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच वॉकीटॉकीवरून लोकोपायलटला सूचना दिली. त्यानंतर लगेच ही गाडी थांबविण्यात आली. जळीत कोचला वेगळे केल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.राजधानी एक्स्प्रेस तब्बल दोन तास जागेवर उभी होती, त्यामुळे त्यानंतरच्या अनेक गाड्या उशिराने धावल्या.\nया घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. काही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष गाठले. नरखेड स्टेशन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने एसएलआर कोचला वेगळे करण्यात आले. आग लागलेला कोच गाडीपासून वेगळा करण्यात आला. जवळपास दीड तासानंतर ही गाडी पु���ील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे केरळ एक्स्प्रेससह काही गाड्यांना विलंब झाला.\nसिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये आग, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/eating-more-fruit-and-vegetables-could-lead-to-better-mental-well-being-344918.html", "date_download": "2021-01-20T14:28:56Z", "digest": "sha1:NGZBWEBYYGVB6LCEZCHTGQTONVGMIWEZ", "length": 18871, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Health Research खूप फळं,भाज्या खा आणि टेंशन फ्री राहा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगात��ल सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nHealth Research खूप फळं,भाज्या खा आणि टेंशन फ्री राहा\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमिशन पाणी : एका महिलेमुळे झाली शेकडो गावांची भरभराट\nHealth Research खूप फळं,भाज्या खा आणि टेंशन फ्री राहा\nआहारावर लक्ष केंद्रीत केलं तर मानसिक आरोग्य आणि शांतता मिळते असं ऑस्ट्रेलियात केलेल्या एका संशोधनात आढळून आलंय.\nसिडनी 24 फेब्रुवारी : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला हवी आहे ती मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्य. सततची धावपळ, कामाचा ताण, जीवघेणी स्पर्धा आणि कधीही न संपणाऱ्या गरजा यामुळं आयुष्यात ताण-तणाव प्रचंड वाढला आहे. या ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो. मात्र आहारावर लक्ष केंद्रीत केलं तर मानसिक आरोग्य आणि शांतता मिळते असं ऑस्ट्रेलियात केलेल्या एका संशोधनात आढळून आलंय.\nजंक फुड, मैद्याचं जास्त असलेलं प्रमाण आणि प्रक्रिया केलेलं अन्न यामुळे जगभर आरोग्याची समस्या निर्माण झालीय. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये तर लठ्ठपणाची मोठी समस्या निर्माण झालीय. शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करता येईल यावर ऑस्ट्रेलियात एक संशोधन करण्यात आलं. त्याचे निष्कर्ष अतिशय महत्त्वाचे आहेत.\nताजी फळ, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात पुरेसा वापर केला तर तुमचं मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहातं असं संशोधकांना आढळून आलंय. तब्बल 40 हजार जणांवर काही महिने प्रयोग करण्यात आला आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या लोकांनी आपल्या जेवणात ताजी फळं आणि भाज्यांचा भरपूर उपयोग केला त्यांच आरोग्य हे ��ळे आणि भाज्या न खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त चांगलं असल्याचं आढळून आलंय.\nदररोजच्या जेवणातला एक भाग हा फळं आणि भाज्यांसाठी ठेवला पाहिजे.\nआपल्या भागात मिळणारी त्या त्या ऋतूंमध्ये येणारी फळं दररोजच्या आहारात आसावीत.\nफळं खाताना ती कच्ची आणि प्रक्रिया न करता खाल्ली तर ते अधिक चांगलं असल्याचं आढळून आलंय.\nहिरव्या पालेभाज्यांमुळं जीवनसत्व आणि ऊर्जा मिळत असते.\nतीच ती फळं किंवा भाज्या न खाता विविध फळं प्रकारची चवीची फळ,भाज्या खाल्ल्याने जास्त फायदा होतो.\nरासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता उत्पादन केलेली फळं ही चवीला सर्वोत्तम असतात.\nया आहाराबरोबरच दररोज नियमित चालणं, मेडिटेशन आणि मोजकं पण सकस खाणं यामुळं मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहू शकते. मनसिक आरोग्य उत्तम असेल तर अर्ध्या समस्या दूर होतात असंही या संशोधकांचं मत आहे.\nVIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का, राज ठाकरेंचा टोला\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/ipl-2019-cricket-mi-vs-srh-mumbai-chances-to-win-on-home-ground-sy-368823.html", "date_download": "2021-01-20T13:02:21Z", "digest": "sha1:F2HMWC3I27WZT3PZ2ZJ5VKU3GZD53E6W", "length": 16420, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हैदराबाद पराभवाचा बदला घेणार? मुंबईला विजयाची संधी ipl 2019 cricket mi vs srh mumbai chances to win on home ground sy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nविशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO\nहैदराबाद पराभवाचा बदला घेणार\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\nही दोस्ती तुटायची नाय, धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nLIVE : बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा उद्या महामोर्चा, शिवसेनाही होणार सहभागी\nहैदराबाद पराभवाचा बदला घेणार\nघरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईला हैदराबदच्या संघातील या खेळाडूच्या अनुपस्थितीचा फायदा होईल.\nमुंबई, 02 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील मुंबई आणि हैदराबाद यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे. घरच्या मैदानावर असलेल्या या सामन्यात विजय मिळवून मुंबई गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. शेवटच्या सामन्यात त्यांनी आरसीबीला हरवले होते. तर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत केले होते.\nमुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 13 सामने झाले आहेत. यात हैदराबादने 7 तर मुंबईने 6 सामने जिंकले आहेत. गुणतक्त्यात चेन्नई 18 गुणांसह अव्वल स्थानी असून दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 16 गुण झाले आहेत. त्यानंतर मुंबईचे 14 आणि हैदराबाचे 12 गुण झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादला आता डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो यांची उणीव भासणार आहे. याचा फायदा मुंबईला होईल.\nसर्वाधिक धावा करणारे फलंदाज\nसर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज\nSPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/en/press-media?page=2", "date_download": "2021-01-20T13:20:36Z", "digest": "sha1:OHNUJQZP7TRLSGZFMBPGQZRNLQVS3NBG", "length": 9467, "nlines": 143, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Shirdi Press Conference - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nअभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nफोटो ०१ आणि ०२: अभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते. फोटो ०३ अभिनेता सोनु सुद यांनी सहपरिवार श्री... Read more\nसिनेअभिनेता महेश बाबु व अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी श्री साईबाबांच्यासमाधीचे दर्शन घेतले.\nफोटो ०१) सिनेअभिनेता महेशबाबु व अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी सहपरिवार साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सौ.जयश्री मुगळीकर उपस्थित होते. फोटो ०२) सिनेअभिनेता महेशबाबु व... Read more\nअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nफोटो ०१) अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सौ.जयश्री मुगळीकर उपस्थित होत्‍या. फोटो ०२) अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक... Read more\nश्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्त‍ जन्मोत्सव साजरा\nश्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव साजरा केला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.जयश्री मुगळीकर, संस्‍थान अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ... Read more\nमा.ना. श्री. बाळासाहेब थोरात मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी आज श्री साईबाबा समाधीचे घेतले.\nमा.ना. श्री. बाळासाहेब थोरात मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी संस्‍थानचे वतीने त्‍यांचा सत्‍कार केला.\nसिने अभिनेता जितेंद्र यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.\nसिने अभिनेता जितेंद्र यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.\nआमदार श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले\nआमदार श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील व सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे उपस्थित होते.\nरशिया व जर्मनीयेथील २३ परदेशी साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.\nरशिया व जर्मनी येथील २३ परदेशी साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र... Read more\nआंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंग यांनी श्री साईबाबांच्‍या समाध���चे दर्शन घेतले\nआंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंग यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.\nसुप्रसिध्‍द संगीतकार व गायक श्री.शंकर महादेवन यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले\nसुप्रसिध्‍द संगीतकार व गायक श्री.शंकर महादेवन यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Deva-Tujhe-Kiti-Sundar-td7284717.html", "date_download": "2021-01-20T13:48:16Z", "digest": "sha1:5ZRH5UH6S2JWKKLFH2T26NB5VZOXXFNG", "length": 1318, "nlines": 31, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - देवा तुझे किती सुंदर,Deva Tujhe Kiti Sundar", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nदेवा तुझे किती सुंदर आकाश\nसुंदर प्रकाश, सूर्य देतो\nसुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर\nचांदणे सुंदर पडे त्याचे\nसुंदर ही झाडे, सुंदर पाखरे\nकिती गोड बरे गाणे गाती\nसुंदर वेलींची सुंदर ही फुले\nतशी आम्ही मुले देवा तुझी\nइतुके सुंदर जग तुझे जर\nकिती तू सुंदर, असशील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-20T13:43:21Z", "digest": "sha1:CMZJH2MYGMTBCTAW6IKPOKSTP3JDHT2E", "length": 13189, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "दिल्ली दरबार Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nही निवडणूक सध्या संघ आणि भाजपसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे.\nगाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.\nसंसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता,…\nलोकसभा निवडणूकीच्या पराभवानंतर राहुल गांधी या १७ राज्यांकडे फिरकलेच…\nआपलं घरदार इलेक्शन माहितीच्या अधिकारात\nशेतकरी धोरणांबाबत जगाच्या तुलनेत भारत कुठे आहे हे सांगणारा अहवाल\nभारतीय शेतकरी गरीब आहे, कर्जबाजारी आहे, त्याचा उतपादन खर्च देखील निघत नाही, असं मत एकमेकांच्या चर्चेतून सामान्य लोकांमधून सहज मांडलं जात. शेतीतज्ञ, अर्थशास्त्रातील नावाजलेले तज्ञ देखील या अशा गोष्टी का घडतात याची अनेक कारण…\nअगदी हट्टाने लोकसभेच तिकीट मागुन घेतलं पण शेवटी इंदिरा गांधींची भिती खरी ठरली\nभारतीय राजकारणाची नस ओळखणाऱ्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक नाव म्हणजे माजी राष्ट्रपती स्व. प्रणव मुखर्जी. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रणब दा. तब्बल ४८ वर्ष भारताच राजकारण कोळून पिणाऱ्या प्रणबदा यांना राजकारणाचा 'चालता फिरता'…\nबाळासाहेब विखे पाटलांना पहिल्याच निवडणुकीत पाडण्यासाठी मोठी सेटिंग लागली होती.\nबाळासाहेब विखे पाटील म्हणजे राजकारणातील भीष्मपितामह. तब्बल ८ वेळचे खासदार, त्याही आधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे नेते म्हणून त्यांना ओळखलं…\nभाजपचे बडे नेते धमकी देत असूनही संघाच्या एका आदेशावर उमा भारतींची घरवापसी झाली.\n२००३ सालच्या मध्यप्रदेश निवडणूका. भाजपने विधानसभेच्या २३० पैकी १७३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसची गाडी ३८ वर थांबली. भाजपकडून पक्षाचा चेहरा होत्या आक्रमक नेत्या उमा भारती. ८ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी मध्यप्रदेशच्या १५ व्या मुख्यमंत्री…\nखरंच…फक्त कांद्याच्या मुद्द्यावर सरकार पडू शकतयं.\nकाल केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी मागं घेतल्यानं शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्यानं शंभरी गाठल्यानं सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून दर कमी यावेत यासाठी ही निर्यात बंदी केली होती. एकूणच काय…\nराजीव गांधींना मारण्यापूर्वी धनु व्ही. पी. सिंग यांच्या पाया का पडली होती\n२१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २१ मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये जे घडलं ते भीषण होतं. ३० वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी धनु नावाची मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती राजीव गांधी…\nमध्यरात्री रेडिओवरून खासदारांना बोलवून घेण्यात आलं आणि रात्रभर संसद चालू राहिली..\nसाठ सत्तरच्या दशकामध्ये कागदांचा लखोटा बगलेत मारुन एक मराठमोळा खासदार संसदेत शिरायचा तेव्हा ट्रेझरी बेंचवर बसणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा की हे महाशय आज कुणाला धारेवर धरणार ते भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असत. अखंड…\nत्यादिवशी स्टेजवर जावून दिलेल उत्तर मायावतींच्या राजकीय प्रवेशाच कारण बनलं.\nराज नारायण. देशातील एकेकाळचा समाजवादी नेत्यांच्या यादीमधील मोठं नाव. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना २ वेळा हरवण्याचा पराक्रम गाजवलेले अशी त्यांची दुसरी ओळख. दोन वेळा कधी हरवलं, तर पहिल्यांदा न्यायालयात, ज्यामुळे आणीबाणी लागू झाली. आणि…\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून त्यांची धुलाई करणारा एकमेव पंतप्रधान\nतीनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेले नवाझ शरीफ म्हणजे राजकारणातील एक न उलगडलेलं कोडं. फक्त नावालाच शरीफ असलेले नवाज पाकिस्तानमध्ये लष्करशाही विरुद्ध लढून लोकशाही आणणारा नेता अशी फुशारकी जगभर मारत असतात मात्र त्यांच्याच काळात पाक मधला…\n१३ दिवसांचे पंतप्रधान वाजपेयी म्हणाले, ‘अशा सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही’\nवर्ष १९९६. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप ‘सिंगल लार्गेस्ट पार्टी’ म्हणून समोर आली होती. भाजपला लोकसभेच्या १६१ जागांवर विजय मिळाला होता, तर १४० जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. जनता दल आणि डाव्या पक्षांकडे मिळून साधारणतः १२३…\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.in/income-tax-calculator-2020-21/", "date_download": "2021-01-20T12:05:30Z", "digest": "sha1:Y72AKAJ5RN4FPCWYLO7NCBDTCYBWMT3A", "length": 7665, "nlines": 91, "source_domain": "eschool4u.in", "title": "आपला आयकर आपणच शोधुया | E-school", "raw_content": "\nआपला आयकर आपणच शोधुया\nबरेच वेळा आपणास आपला आयकर किती आहे हे समजत नाही. सुरुवातीला आपणास किती गुतंवणूक करावी याचाही अंदाज येत नाही. जर आपणास आयकर बसत असेल तर आपण त्यासाठी काय तरतूद केली पाहिजे याचाही आपणास अंदा�� येत नाही. प्रत्येक वेळी आपणास आपल्या आयकर सल्लागार चे उंबरठे झिजवावे लागतात. शिवाय आयकर सल्लागार सुद्धा अनेक विविध बाबींनी ग्रासलेला असतो. अर्थशास्त्र मधील गणन हा तसा सोपा पण समजायला सर्वसामान्याला कठीण असा भाग आहे.\nत्यासाठी आम्ही आपल्यासाठी आयकर सल्ला देणारे व त्याचा अंदाज तुम्हालाच द्यायला लावणारे व तुमचे गणन सोपे करणारे गणक आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपल्याला खालील बाबी मिळतील.\nतुम्ही तुमचा आयकर स्वतः गणन करू शकता.\nतुम्हाला आयकर विभागाच्या कोणत्याही परिपत्रकाची गरज पडणार नाही.\nप्रत्येक गुंतवणुकीच्या मर्यादा ओलांडल्यानंतर हा गणक तुम्हाला त्याची सूचना देईल.\nत्यामुळे एखाद्या प्रकारात तुमची अतिरिक्त गुंतवणूक होणार नाही.\nतुम्ही कोणत्या ठिकाणी किती गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर सवलतीचा लाभ मिळेल याची हा गणक लगेच सूचना हि देतो.\nतुम्हाला कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी यासाठी माहिती हवी असेल तर [email protected] यावर आपल्या या गणकाची pdf किवा स्क्रीन शॉट घेऊन मेल करा.\nफक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.\nवार्षिक पगार शोधा एका क्लिकवर.\n1 thought on “आपला आयकर आपणच शोधुया”\nPingback: वार्षिक पगार शोधा एका क्लिकवर. | E-school\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम\n३९.गोष्टीतील गणित | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३८.पाढे तयार करूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on १४.बेरीज – बिनहातच्याची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on २२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २३.रमाबाई भिमराव आंबेडकर | इ. तिसरी | मराठी Quiz |\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १४. खजिनाशोध | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nनिकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी\nशालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह ) ₹0.00\nसध्या आम्ही आमच्या अनेक उपक्रमास आपला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामधून तुम्हाला विविध प्रकारचे तंत्रज्ञान युक्त घटक उपलब्ध करून देत आहोत. सदर वेबसाईट मधील घटक आम्ही या क्षेत्रातील जाणकार व उपक्रमशील शिक्षक यांच्या मार्गदर्शन मधून बनवीत आहोत. सर्वसाधारण विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना मोफत किंवा कमी खर्चात ई साहित्य मिळावे. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व समस्या येथून पूर्ण व्हाव्यात असा या वेबसाईट बनविण्याचा उद्देश्य आहे.\nerror: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/internation/angelina-left-billions-property-for-love/", "date_download": "2021-01-20T12:26:43Z", "digest": "sha1:QEEMX2XZYEKMGJAC632QSNQPYR2WH33S", "length": 9731, "nlines": 89, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\n प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती\n प्रियकरासाठी तिनं सोडली अब्जावधींची संपत्ती\nवडील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, वडिलांचा लग्नाला विरोध\nक्वालालंपूर: प्रेमात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असं म्हणतात की खरं प्रेम हे त्यागातून दिसून येतं. एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला येणं आणि प्रेम कोणावर होणं हे नक्कीच आपल्या हातात नसते. मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू हिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी स्वत:च्या ऐश्‍वर्यसंपन्न आयुष्याचा त्याग केला. हिची श्रीमंती म्हणजे तिला स्वतःसाठी खासगी विमान आहे. जगातील सर्व खंडांमध्ये तिचं घर आहे, तिच्यासाठी २४ तास सुरक्षा यंत्रणा आहे. मात्र हे सर्व त्यागून तिनं तिच्या प्रियकराची निवड केली आहे.\nमलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू २00१ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेली होती. त्यावेळी कामाचा अनुभव घेण्यासाठी ती लॉरा अँशलीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जात होती. त्यावेळी २00८ मध्ये ऑक्सफर्डमधून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ती जेदिदाह फ्रान्सिस याच्या प्रेमात पडली. मूळचा कॅरिबियामधील असलेला जेदिदाह हा शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता इतकेच नाही तर तो पेम्ब्रोक कॉलेजमध्ये ज्युनिअर डिन होता. आपल्या प्रेमाबद्दल तिने आपल्या वडिलांना कल्पना दिली, मात्र त्यांनी त्यास नकार दिला.\nतायकून काय पेंग या तिच्या पित्याने लग्नाला नापसंती दर्शविल्याने तिने त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. पेंग हे साधेसुधे कोण��� नसून मलायन युनायटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ही एक मोठी गुंतवणूक कंपनी असून अमेरिकेतील लॉरा अँशली या एका बड्या लाईफस्टाईल कंपनीचेही ते भागधारक आहेत. मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असून फोब्र्जच्या यादीनुसार त्यांची मालमत्ता ३0 कोटी डॉलर्स इतकी आहे.\n(शनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस)\nआपण मनाचा कौल घेतला तर आपल्याला आपल्या घरून कोणत्याही प्रकारचे अर्थिक सहाय्य तर मिळणार नाहीच पण कुटुंबाशी पूर्णपणे संबंध तोडावे लागतील याची तिला पूर्ण कल्पना होती. मात्र तिने प्रेमालाच आपली पसंती देत ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nनिकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी\n2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.\nअपंगांच्या तक्रारीसाठी आता मोबाईल कोर्ट\nराजमाता शिवगामी देवीचा मॉडर्न अवतार\nशनिवारी मध्यरात्री नाहिसा होणार अंधार, उजाडणार दिवस\nपाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र\nअन् ए आर रेहमानच्या प्रोग्रॅममधून नाराज रसिक निघाले बाहेर\nगुगल आणि मायक्रोसॉफ्ट करणार डासांचा नायनाट\nतलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली\nअडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा…\nविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jsy-sspipe.com/mr/pro_cat/304-stainless-steel-welded-special-shaped-pipes/", "date_download": "2021-01-20T13:53:50Z", "digest": "sha1:NPWXOSQ7MNTI4FGY2PD7O62PR2UDNHUG", "length": 9163, "nlines": 241, "source_domain": "www.jsy-sspipe.com", "title": "Stainless Steel Welded Pipes in China --jsy-sspipe.com", "raw_content": "\n201 स्टेनलेस स्टील welded पाईप\n201 स्टेनलेस स्टील स्लॉटेड पाईप्स\n201 स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded पाईप\n304 स्टेनलेस स्टील स्लॉटेड पाईप्स\n304 स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\nस्टेनलेस स्टील welded पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\n201 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\n201 स्टेनलेस स्टील स्लॉटेड पाईप्स\n304 स्टेनलेस स्टील welded पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\n304 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\n304 स्टेनलेस स्टील स्लॉटेड पाईप्स\n316एल स्टेनलेस स्टील welded पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded फेरी पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded स्क्वेअर पाईप\n316एल स्टेनलेस स्टील welded आयताकार पाईप\nस्टेनलेस स्टील welded पाईप\nफ्लॅट अंडाकृती आणि अंडाकार एस पाईप्स\nछान स्टेनलेस स्टील थ्रेडेड पाईप\nस्टेनलेस स्टील सॅनिटरी फ्लुईड पाईप्स\nवेगवेगळ्या विभाग आकारांसह स्टेनलेस स्टील स्लॉटेड पाईप्स\nस्टेनलेस स्टील सानुकूलित रंगीत पाईप्स\nमोठ्या व्यासासह औद्योगिक जाड-भिंतीच्या एस.एस. ट्यूब\nहँड्राइल्ससाठी स्टेनलेस स्टील कोपर\nयान Jinsuiying स्टेनलेस स्टील साहित्य को,.लिमिटेड\n304 स्टेनलेस स्टील welded विशेष आकार पाईप\nस्टेनलेस स्टील ओव्हल पाईप 304\n304 स्टेनलेस स्टील सजावटीच्या विशेष आकार पाईप\n1 पृष्ठ 1 च्या 1\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\nआम्ही गुणवत्ता उत्पादने ग्राहकांना प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. माहितीची विनंती करा,Sample & Quote,आमच्याशी संपर्क साधा\nयान Jinsuiying स्टेनलेस स्टील साहित्य को,.Ltd © 2020 सर्व अधिकार आरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Several-celebrities-including-Indias-special-batsman-Suresh-Raina-have-been-charged.html", "date_download": "2021-01-20T12:44:17Z", "digest": "sha1:BZ4CO3P4ZSFFUIDGQ62H35BCVZ6LXY4D", "length": 7673, "nlines": 69, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "भारताचा खास फलंदाज सुरेश रैना���ह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रभारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल\nभारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल\nभारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल\nमुंबई : राज्य सरकारने आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे बार, पब आणि क्लबला कडक नियम घालून दिले आहे. पण, नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील ड्रॅगन पॅलेस पबवर पोलिसांनी भल्या पहाटे 2.30 वाजता छापा टाकला होता. या पबमध्ये सुरेश रैनासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते.\nभारताचा खास फलंदाज सुरेश रैना आता वेगळ्याच प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी एका पबवर छापा टाकला आहे, या कारवाईत रैनावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरेश रैनासोबत ह्रतिक रोशनची पत्नी सुझान खानवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया पबला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ हा पब सुरू होती तसंच पबमध्ये परवानगीपेक्षा जास्त गर्दी करण्यात आली होती. एवढंच नाहीतर कुणीही मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत नव्हते. पोलिसांनी छापा टाकून एकूण 35 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुरेश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुपरस्टार ह्रतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रैना याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासह सुझान खान, गुरू रंधावा यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. सकाळी सर्व सेलिब्रिटींना जामीन सुद्धा देण्यात आला.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/12/featured/14934/", "date_download": "2021-01-20T12:44:31Z", "digest": "sha1:ME3UOVQRMFWISWAE5N34GXOUT46K5BKT", "length": 19597, "nlines": 251, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "इंदोरीकर महाराजांना समर्थन… पण बेकायदेशीर अध्यात्मिक संदर्भ वगळावेत – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Ahmednagar इंदोरीकर महाराजांना समर्थन… पण बेकायदेशीर अध्यात्मिक संदर्भ वगळावेत\nइंदोरीकर महाराजांना समर्थन… पण बेकायदेशीर अध्यात्मिक संदर्भ वगळावेत\nओझर : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांच्याशी संवाद साधला. यावेळी आध्यत्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक बबन मुठे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे आदी. (छाया : रुपेश सिकची)\nधर्मग्रंथातील बेकायदेशीर संदर्भ वगळण्यासाठी शासनाने समिती गठीत करावी\nभाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशध्याक्ष आचार्य तुषार भोसले यांची मागणी\nपिंपरणे: इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य धर्मग्रंथातील संदर्भाला धरून आहे; मात्र ते कायदेशीरदृष्ट्या विसंगत आहे. एखाद्या विधानावरून त्यांना दोषी ठरवत त्यांनी आयुष्यभर केलेले प्रबोधनाचे कार्य विसरता येणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अध्यात्मिक आघाडी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनाने धर्मग्रंथातील बेकायदेशीर संदर्भ वगळण्यासाठी समिती गठित करावी व समितीच्या निर्णयाची माहिती सबंध कीर्तनकारांना द्यावी, असे आवाहन भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले.\nपुत्रप्राप्ती बाबत वादग्रस्त विधान केल्यावरून अडचणीत आलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या निवासस्थानी जाऊन आचार्य तुषार भोसले यांनी आज भेट घेतली. भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव मुठे यांनी ही भेट घडवून आणली.\nइंदोरीकर महाराज यांची भूमिका समजून घेतल्यानंतर आचार्य भोसले यांनी राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, हभप. शालिनिताई देशमूख, हभप. किरण महाराज शेटे, तात्या थोरात, विशाल त्रिपाठी, भागचंद मुठे, उपस्थित होते.\nआचार्य भोसले म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. इंदोरीकर महाराज याच वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची पताका घेऊन काम करत आहेत. आयुष्यभर त्यांनी प्रबोधनाचे मोठे कार्य केले. तरुणांना अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न केला. समाजातील विकृती वेगळ्या शैलीत समोर आणल्या व त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे काम करत असताना धर्मग्रंथातील संदर्भ देऊन एखादी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीच गोष्ट आजच्या कायदेशीर विसंगत आहे म्हणून काही लोक त्यावर बोट ठेवत इंदोरीकर महाराजांना दोषी ठरवत असतील तर हे योग्य नाही. धर्मग्रंथांमध्ये कालबाह्य झालेले अनेक संदर्भ आहेत. आताच्या कायद्याशी ते सुसंगत नाहीत. असे संदर्भ सांगितले जाऊ नये असे वाटत असेल तर शासनाने कालबाह्य व नियमबाह्य असलेले संदर्भ काढण्यासाठी एखादी समिती गठित करावी व कीर्तनकार महाराजांना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन आचार्य भोसले यांनी केले.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर बंद आहेत. केंद्र शासनाच्या आदेशाने देशभरातील मंदिरे नियम पाळून दर्शनासाठी व पूजाअर्चेसाठी खुली करण्यात आली आहेत. असे असताना महाराष्ट्रात मात्र मंदिर कुलूपबंद आहेत. याबाबत आम्ही नुकतीच राज्यपाल महोदयांची भेट घेतली व त्यांना मंदिरे खुली करण्यासंदर्भात निवेदन दिल्याचेही आचार्य भोसले यांनी सांगितले.\nशिवसेनेने हिंदुत्ववाद सिद्ध करावा\nराज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साह्याने सत्तेत आलेली शिवसेना आता हिंदूत्ववादी राहिली नाही. त्यामुळे हिंदू धर्मावर होणाऱ्या आघातांची त्यांना काळजी वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार वगळता इतर कुणालाही भेटायला वेळ नाही. त्यामुळे मंदिरांबाबतचे निवेदन देण्यासाठी आम्हाला राज्यपाल महोदयांची भेट घ्यावी लागली. शिवसेना खरंच हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेऊन हिंदुत्ववाद सिद्ध करावा, असे आवाहन आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.\nभारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मीक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन माहिती घेतली समवेत अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक बबन मुठे ह भ प किरण महाराज शेटे आदी.\nPrevious articleElectricity Bill : ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन करावा : महावितरण\nNext articleRahuri : राजकीय अन् शिक्षण क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव; 45 जणांना केले क्वॉरंटाईन\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrigonda : खंडेश्वर मंदिरात चोरी; दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास\nEditorial : अपरिहार्य कात्री\n तालुक्‍यातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये दहशत\nHuman Interest : मुलीला वाचवण्यास गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्याने मृत्यू\nडाॅ.मुरकुटे यांनी घेतली टाकळीभान प्रा.आ.केंद्रातील अधिकार्‍यांची झाडाझडती\nEditorial : अर्थचक्र आणखी खोलात\nदैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपाद��� मुरलीधर अनंता कालवश\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nबनावट मृत्यूचा दाखला तयार करून विमा कंपनी ची 13 लाख रुपयांची...\nCyclone: ‘या’ भागाला आणखी 15 तास चक्रीवादळ, अतिवृष्टीचा धोका\nमुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात पाठपुरावा करू ः ना. शंकरराव गडाख\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nAhmednagar : हिवरे बाजार येथे होणार भारतीय संविधानाचे पारायण\nAhmednagar: नगर शहरातील ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण ; बधितांचा आकडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/en/press-media?page=4", "date_download": "2021-01-20T12:51:22Z", "digest": "sha1:ZUUA4K5GP3NWVKUJTSBPVJDCO2ROTSPK", "length": 9655, "nlines": 143, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Shirdi Press Conference - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nश्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव साजरा केला.\nश्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव साजरा केला. यावेळी सौ.सरस्‍वती वाकचौरे, प्र.मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nश्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर, लेडीबागेतील श्री दत्‍त मंदिर व मंदिर परिसरात करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावट\nश्री दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर, लेडीबागेतील श्री दत्‍त मंदिर व मंदिर परिसरात करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावट\nश्री.ओम प्रकाश सिंग, पोलिस महासंचालक, उत्‍तर प्रदेश यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nश्री.ओम प्रकाश सिंग, पोलिस महासंचालक, उत्‍तर प्रदेश यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेत���री कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.राधा मोहन सिंग, कृषी आणि शेतकरी कल्‍याण, केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे.\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त बिपीनदादा... Read more\nमा.श्री.नितीन गडकरी, परिवहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.नितीन गडकरी, पविहन, महामार्ग जहाजबांधणी, जलसंधारण केंद्रीय मंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल,... Read more\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील उपस्थित होते.\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांचा सत्कार समारंभ\nअभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील.\nदिपावली निमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात लक्ष्‍मी कुबेर पुजन\nदिपावली निमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व श्री.प्रखर अग्रवाल यांनी लक्ष्‍मी कुबेर पुजन केले. यावेळी विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे व सौ.सरस्‍वती वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा... Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://yavatmal.gov.in/mr/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-01-20T13:02:03Z", "digest": "sha1:3XDIZVMVGSD6BM6TXCI5LGXAJGNIEHJ4", "length": 78029, "nlines": 657, "source_domain": "yavatmal.gov.in", "title": "इतर कायालये | यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहसूल मंडळे व गावे\nएसटीडी आणि पिन कोड\nभूसंपादन (रेल्वे व इतर)\nधडक सिंचन विहीर लाभार्थी यादी\nजिल्हा कृषी अधिकारी जि.प.\nउर्ध्व पेनगंगा - विभाग १\nसह जिल्हा निबंधक वर्ग-१\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nमहिला व बाल कल्याण, जि.प.\nएकात्मिक आदिवासी विकास प्र.\nनगर रचना आणि मुल्य निर्धारण\nकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. (मर्या.)(पीडीएफ, 1.4 एमबी)\nशासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन (पीडीएफ, 132 केबी)\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (पीडीएफ, 1.2 केबी)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय (पीडीएफ, 229 केबी)\nसरकारी कामगार अधिकारी (पीडीएफ, 565 केबी)\nनिम्न पैनगंगा प्रकल्प विभाग (पीडीएफ, 200 केबी)\nलघु सिंचन (जलसंधारण) (पीडीएफ, 114 केबी)\nसार्वजनिक आरोग्य (पीडीएफ, 1.7 एमबी)\nजिल्हा खादी व ग्रामोद्दोग मंडळ (पीडीएफ, 254 केबी)\nअधिष्ठाता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएफ, 77 केबी)\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जि.प.(पीडीएफ, 5.6 एमबी)\nयवतमाळ पाटबंधारे विभाग (पीडीएफ, 3.1 एमबी)\nयवतमाळ वनवृत्त (पीडीएफ, 5.1 एमबी)\nसन २०१७-१८ साठी १२वी (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयाने सादर करण्यास आवश्यक विहित प्रपात्राचा नमुना (पीडीएफ, 27 केबी)\nजात वैधता प्रमाणपत्रे अर्ज दाराने घेवून जाणे बाबत सूचना (पीडीएफ, 1.0 एमबी)\nबारावी (विज्ञान शाखा) विद्यार्थी संवर्गातील निर्णय दिलेल्या प्रकरणांची यादी (पीडीएफ, 5.7 एमबी)\nव्यवसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थी संवर्गातील निर्णय दिलेल्या प्रकरणांची यादी (पीडीएफ, 783 केबी)\nसेवा संवर्गातील निर्णय दिलेल्या प्रकरणांची यादी (पीडीएफ,607 केबी)\nनिवडणूक संवर्गातील निर्णय दिलेल्या प्रकरणांची यादी (पीडीएफ, 674 केबी)\nप्राधिकार पत्राचा नमुना (पीडीएफ, 183 केबी)\nनिवेदन (पीडीएफ, 154 केबी)\nजात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन फॉर्म भरण्यास आवश्यक माहिती (पीडीएफ, 538 केबी)\nमाननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी याचिका २723 / २०१5 मध्ये सुनावणी दरम्यान अनुपस्थित अर्जदाराची यादी\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय\nवसुंधरा जिल्हा पाणलोट कक्ष – एकात्मिक पाणलोट व्यस���थापन कार्यक्रमाची माहिती (पीडीएफ, २.0 एमबी)\nएकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची वेबसाईट\nजिल्हा कृषी अधिकारी जि.प.\nजिल्हा कृषी अधिकारी (जि.प.)\nविभागाची महत्त्वपूर्ण माहिती :-\nबियाणे विक्री परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 382 केबी)\nरासायनिक खते विक्री परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 737 केबी)\nकीटकनाशके विक्री परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 483 के)\nअनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत सन २०१०-११ ते २०१४-१५ मधील लाभार्थ्यांच्या याद्या :-\nसन २०१०-११ (पीडीएफ, 34 केबी)\nसन २०११-१२ (पीडीएफ, 105 केबी)\nसन २०१२-१३ (पीडीएफ, 126 केबी)\nसन २०१३-१४ (पीडीएफ, 133 केबी)\nसन २०१४-१५ (पीडीएफ, 134 केबी)\nअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालय\nअनुज्ञप्ती धारकांची माहिती :-\nबियर विक्री परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 87 केबी)\nसी. एल – १ परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 33 केबी)\nसी. एल – २ परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 37 केबी)\nसी. एल – ३ परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 79 केबी)\nएफ. एल – १ परवाना धारकांची यादी (पीडीएफ, 38 केबी)\nएफ. एल – २ धारकांची यादी (पीडीएफ, 40 केबी)\nएफ. एल – ३ परवाना धारकांची यादी (पीडीएफ,133 केबी)\nअधिकारी, कर्मचा-यांची माहिती (पीडीएफ, 38 केबी)\nग्राम पंचायत व नगर परिषद क्षेत्रात अनुज्ञप्ती बंद करणेबाबत कार्यपद्धती (पीडीएफ, 155 केबी)\nमा.स. न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गातील ५०० मीटरच्या आतमध्ये असलेल्या सीएल-३ अनुज्ञप्ती परवाना धारकांची यादी :- भाग-१ (पीडीएफ, 5.7 एमबी) भाग-२ (पीडीएफ, 6.8 एमबी)\nनवीन एफ. एल -३ मंजुरीसाठी लागणा-या आवश्यक कागदपत्रांची यादी (पीडीएफ, 643 केबी)\nबंद बाटलीतून बिअरची विक्री करण्याबाबत अर्जाचा नमुना (पीडीएफ, 470 केबी)\nएफ. एल / बीआर-2 अनुज्ञप्ती (बंद बॉटल मधून बिअर विक्री) करिता लागणा-या आवश्यक कागदपत्रांची यादी (पीडीएफ, 565 केबी)\nदेशी/विदेशी दारू विकत घेणे, बाळगणे, वाहतूक करणे, वापरणे व पिणे याकरिता लागणा-या परवान्यासाठीच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 547 केबी)\nदेशी/विदेशी दारू विकत घेणे, बाळगणे, वाहतूक करणे, वापरणे व पिणे याकरिता लागणा-या एक दिवसीय परवान्यासाठीच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 137 केबी)\nआयात केलेले विदेशी मद्द / स्थानिक विदेशी मद्द हॉटेल वा रेस्टॉरंट मध्ये विक्रीसाठी परवाना मिळणे करिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 862 केबी)\nनोंदणीकृत डॉक्टरांकरिता स्पिरीट बा��गणेसाठी लागणा-या परवानगी करिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 45 केबी)\nवैद्यकीय, शास्त्रीय वा शैक्षणिक कामांकरिता स्पिरीट बाळगणे, वाहतूक करणेसाठी लागणा-या परवान्यासाठीच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 51 केबी)\nविविध अनुज्ञप्तींचे वेळापत्रक (पीडीएफ, 284 केबी)\nमुंबई दारूबंदी आदेश २००८ व इतर अधिसूचनासना (पीडीएफ, 3.7 एमबी)\nसहा. आयुक्त, समाज कल्याण विभाग\nविविध योजनांच्या अर्जांचे नमुने :-\nनागरिकांची सनद (पीडीएफ, 171 केबी)\nसामुहिक विवाह मेळाव्यामध्ये विवाह करणा-या जोडप्यांना कन्यादान योजना (पीडीएफ, 1.7 एमबी)\nअनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर पुरविणे (पीडीएफ,29 केबी)\nजमीन विक्रीस इच्छुक शेतक-याकरिता अर्जाचा नमुना (कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना) (पीडीएफ, 94 केबी)\nशेत जमीन मिळविण्यास करावयाच्या अर्जाचा नमुना (कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना) (पीडीएफ, 31 केबी)\nअनु. जातीच्या १२वी उत्तीर्ण विद्दार्थ्याना सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण (पीडीएफ, 150 केबी)\nसामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार (पीडीएफ, 821 केबी)\nअनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे बाबतची योजना (पीडीएफ, 550 केबी)\nविविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी :-\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करणे (पीडीएफ, 40 केबी)\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजने अंतर्गत खरेदी व वाटप केलेल्या जमिनीचे विवरणपत्र – १ (पीडीएफ, 764 केबी)\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजने अंतर्गत खरेदी व वाटप केलेल्या जमिनीचे विवरणपत्र – २ (पीडीएफ, 704 केबी)\nनगर परिषद यवतमाळ यांची माहिती\nविविध सुविधांसाठी लागणारे अर्जांचे नमुने व इतर कागदपत्रे :-\nनागरी हक्काची सनद व नागरिकांसाठी जाहीरनामा (पीडीएफ, 71 केबी)\nजन्म नोंदीच्या दाखल्याची मूळ प्रत (पीडीएफ, 554 केबी)\nमृत्यू नोंदीच्या दाखल्याची मूळ प्रत (पीडीएफ, 627 केबी)\nअसेसमेंट नक्कल (पीडीएफ, 436 केबी)\nमालमत्ता रजिस्टर मध्ये नोंद घेणे (पीडीएफ, 851 केबी)\nमालमत्ता हस्तांतरणा संबंधीच्या अर्जा सोबतचे प्रतिज्ञापत्र (पीडीएफ, 571 केबी)\nहस्तांतरणाच्या न��टिसीचा नमुना (पीडीएफ, 421 केबी)\nविवाह प्रमाणपत्रा साठीचे ज्ञापन (नमुना-ड) (पीडीएफ, 4.5 एमबी)\nविवाह प्रमाणपत्रा साठी लागणारे कागदपत्रे (पीडीएफ, 608 केबी)\nविकास कामाच्या परवानगीचा अर्ज व संबंधीत कागदपत्रे (पीडीएफ, 2.4 एमबी)\nमाहितीच्या अधिकारान्वये माहिती मिळविण्यासाठी अर्जाचा नमुना (पीडीएफ, 536 केबी)\nपशु संवर्धन उपयुक्त कार्यालय\nविभागाची तपशीलवार माहिती :-\nविभागामार्फत जनतेस दिल्या जाणा-या सोयी सुविधा बद्दलची माहिती (पीडीएफ, 4.3 एमबी)\nस्वयम प्रकल्पाबाबतची माहिती :-\nसूचना (पीडीएफ, 145 केबी)\nशासन निर्णय (पीडीएफ, 3.2 एमबी)\nपरसातील कुक्कुट पालन प्रकल्पाकरिता ‘मदर युनिट’ निवडीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 364 केबी)\nपरसातील कुक्कुट पालन प्रकल्पाकरिता ‘लाभार्थी’ निवडीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 163 केबी)\nजिल्हा शासकीय ग्रंथालय कार्यालय\nकार्यालयाची माहिती (पीडीएफ, 86 केबी)\nजिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयाची श्रेणीनिहाय यादी (पीडीएफ, 42 केबी)\nजिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयाची संपूर्ण यादी (पीडीएफ, 138 केबी)\nउर्ध्व पेनगंगा - विभाग १\nनांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, विभाग क्र. १\nप्रकल्पाचे ठळक वैशिष्टे (पीडीएफ, 47 केबी)\nपूर नियंत्रणाची आदर्श कार्य पद्धती (पीडीएफ, 320 केबी)\nपूर परिस्थिती हाताळण्याची प्रमाणित पद्धत (द्वारयुक्त धरणासाठी) (पीडीएफ, 29 केबी)\nपेनगंगेच्या पूर नियंत्रणा बाबत संक्षिप्त टिपणी (पीडीएफ, 36 केबी)\nनियंत्रण पातळयाबाबत माहिती (पीडीएफ, 29 केबी)\nउर्ध्व भागातील पुरामुळे बाधित होणारी गावे (पीडीएफ, 29 केबी)\nसुधारीत बीजभांडवल व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणांमध्ये बँकेच्या मंजुरीनंतर पात्र बेरोजगारांची यादी (पीडीएफ, 4.4 एमबी)\nसुधारित बीज भांडवल (पीडीएफ, 57 केबी)\nबीज भांडवल कर्जदारांना व्याज व दंड व्याजात सुट (पीडीएफ, 36 केबी)\nजिल्हा उद्योग केंद्राची छोटया उद्योगांना बीज भांडवल कर्ज योजना (पीडीएफ, 45 केबी)\nसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकीय ज्ञापन स्वीकृती पत्र प्रदान योजना २००६ (पीडीएफ, 42 केबी)\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीडीएफ, 52 केबी)\nउत्कृष्ट लघु उद्योग घटकांना जिल्हा स्तरीय पुरस्कार (पीडीएफ, 44 केबी)\nउद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (पीडीएफ, 38 केबी)\nसामुहिक प्रोत्साहन योजना (पीड���एफ, 320 केबी)\nनवीन उद्योग / उद्योगाचे विस्तारीकरण म्हणून प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जाचा नमुना (पीडीएफ, 71 केबी)\nजिल्हा उद्योग केंद्राची माहिती पुस्तिका व सनद (पीडीएफ, 308 केबी)\nजिल्हा उद्योग केंद्रा तर्फे विवीध योजनांना कर्ज वाटप लाभार्थ्यांची यादी :-\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 101 केबी)\nवर्ष २०१४-१५ (पीडीएफ, 95 केबी)\nवर्ष २०१५-१६ (पीडीएफ, 103 केबी)\nवर्ष २०१७-१८ (पीडीएफ, 46.4 केबी)\nजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, विभाग\nदि. ३१ मार्च २०१४ अखेर नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांची यादी (पीडीएफ, 41 केबी)\nसहकार विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची तालुका निहाय माहिती (पीडीएफ, 63 केबी)\nअवसायनातील सहकारी संस्थांची यादी (पीडीएफ, 103 केबी)\nमहा. सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ व ८८ अंतर्गत माहिती (पीडीएफ, 19 केबी)\nदि. ३१/१२/२०१४ पर्यंत निवडणुकीस पात्र संस्थांची माहिती (पीडीएफ, 29 केबी)\nविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडील गोदामांची यादी (पीडीएफ, 49 केबी)\nवखार परवाना धारक गोदामांची यादी (पीडीएफ, 50 केबी)\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ (पीडीएफ, 683 केबी)\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम २०१४ (पीडीएफ, 913 केबी)\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे दुरस्ती अध्यादेश (पीडीएफ, 844 केबी)\nमहाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ (पीडीएफ, 796 केबी)\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०१४ (पीडीएफ, 373 केबी)\nजिल्यातील नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांची यादी (पीडीएफ, 81 केबी)\nसह जिल्हा निबंधक वर्ग-१\nसह जिल्हा निबंधक वर्ग-१ (निम्न श्रेणी) व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय\nखालील कार्यालयात लागणारे विविध प्रकारच्या अर्जांचे नमुने :-\nसह जिल्हा निबंधक वर्ग-१ (निम्न श्रेणी) व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाची सविस्तर माहिती (पीडीएफ, 343 केबी)\nमुद्रांक शुल्कांचे दर (पीडीएफ, 2.0 एमबी)\nसह जिल्हा निबंधक वर्ग-१ (निम्न श्रेणी)\nदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविलेल्या दस्ताच्या अभिलेखात दुरुस्ती करून मिळणेबाबत (पीडीएफ, 122 केबी)\nदस्त नोंदणीस सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणेसाठी (पीडीएफ, 122 केबी)\nदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर झालेल्या दस्तामध्ये कबुलीजबाब देण्यासाठी झालेला विलंब क्षमापित करणेसाठी (पीडीएफ, 130 केबी)\nदस्त नोंदणी करतांना पक्षकारांनी गैरकृत्य केल्यास त्यांचेविरुद्ध नोंदणी अधि.,१���०८ कलम ८२ अन्वये कारवाई करणेसाठी (पीडीएफ, 127 केबी)\nदुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणी नाकारण्याच्या आदेशा विरुद्ध अपील (पीडीएफ, 127 केबी)\nनोंदविण्यात आलेल्या सूची २ ची प्रमाणित प्रत मिळणेसाठी (पीडीएफ,121 केबी)\nनोंदविण्यात आलेल्या दस्ताची प्रमाणित प्रत मिळणेसाठी (पीडीएफ, 121 केबी)\nदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविलेल्या दस्तामध्ये जादा भरलेली नोंदणी फी चा परतावा मिळणे साठी (पीडीएफ, 123 केबी)\nमृत्युपत्राचा सीलबंद लखोटा कार्यालयात जमा करणेसाठी (पीडीएफ, 150 केबी)\nकार्यालयात जमा केलेला मृत्युपत्राचा सीलबंद लखोटा परत मिळणेसाठी (पीडीएफ, 150 केबी)\nकार्यालयात जमा केलेल्या सीलबंद लखोट्यातील मृत्युपत्र उघडून त्याची प्रमाणित प्रत मिळणेसाठी (पीडीएफ, 150 केबी)\nमहाराष्ट्र मुद्रांक अधि. कलम ३१ खाली दस्तऐवज अभिनिर्णीत करणेसाठी अर्जाचा नमुना व तपासणी सूची (पीडीएफ, 1.1 एमबी)\nमुद्रांक परतावा मिळणेसाठी अर्जाचा नमुना व तपासणी सूची (पीडीएफ, 867 केबी)\nमुद्रांक परतावा साठी अर्जदाराने द्यायचे प्रतिज्ञापत्र व नोंदविण्यासाठीच्या जबाबाचा नमुना (पीडीएफ, 755 केबी)\nनोंदणी शुल्क परतावा मिळणेसाठी अर्जाचा नमुना व तपासणी सूची (पीडीएफ, 1.0 एमबी)\nनोंदणी शुल्क परतावा साठी अर्जदाराने द्यायचे प्रतिज्ञापत्र व नोंदविण्यासाठीच्या जबाबाचा नमुना (पीडीएफ, 787 केबी)\nनोंदविण्यात आलेल्या सूची २ ची प्रमाणित प्रत मिळविणे साठी (पीडीएफ, 88 केबी)\nनोंदविण्यात आलेल्या दस्ताची प्रमाणित प्रत मिळणेसाठी (पीडीएफ, 121 केबी)\nदस्तांची / सूची २ ची पाहणी / शोध घेण्यासाठी (पीडीएफ, 122 केबी)\nदस्त नोंदणीस सादर करण्यासाठी किंवा कबुलीजबाब देण्यासाठी दु. निबंधक यांची गृहभेट मिळण्यासाठी (पीडीएफ, 150 केबी)\nजिल्हा महिला व बालविकास विभाग\nविभागाबद्दल माहिती (पीडीएफ, 83 केबी)\nनागरिकांची सनद (पीडीएफ, 217 केबी)\nजिल्हास्तरावरील विविध समित्या एकत्रित करून सर्व समावेशक समिती स्थापन करणे बाबत शासन निर्णय (पीडीएफ, 6.2 एमबी)\nमनोधैर्य योजने बाबतचा शासन निर्णय (पीडीएफ, 1.2 एमबी)\nशेतकरी कुटुंबातील मुलीच्या सामुहिक विवाहासाठी अनुदान देणेबाबत शासन निर्णय (पीडीएफ, 1.7 एमबी)\nपोलीस स्टेशन आवारात महिला समुपदेशन केंद्र स्थापन करणेबाबत शासन निर्णयमिळण्यासाठी (पीडीएफ, 2.5 एमबी)\nवैध मापन शास्त्र विभाग\nविभागाबद्दल माहिती (पीडीएफ, 325 केबी)\nग्राहकांसाठी मार्गदर्शिका (पीडीएफ, 668 केबी)\nअधिक माहितीसाठी विभागाच्या www.legalmetrology.maharashtra.gov.in या वेबसाईटचे अवलोकन करावे\nकार्यकारी अभियंता, निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग, आर्णी जि. यवतमाळ\nपुनर्वसन विभागाची गाव निहाय व उपविभाग निगाय यादी (पीडीएफ, 949 केबी)\nजनतेला पुरविण्यात येणा-या सुविधा (पीडीएफ, 286 केबी)\nअर्जदाराने करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 472 केबी)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प. यवतमाळ\nमागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत मागील काही वर्षात पूर्ण झालेल्या कामांची माहिती :-\nवर्ष २००८-१० (पीडीएफ, 206 केबी)\nवर्ष २०१०-११ (पीडीएफ, 208 केबी)\nवर्ष २०११-१२ (पीडीएफ, 215 केबी)\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 245 केबी)\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 220 केबी)\nवर्ष २०१४-१५ (पीडीएफ, 233 केबी)\nकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग\nसन. २०१५-१६ अर्थसंकल्प :-\nइमारती बांधकाम (पीडीएफ, 7.6 एमबी)\nरस्ते व पूल बांधकाम (पीडीएफ, 68 केबी)\nखालील बाबींसाठी ना हरकत प्रमाणपत्रा बाबत सविस्तर माहिती :-\nसिनेमा टॉकीज (पीडीएफ, 1.6 एमबी)\nकेबल टाकणे (पीडीएफ, 1.4 एमबी)\nअप्रोच रस्ता (पीडीएफ, 2.9 एमबी)\nरस्त्याच्या कडेला असलेली इमारत (पीडीएफ, 47 केबी)\nकंत्राटदाराचे नोंदणी विषयक माहिती (पीडीएफ, 267 केबी)\nसरकारी निवासस्थाने वाटपा बाबतची प्रमाणपत्रे (पीडीएफ, 75 केबी)\nविश्रामगृहे आरक्षणा बाबतची माहिती (पीडीएफ, 38 केबी)\nसा.बां. खात्याच्या नियंत्रणा खालील रस्त्यां खालून खाजगी बांधकामास परवानगी बाबतचे परिपत्रक (पीडीएफ, 369 केबी)\nइमारतरेषा व नियंत्रणरेषा या करिता घ्यावयाची अंतरे (पीडीएफ, 174 केबी)\nसार्वजनिक बांधकाम विभागासाठी शासन निर्णय (पीडीएफ, 120 केबी)\nजिल्हा सैनिक कल्याण विभाग\nकार्यालयाची सविस्तर माहिती (पीडीएफ, 1.4 एमबी)\nकल्याणकारी निधीमधून अनुदान मिळण्यासाठी आवेदनपत्र (पीडीएफ, 73 केबी)\nमाजी सैनिकांची नोंदणी करण्याकरिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 160 केबी)\nमाजी सैनिकांच्या विधवा / युद्ध विधवा यांची नोंदणी करण्याकरिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 204 केबी)\nमाजी सैनिकांना ओळखपत्र देण्याकरिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 89 केबी)\nमाजी सैनिकांच्या विधवा / युद्ध विधवा यांना ओळखपत्र देण्याकरिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 55 केबी)\nमाजी सैनिकांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती करिता अर्जाचा नमुना (पीडीएफ, 100 केबी)\nमाजी सैनिकांच्या पाल्यासाठी इतर वसतीगृहात राहण्याकरिता केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 461 केबी)\nजिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ\n(भारतीय लोक स्वास्थ्य मानक) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीडीएफ, 37 केबी)\nगैर (भारतीय लोक स्वास्थ्य मानक) अंतर्गत ग्रामीण रुग्णालये (पीडीएफ, 23 केबी)\nप्राथमिक आरोग्य केंद्रांची यादी (पीडीएफ, 31 केबी)\nउपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे यामधील प्रसूती व प्रसूती शस्त्रक्रिया यांची माहिती (पीडीएफ, 37 केबी)\nजिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्स व रुग्णालये (पीडीएफ, 62 केबी)\nराबविण्यात येणा-या काही योजना\nप्रेरणा प्रकल्प कार्यक्रम (पीडीएफ, 2.8 एमबी)\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (पीडीएफ, 136 केबी)\nजिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम (पीडीएफ, 1.6 एमबी) | अधिक माहिती (पीडीएफ, 173 केबी)\nराष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम (पीडीएफ, 473 केबी)\nकिशोरवयीन प्रजनन व लैंगिक आरोग्य (पीडीएफ, 561 केबी)\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (पीडीएफ, 1.4 एमबी)\nआय. पी. एच. एस. कार्यक्रम (पीडीएफ, 45 केबी)\nजननी सुरक्षा योजना (पीडीएफ, 95 केबी)\nजिल्हा सांख्यिकी कार्यालय हे जिल्हा स्तरीय कार्यालय असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अखत्यारीत येते जे कि महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागा अंतर्गत काम करते. नियोजना साठी महत्वाची असलेली जिल्हा स्तरीय माहिती गोळा करण्याचे काम सांख्यिकी कार्यालय करित असते.\nप्रसिद्धी :- जिल्हा सांख्यिकी कार्यालय काही महत्वाची पुस्तके प्रसिद्ध करीत असते.\n(अ) जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक गोषवारा- ह्या पुस्तकांमध्ये जिल्ह्याची महत्वाची सामाजिक व आर्थिक स्वरूपाची माहिती मिळते. ह्या पुस्तकासाठी आवश्यक असलेली माहिती निरनिराळ्या कार्यालयाकडून प्राप्त केल्या जाते.\n(ब) नगर परिषदांचे पुस्तक- ह्या पुस्तकामध्ये ब-याच प्रकारची माहिती संपादित केली जसे मिळकत, खर्च, कर्मचारी सद्यस्थिती, कर पद्धती, झोपड्या, कत्तलखाने, व जिल्ह्यातील इतर सर्व नगर परिषदांची महत्वाची सांख्यिकीय माहिती संपादित केली आहे.\n(क) तहसीलच्या निवडक बाबी- ह्या पुस्तकामध्ये तहसीलच्या एकूण ४९ बाबी नमूद केल्या आहेत. ज्यामुळे तहसीलच्या सद्दस्थितीची इत��� निरनिराळ्या बाबींमध्ये तुलना करता येते.\nगणना- याच बरोबर हे कार्यालय कर्माचा-यांची गणनासुद्धा करित असते. दरवर्षी राज्य सरकार, जि.प., व नगर परिषद कर्मचा-यांची गणना या कार्यालया मार्फत होत असते. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचा-यांची गणना केल्या जाते. त्याच प्रमाणे हे कार्यालय इतर निरनिराळ्या गणने मध्ये भाग घेत असते जसे लोकसंख्या गणना, आर्थिक गणना, पशुधन गणना इ.\nराष्ट्रीय आवक- राष्ट्रीय मिळकतिचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व इतर क्षेत्रातील माहिती जमा करण्याचे काम या कार्यालया मार्फत होत असते.\nनिर्देशांक- राज्यस्तरीय घाऊक व किरकोळ किमतीचे निर्देशांक तपासण्यासाठी ह्या कार्यालया मार्फत माहिती गोळा केली जाते.\nमूल्यमापन-निरनिराळ्या सरकारी योजनांचे मूल्यमापन सर्वेक्षण हे कार्यालय करित असते.\nनमुना नोंदणी योजना -याचे अंतर्गत जनगणना संचालनालयाला कामासाठी आवश्यक असलेली महत्वाची सांख्यिकीय माहिती (जन्म-मृत्यु दर व स्थलांतर बाबत) गोळा करून पुरविल्या जाते.\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन\nसन – २०१५ (पीडीएफ, 3.7 एमबी)\nसन – २०१४ (पीडीएफ, 6.5 एमबी)\nशिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, यवतमाळ\nतालुका निहाय शैक्षणिक सांख्यिकी अहवाल : – भाग-१ (पीडीएफ, 7.9 एमबी) | भाग-२ (पीडीएफ, 6.3 एमबी)\nउपक्रम व योजनांची माहिती (पीडीएफ, 200 केबी)\nराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना (पीडीएफ, 62 केबी)\nबालकांचा मोफत व व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ प्रमाणे मुख्यध्यापक, सहा. शिक्षक संच मान्यतेनुसार पदनिश्चिती जिल्हा प्रपत्र १ (पीडीएफ, 872 केबी)\nमहिला व बाल कल्याण, जि.प.\nमहिला व बाल कल्याण, जि.प.\nया कार्यक्रमा अंतर्गत ० ते ६ वर्षा मधील बालके तसेच गरोदर माता व दाई माता यांना सर्व प्रकारची मुलभूत व अत्यावशक सेवा एकात्मिक पद्धतीने थेट त्यांच्या गाव किवा वार्डा पर्यंत पोहचविण्यात येते.स्थानिक समुदाय स्तरावर मुले व माता करीतांच्या या सर्व सेवा राबविण्यासाठी अंगणवाडी हे केंद्रीय स्थानी असते. त्याकरिता अंगणवाडी कार्यकर्तीची भूमिका हा कार्यक्रम राबविण्यासाठी निर्णायक स्वरुपाची असते.\n१९८२ मध्ये एकूण चार पंचायत समित्यांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. हळूहळू उर्वरित ठिकाणे सुद्धा यामध्ये सामावले गेल��. सध्या सर्व १४ योजना १६ ही पंचायत समित्यांमध्ये सुरु असून सर्व जिल्हा एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात आला.\nएकात्मिक बाल विकास योजनेचा उद्देश खालील प्रमाणे सांगता येईल.\n० ते ६ वयोगटातील बालकांसाठी पोषकता व आरोग्या संबधी सुधारणा\nमुलांच्या आवश्यक मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पायाभरणी\nबाल मृत्युदर, कुपोषण व शाळा सोडण्याच्या घटना कमी करणे\nनिरनिराळ्या विभागांसोबत बाल विकासासाठी या योजना व त्या राबविण्याबाबत कार्यक्षम समन्वय आणणे\nआवश्यक पोषण व आरोग्य शिक्षणाद्वारे बालकांचे सर्व साधारण आरोग्य व पोषकतेची गरज याची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता वाढविणे.\nगरोदर मातांकारिता धनुर्वात विरोधी लसीकरण\nपोषण व आरोग्य शिक्षण\nस्थानिक अन्न – भात, वरण (डाळ), प्रथिने (कडधान्ये).\nप्रती लाभार्थी प्रतीदिन प्रमाण – रुपये १.५०\nबाल मृत्यूचे प्रमाण – २६ बालके प्रती हजार\nतालुका निहाय अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी कर्मचारी यांची माहिती\nयवतमाळ (पीडीएफ, 133 केबी)\nबाभूळगाव (पीडीएफ, 57 केबी)\nआर्णी (पीडीएफ, 78 केबी)\nदारव्हा (पीडीएफ, 69 केबी)\nनेर (पीडीएफ, 66 केबी)\nपुसद (पीडीएफ, 82 केबी)\nदिग्रस (पीडीएफ, 50 केबी)\nमहागाव (पीडीएफ, 75 केबी)\nकेळापूर (पीडीएफ, 73 केबी)\nझरी जामणी (पीडीएफ, 61 केबी)\nघाटंजी (पीडीएफ, 71 केबी)\nराळेगाव (पीडीएफ, 74 केबी)\nकळंब (पीडीएफ, 74 केबी)\nवणी (पीडीएफ, 76 केबी)\nमारेगाव (पीडीएफ, 61 केबी)\nजिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ\nविभागा अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या अर्जांचे नमुने :-\n२०% सेस अंतर्गत योजना\nमागासवर्गीय शेतक-यांना ९०% अनुदानावर ताडपत्री पुरविणे (पीडीएफ, 79 केबी)\nमागासवर्गीय शेतक-यांना ऑईल इंजिन पुरविणे (पीडीएफ, 80 केबी)\nमागासवर्गीय शेतक-यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणे (पीडीएफ, 79 केबी)\nमागासवर्गीय भजनी मंडळांना भजन साहित्य पुरविणे (पीडीएफ, 82 केबी)\nमागासवर्गीय उमेदवारांना धान्य साठविणे साठी कोठ्या पुरविणे (पीडीएफ, 83 केबी)\nमाध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे (पीडीएफ, 82 केबी)\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेकरिता अनुदान पुरविणे (पीडीएफ, 83 केबी)\nग्रामीण भागात व्यसनमुक्ती व दारूबंदी कार्यक्रम राबविणे (पीडीएफ, 86 केबी)\nस्वयं रोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना ९०% सूट वर शिलाई मशी��� पुरविणे (पीडीएफ, 86 केबी)\nमागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून ९०% अनुदानावर टीनपत्रे पुरविणे (पीडीएफ, 79 केबी)\nअल्पभूधारक मागासवर्गीय शेतक-यांना ९०% सुटीवर एचडीपीई पाईपसह इलेक्ट्रिक मोटर पुरविणे (पीडीएफ, 80 केबी)\nमागासवर्गीय शेतक-यांना एचडीपीई पाईप पुरविणे (पीडीएफ, 80 केबी)\nमागासवर्गीय शेतक-यांना तुषार सिंचन संच पुरविणे (पीडीएफ, 63 केबी)\n१३ वने अंतर्गत योजना\nजंगल भागातील शेतक-यांना स्प्रे पंप पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर ताडपत्री पुरविणे (पीडीएफ, 57 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर एच.डी.ई.पी. पाईप पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर सोलर इमरजेन्सी लाईट पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर पेरणीयंत्र पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील मागासवर्गीय शेतक-यांना ७०% अनुदानावर पॉवर स्प्रे पंप पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर स्पायलर सेप्लेटर पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील शेतक-यांना ९०% अनुदानावर गॅस कनेक्शन पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nजंगल भागातील अल्पभूधारक शेतक-यांना सब मार्सिबल इलेक्ट्रिक मोटार पंप पुरविणे (पीडीएफ, 58 केबी)\nअधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ\nयवतमाळ पाटबंधारे मंडळ अंतर्गत असलेल्या सिंचन प्रकल्पांची माहिती :-\nनागरिकांची सनद (पीडीएफ, 155 केबी)\nसिंचन प्रकल्पांची कामे करण्याकरिता असलेल्या विभागीय कार्यालयांची यादी (पीडीएफ, 44 केबी)\nविविध सिंचन प्रकल्पांची तपशीलवार माहिती\nबेंबळा प्रकल्प (पीडीएफ, 1.0 एमबी)\nअरुणावती नदी प्रकल्प (पीडीएफ, 100 केबी)\nनिम्न पैनगंगा प्रकल्प (पीडीएफ, 51 केबी)\nअडान प्रकल्प (पीडीएफ, 255 केबी)\nनवरगाव प्रकल्प (पीडीएफ, 170 केबी)\nअमडापूर प्रकल्प (पीडीएफ, 119 केबी)\nपिंपळगाव प्रकल्प (पीडीएफ, 47 केबी)\nवरुड प्रकल्प (पीडीएफ, 46 केबी)\nखेमकुंड प्रकल्प (पीडीएफ, 48 केबी)\nसिरसगाव प्रकल्प (पीडीएफ, 49 केबी)\nनेर प्रकल्प (पीडीएफ, 49 केबी)\nकुंभारकिन्ही प्रकल्प (पीडीएफ, 298 केबी)\nवाई प्रकल्प (पीडीएफ, 46 केबी)\nवर्ध प्रकल्प (पीडीएफ, 128 केबी)\nमांजरा प्रकल्प (पीडीएफ, 46 केबी)\nजांबनाला प्रकल्प (पीडीएफ, 49 केबी)\nएकात्मिक आदिवासी विकास प्र.\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा, जि. यवतमाळ\nआदिवासी उपाययो���ना क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या गावाकरिता प्रमाणपत्र देणेबाबत :- शा. नि. दि. ९ मार्च १९९० अन्वये गावांची यादी (पीडीएफ, 703 केबी)\nपरिपत्रक (पीडीएफ, 1.0 एमबी)\nआदिवासी घटक कार्यक्रम २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्‍या कामाची माहिती\nबाभुळगाव (पीडीएफ, 230 केबी)\nयवतमाळ (पीडीएफ, 726 केबी)\nराळेगाव (पीडीएफ, 812 केबी)\nझरी (पीडीएफ, 1.18 एमबी)\nघाटंजी (पीडीएफ, 672 केबी)\nकेळापूर (पीडीएफ, 9 एमबी)\nकळंब (पीडीएफ, 2 एमबी)\nमारेगाव (पीडीएफ, 2 एमबी)\nवणी (पीडीएफ, 668 केबी)\nजिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त निधी मधून विविध विभागांनी केलेल्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजना\nमृदसंधारण :- वर्ष २०१६-१७ (पीडीएफ, 2.2 एमबी)\nसार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, पुसद पांढरकवडा व विशेष प्रकल्प (सा.बां.) :\n५०५४०४०२ (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 115 केबी)\n५०५४०४६५ (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 81 केबी\n४२०२ (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 30 केबी\nजि.प. बांधकाम विभाग क्र. २ (आदिवासी उपयोजना – बिगर अनुशेष व किमान गरजा) :-\nवर्ष २०१०-११ (पीडीएफ, 33 केबी)\nवर्ष २०११-१२ (पीडीएफ, 29 केबी)\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 30 केबी)\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 37 केबी)\nवर्ष २०१४-१५ (पीडीएफ, 94 केबी)\nमहाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं. मर्यादित :-\nवर्ष २०११-१२ (पीडीएफ, 102 केबी)\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 140 केबी)\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 153 केबी)\nवर्ष २०१४-१५ (पीडीएफ, 221 केबी\nलघु सिंचन (जलसंधारण) विभाग :- वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ (पीडीएफ, 44 केबी)\nकृषी विभाग :- वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ (पीडीएफ, 209 केबी)\nजिल्हा उद्दोग केंद्र :- वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ (पीडीएफ, 45 केबी)\nजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग :- वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ (पीडीएफ, 62 केबी)\nमहिला व बाल कल्याण विभाग (जि.प.) :- वर्ष २०१०-११ ते २०१४-१५ (पीडीएफ, 62 केबी)\n१००% अनुदानावरील एचडीपीई पाईप मंजूर लाभार्थ्यांची यादी :-\nवर्ष २००६-०७ (पीडीएफ, 40 केबी)\nवर्ष २००७-०८ (पीडीएफ, 77 केबी)\nवर्ष २००८-०९ (पीडीएफ, 53 केबी\nवर्ष २००९-१० (पीडीएफ, 54 केबी)\nवर्ष २०१०-११ (पीडीएफ, 55 केबी)\nवर्ष २०११-१२ (पीडीएफ, 68 केबी)\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 73 केबी)\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 67 केबी)\n१००% अनुदानावरील तेल पंप मंजूर लाभार्थ्यांची यादी :-\nवर्ष २००४-०५ (पीडीएफ, 35 केबी)\nवर्ष २००५-०६ (पीडीएफ, 36 केबी\nवर्ष २००६-०७ (पीडीएफ, 45 केबी)\nवर्ष २००७-०८ (पीडीएफ, 69 केबी\nवर्ष २००८-०९ (पीडीएफ, 72 केबी)\nवर्ष २००९-१० (पीडीएफ, 80 केबी)\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 55 केबी)\nठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम :-\nवर्ष २०१२-१३ (पीडीएफ, 95 केबी)\nवर्ष २०१३-१४ (पीडीएफ, 123 केबी)\nवर्ष २०१४-१५ (पीडीएफ, 112 केबी)\nवर्ष २०१५-१६ (पीडीएफ, 8.1 एमबी)\nजिल्हा क्रीडा अधिकारी :-\nक्रीडांगण विकास अनुदान योजना (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 147 केबी)\nव्यायामशाळा विकास अनुदान योजना (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 182 केबी)\nयुवक कल्याण अनुदान योजना (वर्ष २०१०-११ ते २०१४-१५) (पीडीएफ, 230 केबी)\nनगर रचना आणि मुल्य निर्धारण\nनगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग, प्रादेशिक नियोजन मंडळ यवतमाळ\nअहवाल – १ (पीडीएफ, 1.0 एमबी)\nअहवाल – २ (पीडीएफ, 731 केबी)\nप्रस्तावित जमीन वापर नकाशा :-\nसंपूर्ण जिल्हा (पीडीएफ, 2.5 एमबी)\nयवतमाळ (पीडीएफ, 1.5 एमबी)\nबाभूळगाव (पीडीएफ, 1.2 एमबी)\nआर्णी (पीडीएफ, 1.3 एमबी)\nदारव्हा (पीडीएफ, 1.5 एमबी)\nनेर (पीडीएफ, 1.6 एमबी)\nपुसद (पीडीएफ, 1.5 एमबी)\nदिग्रस (पीडीएफ, 1.1 एमबी)\nउमरखेड (पीडीएफ, 1.2 एमबी)\nमहागाव (पीडीएफ, 1.3 एमबी)\nकेळापूर (पीडीएफ, 1.1 एमबी)\nझरी जामणी (पीडीएफ,1.3 एमबी)\nकळंब (पीडीएफ, 1.2 एमबी)\nवणी (पीडीएफ, 1.3 एमबी)\nमारेगाव (पीडीएफ, 1.1 एमबी)\nअस्तित्वातील जमीन वापर नकाशा :-\nसंपूर्ण जिल्हा (पीडीएफ, 2.9 एमबी)\nयवतमाळ (पीडीएफ, 1.6 एमबी)\nबाभूळगाव (पीडीएफ, 1.0 एमबी)\nआर्णी (पीडीएफ, 1.0 एमबी)\nदारव्हा (पीडीएफ, 1.2 एमबी)\nनेर (पीडीएफ, 1.1 एमबी)\nपुसद (पीडीएफ, 1.1 एमबी)\nउमरखेड (पीडीएफ, 1.0 एमबी)\nमहागाव (पीडीएफ, 1.0 एमबी)\nकेळापूर (पीडीएफ, 1.0 एमबी)\nझरी जामणी (पीडीएफ, 1.0 एमबी\nघाटंजी (पीडीएफ, 1.0 एमबी)\nराळेगाव (पीडीएफ, 1.0 एमबी)\nकळंब (पीडीएफ, 1.0 एमबी)\nवणी (पीडीएफ, 1.4 एमबी)\nमारेगाव (पीडीएफ, 953 केबी)\nराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना\nराजीव गांधी जीवनदायी योजनेविषयीची माहिती व संपर्क अधिकारी (पीडीएफ, 86 केबी)\nदूरध्वनीवरून सूचना – मार्गदर्शक तत्वे (पीडीएफ, 51 केबी)\nजिल्हात अंगीकृत असलेले रुग्णालये व त्यात असलेल्या उपलब्द सुविधा (पीडीएफ, 55 केबी)\nजिल्हयालगत असलेल्या व योजने अंतर्गत समाविष्ट अतिविशिष्ठ उपचार पद्धती असलेल्या रुग्णालयांची यादी :-\nहृदयगत शस्त्रक्रिया (पीडीएफ, 34 केबी)\nहृदयरोग (पीडीएफ, 55 केबी)\nइंटरवेंशन रेडीओलॉजि (पीडीएफ, 42 केबी)\nमूत्रपिंड आजार (पीडीएफ, 61 केबी)\nमेंदूच्या शस्त्रक्रिया (पीडीएफ, 56 केबी)\nमेंदूचे आजार (पीडीएफ, 47 केबी)\nनेत्र शस्त्रक्रिया (पीडीएफ, 49 केबी)\nक्ष-किरण कर्करोग चिकित्सा (पीडीएफ, 38 केबी)\nकर्करोग शस्त्रक्रिया (पीडीएफ, 65 केबी)\nराजीव गांधी जीवनदायी योजनेविषयीची शासनाची माहिती पुस्तिका (पीडीएफ, 2.1 एमबी)\nराजीव गांधी जीवनदायी योजनेविषयीचे अधिकृत संकेतस्थळ\n५० कोटी वृक्ष लागवड लागवड कार्यक्रम :-\nविभाग निहाय रोपवन स्थळांची माहिती (पीडीएफ, 635 केबी)\nविभाग निहाय रोपवाटिकेचा तपशील (पीडीएफ, 1.2 एमबी)\nजिल्हा व तालुकास्तरीय समन्वय अधिका-यांचा तपशील (पीडीएफ, 254 केबी)\nवर्ष २०१७ ते २०१९ मध्ये राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड होणार महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होण्यासाठी नोंदणी सुरु \nखाजगी मालकी प्रकरणांतील कागदपत्रे (पीडीएफ, 218 केबी)\nवन्य प्राण्यांपासून पिक नुकसानी, मनुष्य हानी व पशूधन हाणी प्रकरणांतील कागदपत्रे (पीडीएफ, 107 केबी)\nसहा. आयुक्त, जिल्हा मत्सव्यवसाय कार्यालय,\nप्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ\nजिल्ह्यात खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात\nमत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना\nअवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन\nमासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य\nमत्स्य संवर्धन विकास यंत्रणा\nमत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा विकास\nराष्ट्रीय कल्याण निधी योजना (घरकुल योजना)\nराष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड\nमा. पंतप्रधान पॅकेज कार्यक्रम\nजिल्हा कोषागार कार्यालय व तहसील स्तरावरील उप-कोषागार कार्यालये\nजिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ ०७२३२-२४२९८४, २४२४९५\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, आर्णी – २६७०६९\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दारव्हा – २५५५३६\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, पुसद – २४५८८०\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, केळापूर – २२७१७१\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, उमरखेड – २३८५२६\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, वणी – २२८४३७\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दिग्रस – २२२०७८\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, बाभूळगाव – २४०४५८\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, कळंब – २२६६९४\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, घाटंजी – २२७८६६\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, मारेगाव – २३७३२४\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, महागाव – २२२२६९\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, नेर – २६७९५४\nउप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, राळेगाव – २२५७३७\n© जिल्हा प्रशासन यवतमाळ , राष्ट्र��य सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/deepika-padukone-and-vikrant-masseys-kissing-scene-leaked-from-film-chhapaak-in-marathi-814293/", "date_download": "2021-01-20T14:22:26Z", "digest": "sha1:XXZIL7L3YJLFVVN2AWLG6GUPWK3DI2GR", "length": 7920, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "Video : आगामी ‘छपाक’मधील दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सीचा किसिंग सीन", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nVideo : आगामी ‘छपाक’मधील दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सीचा किसिंग सीन\nबॉलीवूडमधील नंबर 1 ची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणने मागच्या वर्षी गली बॉय अभिनेता रणवीर सिंगसोबत धूमधडाक्यात लग्न केलं. ज्यानंतर प्रत्येकालाच उत्सुकता होती ती या ‘पद्मावत’ अभिनेत्रीच्या पुढच्या चित्रपटाची.\nज्याबाबतचा खुलासा स्वतः दीपिकाने केला, तो म्हणजे दिग्दर्शक मेघना गुलजारचा एसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आगामी छपाक हा सिनेमा. यामधील दीपिकाचा लुक पाहिल्यावर तर सगळ्यांचीच उत्सुकता वाढली.\nपण आता या चित्रपटाच्या शूटींगची गरमागरम चर्चा आहे ती किसिंग सीनमुळे. या चित्रपटाचं शूटींग होळीदरम्यान दिल्लीमध्ये सुरू झालं होतं. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोजही लीक झाले होते. पण नुकताच या सिनेमातील एक ताजा व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सीमधील किसिंग सीन दिसत आहे.\nखरंतर दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सी 'छपाक'च्या या सीनचं शूटींग एका घराच्या गच्चीवर सुरू होतं आणि तो सीन कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला. मग काय.. ज्याने हा व्हिडीओ श���ट केला होता त्याने तो सोशल मीडियावर टाकला. लगेचच तो व्हिडीओ व्हायरल झाला. एवढंच नाहीतर त्याने व्हिडीओत असंही म्हटलं आहे की, 'हा व्हिडीओ मुलांना दाखवू नका.'\nप्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा\nदीपिका पदुकोण लग्नानंतरही 'नो किसिंग पॉलिसी' फॉलो करणार नाही\nअसं नेहमीच दिसून येतं की, लग्नानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्री चित्रपटात नो किसिंग पॉलिसी फॉलो करू लागतात. पण छपाक मधील या व्हायरल झालेल्या व्हिडीओने दीपिकाने अशा नियमांना फॉलो न करण्याचं ठरवल्याचं दिसतंय. तसंच यावरून हेही कळतंय की, तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगलाही तिच्या अशा सीन्सबाबत काही प्रॉब्लेम नाही. ही बॉलीवूड आणि दीपिकाच्या फॅन्ससाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. यामुळे करीना कपूर खान नंतर दीपिका पदुकोणचा या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. ज्या नवीन विचारसरणीच्या असून प्रगतीशील दृष्टीकोन ठेवतात.\nरणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र\nरणवीरच्या शब्दांनी दीपिका झाली भावूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/213", "date_download": "2021-01-20T14:58:17Z", "digest": "sha1:HHVVJIZF3QRY5EYKLPILQ5HLXD4FDNA6", "length": 7675, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/213 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nइ १८४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास रातीव, गबत मागाल. असेल तोंवरी धुंदी करून चाराल. नाहींसें जालें म्हणजे मग कांहीं पडत्या पावसांत मिळणार नाहीं. उपास पडतील, घोडीं मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिलीं ऐसे होईल. व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचे एथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जीं कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिली आहेत तेहि जाऊं लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही रातीव, गबत मागाल. असेल तोंवरी धुंदी करून चाराल. नाहींसें जालें म्हणजे मग कांहीं पडत्या पावसांत मिळणार नाहीं. उपास पडतील, घोडीं मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिलीं ऐसे होईल. व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचे एथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जीं कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिली आहेत तेहि जाऊं लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल तेव्हां यतीची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्हीं बरें जाणून, सिपाई हो अगर पावखलक १९ हो, बहुत यादी ° धरून वर्तणूक करणे. कोण्ही पागेस अगर मुलकांत गांवोगांव राहिले असाल त्यांणीं रयतेस काडीचा अजार १ द्यावयाची गरज नाही. आपल्या राहिल्या जागांतून बाहीर पाय घालाया गरज नाही. साहेबी खजानांतून वांटणिया पदरीं घातलिया आहेत. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यांस गबत हो, अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल तें रास २ घ्यावे, बाजारास जावें, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती २ ३ अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजवीजान दाणा रातीव कारकून देत जातील तेणेप्रमाणेच घेत जाणे; की उपास न पडता रोजबरीज खायला सांपडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीच कारकुनासी धसपस कराया अगर अमकेंच द्या तमकेंच द्या एस म्हणाया, धुंदी करून खासदारकोठींत २४ कोठारांत शिरून लुटाया गरज नाहीं. व हल्ली उन्हाळ्याला आहे तइसे खलक २५ पागेचे आहेत, खण' धरून राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करतील कोण्ही भलतच जागा चुली रंधनाला ७ करितील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिल आहे ऐसे अगर वारे लागले २८ आहे ऐसे मनास न आणितां म्हणजे अविस्राच\" १८ ठराविक प्रमाण १९ पायदळांतील सैनिक. २० काळजीपूर्वक २१त्रास.२२ घाऊक, २३ बळजबरी, २४खासकोठींत, २५ लोक (नीच जातीचे): २६ झोपडी, घर, २७ स्वयंपाकाला, २८ सुरू झालें, सुटलें, २९ अकस्मात् २८]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2021-01-20T13:50:46Z", "digest": "sha1:YVU5DTIC3N3RYZS6WAQ2UZGH5V72IIS7", "length": 7595, "nlines": 141, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "केळीला बोर्डाच्या भावानुसार मागणी नाही : उत्पादकांची १८ रोजी बैठक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nकेळीला बोर्डाच्या भावानुसार मागणी नाही : उत्पादकांची १८ रोजी बैठक\nरावेर – रावेर तालुक्यात केळी बोर्ड भावापेक्षा कमी भावाने केळी मागणी होत असल्याने १८ रोजी सकाळी ११ वाजता येथील कृषी उपन्न बाजार समितीत महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. तालुक्यात केळीचे पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते.\nकेळी शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यासाठी कृषी बोर्ड असुन त्यांच्या भावावर आधारीत व्यापारी शेतक-यांकडून केळी घेतली जाते परंतु तालुक्यात काही व्यापारी बोर्ड भावापेक्षा कमी दरात माल घेत असल्याने यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जास्तीत-जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी, उपसभापती अरुण पाटील व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आह��.\nपोलीस वसाहतीतील रहिवाश्यांचा पाणी प्रश्नाबाबत आंदोलन\n‘भारत हिंदू पाकिस्तान’ बनेल या वक्तव्यामुले थरूर यांना नोटीस\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\n'भारत हिंदू पाकिस्तान' बनेल या वक्तव्यामुले थरूर यांना नोटीस\nयुपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/weekly-financial-market-update-weekly-stock-market-review-zws-70-2346087/", "date_download": "2021-01-20T12:20:23Z", "digest": "sha1:RSPK3UHBAPPQHCKWDYM7NFO6CH4DQT4D", "length": 16062, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Weekly Financial Market Update weekly stock market review zws 70 | बाजार-साप्ताहिकी : विक्रमी टप्पा! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबाजार-साप्ताहिकी : विक्रमी टप्पा\nबाजार-साप्ताहिकी : विक्रमी टप्पा\nअर्थव्यवस्थेत वेगाने होणारी वाढ माल वाहतूक कंपन्यांसाठी पोषक आहे.\nगेल्या सप्ताहातील जागतिक बाजारातील सुखद बातम्यांना या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भारतातील आर्थिक सकारात्मक आकडेवारीची जोड मिळाली. अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने सुधारलेला विकास दर, वस्तू व सेवा कर संकलनाने सलग दुसऱ्या महिन्यात पार केलेले एक लाख कोटींहून अधिकचे आकडे, मासिक वाहन विक्रीतील तेजीचे सातत्य अशा काही वस्तुस्थिती दर्शक आकडेवारीने स्थानिक भांडवली बाजाराला बळ दिले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग पाचव्या सप्ताहात वरच्या स्तरावर बंद झाले.\nअर्थव्यवस्थेत वेगाने होणारी वाढ माल वाहतूक कंपन्यांसाठी पोषक आहे. ब्लु डार्ट ही जगातील एक नावाजलेली कंपनी भारतातील करोना लशीच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा (उणे ८० तापमानामध्ये साठवणूक व वाहतूक) पुरविण्यासाठी सज्ज होत आहे. कंपनीमध्ये आधुनिक तंत्रस्नेही कार्यपद्धती आधीपासूनच प्रचलित आहेत. डीएचएल या जगातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीबरोबर या कंपनीचा सहकार्य करार आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल आकर्षक आहेत.\nनफ्यामध्ये वार्षिक तुलनेत तीनपट वाढ झाली आहे. कंपनी जानेवारी २०२० पासून सेवा किमतींमध्ये वाढ करणार आहे. करोनानं���रच्या कालावधीतील संधींचा फायदा घेण्यासाठी या कंपनीमधील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. औद्योगिक प्रगतीचे संकेत मिळताच सरकारी बँकांचे समभागही बाजारातील तेजीमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. परंतु याचा फायदा घेण्यासाठी या बँकांपैकी स्टेट बँक व बँक ऑफ बडोदा याखेरीज इतर बँकांमधील गुंतवणूक धाडसाची ठरेल. मागे लिहिल्याप्रमाणे, टाळेबंदी काळातून बाहेर येताना पोलाद कंपन्यांसारखे मूलभूत उद्योगांना बळ मिळू लागले आहे. त्याचा परिणाम या सप्ताहात सेल, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात दिसला. अजूनही त्यामधील गुंतवणुकीची संधी संपलेली नाही. अशाच मूलभूत उद्योगांपैकी टाटा पॉवरच्या समभागात या सप्ताहात तेजी दिसून आली. ही कंपनी कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. ग्रामीण भागातील सौर ऊर्जा प्रकल्प, सौर दिवे तसेच विजेवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी ‘चार्जिग स्टेशन’ आदी नवीन व्यवसायात कंपनी वाटचाल करत आहे. या कंपनीत दीर्घ मुदतीसाठीची गुंतवणूक फायदा देईल.\nरिझव्‍‌र्ह बँकेने एचडीएफसी बँकेतील सततच्या तांत्रिक बिघाडामुळे बँकेच्या नवीन क्रेडिट कार्ड वितरणावर व प्रस्तावित डिजिटल उपक्रमांनी नवीन ग्राहक जोडण्यावर तात्पुरती बंधने आणली व बँकेचे समभाग काही प्रमाणात गडगडले. कुठल्याही क्षेत्रातील अग्रणी कंपनीवर असे संकट येते तेव्हा ती खरेदीची संधी असते. या सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांकांबरोबर मिड कॅप वर्गातल्या अनेक समभागांमध्ये खरेदी दिसून आली. मिड कॅप निर्देशांक पाच टक्क्य़ांनी वर गेला. रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व व्याजदर कायम ठेवत विकास दरातील घसरणीचा अंदाज कमी केला व उद्योगप्रिय धोरणे राबवण्याचा पुनरुच्चार केला. सहकारी बँकांमधील लाभांश मर्यादा कायम ठेवत बँकांना सशक्त करण्याचे धोरण कायम ठेवले. बाजाराने त्याचे स्वागत करत निर्देशांकांची दौड सुरूच ठेवली व दोन्ही प्रमुख निर्देशांक सप्ताहाखेरीस विक्रमी पातळीवर बंद झाले. गुंतवणूकदारांनी थोडा नफा वसूल करून गुंतवणुकीच्या नव्या क्षेत्रांकडे लक्ष ठेवावे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सेन्सेक्स ४५ हजारावर; निफ्टीचा नव्याने विक्रम\n2 RBI Monetary Policy 2020 : रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर स्थिरच\n3 विमान क्षेत्राला करोनाचा फटका, आर्थिक वर्षात २१ हजार कोटींच्या तोट्याचा अंदाज\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nपुणे : फेसबुक पोस्ट लिहून 'तरुणी निघाली होती आत्महत्या करायला, पण...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/prime-minister-modi-in-pune-welcome-from-rohit-pawar-expectation-from-bjp-leaders/", "date_download": "2021-01-20T13:43:14Z", "digest": "sha1:EYRX2JNAZRXWDKKIRDHQIRLAQFPFT7SV", "length": 16765, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पंतप्रधान मोदी पुण्यात ; रोहित पवारांकडून स्वागत, भाजप नेत्यांकडून केली 'ही' अपेक्षा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज…\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nपंतप्रधान मोदी पुण्यात ; रोहित पवारांकडून स्वागत, भाजप नेत्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौ-यावर आहेत. पुणे विमानतळावर त्यांचं आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ते मांजरीला (Manjari) रवाना होणार असून तिथे असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute Pune) भेट देणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आहे. सोबतच पवार यांनी त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे.\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात (पुणे) हार्दिक स्वागत या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा’ असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ‘सीरम’मध्ये ते कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.\nपुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटला सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर बॉम्बशोधक व नाशक पथकाने सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे; शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि लसीबाबत आढावा घेतील.\nपंतप्रधान @narendramodi जींचं महाराष्ट्रात(पुणे) हार्दिक स्वागत\nया दौऱ्यात राज्यातील @BJP4Maharashtra चे नेते मोदीजींना भेटतील तेंव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला #GST सह इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील,ही अपेक्षा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleईडीचा पायगुण चांगला; आता शिवसेनेलाही मोठं काही तरी मिळणार – सुप्रिया सुळे\nNext articleसप्तपदी मी रोज चालते \nचांगले करून दाखवण्याची संधी मिळाली आहे, तिचा उपयोग करा – राज ठाकरे\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/11/featured/11205/", "date_download": "2021-01-20T12:59:42Z", "digest": "sha1:4OA4MFGCM5AD3GTJQF2GH2MXOGWPRMK2", "length": 16104, "nlines": 246, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Rahuri : Pune : लॉकडाऊनच्या काळातही एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारा ‘विहान’ प्रकल्प प्रेरणादायी – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Rahuri Rahuri : Pune : लॉकडाऊनच्या काळातही एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारा ‘विहान’ प्रकल्प...\nRahuri : Pune : लॉकडाऊनच्या काळातही एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारा ‘विहान’ प्रकल्प प्रेरणादायी\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nराहूरी : नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही या संस्थेअंतर्गत ‘विहान – काळजी आणि आधार’ हा प्रकल्प एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बांधवांसाठी कार्यरत आहे.\nवायसीएम विहान पुणे सीएससी क्र. ३, पिंपरी-चिंचवड या एकट्या सीएससीमध्ये वायसीएम, औंध आणि बारामती या तीन एआरटी सेंटरचे मिळून जवळपास ८००० बाधित बांधव नोंदणीक्रृत आहेत. प्रत्येक महिन्याला ८००० च्या मागे एआरटीच्या गोळ्या न खाल्यामुळे मृत्यू येणाऱ्या बाधितांचा मृत्यूदर सरासरी १५ ते २० इतका आहे. प्रत्येक महिन्याला ७० ते १०० एचआयव्हीसह जगणारे नवीन लोकं नोंदणी करतात, अशी माहिती विहान पुणे सीएससी ३, पिंपरी-चिंचवडचे प्रकल्प समन्वयक प्रकाश मानव आणि समुपदेशक आशा घोडके यांनी दिली.\nविशेष म्हणजे या प्रकल्पाचा समन्वयक प्रकाश मानव हा राहूरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील चिंचोली या गावचा असून लहानपणापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने विविध समाजबांधवांसाठी नेहमी अग्रेसर असतो. लॉकडाऊनच्या परिस्थितीत एचआयव्हीसह जगणाऱ्या लोकांना एआरटी सेंटरला गोळ्या घ्यायला जात असताना पोलीस मार देतील या भीतीने सीएससीचे ५०% पर्यंत लोकं औषधं चुकवायला लागले होते. त्यामुळे कोविड १९ च्या काळात एलएफयू आणि मृत्यूदर वाढेल, अशी साहजिक भीती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि तत्सम संस्था या सर्वांनाच होती.\nपरंतु विहानच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेषतः नीता बीरदवडे, प्रिन्सी कुमारी, रतन सांडभोर, सविता चांदगुडे, रमेश कदम, लता करवंदे, नंदा लंगोटे, संगीता भोर, सुनीता खराडे या योध्यांनी रात्रीचे दिवस करत एचआयव्हीसह जगणाऱ्या लोकांच्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न केले. येत्या पुढील काळात लॉकडाऊन कधीपर्यंत वाढेल हे निश्चित नाही. परंतु आमचे हे योद्धे अशाच उर्मीने लढत राहतील असंही प्रकल्प समन्वयक यांनी सांगितलं आहे.\nटीम एनएमपी प्लस, नॅको, एमसॅक्स, डापकु, एआरटी सेंटर्स, लिंक एआरटीसी, आयसीटीसी आणि विहान यांनी वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची मदत घेत आरोग्य यंत्रणेमार्फत औषधं अत्यंत गरजू बांधवांपर्यंत घरपोच पोहोचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत केले आणि बाधितांच्या औषधपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत हे युद्ध लढले.\nया लढ्यात, पुण्यातील विहान सीएससीने एनएमपी प्लस जनरल सेक्रेटरी मनोज परदेशी, प्रोजेक्ट डायरेक्टर विनोद जांभळे, प्रोग्राम ऑफिसर विजय भेंडे, एम अँड ई श्रीनाथ बेदरकर, डीपीओ प्रसाद सोनवणे तसेच वायसीएम, औंध आणि बारामती हॉस्पिटल येथील एआरटीसी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएससी आणि एआरटी सेंटर्स यांमध्ये समन्वय ठेवून ही कामगिरी अतिशय उल्लेखनीय प्रकारे पार पाडली.\nPrevious articleNational : Corona : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nNext articleNational : नवी दिल्लीवरून मोजक्या स्थानांसाठी उद्यापासून रेल्वे सुरू; आयआरसीटीसीच्या साईटवरून टिकिट बुकिंग शुरू\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nNewasa : कोरोनामुळे छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ\nNewasa : वर्दीला नाही संसर्गाच्या भीतीमुळे पोलिसांना बघून माणसे काढतात पळ\nकमीन्सच्या कामगिरीने कोलकाता विजयी\nNewasa : तालुक्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी आढळले 32 रुग्ण\nNational Breaking: तामिळनाडूच्या कुडलोर येथील फटाका कारखान्यात स्फोट; सात जण ठार\nShrigonda : श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेकडून अपघात विमा वाटप\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nAhmednagar: रखडलेल्या रस्त्याला खा. विखे यांचे नाव; मनसेचे ���नोखे आंदोलन\nहा तर ऑनर किलिंग चा प्रकार हाथरस प्रकरणातील आरोपींनी केला दावा\nएकाच रात्रीत आठ शेळ्या केल्या फस्त\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nरस्त्याच्या वादातून एकास जबर मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/en/press-media?page=5", "date_download": "2021-01-20T12:36:01Z", "digest": "sha1:XELXX75CKXE7EYRZXJ6JFKDP7F7XS3O4", "length": 10862, "nlines": 144, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Shirdi Press Conference - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nमा.श्री.उध्‍दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nमा.श्री.उध्‍दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री. रामदास कदम, मंत्री पर्यावरण, महाराष्‍ट्र राज्‍य व संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व आदी उपस्थित... Read more\nमा.श्री.उध्‍दव ठाकरे,पक्षप्रमुख,शिवसेना यांचा सत्कार समारंभ\nमा.श्री.उध्‍दव ठाकरे,पक्षप्रमुख,शिवसेना यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांचा सत्कार समारंभ\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे,... Read more\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर संस्‍थानच्‍या शेराबुकात आपला अभिप्राय नोंदविला.\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर संस्‍थानच्‍या शेराबुकात आपला अभिप्राय नोंदविला.\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.\nमा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्‍य���ाल मा.श्री.सी.विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री.मा.श्री.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रा.राम शिंदे आदी उपस्थित होते.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्ययक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्ययक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आली.\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आली. यावेळी राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री... Read more\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रम\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित, राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर,... Read more\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली\nश्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चारित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या... Read more\nश्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली.\nश्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी... Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95/", "date_download": "2021-01-20T14:07:49Z", "digest": "sha1:PNJRK6DISSZD7EGJVJMJ6ZSTBXNE6FLW", "length": 7327, "nlines": 145, "source_domain": "krushisamrat.com", "title": "राज्यात वादळी पावसाची शक्यता | Krushi Samrat", "raw_content": "\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nमुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून किमान तापमान वाढल्याने रात्रीच्या वेळी उकाडा जाणवत आहे. मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nकोकण वगळता राज्याच्या विविध भागात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात सर्वच ठिकाणी ऊन तापदायक ठरत असून, मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भापासून तेलंगाणा, रायलसीमा, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज शुक्रवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nविदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढणार\nराज्यात उष्ण, दमट हवामानाची शक्यता\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/disha-patani-who-was-in-salman-khan-and-katrina-kaif-starrer-movie-bharat-share-beautiful-pictures-at-instagram-mhmj-403571.html", "date_download": "2021-01-20T14:25:22Z", "digest": "sha1:B742776JDQ3AJ2NUBJWPS3OOINZDVLVU", "length": 16494, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : दिशा पाटनीनं सलग 4 फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट, शेअर केला 'हा' मेसेज disha patani who was in salman khan and katrina kaif starrer movie bharat shared beautiful pictures at instagram– News18 Lokmat", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ह��� दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nदिशा पाटनीनं सलग 4 फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट, शेअर केला 'हा' मेसेज\nनुकतेच दिशानं सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो चाहत्यांना परफेक्ट बॉडी गोल्स देत आहेत.\nदबंग खान सलमानसोबत भारत सिनेमानंतर अभिनेत्री दिशा पाटनीच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. या सिनेमातील दिशाच्या स्टंटचं खूप कौतुक झालं. मात्र यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचं तिचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यावर लक्षात येतं.\nदिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिनं सोशल मीडिय���वर शेअर केलेले काही फोटो चाहत्यांना परफेक्ट बॉडी गोल्स देत आहेत.\nदिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकामागोमाग एक चार फोटो शेअर केले आहेत. ज्यासोबत तिनं चाहत्यांसाठी काही मोटिव्हेशनल टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.\nदिशा या फोटोमध्ये व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिच्या चेहऱ्यावर हलकासा सूर्यप्रकाश दिसत आहे. हे फोटो शेअर करताना दिशानं काही 'मोटिव्हेशनल कोट्स' शेअर केले आहेत.\nदिशानं या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं, 'तुम्ही जे काल होता, त्यापेक्षा अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा.'\nदिशा पाटनी लवकरच 'मलंग' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातही तिचे काही स्टंट सीन आहेत. सिनमाच्या शूटिंग दरम्यान दिशाला पुन्हा एकदा दुखापत झाली होती. यावेळचा इंजेक्शन घेतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nदिशा तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. तिने काही दिवसांपूर्वी स्वतःचा एक बॅक फ्लिप व्हिडिओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता.\nयाशिवाय ती अनेकदा बिकिनी फोटोही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. दिशा बॉलिवूडमध्ये फिटनेस गर्ल म्हणून ओळखली जाते.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2021/01/24-45-corona.html", "date_download": "2021-01-20T13:24:56Z", "digest": "sha1:WEFMGSPR6Z52VOSMAJD2LISX2TCNWIT5", "length": 7399, "nlines": 86, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 45 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू #CoronaUpdate", "raw_content": "\nHomeचंद्रपुरचंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 45 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू #CoronaUpdate\nचंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 45 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू #CoronaUpdate\nगत 24 तासात 56 कोरोनामुक्त\n45 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू\nआतापर्यंत 1,80,178 नमुन्यांची तपासणी\nउपचार घेत असलेले बाधित 356\nचंद्रपूर, दि. 5 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 45 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 466 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 737 झाली आहे. सध्या 356 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 80 हजार 178 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 55 हजार 98 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्यांमध्ये भद्रावती शहरातील 75 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 373 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 339, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nआज बाधीत आलेल्या 45 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 19, चंद्रपूर तालुका चार, बल्लारपुर सहा, भद्रावती चार, सिंदेवाही एक, राजुरा एक, चिमुर चार, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.\nकोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nशाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार केंद्र सरकारने केला खुलासा #School #College #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nचंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/04/chilled-mango-custard-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-01-20T13:51:24Z", "digest": "sha1:SPOJVMXRBMDMPER6DJVATHQMFWTWZIM4", "length": 5614, "nlines": 61, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Chilled Mango Custard Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nमँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात.\nमँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून सर्व्ह करा.\n२ टे स्पून वनिला कस्टर्ड पावडर\n२ टे स्पून साखर\n१ कप हापूस आंब्याचा पल्प\n२ टे स्पून फ्रेश क्रीम, ड्रायफ्रूट, द्राक्ष, डाळींब दाणे व २ टे स्पून हापूस आंब्याच्या फोडी सजावटीसाठी\nएका बाऊलमध्ये वनीला कस्टर्ड पावडर व १/२ कप दुध घालून मिक्स करून घ्या. आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.\nएका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दुध गरम करायला ठेवा. दुध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेले दुध घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घ्या. कस्टर्ड शिजलेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.\nकस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हँड मिक्सरने ब्लेंड करून घेवून डेकोरेटीव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरतून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट, द्राक्ष व डाळिंब दाणे घालून सजवून फ्रीजमध्ये दो तास थंड करायला ठेवा.\nमँगो कस्टर्ड थंड झाल्यावर मग सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-webwatch-samruddhi-dhayagude-marathi-article-3088", "date_download": "2021-01-20T12:43:18Z", "digest": "sha1:KR67GWK7APEQWQTKQE3XQLBYJPGQJP66", "length": 15281, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik WebWatch Samruddhi Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 जुलै 2019\nहॉटस्टारने क्रिमिनल जस्टिस वेबसीरिजनंतर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित केली. नागेश कुकनूर लिखित आणि दिग्दर्शित सर्वस्वी मुंबईत घडणारी ही कथा आहे. बॉलिवूडमध्ये डोर, इकबालसारखे चित्रपट केल्यानंतर वेबसीरिजमध्ये उतरताना त्यांना आणखी चांगला प्रयत्न करता आला असता असे वाटते.\nया कथेची सुरुवात मुंबईत एका लोकप्रिय नेत्याच्या हत्येने होते. हा नेता खाण्यासाठी त्याच्या आलिशान गाडीतून खाली उतरतो आणि चार अंगरक्षकांच्या संरक्षणातदेखील दोन दुचाकीस्वार त्याच्यावर तीन गोळ्या झाडतात. हा धक्कादायक प्रकार घडत असताना त्याची दोन्ही मुले आपापल्या विश्‍वात रममाण असतात. हा नेता म्हणजे अमेयराव गायकवाड आणि त्याची मुले म्हणजे आशिष आणि पौर्णिमा गायकवाड.\nअमेयराव गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने पुढच्या हालचाली घडतात. संसार आणि मुलाबाळात रमलेली मुलगी आणि नशेच्या आहारी गेलेला मुलगा तातडीने रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतात. याच क्षणापासून बहीण-भावांमध्ये शीतयुद्धाची ठिणगी पडते. पुढील नऊ भागात त्याचा भडका कसा उडतो त्यात कोणाच्या आयुष्याची राखरांगोळी होते त्यात कोणाच्या आयुष्याची राखरांगोळी होते हे स्पष्ट होते. राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा झाल्या आहेत, हे प्रत्येक प्रसंगातून दिसते. सामान्य गृहिणीचा बोल्डनेस दाखवण्यासाठी धूम्रपानाचा आणि पुरुषार्थ दाखवण्यासाठी बंदुकीचा अतिरेकी वापर केल्यासारखे वाटते.\nमहाराष्ट्रातील एका प्रमुख पक्षाचा वरिष्ठ नेता गोळीबारामुळे काही दिवस कोमात जातो. त्यानंतरची राजकीय समीकरणे बदलताना त्याचा घरातील वातावरणावर होणारा परिणाम, शीतयुद्धाचे मोठ्या ठिणगीत कसे रूपांतर होते ही सगळी वळणे दिग्दर्शकाने सस्पेन्स ठेवत चांगली मांडली आहेत. या सस्पेन्स ठेवण्याच्या नादात काही अनावश्‍यक पात्रे, प्रसंग यामुळे वेबसीरिजचे भाग विनाकारण वाढवल्यासारखे वाटतात. त्याला टिपिकल मेलोड्रामॅटिक स्वरूप येते.\nया सत्तासंघर्षात काहींचा नाहक बळी जातो, काहींचे करिअर संपते. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसतानादेखील दोन प्रेमीजीवा��चे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. वरवर सरळमार्गी दिसणारा माणूस पुरुषोत्तम (संदीप कुलकर्णी) वाममार्गाला कसा लागतो, त्याचे परिणाम काय होतात हे प्रसंग कधीकधी कंटाळवाणे होतात. गायकवाडांचे मारेकरी शोधण्यावरून राजकारण भरकटत जाते. गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून रंगत जाणारे राजकारण आणि त्यातून बऱ्याच निष्पाप जीवांची उद्‌ध्वस्त होणारी आयुष्ये बघताना दिग्दर्शकाला कोणत्या थराचे राजकारण दाखवायचे आहे हा प्रश्‍न पडतो. एकमेकांना सिद्ध करण्याच्या नादात गुन्हेगारीचे दर्शन या वेबसीरिजमध्ये घडते. गायकवाडांच्या दोन्ही मुलांमधील जीवघेणी चढाओढ नेमकी कुठे जाऊन थांबते, हा तसा उत्कंठावर्धक प्रवास आहे. राजकारणातील इतर गट किंवा त्यांचा सहभाग मूळ कथानकात कमीच वाटतो. यातील एका पात्राचा म्हणजे पुरुषोत्तमचा संबंध गायकवाडांच्या संपत्तीच्या हिशोबाशी आहे. तर दुसरे पात्र केवळ मारेकऱ्याची ओळख पटविण्यापुरते आहे. याला अतिशय बाळबोध, गरजेपेक्षा जास्त महत्त्व यात दिल्यासारखे वाटते.\nमराठी प्रेक्षक म्हणून आवडलेल्या गोष्टी म्हणजे कलाकारांची निवड. या वेबसीरिजच्या निमित्ताने मराठीतील कसदार अभिनेता अतुल कुलकर्णी प्रथमच मायक्रो पडद्यावर येतोय. दुसरी उल्लेखनीय कलाकार म्हणजे प्रिया बापट. मराठी प्रेक्षकांनी तिचा अभिनय प्रवास पाहिलाच आहे, पण यात तिने अतिशय वेगळी भूमिका सक्षमपणे साकारली आहे. आधी एक मुलगी, मग पत्नी आणि नंतर राजकारणी म्हणून भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. तिने बदललेली रूपे खरेच अप्रतिम साकारली आहेत. या सीरिजमध्ये असलेल्या तिच्या बोल्ड दृश्‍यांमुळे पारंपरिक प्रेक्षक वर्ग तिच्यावर नाराज असू शकतो. पण यातील तिचा अभिनय बघता मराठी प्रेक्षकांचा राग नक्कीच दूर होईल. तिसरा अभिनेता म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील तरुण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. बड्या राजकारण्याचा टिपिकल वाया गेलेल्या आणि सनकी मुलाचा अभिनय त्याने छान निभावला आहे. चौथा कलाकार हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता ईजाझ खान. त्याने या सीरिजमध्ये चौकशी लागलेल्या एका एन्काउंटर स्पेशलिस्टची भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर यांनी मुख्यमंत्री जगन्नाथ गुरव, उदय टिकेकर यांनी गायकवाड यांचा डावा हात असलेला जतीनभाईची भूमिक��� केली आहे. आणखी एक मराठी कलाकार म्हणजे संदीप कुलकर्णी आणि त्याच्या पत्नीची भूमिका करणारी विभावरी देशपांडे. पुरुषोत्तमची भूमिका सुरुवातीला कमी महत्त्वाची असली, तरी शेवटच्या दोन-तीन भागात एकदम भाव खाऊन जाते. यातील ताकदीच्या मराठी कलाकारांचा म्हणावा तसा उपयोग दिग्दर्शकाने करून घेतला असे वाटत नाही. पण एकंदरीत या वेबसीरिजचा जेवढा गवगवा केला, तेवढी ती प्रभाव पाडणारी नाही. फक्त मराठी कलाकारांच्या आणि दिग्दर्शकाच्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षक मिळेल असा अंदाज आहे. या वेबसीरिजचा शेवट म्हणजे पुढच्या सीझनची नांदी आहे. पहिल्या सीझनमध्ये राहिलेल्या त्रुटी दुसऱ्या सीझनमध्ये भरून निघतील असे वाटते.\nसिटी ऑफ ड्रीम्स (सीझन १)\nप्रदर्शन तारीख : ३ मे २०१९\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/technology/nokia-3-1-nokia-6-1-and-nokia-5-1-price-in-cut-in-india-know-new-price-of-these-smartphone-336614.html", "date_download": "2021-01-20T14:28:50Z", "digest": "sha1:CHJEHIXJDADPHQWSM2RSO6DSZ2SWBA7U", "length": 15669, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nokia कंपनीचे हे दमदार स्मार्टफोन झाले स्वस्त, 2 हजारांनी किंमतीत केली घट", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; क��ीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी\nNokia कंपनीचे हे दमदार स्मार्टफोन झाले स्वस्त, 2 हजारांनी किंमतीत केली घट\nतुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला नोकियाने उत्तम संधी दिली आहे. Nokia 3.1, Nokia 5.1 आणि Nokia 6.1 फोनच्या किंमतीत कमालीची घट केली आली आहे.\nनवीन फोन विकत घ्यायचा असले तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण HMD ग्लोबलची कंपनी नोकियाने त्यांच्या तीन फोनच्या किंमतीत घट केली आहे. अशात जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला नोकियाने उत्तम संधी दिली आहे. Nokia 3.1, Nokia 5.1 आणि Nokia 6.1 फोनच्या किंमतीत कमालीची घट करण्यात आली आहे. या फोनच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.\nNokia 6.1 : या स्मार्टफोनला तुम्हाला आत फक्त 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज आहे. ज्यावेळी फोन लाँच झाला तेव्हा या फोनची किंमत 13,499 रुपये होती. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 64GB इटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची खरी किंमत 15,499 रुपये होती. आता 13,999 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे.\nNokia 3.1 : कंपनीने त्यांच्या या फोनमध्ये 2 हजारांची घट केली आहे. घट केल्यानंतर या फोनला 8,999 रुपयांमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं. फोन लाँचिंगच्या वेळी या फोनची किंमत 11,999 रुपये होती. ऑक्टोबरमध्ये फोनच्या किंमतीत 2 हजारांनी घट करण्यात आली होती.\nNokia 5.1 : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नोकिया कंपनीने या फोनला 14,499 रुपयात लाँच केलं होतं. पण किंमतीत घट केल्यानंतर या फओनला 10,999 रुपयात विकत घेतलं जाऊ शकतं.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%85/", "date_download": "2021-01-20T12:49:14Z", "digest": "sha1:CYH5KMR4O24RQDC4E36KJHW6GRKE5VX2", "length": 21714, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रत्येकाचं सत्य वेगळं असू शकतं हे सांगणारा -आँखो देखी! - Media Watch", "raw_content": "\nHome featured प्रत्येकाचं सत्य वेगळं असू शकतं हे सांगणारा -आँखो देखी\nप्रत्येकाचं सत्य वेगळं असू शकतं हे सांगणारा -आँखो देखी\nसाधारण मला माहित असलेल्या प्रत्येकी एका भाषेतला एक चित्रपट निवडून लिहायचा असं ठरवलं होतं. आज हिंदी भाषेचा नंबर आहे . कोणता चित्रपट निवडावा ह्यावर जरा गोंधळलेले होते. हृषीकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मणी कौल अश्या कित्येक दिग्दर्शकांचे अप्रतिम सिनेमे डोक्यात आहेत. पण मग ए निवडला तर दुसऱ्यावर अन्याय ठरेल आणि म्हणूनच नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा चित्रपट निवडायचा ठरवला कारण गेल्या दशकात लॉजिकल आणि जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देणारे असे बोटावर मोजण्याइतकेच हिंदी चित्रपट बनले आहेत. त्यातही फायनल चॉइस “मसान”आणि आँखो देखी ह्यांमध्ये मग “आँखो देखी” निवडला.\nकाही चित्रपट दुर्दैवाने दुर्लक्षित राहतात. त्यातलाच रजत कपूर दिग्दर्शित “आँखो देखी”. हा चित्रपट बघायला गेलं तर अत्यंत सोप्या आणि समजायला गेलं अत्यंत क्लिष्ट अश्या एका गोष्टीभोवती फिरतो. ते म्हणजे सत्य. आयुष्याचं सत्य आपण लहानपणापासून नेहेमी खरे बोलावे हे ऐकत असतो. मला आठवतं मी साधारणतः आठवीत असताना बाबांनी मला गांधींचं my experiment with truth हे पुस्तक वाचायला दिलं. त्यानंतर थोडीफार अक्कल येईस्तोवर आणि त्यानंतरही सत्य एकच असतं असं वाटायचं. जे ह्या चित्रपटाने बदललं. प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असू शकतं किंवा प्रत्येकाचं सत्य हे त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून बनलेलं असतं. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ही गोष्ट आहे बाबूजी ( द ग्रेट संजय मिश्रा ) त्यांची बायको सीमा भार्गव आणि एक मुलगा , मुलगी आणि त्यांचा भाऊ रजत कपूर आणि त्याच्या कुटुंबाची आपण लहानपणापासून नेहेमी खरे बोलावे हे ऐकत असतो. मला आठवतं मी साधारणतः आठवीत असताना बाबांनी मला गांधींचं my experiment with truth हे पुस्तक वाचायला दिलं. त्यानंतर थोडीफार अक्कल येईस्तोवर आणि त्यानंतरही सत्य एकच असतं असं वाटायचं. जे ह्या चित्रपटाने बदललं. प्रत्येकाचं सत्य हे वेगळं असू शकतं किंवा प्रत्येकाचं सत्य हे त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून बनलेलं असतं. फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ही गोष्ट आहे बाबूजी ( द ग्रेट संजय मिश्रा ) त्यांची बायको सीमा भार्गव आणि एक मुलगा , मुलगी आणि त्यांचा भाऊ रजत कपूर आणि त्याच्या कुटुंबाची हे दोघे भाऊ आपापल्या कुटुंबासोबत एकत्र राहत असतात . बाबूजी म्हणजे एक सर्वसामान्य मिडलक्लास ९ ते ५ नोकरी करणारा , मुलगी लग्नाला आलेली असा माणूस. एका छोट्याश्या प्रसंगामुळे त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्याची आयुष्याची फिलॉसॉफी एकच होते . जे मी अनुभवलं तेच माझं सत्य हे दोघे भाऊ आपापल्या कुटुंबासोबत एकत्र राहत असतात . बाबूजी म्हणजे एक सर्वसामान्य मिडलक्लास ९ ते ५ नोकरी करणारा , मुलगी लग्नाला आलेली असा माणूस. एका छोट्याश्या प्रसंगामुळे त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्याची आयुष्याची फिलॉसॉफी एकच होते . जे मी अनुभवलं तेच माझं सत्य म्हणजे बायको म्हणाली की चला आंघोळीचं गरम पाणी काढून ठेवलं आहे तर बाबूजी जाणार पाण्यात हात घालणार आणि मग म्हणणार ” पाणी गरम आहे आता अंघोळ करून घेऊया “. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मगच ती करणारे , मग अगदी वाघाला बघून त्याची डरकाळी ऐकूनच हा वाघ आहे हे सत्य मी मानतो असे म्हणणारे बाबूजी, ट्रॅव्हल कंपनीतीतली आपली नोकरी ह्याचं सत्याच्या वेडापायी सोडणारे बाबूजी , आपल्यालाही थोडे वेडेच वाटतात. पण जसा जसा चित्रपट उलगडत जातो तसतसा बाबूजींच्या हा फिलॉसॉफीचे फॅन केवळ त्यांच्या आजूबाजूचे मित्रच नाही तर आपणही होतो. त्यांच्या वयात आलेल्या मुलीच्या प्रियकराला मारायला गेले असतानांचा प्रसंग , आपल्या पुतण्याच्या गणिताच्या मास्तरांना इन्फिनिटीवर प्रश्न विचारतानाचा प्रसंग, पत्त्यांचा जुगार घेळण्याच्या ठेकदाराबरोबरचा प्रस��ग असे कित्येक बढिया आणि कसदार अभिनय दाखवणारे प्रसंग संजय मिश्रांनी दिले आहेत.\nआपण लहानपणापासून आपल्याला जे जे सांगत गेले , शिकवत गेले ते सगळं खरं मानून जगत गेलो. अगदी आईवडिलांपासून ते वर्तमानपत्रांपर्यंत जे जे ह्यांनी ह्यांनी सांगितले ते खरे मानत गेलो. कित्येक खोट्या गोष्टी न अनुभवता खरं मानत गेलो. मात्र आता इथून पुढे जे मी अनुभवणार, डोळ्याने बघणार आणि माझ्या कानाने ऐकणार तेच आणि तेवढंच सत्य. माझं सत्य ही बाबूजींची फिलॉसॉफी वरवरून गमतीशीर वाटली तरी तिला अत्यंत सुरेख आणि गंभीर असे पदर आहेत आणि रजत कपूर यांनी आपल्या सहज सुंदर दिग्दर्शनातून ते प्रभावीपणे उलगडून दाखवले आहेत . बाबूजी पुढे मौन पाळतात , आणि भर चौकात एक पांढरा बोर्ड घेऊन उभे राहतात . त्यावर लिहिलेलं असतं ” सब कुछ यही है आँखे खोल कर देखो “आणि त्यांच्या ह्या वेडात त्यांचे पंटर पण सामील होतात . त्यांच्या घरातल्याच एका शाळकरी मुलाला सतत काहीतरी बोलायचा झटका येतो , सगळे त्याला वेडं समजतात पण बाबूजी त्याचा हात हातात घेऊन त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत राहतात , त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आणि तासंतास शांतपणे ऐकून घेण्याने तो मुलगा बडबड थांबवतो , मग पुढे बाबूजी मौन सोडतात , जुगार खेळणं अनुभवतात त्यात पैसे कमावतात , दुसरीकडे घर थाटलेल्या छोट्या भावाशी मुलीच्या लग्नात जुळवून घेतात आणि लग्न कार्य उरकून आपल्या बायकोबरोबर हिल स्टेशनला फिरायला येतात. आपल्याला वाटतं असतं की हा चित्रपट एका हॅपी नोटवर संपणार पण इथेच रजत कपूर दिग्दर्शक म्हणून भाव खाऊन जातो. शेवट सांगितला तर चित्रपट पाहायला अर्थ उरणार नाही म्हणून तो गुलदस्त्यातच राहू देत. पण शेवट हॉन्टिंग आहे . कित्येक दिवस मी अस्वस्थ होते . असा शेवट का करावासा वाटावा एखाद्या दिग्दर्शकाला ह्याचं उत्तर शोधत होते. माझ्या परीने मी अर्थ काढला. अगदी शेवटालाही अनुभव हेच सत्य असं मानणाऱ्या बाबुजींसाठी ह्याहून सुखद शेवट असू शकत नाही असं मला वाटलं. मणि कौल आणि कुमार शहानी ह्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या रजत कपूरने दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. पडद्यावर संयमित अभिनय आणि पडद्यामागे अतिशय अवघड विषयाला हात घालून तो इतक्या प्रभावीपणे प्रेकक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कमाल रजत कपूरने केली आहे .\nह्या चित्रपटाबद्दल कितीही लिहिलं आण�� तुम्ही ते माझ्या शब्दातून अनुभवलं तरीही ती ह्या चित्रपटाच्या मूळ थीमशी प्रतारणा ठरेल. कारण हे माझं सत्य आहे जे मी हा चित्रपट बघून अनुभवलं. जेव्हा तुम्ही तो बघाल आणि अनुभवाल ते तुमचं सत्य आपण कित्येकदा समाज , आपल्या आजूबाजूचे लोक ह्यांचं ऐकून आपली मतं बनवतो. कित्येकदा नात्यांमध्ये आजूबाजूचे लोकं खोटंनाटं बोलून काड्या करायचा प्रयत्न करतात आणि आपण न पडताळता ते खरं मानून जिवाभावाची नाती , माणसं तोडतो. चांगलं वाईट , चूक – बरोबर , नैतिक – अनैतिक अश्या किती फुटपट्या लावून माणसं , सिचुएशन जोखतो. जे स्वतः अनुभवलं , पाहिलं , ऐकलं तेच खरं मानलं तर आयुष्य सोपं होईल कदाचित. कारण आपलं जगणं हे आपल्या सत्यावर बेतलेलं असेल. त्या आयुष्यातला चांगल्या वाईटाची जवाबदारी आपली असेल. दुसरी व्यक्ती त्याला हवं तसं जगू शकते आणि आपला आनंद शोधू शकते हे देखील आपल्याला समजेल. त्या व्यक्तीला , तिच्या वर्तनाला आपण जज करणार नाही . लिव्ह अँड लेट लिव्ह हा फंडा जर प्रत्यक्षात आला तर खरंच आयुष्य जगणं सोपं होईल. खूप काही सांगून जाणारा . अनुभव संपन्न करणारा बहारदार अभिनयाचा परिपाक असलेला हा चित्रपट बघावा असाच आहे . अर्थात यह मेरा सच है और आप लोगोकोंभी आपका सच मिल जाये आपण कित्येकदा समाज , आपल्या आजूबाजूचे लोक ह्यांचं ऐकून आपली मतं बनवतो. कित्येकदा नात्यांमध्ये आजूबाजूचे लोकं खोटंनाटं बोलून काड्या करायचा प्रयत्न करतात आणि आपण न पडताळता ते खरं मानून जिवाभावाची नाती , माणसं तोडतो. चांगलं वाईट , चूक – बरोबर , नैतिक – अनैतिक अश्या किती फुटपट्या लावून माणसं , सिचुएशन जोखतो. जे स्वतः अनुभवलं , पाहिलं , ऐकलं तेच खरं मानलं तर आयुष्य सोपं होईल कदाचित. कारण आपलं जगणं हे आपल्या सत्यावर बेतलेलं असेल. त्या आयुष्यातला चांगल्या वाईटाची जवाबदारी आपली असेल. दुसरी व्यक्ती त्याला हवं तसं जगू शकते आणि आपला आनंद शोधू शकते हे देखील आपल्याला समजेल. त्या व्यक्तीला , तिच्या वर्तनाला आपण जज करणार नाही . लिव्ह अँड लेट लिव्ह हा फंडा जर प्रत्यक्षात आला तर खरंच आयुष्य जगणं सोपं होईल. खूप काही सांगून जाणारा . अनुभव संपन्न करणारा बहारदार अभिनयाचा परिपाक असलेला हा चित्रपट बघावा असाच आहे . अर्थात यह मेरा सच है और आप लोगोकोंभी आपका सच मिल जाये “सब कुछ यही है आँखे खोल कर देखो “सब कुछ यही है आँखे खोल कर देखो\n(लेख��का संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)\nहे सुद्धा नक्की वाचा- नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे- http://bit.ly/2LgHILE\nजगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’\n‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी– http://bit.ly/2UAWW2m\nह९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट– http://bit.ly/2G2DlQ1\nNext articleनिवडणुका नावाचा हा खेळ प्रलोभनांचा \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/215", "date_download": "2021-01-20T14:32:50Z", "digest": "sha1:3DII4CICJARL45Q2KUKIAMEOAJPNRBWP", "length": 7139, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/215 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n१८६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १६ \nगृहकलह बरा नव्हे इतिहाससंग्रह\nJ शक १५९८ वर्ष १ अं. ५ व ७ पृ. ३६, ३७) इ. स. ���६७७ [ अलीकडील संशोधनाने शिवकालीन पत्रे पुष्कळ सांपडली असली तरी खास शिवाजीची थोडीच आहेत. त्यांपैकीं हें एक महत्त्वाचे आहे. यांत शिवाजीच्या जिजीवरील स्वारीची हकीकत आली आहे. एकोजी हा शिवाजीचा धाकटा भाऊ. त्याच्याशी वागतांना राजकारण साधावें व भाऊपणा तुटू नये हा शिवाजीचा दुहेरी यत्न होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस दूर आपल्या राज्याची शाखा बसवावी हे शिवाजीचे राजकारण होते. एकोजीने अर्नी, बंगलूर कोल्हार, होस्कोटे, तंजावर वगैरे ठाणीं दिल्यास त्याच्या मोबदला शिवाजी एकोजीस तुंगभद्रेच्या उत्तरेस पन्हाळा प्रांतीं मुलूख देण्यास तयार होता. वाढत्या विजयामुळे ' देवीची आपणांवर कृपा आहे' असा विश्वास शिवाजीस वाटू लागल्याचे या पत्रांत व्यक्त झाले आहे. प्रस्तुत पत्र, कै. द. व. पारसनीस यांनी इ. स. १९०८-१९१६पर्यंत ‘इतिहास संग्रह' नांवाचे जे उपयुक्त मासिक चालविले होते त्यांत वर्ष १ लें अं. ५ व ७ पृ. ३६-३७ वर 'तंजावरचे राजघराणे' या प्रकरणांत छापले आहे.] श्री सहस्रायु चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री येकोजी राजे प्रति राजश्री शिवाजी राजे, आशीर्वाद येथील क्षेम जाणोन स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. उपरी कैलासवासी साहेबी कैलासवास केला त्यास आजी तेरा वर्षे जाली. महाराजांचे पैके व जडाव व हाती व घोडे व मुलूख अवघेहि राजश्री रघुनाथपंतीं तुम्हांला राज्यावर बैसवून संपूर्ण राज्य तुमचे हातीं दिले. ऐशियास आमचा अर्धा दांटा तेरा वर्षे तुम्हीच खादला; आम्हीं जरी तुम्हांजवळी मागावे, तर बहुत दूर होतो. वन्या बोलें तुम्हीं देणार नव्हां म्हणून तेरा वर्षे सबुरी केली. मनामध्ये ऐसा विचार केला की बर महाराजांचे पुत्र तेही आहेत. जे समयीं आम्हास फावेल, ते समयी आम्ही वेव्हार सांगोन घेऊ. असे मनी धरोन होतो. १ हत्ती. ३० ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shabdakosh.marathi.gov.in/ananya-glossary/29/T", "date_download": "2021-01-20T14:01:50Z", "digest": "sha1:XZUFQV3QF56ZTGR74DYAVIUD5VYOG5IK", "length": 59491, "nlines": 954, "source_domain": "shabdakosh.marathi.gov.in", "title": "वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश | मराठी शब्दकोश", "raw_content": "\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nDefence रणगाडा भेदी शस्त्र, रणगाडा भेदी अस्त्र\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरवाचनपट (पु.), दूरवाचक (सा.) (साधन)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ नाट्यगृह (न.) २ रंगभूमि (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nशीर्षकार्ड (न.), शीर्षपत्र (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. pl. Psych. स्त्रोत (पु.अ.व.) (पुन्हा स्मरणात आणता येतील असे मेंदूमध्ये साठवलेले अनुभव)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(also treadle) ट्रेडल मुद्रण यंत्र, छपाई पायमशीन, पदमुद्रण यंत्र\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ सूत्रोल्लेख (पु.), आभारपंक्ति (स्त्री.), श्रेयपंक्ति (स्त्री.) २ टोचदोरी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ कागदाची गुंडाळी (स्त्री.) २ फीत (स्त्री.), टेप (स्त्री.) ३ (perforated paper used in teletype or typesetting) छिद्रपट्टी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Telecomm. दूरमजकूरप्रेषण (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nदुपाखी कार्ड (दोन्ही बाजूंवर जाहिरात मजकूर छापलेले)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. मळणी यंत्र\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (also tie-in) (बातमीला) पूर्वसंदर्भ जोडणे (न.) Pub. Rel. संयुक्तीकरण (न.), एकत्रीकरण (न.) Sports, in general बरोबरी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nदेवघेव मुद्रांक (याचे मालात किंवा रोख रकमेत रूपांतर करता येते.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परि���ाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nMass Comm. द्विस्तर संदेश वहन\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPrint. फीत छिद्रकर्ता (कळयंत्रचालक)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Telecomm. प्रेषण मजकूर (पु.), दूरप्राप्त मजकूर (पु.) (घरच्या चित्रवाणी पडद्यावर बाजारभावाचे वृत्त, शेअर-बाजार अहवाल, हवामान वृत्त, इ. प्राप्त करणे.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Comp. Sci. १ अग्र (न.), अंत्यबिंदु (पु.), शेवटचे टोक (न.) (ज्या ठिकाणी आधारसामग्री अंतर्वेशित करता येते किंवा निष्पादित करता येते असे संज्ञापन किंवा संवाद जालक प्रणालीतील स्थान) २ (as, of visual display unit) दर्शक (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. मळणी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Sports : Football, Hockey, tennis, etc. कोंडीफोड (स्त्री.), कोंडी फोडण्यासाठी लढत (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n१ Journ. शीर्षक सूची (स्त्री.) २ Lib. Sci. ग्रंथसूची (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nसमग्र श्रोतृवर्ग योजना, समग्र श्रोतृसापेक्ष योजना\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. (also truck) मार्गण करणे (कॅमेऱ्याचे) Sports : Athletics धावमार्ग (पु.) n. मार्गण (न.) (व्यक्ती चालत असताना तिचे चित्रण करणे.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nLayout & design द्वि-छटा शीर्ष (दोन वेगळ्या छटांची शीर्षाक्षरे एकाच रेषेत वापरणे.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Cricket पिछाडीचे फलंदाज, तळाचे फलंदाज\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. Telecomm. दूरटंकन करणे n. दूरटंकन (न.), Print. दूरटंक (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(abbr. TA) अंत्य क्षेत्र, उजवा कोपरा\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nपातळ सूट, पोटसूट (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nशीर्षक पृष्ठ (ग्रंथाचे प���िले पान), नामपत्र (न.), मुखपृष्ठ (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(also called basic bus) एकसंस्था जाहिराती (स्त्री.अ.व.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Athletics धावण्याच्या व मैदानी स्पर्धा (स्त्री.अ.व)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nपारंपरिक माध्यमे (स्त्री.अ.व.) (उदा. कथ्थकली नृत्य)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ पारेषण (न.) २ संदेशवहन (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nनवप्रवाह वृत्त (एखाद्या नवीन प्रवाहाची छाननी करणारे वृत्त)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Defence खेचनौका (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nAgric. पाटाचा शेवट, कालव्याचा शेवट\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports, in general तांत्रिक व्यवस्थापक\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. दूरटंक जुळारी (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Zool. उधई (स्त्री.), वाळवी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Sports रोमांचक सामना (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Athletics धावण्याच्या स्पर्धा (स्त्री.अ.व.), धावस्पर्धा (स्त्री.अ.व.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nप्रक्षेपण अनुश्रावक, प्रक्षेपण अनुदर्शक\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nटाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट, टाळ्यांचा उत्स्फूर्त गजर\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. मुद्राक्षर (न.), टंक (पु.), टाईप (पु.), खिळाक्षर (न.), मुद्रा (स्त्री.), खिळा (पु.), मुद्र (पु)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. मुद्रणदोष (पु.), मुद्रणचूक (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(abbr. of terminal area) उजवा कोपरा, अन्त्य क्षेत्र (मुद्रित पानाच्या खाली उजव्या कोपऱ्यातील भाग)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. अनुपृष्ठ (न.) (वर्तमानपत्रांच्या नेहमीच्या पानांच्या शेवटी प्रयोगादाखल आणखी पाने देणे.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nMag. Edit. तंत्र सेवा नियतकालिक\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(also sparsely attended meeting) किरकोळ सभा, तुरळक उपस्थिती असलेली सभा\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(बातम्या, जाहिराती, इत्यादींनी) गच्च भरलेले पान\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. मथळे बनविणे (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nकार्यगति नियंत्रण, वाहतूक नियंत्रण\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. १ पारेषित करणे २ प्रक्षेपित करणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (खुणेकरिता घातलेला) उलटा टाईप (पु.), उलटा टंक (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. मुद्राक्षर रचनाकार (पु.), मुद्र तज्ञ (पु.), टंक तज्ञ (सा.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ तक्ता (पु.) २ सारणी (स्त्री.) ३ कोष्टक (न.) cf. annexure\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. तंत्रशास्त्र (न.), तंत्रविज्ञान (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (abbr. T.V.) दूरचित्रवाणी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. विरळणी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nअतिसमीप चित्र दृश्य, अतिनिकट, संनिकट दृश्य\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. स्पष्टीकरणार्थ मजकूर (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nअंतर्बाह्य एकसंस्था जाहिराती (स्त्री.अ.व.) (वाहनव्यापी)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ प्रक्षेपक (सा.) २ पारेषक (सा.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. संक्षेप करणे, छाटणी करणे, नेटके करणे n. तुकडा (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(abbr. tr) खुणेसाठी घातलेली कळी\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPrint. टंक कुळ, टंक कुल, मुद्राक्षर कुल\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (a newspaper of small page size) छोट्या आकाराचे वृत्तपत्र (न.) (पारंपरिक दैनिकाच्या निम्म्या आकाराचे)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ खंडिका (स्त्री.) २ भाग (पु.) ३ (in films) चित्रीकरण खंड (पु.) (कॅमेरावाल्यास सूचना)\n��ृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरलेखन यंत्र (न.), दूरलेखित (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. मजगी घालणे (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Cricket थर्ड मॅन (क्रिकेटच्या खेळातील क्षेत्ररक्षणाचे स्थान)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. Agric. मशागत करणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. कालमापन (न.) (प्रत्येक कार्यक्रमाच्या कालावधीची नोंद)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (also bumped head) (शीर्षाची) थडगीवजा रचना (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. कर्षित्र (न.), ट्रॅक्टर (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Mass Comm. विनिमय संज्ञापन (न.), विनिमय संवाद (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. पारदर्शिका (स्त्री.) पारदर्शिता (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ चव (स्त्री.), स्वाद (पु.) २ अभिरुचि (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. पटप्रक्षेपक (पु.) (दूरचित्रवाणीवर चित्रपट दाखवणारे यंत्र)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nदूरलेख (पु.), दूरसंदेश (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSatt. Comm. भूसंज्ञापन (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. फिका रंग (पु.), फिक्कट छटा (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Table Tennis मेजस्पर्श (पु.), टेबलस्पर्श (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. pl. कात्रणे (स्त्री.अ.व.), चित्रफितीचे तुकडे (पु.अ.व.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nपारडे उलटविणे, बाजू उलटविणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nमुद्रित पृष्ठ (पृष्ठावरील मुद्रित भाग, यांच्या दोन्ही बाजूंना समास सोडलेले असतात व त्या पृष्ठाच्या घडीच्या जागी रिक्तिका सोडलेली असते.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPrint. मुद्रणदोष (प���.), मुद्राराक्षस (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ प्रज्ञा (स्त्री.) २ गुणवत्ता (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nMass Comm. भिन्नरुचि समूह\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरसंदेशवहन (न.), दूरसंचार (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. मशागत (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. छाया (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPub. Rel. हस्तांतरण अभिकर्ता\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Satt. Comm. (Transmitter of Responder) पारेषण प्रतिसादक (पु.), दूरसादक (न.) (जेथून तात्काळ उत्तरे मिळू शकतील अशा स्थानकाकडे बिनतारी संदेश पाठवणारे पारेषक उपकरण)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(also dolly shot or moving shot or trolly shot or track shot) मार्गणदृश्य (न.) (ट्रॉलीवर कॅमेरा बसवून अभिनेत्याच्या हलत्या हालचालींची टिपलेली हलती दृश्ये)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. टंकविज्ञान (न.), टंकशास्त्र (न.), मुद्राक्षरकला (स्त्री.), मुद्राक्षर रचनाशास्त्र (न.), मुद्राक्षरलेखनकला (स्त्री.), अक्षरमुद्रण (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. निषिद्ध वृत्त (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूर बहुस्थान परिषद (स्त्री.) (वेगवेगळ्या ठिकाणांहून केबल किंवा उपग्रह याद्वारे चित्रे व ध्वनी पारेषित करून घेण्यात येणारी बैठक)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. संज्ञापन उपग्रह (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nतृतीयक वर्ण, तृत्तीयक रंग\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Football (सीमावरून चेंडू) आत फेकणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. १ मशागत यंत्र (न.) २ कास्तकार (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (clue) संकेत (पु.), (बातमीचा) धागा (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nऔद्योगिक नियतकालिक, व्यावसायिक नियतकालिक\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. (abbr. tr) स्थानांतरण, स्थानांतर करा\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. कलामंचाशी संवाद (पु.) (नियंत्रण कक्षातून)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ चाचणी (स्त्री.) २ कसोटी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.i. (कॅमेरा) वर-खाली होणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPrint. टंकशैली (स्त्री.), मुद्राक्षर शैली\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. तक्ता करणे (न.), तक्ताकरण (न.), सारणी करणे (न.), सारणीकरण (न.), कोष्टक करणे (न.), कोष्टकीकरण (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports, in general संघ स्पर्धा (स्त्री.अ.व.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरवृत्त (न.), चित्रवाणी वृत्त (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Sports : Bridge खंडावली (स्त्री.), कात्रीची पाने (न.अ.व)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Advt. मुक्तवाटपपत्र (न.) (जाहिरातीसाठी मोफत वाटलेली पत्रके)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. खबर (स्त्री.), वर्दी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nपानाच्या वरच्या बाजूस (मथळे, चित्रे यांची) गर्दी करणे\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nविभागदर्शक शीर्षक, विभागदर्शक मथळा, प्रदेशदर्शक शीर्षक, प्रदेशदर्शक मथळा\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nv.t. १ (वार्ता) विकृत करणे २ Sports : Diving मुरड सूर\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र ���िद्या परिभाषा कोश\nमुलाखतदार (सा.), मुलाखत देणारा\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरध्वनि (पु.), दूरभाष (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Agric. कुळवहिवाट (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nविचारप्रवर्तक भाषण, विचारप्रक्षोभक भाषण\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Print. (पृष्ठ) अंतर्वेशन (न.) (जादा पृष्ठे किंवा इतर बाबी समाविष्ट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी वापरण्यात येणारी मुद्रण-प्रक्रिया)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports सर्वोच्च मानांकित, अव्वल मानांकित\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Layout & design तिपाई मथळा (पु.) (लहान टाईपातील दोन ओळींच्या शीर्षाच्या लगत डावीकडे दिलेले मोठ्या टाईपातील एक ओळीचे शीर्षक)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. नगरांतर भाष (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nट्विस्ट डाईव्ह, मुरड सूर\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (also case) खिळाघर (न.), मुद्राक्षरघर (न.), मुद्रधानी (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. (also viscosity) चिकटपणा (पु.), आसंजकता (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\n(जाहिरातदारांना पाठवण्यासाठी वृत्तपत्रातील) फाडलेले पान\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. दूरछाया (स्त्री.), दूरचित्र (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. Advt. प्रशंसा जाहिरात (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nadj. १ प्रासंगिक २ विषयवार\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nEdit. धवलबेट (न.) (मुद्रित मजकुराने वेढलेली कोरी जागा)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. सत्यशीलता (स्त्री.), सत्यवादित्व (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nSports : Weight lifting झटक्यात उचलणे, थेट उचल, झटका उचल\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ टंक, मुद्राक्षर यांची दर��शनी बाजू (स्त्री.) २ अक्षरवळण (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. आगामी वृत्तघोषणा (स्त्री.), वृत्ताची पूर्वघोषणा (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. मजकूर (पु.), संहिता (स्त्री.), मुख्य मजकूर (पु.), पाठ (पु.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nगगनभेदी जयजयकार, प्रचंड स्वागत\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nसमय वर्गीकरण, वेळेची वर्गवारी\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. १ ग्रंथनाम (न.) २ शीर्षक (न.) ३ Sports विजेतेपद (न.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nPub. Rel. व्यापारी प्रकाशन\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nबहिःस्थ जाहिरात (२१” x ४४” आकाराचा)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. ढकलगाडी (स्त्री.), ट्रॉली (स्त्री.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nn. द्वि-चित्र (न.), द्वि-दृश्य (न.) (अनेक व्यक्ती उपस्थित असताना त्यापैकी दोनच व्यक्तींचे चित्रण करणे.)\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nवृत्तपत्र विद्या परिभाषा कोश\nतत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | र��ायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)\nवर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा..\nसंरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड\nकॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/raj-thackeray-visits-nanas-ganpati-521", "date_download": "2021-01-20T13:38:47Z", "digest": "sha1:ZWFCY2PGUHTBARDPJ4KDOGREVH52FF42", "length": 5787, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राज नानांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज नानांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला\nराज नानांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला\nBy शुभांगी साळवे | मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nमाहिम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाच दर्शन घेतले. यावेळी राज यांच्यासोबत मुलगा अमित आणि त्यांच्या मात्रोश्री कुंदाताई नानां यांच्या माहिमच्या घरी गेले होते. त्याचवेळी यांच्यासोबत निर्माते महेश मांजरेकरही उपस्थित होते.\nसंभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी\nमनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया\nकंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा\nकोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे\n'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे\nमहेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल\nईदच्या मुहर्तावर चित्रपट गृहांमध्ये झळकणार 'राधे'\n'तांडव' वेब सिरिजमध्ये बदल होणार, दिग्दर्शकानं केलं ट्विट\n‘हॅशटॅग प्रेम’ नव्या युगातली प्रेम कहाणी\n'कबीर सिंग' चित्रपटाच्या निर्मात्यानं घेतले ‘मास्टर’ चित्रपटाचे हक्क\nविराटनं अनुष्का शर्मा असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत केली वाढ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/285", "date_download": "2021-01-20T12:39:01Z", "digest": "sha1:YLMC5CIQI3QAAK24MRX7WJI2OFLOL4AX", "length": 3807, "nlines": 72, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/285 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमहाबळेश्वर येथील बंगल्यांच्या नांवाचें लिस्ट.\nबंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित\nएकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.\n१५आ. १५ मा. (अजमासे)\n३ पार्कहाल. मि. तुळशीदास केशवदास. मुंबई ११ σ ७ १५० ६५० ३९ ६ ०\n४ वेस्टवुड. मनमोहनदास रामजी. ११ σ ७ २०० १००० ३९ ६ ०\n५ राकडेल. नसरवानजी धनजीशहा. १५ σ३३ २०० ८०० ४७ ५ ६\n६ जिजीलाज व धनकाटेज मि० फेरोजशा बोमनजी ९ σ३० २०० १००० ३१ १ ३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२० रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/216", "date_download": "2021-01-20T14:44:22Z", "digest": "sha1:5ZA7ALHM77LRDNKNCTIXSZJT3DOHQYPN", "length": 7789, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/216 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nगृहकलह बरा नव्हे १८७ यैसियास, राजकारण-प्रसंगे आम्ही कुत्बशहाचे भेटीस भागानगरास गेलो. तेथून कर्नाटकांत गेलों. चंजीस आलों. चंजी घेतली, व येलूरतर्फेचा मुलूख घेतला, व शेरखानास झगड्यांत मोडून गर्देस मेळविलें. शेरखानाचे हातीं मुलूख होता तेव्हढाही घेतला. त्यावरी मजल दर मजल कावेरी तीरास गेलो. तेथून तुम्हांस पत्रे लिहिली, कीं राजश्री गोविंदभट गो' व राजश्री काकाजीपंत व राजश्री निळोबा नाईक व राजश्री रंगोबा नाईक व तिमाजी यख्तियारराऊ असे भले लोक आम्हांपासीं पाठविणे, म्हणून तुम्हांला बहुतां रीतीं लेहून पाठविले. त्यावरून तुम्हीं सदर्ह भले लोक आम्हांपाशीं पाठवून दिले. त्या भल्या लोकांशी बहुतां रीतीं धरोनियाचा व्यवहार सांगून आमचा अर्धा वांटा आम्हांस ब-या बोलें द्या, म्हणून सांगून पाठविलें ; व त्या बराबरी राजश्री बाळंभट गोसावी, राजश्री कृष्ण ज्योतिषी, कृष्णाजी सखाजी असे आपले तर्फेनें भले लोक दिल्हे. हे भले लोक तुम्हांजवळी जाऊन बहुतां रीतीं बोलिलें कीं गृहकलह करू नये, आपला अर्धा बांटा मागतात तो द्यावा यैसें बोलिले. परंतु कपटबुद्धि तुम्ही ऐसी मनीं धरिली, की या समयांत आम्ही थोर राजे झालो आहों. आम्हांसी आपण खासा भेटीस येऊन इलभल५ नरमी वहत दाखवावी. आणि आमचा वांटा बडवावा. तेरा वर्षे सारें राज्य आपणच खादलें, पुढेही आपणच सारें राज्य खावे अशी बुद्धि मनीं धरून वांटियाचा निवाडियाची ६ तह न करित आपण खासच आमचे भेटीस आलेस. यासआमची व तुमची भेट झाली. त्या उपरी आम्ही बहुतां रीतीं तुम्हांसी बोलिलों, की आमचा अर्धा वांटा द्या. परंतु तुम्ही वांटा द्यावा हा विचार मनी धराचना. मग जरूर जाहलें, की तुम्हीं धाकटे भाऊ; आपण होऊन आमचे भेटीस आले (त), यास तुम्हाला धरावे आणि वांटा मागोवा ही गोष्ट थोरपणाचे इज्जतीस' ल्याख' नव्हे. या निमित्त तुम्हांस चंजावरास जावयाचा निरोप दिला. तुम्ही चंजाउरास गेलेसी. आम्ही स्वारहोऊन तोरगळ प्रांतास आलो. तेथे अशी खबर ऐकली, कीं तुम्हीं तुरुक लोकांच्या बुद्धीस लागून, आमचे लोकांशी झगडा करावा असे मनीं धरून आपली सारी जमेत' एकवट करून आमचे लोकांवर पाठवून दिलेत. ते २ जिजी. ३ धुळीस. ४ गोसावी. ५ उतावीळपणे, वरवर. ६वाट्यांचा निर्णय करण्याचा. ७ प्रतिष्ठेस. ८ लायक, योग्य. ९ जमाव. [ ३१ \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%9C/", "date_download": "2021-01-20T14:12:31Z", "digest": "sha1:CZEXZFZF6KFRWZXVVYORWGHBPSHSBY5E", "length": 21652, "nlines": 176, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\n'आंबा' पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महार��ष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\n‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके\n‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके\n‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके\n‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके\n– “निसर्ग” वादळ आढावा बैठक\nसजग वेब टिम, जुन्नर\nपुणे | “निसर्ग” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी, विविध खात्याचे प्रमुख अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील सर्व खासदार, आमदार यांच्यासोबत कौन्सिल हॉल, पुणे येथे आढावा बैठक आयोजित केली होती.\nया बैठकीत आमदार बेनके यांनी जुन्नर तालुक्यातील संपुर्ण आढावा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर त्यांनी काही प्रमुख मागण्याही या बैठकीत मांडल्या.\n– पीकविमाबाबत एक पत्र उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले होते.\nत्यात प्रामुख्याने आंबा पिकाबाबत एक महत्वाची मागणी करण्यात आली होती. जुन्नर तालुक्यातील आंबा हा जून मध्ये म्हणजे थोडा उशिरा चालू होतो त्यामुळे आंबा या पीकाची विम्याची मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. हि मागणी आजच्या बैठकीत शासनाने मान्य करून त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे\n– तसेच या वादळाच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यासाठी एक अतिरिक्त केरोसीन टँकर ची मागणी करण्यात आली आहे.\n– आदिवासी भागातील बाळहिरडा या पिकाचाही नुकसान भरपाईसाठीच्या पिकांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.\n– आदिवासी भागातील आणि इतर भागातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते लवकरात लवकर सादर करावेत, घर खासगी असो किंवा सरकारी पंचनामा झाले असेल तर ते मदतीस पात्र असेल असे बेनके यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.\nअशा नैसर्गिक आपत्तीवेळी राज्य शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना शासनाकडून तातडीने मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिले आहे.\nखासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर ���िबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद\nखासदार डॉ .अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद सजग वेब टीम, सणसवाडी शिरुर शिरुर \n२१ दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या काळातही जीवनावश्यक सेवा सुरळीत राहील – डॉ.म्हैसेकर\n२१ दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या काळातही जीवनावश्यक सेवा पूर्वी प्रमाणेच सुरळीत राहील -विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर सजग वेब टिम, पुणे पुणे | प्रधानमंत्री नरेंद्र... read more\nपांडुरंग पवार यांच्या निधीतून बांगरवाडी पाझरतलाव दुरुस्ती ग्रामस्थांमध्ये समाधान\nबांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार – पांडुरंग पवार बेल्हे | बांगरवाडी येथील १९७८ साली बांधलेला व त्यावेळी... read more\nकामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती\nकामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती त्यानिमित्त गिरणी कामगारांचे नेते श्री काशीनाथ माटल ह्यांनी वाहिलेली भावपूर्ण आदरांजली भारतीय कामगार चळवळीतीचे प्रवर्तक... read more\nबाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा\nबाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | अखिल भारतीय... read more\nराज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत १३ निर्णयांना मान्यता\nराज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत १३ मंत्रिमंडळ निर्णयांना मान्यता #मंत्रिमंडळनिर्णय – राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय. सातारा... read more\nशाश्वत संस्थेच्या विधायक कामाला समाजधुरितांनी भौतिक हातभार लावावा – बाळासाहेब कानडे\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम) आजच्या काळात शिकलेले पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून धडपडतात,पण शिक्षणाचा गंधही नसलेल्या... read more\nवारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा.अमोल कोल्हे\nवारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा. अमोल कोल्हे सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव | वारूळवाडी येथील... read more\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त\nअवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त सजग विशेष सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या... read more\nआमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध\nआमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध – पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव – जुन्नर तालुका शिवसेनेच्या... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फे��� पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-20T13:52:15Z", "digest": "sha1:DF5X6YKO3FSZPSU6A7PMKGVKAG4JHL5I", "length": 20148, "nlines": 170, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे | Sajag Times\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, Business, latest, पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, महाराष्ट्र, Talk of the town, आरोग्य, सजग पर्यटन, मावळ, भोसरी, शिक्षण, कृषी, मुंबई\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nBy sajagtimes Business, latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, आरोग्य, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, मुंबई, शिक्षण, शिरूर, सजग पर्यटन 0 Comments\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे | निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांना पत्र पाठवून केली आहे.\nआज निसर्ग चक्रीवादळाने मुंबई, कोकण परिसरात धडक दिल्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम पुणे जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्परं उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिक���री नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.\nकोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.\nसन २०१९-२० साठी राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये\nसन २०१९-२० च्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतीमान विकास, वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा,... read more\nकेंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा\nकेंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा आमदार अतुल बेनके यांनी सादर केलेल्या मागण्यांवर समितीची सकारात्मक पाऊले सजग वेब... read more\nराष्ट्रवादी युवक च्या पदांवर राष्ट्रवादीकडून सामान्य घरातील युवकांना संधी\nसजग वेब टिम, मुंबई मुंबई | लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच पक्षामध्ये नेमणुका केल्या आहेत. राष्ट्रवादीने युवक राष्ट्रवादी संघटनेच्या पदांवर... read more\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त नारायणगाव भगवेमय\nशिवराज्याभिषेक दिनानिमित्त नारायणगाव भगवेमय… सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव शहरात नवचैतन्य जागविण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संपुर्णगाव शिवराज्याभिषेक... read more\nआरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य\nआरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य वारुळवाडी | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या ‘माझे कुटुंब... read more\nसोशल मीडियावर आमदार बेनके यांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर आमदार बेनके यांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल सजग वेब टीम, जुन्नर आळेफाटा | आमदार अतुल बेनके यांचे विषयी... read more\nयुनिकेअर हॉस्पिटल चाकण च्यावतीने हृदयरोग विषयावर स्नेह संमेलन कार्यक्रमाचे नारायणगाव येथे आयोजन\nयुनिकेअर हॉस्पिटल चाकण च्यावतीने हृदयरोग विषयावर स्नेह संमेलन कार्यक्रमाचे नारायणगाव येथे आयो���न सजग वेब टिम नारायणगाव | युनिकेअर हॉस्पिटल चाकण यांच्या... read more\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लढ्याला यश – संजय भोकरे; ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू\nमनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम) जुन्नर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ... read more\nनारायणगाव : नारायणगाव चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांच्या मागील वर्षी झालेल्या निवडणूक प्रचाराचा प्रभाव अजूनही तसाच आहे याची प्रचिती काल... read more\n१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक\n१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक संघिक गटात एसएसबी संघाला सुवर्ण पदक सजग वेब टिम, पुणे पिंपरी... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. ��. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23631", "date_download": "2021-01-20T14:14:13Z", "digest": "sha1:KAVFEB5CEUF22EZSL4WBCEUN4KCJND5M", "length": 3136, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इंस्टंट पॉट : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इंस्टंट पॉट\nलूइझियाना स्टाइल स्पाइसी रेड बीन्स\nRead more about लूइझियाना स्टाइल स्पाइसी रेड बीन्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://wanibahuguni.com/category/economics/", "date_download": "2021-01-20T12:05:22Z", "digest": "sha1:K42CSQM44FKYUF7RM42LO23PVU2LVMEH", "length": 7209, "nlines": 88, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "अर्थकारण – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttps://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nसाई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर\nशाहबुद्दीन अजानी यांचा MDRT लाईफटाईम मेंबरशीपने सन्मान\nवणीतील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा खडखडाट\nसुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड\nUncategorized अजबगजब आरोग्य इतर ऍडव्हटोरिअल क्राईम खरेदी-विक्री\nआझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ऑफर\nविवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात येणार आहे. सोबतच या…\nकिस��नपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून\nसुनील इंदुवामन ठाकरे, पुणे: किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…\nकामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा\nकामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा - डॉ. श्याम जाधव (नाईक) 1 मे रोजी जगभरात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी हा दिवस यासाठी विशेष आहे कारण याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ…\nमहिलांनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे\nविवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणीमध्ये रविवारी 10 मार्चला महिलांसाठी कायदेविषयक सल्ला व लहुउद्योग प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारी एक ते चार वाजताच्या…\nअशा बदलून घ्या फाटक्या नोटा \nवणी बहुगुणी डेस्क: अनेक वेळा आपल्याकडे नकळत फाटक्या किंवा मळक्या नोटा येतात. कधी एटीएममधून तर कधी भाजी किंवा बाजाररहाट करताना येतात. मात्र, फाटक्या नोटा किंवा खराब झालेल्या नोटा दुकानदार घेत नाही. त्यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न…\n2 हजारांच्या नोटाची छपाई बंद, जाणवू शकतो तुटवडा\nनवी दिल्ली: 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँकेनं बंद केली आहे. त्यामुळे भविष्यकाळात 2 हजारांच्या नोटांचा तुटवडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तर म्हैसूरमध्ये…\nअडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा…\nविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी येथे शिवसेना प्रणीत पॅनलचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Nakos-Nauke-Pu-td7322351.html", "date_download": "2021-01-20T13:49:38Z", "digest": "sha1:IZFDYJXARNHH5YSRXHKLDYJJFG6EUP3P", "length": 2995, "nlines": 46, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] नकोस नौके परत फिरूं,Nakos Nauke Parat Phiru", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nनकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं\nश्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं\nजय गंगे, जय भागिरथ��\nजय जय राम दाशरथी\nही दैवाची उलटी रेघ\nभाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं\nश्री विष्णूचा हा अवतार\nतारक त्याला तारुन नेऊं, पदस्पर्षांनें सर्व तारुं\nजिकडे जातो राम नरेश\nसुभग सुभग तो दक्षिण देश\nऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतिल कल्पतरू\nराम स्वीकरी हा वनवास\nदासच त्याचे आपण, कां मग कर्तव्यासी परत सरूं \nअतिथि असो वा असोत राम\nपैल लाविणे अपुलें काम\nभलेंबुरें तें राम जाणता, आपण अपुलें काम करूं\nगंगे तुज हा मंगल योग\nभगिरथ आणि तुझा जलौघ\nत्याचा वंशज नेसी तूंही-दक्षिण देशा अमर करूं\nपावन गंगा, पावन राम\nत्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरूं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/dont-dream-of-becoming-an-mla/", "date_download": "2021-01-20T13:31:41Z", "digest": "sha1:GYD53JAQIEEMGYU73UXKO72GGCDVBYHC", "length": 3754, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "'Don't dream of becoming an MLA Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \n‘आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस’, रुपाली पाटील यांना ठार मारण्याची धमकी\nपुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरेयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे…\nराष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक, धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर…\nअण्णांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धीतच आचारसंहितेचा भंग\nमी धनंजय मुंडेंना ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध…\nपहिल्याच निकालात पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का, भाजपचा दणदणीत विजय\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा…\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी…\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/dhule/news/muthoot-finance-company-robbery-case-the-manager-mastermind-the-robbers-128025442.html", "date_download": "2021-01-20T13:05:54Z", "digest": "sha1:RXC5WLMDIEROURWV5MBQOGHTEKCTV4MS", "length": 10388, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "muthoot finance company robbery case: The manager mastermind the robbers | मुथ्थूट फायनान्स कंपनीत दरोडा, व्यवस्थापकच निघाला दरोड्यांचा मास्टरमाईंड; 10 तासात चोरटे पोलिसांच्या ताब��यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवर्धा:मुथ्थूट फायनान्स कंपनीत दरोडा, व्यवस्थापकच निघाला दरोड्यांचा मास्टरमाईंड; 10 तासात चोरटे पोलिसांच्या ताब्यात\nमुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांकडून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता.\nशहरातील एलआयसी कार्यालयाच्या सामोर असलेल्या मुथ्थूट फायनान्स कंपनीमध्ये सकाळच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. पोलिसांनी दहा तासात चोरट्यांना ताब्यात घेतले तर या दरोड्याचा मास्टरमाईंड शाखेतील व्यस्थापक निघाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.\nमुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांकडून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. या धाडसी दरोड्यामध्ये ९ किलो वजनाचे आभूषण व नगदी रक्कम तीन लाख १० हजार रुपयांसह एकूण मुद्देमाल घेऊन शाखेतील महिला कर्मचारी दीपिका हिंगे या महिलेची मोटर सायकल क्रमांक एम एच ३२ झेड १७० ही दुचाकी घेऊन पसार झाले होते.\nपुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असता,स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने शाखेतील असलेल्या व्यवस्थापकाची सखोल चौकशी करण्याची तयारी दाखवीत या धाडसी दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचे सामोर येताच,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले. अवघ्या दहा तासात पाचही आरोपींना ताब्यात घेत त्या चौघांकडून दोन किलो ५५६.५ ग्रॅम आभूषण किंमत एक कोटी १५ लाख ४ हजार २५० रुपये, नगदी रक्कम ९९ हजार १२० रुपये,सहा मोबाईल किंमत ३४ हजार रुपये, दोन चारचाकी वाहन क्रमांक एम एच २९ बी ए १९९९ व एम एच २९ बी सी ८३८८ ही दोन वाहने किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण चार कोटी ७५ लाख रुपयांसह मुद्देमाल जप्त करीत बँकेतील शाखा व्यवस्थापक महेश अजाबराव श्रीरंग वय ३५ रा उमरेड रोड नागपूर, कुशल सरदाराम आगासे वय ३२ रा यवतमाळ, मनीष श्रीरंग घोळवे वय ३५ रा यवतमाळ, जीवन बबनराव गिरडकर वय ३६ रा यवतमाळ कुणाल धर्मपाल शेंद्रे वय ३६ रा यवतमाळ या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.अक्षय दिलीप खेरडे रा बँक ऑफ इंडिया कॉलनी वर्धा यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात दिनांक १७ डिसेंबर रोजी १४८४/२०२० कलम ४५२,३४२ व ३९२ भादवी सहकलम ३,४,२५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे,सलीम कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, अनिल कांबळे व इतर सहकारी यांनी केली आहे.\nबऱ्याच दिवसांपासून होते धाडसी दरोड्याचे षडयंत्र- पोलीस अधीक्षक\nशहरात मध्यवर्ती भागात धाडसी दारोडा घालण्यात आला होता. त्या धाडसी दरोड्या घालण्याचा षडयंत्र हे बऱ्याच दिवसांपासून सुरु असल्याचे तपासात उघड झाले आहे. आणखी या मागचा सूत्रधार कोण आहेत.याचा शोध घेतला जात आहे.\nघर बांधकाम व इतर कर्ज असल्याने,टाकला दरोडा\nमहेश अजाबराव श्रीरंगे याने गेल्या पंधरा वर्षांपासून गोल्ड लोन या विविध कंपनी मध्ये काम केले आहेत.त्याला आभूषण कुठे ठेवले जाते याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे त्याने हे धाडसी दरोड्याचे षडयंत्र रचले होते.त्यामध्ये पाचही आरोपींवर घर बांधकामा करिता घेण्यात आलेले खाजगी बँकेचे कर्ज व इतर कर्ज असल्यामुळे यांनी वर्ध्यातील मुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये दरोडा घालण्यात आला आहे.\nस्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस अधिक्षकांकडून बक्षीस\nसकाळच्या सुमारास मुथ्थूट फायनान्स कंपनी मध्ये धाडसी दारोडा टाकण्यात आला असता,पंधरा तासात पाच आरोपींना ताब्यात घेत चार कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दिवसा ढवळ्या शहरात धाडसी दारोडा घालण्याचा अज्ञात चोरट्यांकडून प्रयत्न झाला असता, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हा संदेश वाऱ्यासारखा प्रसारित झाला.स्थानिक गुन्हे शाखेची टिम महत्वपुर्ण काम करीत असल्यामुळे त्यांना माझ्याकडून ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/ayodhya-the-new-mosque-can-accommodate-2000-people-the-roof-oval-and-transparent-127988112.html", "date_download": "2021-01-20T14:15:57Z", "digest": "sha1:3Q55FBYHQ7LDTTMFBPWUXVG7EMTQDJQD", "length": 4058, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayodhya The new mosque can accommodate 2,000 people, the roof oval and transparent | नव्या मशिदीत 2 हजार जण नमाज अदा करू शकतील, छत अंडाकृती आणि पारदर्शक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअयोध्या:नव्या मशिदीत 2 हजार जण नमाज अदा करू शकतील, छत अंडाकृती आणि पारदर्शक\nउत्तर प्रदेशातील अयोध्येत तयार होणारी नवी मशीद अंडाकृती असेल. छत पारदर्शी असेल. सोलर पॅनलही लावले जातील. येथे जवळपास २ हजार लोक एकाचवेळी नमाज अदा करू शकतील. नव्या मशिदीचा आराखडा इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. अयोध्येजवळच्या धन्नीपूर गावात ती जवळपास १५ हजार चौरस फूट जागेवर बनवली जात आहे. मशिदीसोबत रुग्णालय, इंडो- इस्लामिक संशोधन केंद्र आणि सार्वजनिक स्वयंपाकघरही असेल. जामिया मिलिया इस्लामियाचे प्राध्यापक एस. एम. अख्तर त्यांच्या सहकाऱ्यांसह आराखडा तयार करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम जन्मभूमी परिसरातील वादग्रस्त जमिनीचा मालकी हक्काचा वाद सोडवत पूर्ण जमीन हिंदूंना सोपवली होती.\nकाळा वा विजय दिवस साजरा करू नये : अन्सारी\nअयोध्या प्रकरणातील मुख्य पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी आवाहन केले की, आता सर्वोच्च न्यायालयात बाबरी प्रकरणाचा निपटारा झाला आहे. तर, एआईएमआईएम नेते असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, अन्याय विसरता कामा नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-01-20T13:17:58Z", "digest": "sha1:RVVTTISQ4HXVLS4X5ACMQPHF2F2E5Y7L", "length": 2674, "nlines": 54, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:अंकपत्ता प्रतिबंधन अपवाद - विकिस्रोत", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१२ रोजी १४:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/panuron-p37106095", "date_download": "2021-01-20T15:02:35Z", "digest": "sha1:ZC3LPPJN4G3AM4LIP3DXLJOXC6QHUKEX", "length": 16301, "nlines": 276, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Panuron in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Panuron upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 30 डॉक्टर ऑनलाइन हैं \nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nPanuron खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Panuron घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Panuronचा वापर सुरक्षित आहे काय\nPanuron चा गर्भवती महिलांवरील परिणाम अपरिचित आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Panuronचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Panuron च्या सुरक्षिततेविषयी माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या संदर्भात शास्त्रीय संशोधन होणे अजून बाकी आहे.\nPanuronचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nPanuron मुळे मूत्रपिंड वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nPanuronचा यकृतावरील परिणाम काय आहे\nPanuron घेतल्यावर यकृत वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nPanuronचा हृदयावरील परिणाम काय आहे\nPanuron चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nPanuron खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Panuron घेऊ नये -\nनस पर नस चढ़ना\nPanuron हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nPanuron ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Panuron घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Panuron सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्���ा घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nPanuron मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Panuron दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Panuron आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Panuron दरम्यान अभिक्रिया\nएकाच वेळी अल्कोहोल पिण्याचे आणि Panuron घेण्याचे दुष्परिणाम क्वचित आणि किरकोळ आहेत. तथापि, तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित बोलणी करा.\n3 वर्षों का अनुभव\nदवा उपलब्ध नहीं है\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2013/11/blog-post_3.html", "date_download": "2021-01-20T13:54:41Z", "digest": "sha1:2IPFBK7G6KXCZIN25KGUCXE5CMQLRICR", "length": 8551, "nlines": 80, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी कारभाराचा झाला कळस - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी कारभाराचा झाला कळस\nयेवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी कारभाराचा झाला कळस\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर ०३, २०१३\nयेवला - येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी\nकारभाराचा आता कळस होत चालला आहे. सकाळी ८ ला उघडणारे चिकित्सालयात ११.३०\nपर्यंत सुध्दा पशुधन पर्यवेक्षक हजर राहत नसल्याने पशुपालकांना अनंत\nअडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरापासून दूर असल्याने रिक्षाने कुत्रे\n,��करी,मेंढी सारखे पशुरुग्ण पर्यवेक्षकाची वाट पाहत असतात. शनिवारी सकाळी\n१०.३० ला मनसेचे शहराध्यक्ष गौरव कांबळे व मनविसे चे सागर बाबर आपल्या\nकुत्र्याला चिकित्यालयात दाखविण्यासाठी आले असताना त्यांनी सदरचा प्रकार\nअनुभवला. तेथील सर्व दालने उघडे असून तेथे कोणाचाही पत्ता नव्हता. लाखोची\nमशिनरी असलेला सुसज्ज दवाखाना सताड उघडा ठेऊन कर्मचारी कोठेतरी निघुन\nगेलेले होते. तेथे सहायक पशु आयुक्त दर्जाचा अधिकारी असूनही ते सुध्दा\nतेथे उपस्थित नव्हते. सदरच्या प्रकाराचे चित्रीकरण मनसेचे कांबळे यांनी\nआपल्या मोबाईल मध्ये केले .तेथे मनविसेचे जिल्हाउपाध्यक्ष विजय निकम,\nचेतन फुलारी, सरचिटणिस रितेश बूब यांच्या सह मनसेचे कार्यकर्ते गोळा झाले\nत्याची खबर लागल्याने राजकारणात मशगुल असलेले पशुधन पर्यवेक्षक सतिश\nकुऱ्हे हे ११.२५ च्या दरम्यान उपस्थित झाले . गौरव कांबळे यांनी विचारणा\nकेली असता त्यांनी व्हिजीटला गेलो असे उडवाउडवीची उत्तरे\nदिली.चिकित्सालयामध्ये आतमध्ये मोटारसायकल लावलेली होती.\nदैनिक भास्कर मध्ये यापुर्वी या चिकित्सालयात कमी कर्मचारी असल्याचे व\nप्रशिक्षित पशुचिकित्सक नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.अजुनसुध्दा या\nचिकित्सालयात पदवीधर पशुचिकित्सक नेमण्यात आलेला नसून पर्यवेक्षकच\nचिकित्सकाची भुमिका पार पाडत आहे. स्वतःची व पत्नीची राजकिय कारकिर्द\nघडविण्यात पर्यवेक्षक सतिश कुऱ्हे व्यस्त असल्याने त्यांचे लक्ष\nचिकित्सालयात कमी व राजकारणात जास्त दिसून येत आहे. या चिकित्सालयात औषधे\nसुध्दा उपलब्ध नसतात. पशुपालकांना स्वखर्चाने बाहेरून औषधे आणावी लागत\nअसल्याने त्यांचातही नाराजी वाढत आहे. मागील आठवड्यात येथे उपचाराला\nआलेली गाय उपचाराअभावी मृत्यूमुखी पडल्याचीही कुजबुज ऐकू येत आहे.\nतक्रारीचा फायदा होत नसल्याने पशूपालक सहन करण्याची भुमिका ठेवत आहे.\nपुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांचेही फावलेले आहे.\nयापुर्वी येथे चोरी झालेली असताना देखील सताड उघडे चिकित्सालय ठेवणाऱ्या\nकर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे गौरव कांबळे यांनी केलेली\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व ताल���क्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/-td7328626.html", "date_download": "2021-01-20T13:28:45Z", "digest": "sha1:P4I4Z6BH2UCYZALGUY52GDEVQC6MOXCB", "length": 2314, "nlines": 37, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "इंटरनेट , संगणक (internet , Computers) - इंटरनेटवरील कमाई..", "raw_content": "नेटभेट फोरम › इंटरनेट , संगणक (internet , Computers)\nपत्र लिहिण्यास कारण कि\nज्या लोकांचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेब साईट नाही अश्या मित्र - मैत्रीणीन साठी नेटवर टाईम\nपास करता करता पैसे कमवण्यासाठी च्या पद्धतींची माहिती देणे जेणेकरून आपणास या\nसुवर्णसंधीचा आर्थिक लाभ घेता यावा..अधिक माहिती साठी खालील लिंक पहा\nज्या लोकांचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेब साईट आहे अश्या मित्र - मैत्रीणीन साठी नेटवर टाईम\nपास करता करता पैसे कमवण्यासाठी च्या पद्धतींवर एक नजर टाका..\n( डिजीटल मराठी वाचनालय )\nआपल्या सुंदर ब्लॉग वर माझ्या कॉमेंट ला स्थान दिल्याबद्दल, ब्लॉग अध्यक्षांचे विशेष आभार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-20T12:48:00Z", "digest": "sha1:HZAS4H6QF436FI4UHMORMCM6AU2MFGU2", "length": 15040, "nlines": 181, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "प्रजनन – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी\nइमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स-डॉ. रीतू परचुरे.\nलेखांक २. मूल होत नाही\nलेखांक १. मूल होत नाही\nमासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध\nवेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…\nगरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयी, कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत गरोदरपणात संबध ठेवल्यावर काही समस्या निर्माण होतात का गरो��रपणात संबध ठेवल्यावर काही समस्या निर्माण होतात का गर्भाला काही धोका असतो का गर्भाला काही धोका असतो का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी…\nबाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी प्रश्न विचारले. बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयीचा हा लेख खास वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहोत. सामान्यतः…\nलेखांक – २ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत\nस्त्रीचा निरोध स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी असते. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंध असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या…\nलेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत\nवेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी २४०० च्या वर प्रश्नांना आपण उत्तरं दिली. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, हस्तमैथुन, शिघ्रवीर्यपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. तसेच अनेक प्रश्न हे गर्भनिरोधन,…\nगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा\nपुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. याचा स्त्रियांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या, नोकरीच्या, इतर विकासाच्या संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अशा अनेक मुलभूत गोष्टींवर विपरीत परिणाम झालेले आपण आपल्या…\nपुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण_डॉ. शंतनू अभ्यंकर\nखरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष नसबंदी ही एक बदनाम शस्त्रक्रिया आहे. आणीबाणीत झालेल्या जोर जबरदस्तीमुळे, नेते, नोकरशहा या…\n _ डॉ. मोहन देस\nसरोगसी तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती हे जरी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेचे निदर्शक असले, तरीही त्यात गुंतलेल्या सर्वसंबंधितांचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अध:पतन आणि शोषणच त्यात प्रामुख्याने आढळून येते. तुषार कपूरचे खरे तर आभारच मानायला…\nगर्भपात – आमच्या शरीरावर आमचा हक्क\nगरोदर राहणं ही एक चांगली, आनंददायी भावना आहे. मात्र नको अस��ाना दिवस गेले तर मात्र गरोदरपण ही नकोशी आणि ताणाची भावना असते. अनेकदा गर्भनिरोधक न वापरल्यामुळे किंवा निकामी ठरल्यामुळे दिवस जातात. किंवा बलात्कार, जबरदस्तीमुळेही दिवस जातात. अशा…\nगर्भधारणा नक्की कशी होते\nगर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/bollywood-actress-rekha-become-part-of-tv-show-ghum-hai-kisi-ke-pyar-meiin-in-marathi-911215/", "date_download": "2021-01-20T13:45:02Z", "digest": "sha1:YW2TZMBPWU5H7UVJULV4TZUMVCGPWYEA", "length": 11422, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "अभिनेत्रीने रेखाने केला खुलासा, म्हणाली, 'गुम है किसीके प्यार में'", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य ज��वनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nअभिनेत्रीने रेखाने केला खुलासा, म्हणाली, 'गुम है किसीके प्यार में'\nबॉलीवूडची ‘उमराव जान’ एव्हरग्रीन रेखा नेहमीच तिच्या अभिनयासाठी आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रेमासाठीही चर्चेत राहिली आहे. पण आता पुन्हा एकदा रेखा चर्चेत आली आहे ती पहिल्यांदाच टीव्हीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या प्रोमोमुळे. नुकतंच रेखावर या मालिकेचा प्रोमो मुंबईतील एका हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे आणि हा प्रोमो आता प्रसारितही झाला आहे. इतकंच नाही तर या या प्रोमोसाठी रेखाने घसघशीत रक्कम घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. पण या टायटलपेक्षाही रेखाच्या संवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून आता तिच्या वैयक्तिक आयुष्याशीही हे प्रेक्षक जोडू पाहात आहेत.\nरेखाच्या चित्रपटावरूनच घेतले शीर्षक\nही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या मालिकेचे शीर्षक हे रेखाचा 1975 मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट रामपुर का लक्ष्मण यावरून घेतले आहे. तसंच या चित्रपटातील ‘गुम है किसीके प्यार में’ हे गाणं आपल्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं रेखाने निर्मात्यांना सांगितलं आणि तिला ही संकल्पना आवडल्यानेच तिने या मालिकेसाठी प्रोमो करण्यास होकार दिल्याचे वृत्त आहे. निर्मात्यांनी तिला या प्रोमोसाठी विचारले असता रेखाने त्वरीत होकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर अगदी आपल्या साडीपासून ते हेअर स्टायलिंग आणि मेकअप या सगळ्याचा फायनल लुक रेखाने वैयक्तिकरित्या फायनल केल्याचेही सुत्रांकडून कळत आहे.\nबिग बॉस 14' वर माँ चा आशिर्वाद, शो प्रसारित होण्याआधीच जोरदार चर्चा\nकेवळ प्रोमोसाठी घेतले 2 कोटी\nसध्या मिळालेल्या माहितीनुसार रेखाने या प्रोमोासाठी 2 कोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कोविड - 19 चालू असल्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन याचा प्रोमो वांद्रामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. यासाठी 10 तास निर्मात्यांना देण्यात आले होते. पण असं असूनही रेखाचं नाव या शो सह जोडलं गेलं तर शो ला अधिक प्रसिद्धी मिळेल याची निर्मात्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी रेखाचेच नाव या शो साठी फायनल केले होते.\nसर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ\nरेखाच्या आयुष्यातील लव���ह ट्रँगलचा अँगल\n‘गुम है किसिके प्यार में’ ही आयपीएस अधिकारी विराट चौहानची कथा असून आपल्या प्रेम आणि कर्तव्य या दोन गोष्टींमध्ये गुरफटला आहे. विराट (नील भट्ट) याचं पत्रलेखा (ऐश्वर्या शर्मा) वर प्रेम आहे पण काही परिस्थितींमुळे त्याला आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी एका शहीदाची मुलगी (आएशा सिंग) सह लग्न करावे लागते. या मालिकेमध्ये लव्ह ट्रँगल दाखविण्यात येणार असून रेखाच्या आयुष्यातील लव्ह ट्रँगलचा अँगल याला देण्यात आल्याची आता जोरदार चर्चा आहे. अमिताभ - जया आणि रेखा यांच्याबद्दल आतापर्यंत गेले कित्येक वर्ष अनेक गोष्टी छापून आल्या आहेत. मात्र या तिघांनीही कधीही त्यावर भाष्य केले नाही. मात्र रेखा बऱ्याचदा बिनधास्त यासंदर्भात हिंट देताना दिसून आली आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.\nअखेर सहा महिन्यानंतर मल्टीप्लेक्स आणि थिएटर उघडणार\nकसौटी जिंदगीच्या जागी सुरू होणार मालिका\n‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका लवकरच संपणार असून त्या जागी ही नवी मालिका सुरू होणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका दोन वर्षांपूर्वी शाहरूख खानने सुरूवातीला प्रेझेंट केली होती. आता हा ट्रेंडच सुरू झाला आहे. तर ‘कहा हम कहा तुम’ या मालिकेचा नरेटर सैफ अली खान होता. पण या सगळ्यात खरा भाव नेहमीप्रमाणेच खाऊन गेली आहे ती म्हणजे रेखा. रेखाच्या येण्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.\nतुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/tag/information/", "date_download": "2021-01-20T13:29:18Z", "digest": "sha1:XJERXGHMVM5ULU4YULNKVYARCLOAYCN5", "length": 14432, "nlines": 170, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "information – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nकायदा हवाच, पण केव्हा\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\n“लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत चिडचिड होते. तो रुसतो. म्हणतो तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये. दिवसदिवस बोलत नाही. सा��खा संशय घेतो. म्हणतो तुझा दुसरा कोणीतरी असणार.…\nमासिक पाळी आणि जननचक्र\nमासिक पाळी आणि जननचक्र – स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा…\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nगर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं. कारण जे रक्त पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. मग खरं तर बाळ जन्मल्यावर परत पाळी सुरू व्हायला…\nपाळी जाणे – मेनोपॉज\nवयाच्या 45-50च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं. पाळी जाण्याचा काळ…\nवेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स\nखरं पाहता शरीरातले वेगळेपण आपल्याला काही नवीन नाही. काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे डोळे वेगळ्या रंगाचे असतात. काहींच्या हाताला किंवा पायाला पाचाच्या ऐवजी सहा बोटं असतात. हे वेगळेपण स्वीकारायला समाजाला जड जात नाही, कारण याचा त्या…\nवेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन\nइंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे - पुरुष व स्त्री. पुरुष-स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल तर समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या…\nवेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट\nवैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी नोकरीत आहे आणि तिला बढतीही मिळाली आहे. तिची ही आत्मकथा - ले. बिंदुमाधव खिरे वैशालीची गोष्ट माझा…\nवेगळे आहोत विकृत नाही – इंटरसेक्स बाळाचं संगोपन\nबाळ जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगा आहे का मुलगी. पण जेव्हा जन्माल्या आलेल्या बाळाचं लिंग नक्की काय ते स्पष्ट होत नाही तेव्हा पालक, डॉक्टर संभ्रमात पडतात. इंटरसेक्स बाळांचं संगोपन कसं करायचं, ती मोठी होत असताना त्यांना कसा…\nजननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस\nहर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स १ आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप २ . या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ…\nपरमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. लैंगिक संबंध असणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये गोनोरियाची लागण आढळू शकते. लक्षणं…\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संधीत रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2021-01-20T12:47:28Z", "digest": "sha1:OSF2FDFHLMMKFWFDFHHCH5TGOAW3ZS2E", "length": 8733, "nlines": 120, "source_domain": "mediawatch.info", "title": "फेसबुक - Media Watch", "raw_content": "\nHome गांधी-१५० विशेष फेसबुक\n– उत्पल व्ही . बी .\nमी : तसं नाही, तसं नाही. तुम्हाला एक तरी कारण द्यावंच लागेल.\nगांधीजी : असं आहे होय. म्हणजे अकाऊंट डी-अ‍ॅक्टिव्हेट करताना कारण देणं बंधनकारक आहे.\nगांधीजी : बरं. मग लिहितो. ‘आय विश टू डी-अ‍ॅक्टिव्हेट बिकॉज आय विश टू डी-अ‍ॅक्टिव्हेट’…काय\nगांधीजी : चला, झालं.\nमी ; मग आता काय\nमी : म्हणजे फेसबुक बंद केलंत ना, मग आता काय\nगांधीजी : तुझा हा प्रश्न डिस्टर्बिंगली भेदक आहे.\nगांधीजी : म्हणजे फेसबुक जीवन व्यापून उरलंय असं काहीतरी सूचित होतंय तुझ्या प्रश्नातून\nमी : तसं नाही हो. ��ला असं म्हणायचंय की आता काही प्लॅन्स आहेत का…\nगांधीजी : अजूनही भेदकच आहे प्रश्न. म्हणजे एक पोकळी वगैरे निर्माण झालीय, जगण्याचा एक आधार निखळलाय, आता काय करणार असं काहीतरी तुला विचारायचंय असं वाटतंय.\nमी : अहो नाही.\nगांधीजी : मग तुला काय विचारायचंय\nमी : मला असं विचारायचं होतं की आता, म्हणजे पुढे…\nमी : तुमचं बरोबर आहे. प्रश्न भेदक आहे. आय सरेंडर.\nगांधीजी : असू दे अरे… त्याची गरज नाही. फक्त यानिमित्ताने एक लक्षात घेशील.\nगांधीजी : आपण हत्यारं वापरायची असतात….\nमी : हत्यारांनी आपल्याला वापरायचं नसतं.\nPrevious articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्रष्टेपणा\nNext articleआम्ही अजून जात पाळतो- अस्पृश्यताही…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्मा गांधी काही समज – गैरसमज व वास्तव\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nस्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/334", "date_download": "2021-01-20T14:04:49Z", "digest": "sha1:I26ILYTUVQIJP7PQDCC2ZPN6Z23C2KCT", "length": 4604, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/334 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nमालकमपेठची वसाहत इ० स० १८२७ पासून सुरू झाली, हें पूर्वी मालकम पेठ ऊर्फ नहर या प्रकरणांत सांगितलेंच आहे. तेव्हांपासून इ० स० १८६६ पर्यंत या हिल्लस्टेशनची स्वच्���तेसंबंधी व्यवस्था पाहण्याचें काम सरकारतर्फे नेमलेल्या कांहीं मंडळीकडे होतें. यास हे काम करून घेण्यास जो खर्च करावा लागे, तो सरकारी खजिन्यांतून कांहीं एक ठराविक रकम घेऊन त्यांतून करण्याची या मंडळीस परवानगी होती. या रकमेस \" स्टेशनफंड ” अशी संज्ञा असे. पुढे इ० स० १८६५ मध्यें या स्टेशनची सुधारणा करण्याचें सरकारचे मनांत आल्यावर त्यांनीं या साठीं ज्यास्त लागणाच्या पैशाची जुळणी करण्याकरितां ही म्युनिसिपालिटी स्थापन करण्याची कल्पना काढली. त्याप्रमाणे इ० स० १८६७ तारीख १ माहे मे इसवी रोजी ही मंडळी कमी करून सरकारानें गांवम्युनिसिपालिटीची स्था-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/most-donations-to-bjp-from-companies-2319-crore-before-coming-to-power/", "date_download": "2021-01-20T13:19:24Z", "digest": "sha1:ANAKDFMP4CIUEJEUIRF5727AYRXFXSRA", "length": 18581, "nlines": 376, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या-सत्तेत येण्याआधीपासून मिळाले २,३१९ कोटी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी…\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nकंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या-सत्तेत येण्याआधीपासून मिळाले २,३१९ कोटी\nनवी दिल्ली: प्रत्येकी २० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या ऐच्छिक देणग्यांच्या रूपाने देशातील पाच राष्ट्रीय राजकीय पक्षांना एकूण ९५१ कोटी रुपयांचा निधा मिळाला व त्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या देणग्या सर्वाधिक म्हणजे ६९८ कोटी रुपयांच्या होत्या.\nसन २०१८-१९ या वर्षात कंपन्या व उद्योगसमुहांकडून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे विश्लेषण करणारा अहवाल ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक र���ईट््स’ (ADR) या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केला. त्यानुसार संदर्भीत वर्षात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) आणि तृणमूल काँग्रेस या पाच राष्ट्रीय पक्षांना २० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्यांंच्या रूपाने एकूण ९५१.६६ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी ९३ टक्के म्हणजे ८८१.२६ कोटी रुपयांची रक्कम कंपन्या व उद्योगसमुहांनी दिलेली होती. यात भाजपाच्या देणग्यांचा वाटा ६९८.१४ कोटी रुपयांचा होता. काँग्रेसला त्या खालोखाल १०२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.\nया देणग्यांपैकी ससर्वात जास्त म्हणजे ६१७.६५ कोटी रुपयांच्या देणग्या विविध उद्योग समुहांनी यासाठी स्थिापन केलेल्या ‘इलेक्टोरल ट्रस्ट्स’कडून दिल्या गेल्या. त्याखालोखाल कारखानदारी क्षेत्रातील कंपन्यांकडून ९६.८८ कोटी रु तर खाणकाम, बांधकाम आणि आयात-निर्यात या क्षेत्रांतील कंपन्यांनी दिलेल्या देणग्या ६४.६१ कोटी रुपयांच्या होत्या. मात्र या पक्षांना मिळालेल्या ५५६.४९ कोटी रुपयांच्या २०४ देणग्यांचा संपूर्ण तपशील उपलब्ध नाही.\nअहवालानुसार सन २०१२-१३ ते २०१८-१९ या काळात राष्ट्रीय राजकीय पक्षांना कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्यांमध्ये ११३ टक्क्यांनी वाढ झाली. देणग्यांचा सन २०१८-१९ मधील ९५१ कोटी रु. हा आकडा या काळातील सर्वात जास्त होता. त्या खालोखाल सन २०१४-१५ मध्ये ५७३.१८ कोटी रु व सन२०१६-१७ मध्ये ५६३.१९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. सन २०१५-१६ मध्ये सर्वात कमी म्हणजे ७६.९४ कोटी रुपयांच्या देणग्या कंपन्यांकडून मिळाल्या होत्या.\n‘एडीआर’चे विश्लेषण असेही दाखविते की, या सात वर्षांत सर्व राजकीय पक्षांना ज्ञात स्रोतांकडून एकूण ३,०८१.५८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. त्यात कंपन्या व उद्योगसमुहांनी दिलेल्या देणग्यांचा वाटा ९१.६२ टक्के म्हणजे २,८२३.२१ कोटी रुपये एवढा होता. यातही भाजपाला मिळालेल्या २,३१९.५४ कोटी रुपयांच्या देणग्या सर्वात जास्त होत्या.\nलोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षाला त्यांच्या वार्षिक जमा-खर्चाचा ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. यात वर्षभरात मिळालेल्या २० हजार रुपयांहून जास्त रकमेच्या देणग्यांची माहिती स्वतंत्रपणे द्यावी लागते.\nबातम्यांच्या अपडेटसा���ी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleठाकरे सरकारच्या कामगिरीला जनता ‘एवढे’ गुण देतील- रामदास आठवले\nNext article‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बेल’ कंपनीस नफेखोरीबद्दल २४१ कोटींचा दंड – ‘जीएसटी’ कपातीचा लाभ ग्राहकांना दिला नाही\nजिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/08/12/featured/17179/", "date_download": "2021-01-20T14:07:19Z", "digest": "sha1:MGCFTYYLRHRUUF2Y6R7TF3GMXYKRHCQL", "length": 12455, "nlines": 233, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nतिघांचे अर्ज दाखल, जिल्हा बँक निवडणूक\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का ��ात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Maharashtra Beed जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित\nजिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित\nबीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील गावांसह विविध शहरातील एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.\nयाबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील दादाहरी वडगाव व नंदनज,गेवराई तालुक्यातील मादळमोही, अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी , जोगाईवाडी येथील साईसृष्टी पोखरी रोड व सेलू आंबा या गावांमध्ये तसेच\nपरळी शहरातील बजरंग नगर, सावता माळी मंदिर व पद्मावती नगर, अंबाजोगाई शहरातील गांधीनगर भाग-3 व सोनारा गल्ली, आष्टी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील परिसर, धारूर शहरातील शिक्षक कॉलनी , शिनगारे गल्ली , उदय नगर व कटघरपुरा गल्ली आणि शिरूर शहरातील सोनार गल्ली गांधी चौक ते इंदिरानगर या परिसरामध्ये सर्व संबंधित ठिकाणी कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे. वरील संबंधित परिसरातअनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल���ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.\nPrevious articleCrime : मुलाने मुलगी पळविली… पित्याला झाडाला बांधून मारहाण\nNext articleनगर मनमाड रस्ता दुरुस्ती\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nEditorial : पुन्हा तीच चूक\nRahuri : कांदा उत्पादकांच्या नजरा उद्या होणा-या लिलावातील बाजारभावाकडे\nCrime : कोरोना सर्वेच्या नावे घरात घुसून चोरी करणारी टोळी जेरबंद\nआरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू होणार\nUnlock 3 : योग इन्स्टिट्यूट आणि जीम सुरू करण्यास 5 ऑगस्टपासून...\nBeed : सर्व प्रकारच्या महसूली सेवा 29 जूनपासून महाऑनलाईन पोर्टलद्वारे फक्त...\n‘चमकोगिरी’ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – झावरे\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nJalna : कोरोना बाधित चार रुग्णांचा मृत्यू; जिल्ह्यात आतापर्यंत 26 जणांचा...\nNewasa : गिरणी चालक महिलेच्या दाळ व बेसन मिलचा रस्ता गावगुंडांकडून...\nHappy Birthday Uddhav Thackeray : उत्तम फोटोग्राफर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nBeed : गेवराई शहरात ६ ऑगस्टपर्यंत संपूर्ण संचारबंदी\nKada : पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी वाहनचालकांची तोबा गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/hingoli-social-activist-deepak-agarwal-passes-away/", "date_download": "2021-01-20T13:36:58Z", "digest": "sha1:A2ZMSAWCFA74CGFCLO7V6VYX7GYGZC7D", "length": 6535, "nlines": 104, "source_domain": "analysernews.com", "title": "हिंगोली सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल यांचे दुःखद निधन", "raw_content": "\nहिंगोली सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल यांचे दुःखद निधन\nहिंगोली सार्वजनिक गणेश मंडळाचे 20 वर्षापासून सक्रिय पदाधिकारी तसेच राजस्थानी युवक मंडळाचे पदाधिकारी दिपक अग्रवाल हे मनमिळावू स्वभावमुळे परिचित होते.\nप्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल (वय44) यांचे आज गुरुवारी पहाटे नांदेड येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.\nहिंगोली सार्वजनिक गणेश मंडळाचे 20 वर्षापासून सक्रिय पदाधिकारी तसेच राजस्थानी युवक मंडळाचे पदाधिकारी दिपक अग्रवाल हे मनमिळावू स्वभावमुळे परिचित होते. मागील न.प. निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक देखील लढवली होती. रविवारी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची आज गुरुवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, 3 भाऊ, बहीण, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nराष्ट्रवादीची दादागिरी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा\nखा.संजय (बंडू) जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत.\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\nप्रचाराला गेलेल्या युवा नेत्याला कोंडले\nराज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.\nग्रामपंचायत निवडणुक; कही खुशी कही गम\nयेलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.\nअन्नदात्याला मजूर बनविण्याचा मोदींचा डाव- खा.राजीव सातव\nहिंगोली येथील आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ई-उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/nilngyatiil-te-bara-anni-barashe-prshna/", "date_download": "2021-01-20T14:10:03Z", "digest": "sha1:XB5HSA57KW3FWG2Y5OK3KYAMJABCT35A", "length": 15353, "nlines": 115, "source_domain": "analysernews.com", "title": "निलंग्यातील ते बारा आणि बाराशे प्रश्न", "raw_content": "\nनिलंग्यातील ते बारा आणि बाराशे प्रश्न\nएका तहसिलदाराचे पत्र आणि हजारो किलोमिटरचा प्रवास, अनेकांशी संपर्क प्रत्येक ठिकाणी हे मुस्लीम पर्यटक सुटले कसे. निलंग्यातील मशीदीत आसरा कोण दिला. कोणाचा राजकीय दबाव\nलातूरकरांच्या आनंद व समाधानावर विरजण टाकणारी बातमी अखेर येऊन थडकली. काल ज्या २० जणांचे स्वैब नमूने पुण्यास तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात परप्रांतातून आलेल्या 'त्या' १२ जणांच्या वैद्यकीय अहवालाचा समावेश आहे व त्या १२ पैकी ८ जणांचे स्वैब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही बातमी लातूरकरांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. बातमी प्रसिद्ध होताच ��कच गहजब उडाला आहे. सगळीकडे याबाबत चर्चा होताना दिसत आहे.\nजगभर खळबळ उडवून देणाऱ्या कोरोना संसर्गजन्य आजारापासून आजपर्यंत लातूर सुरक्षित होते, ही त्यातल्या त्यात समाधान आणि आनंदाची बाब होती. मात्र, परप्रांतीय लोकांमुळे आज ह्या आनंदावर विरजण पडले आहे. आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी असलेले काही लोक हरियाणा येथे जमातच्या कार्यक्रमासाठी गेले होते व लॉकडाऊन व संचारबंदीमुळे ते तिकडेच अडकले होते. प्रवासाला सुरुवात होण्यापुर्वीच लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाला.\nअशाही परिस्थितीत ते '१२' जण हरियाणातील फिरोजपूर झिरका या गावाहून तेलंगणातील नंदियालकडे निघाले. तेही एका तहसीलदाराचे पत्र घेऊन. तहसीलदाराच्या पत्राला इतके महत्व कसे काय दिले गेले की लातूरपर्यंत विनासायास पोहचले तहसीलदाराने दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा, आग्रा, इंदौर, भोपाळ, बुरहाणपूर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हे ओलांडून ते लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आले. म्हणजे हरियाणातून महाराष्ट्रात येईपर्यन्त ज्या राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा 'त्या' १२ जणांनी ओलांडल्या, त्यात कुठेही त्यांना रोखण्यात कसे काय आले नाही\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर जिल्ह्यांच्याही सीमा सीलबंद आहेत. मग ज्या-ज्या ठिकाणी त्याची तपासणी झाली, तेथे त्यांनी हरियाणातील तहसीलदार यांचा पास दाखवला तो कसा मान्य झाला की यांची कुठल्याही सीमेवर अडवणुक वा तपासणी झाली नाही\nउस्मानाबाद तहसीलदाराने त्यांना लातूरच्या सीमेच्या आतपर्यंत आणून सोडले कसे कोणत्या निकषावर कोणाच्या सांगण्यावरुन किंवा आदेशावरुन तहसीलदाराला असे सोडण्याचे अधिकार असतील काय\nमहाराष्ट्रात प्रवेश करताच त्यांना जेथे आहेत तेथेच विलगीकरण रुग्णालयत का हलविण्यात आले नाही जळगाव, धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद इथंही त्यांची तपासणी वा चौकशी झाली असेल का जळगाव, धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद इथंही त्यांची तपासणी वा चौकशी झाली असेल का हरियाणातल्या 'त्या' तहसीलदाराच्या साध्या पासला इतकं वजन कसं काय प्राप्त झालं\nबरं, निलंगा इथं ते ज्या प्रार्थना स्थळात (स्पष्टच लिहायचे तर मशीदीत) थांबले, तेव्हाही तेथे स्थानिक वा जिल्हा प्रशासनास माहिती न देता त्यांना आसरा देणारे कोण आहेत त्यांची पार्श्वभूमि काय आहे त्यांची पार्श्वभूमि काय आहे कोणीही आणि कुठूनही आले की आसरा दिला जातो काय कोणीही आणि कुठूनही आले की आसरा दिला जातो काय यापूर्वीही आणखी कोणाकोणाला तिथं किंवा जिल्ह्यात कुठंही कोणी अशा संशयीतांना आसरा दिला होता काय यापूर्वीही आणखी कोणाकोणाला तिथं किंवा जिल्ह्यात कुठंही कोणी अशा संशयीतांना आसरा दिला होता काय असे प्रश्न निर्माण होतात.\nकाल ते सगळे कोरोना निगेटिव्ह आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनास कसे काय कळवले सदरील लोकांमध्ये कसल्याही आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने लेखी कळवले, ते कसल्या तपासणीच्या आधारे सदरील लोकांमध्ये कसल्याही आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने लेखी कळवले, ते कसल्या तपासणीच्या आधारे त्यांना आयसोलेशन गरज नाही, अशी शिफारस सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी का करावीशी वाटली त्यांना आयसोलेशन गरज नाही, अशी शिफारस सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी का करावीशी वाटली किरकोळ प्रकारच्या तपासणीच्या आधारे 'त्या' १२ जणांना क्लीनचिट का देण्यात आली असेल किरकोळ प्रकारच्या तपासणीच्या आधारे 'त्या' १२ जणांना क्लीनचिट का देण्यात आली असेल कोणाचा दबाव होता का\nस्वैब नमुने घेतले होते, तर त्याचा अहवाल प्राप्त होण्यापुर्वीच ते निगेटिव्ह असल्याचे जाहीर करून आयसोलेशन आवश्यक नाही असे लेखी कळवण्याच्या निलंगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उद्देश काय असेलनिलंगा येथे राहण्यासाठी कोणी राजकीय दबाव आणला होता का\nसर्व लॉकडाऊन असताना त्यांनी खासगी गाडीतून एवढा लांबचा, साधारणतः दीड हजार किलोमीटर अन्तराचा प्रवास केला कसा त्यांच्या जेवण, खाण्या-पिण्याची सोय कुठे-कुठे आणि कोणी केली त्यांच्या जेवण, खाण्या-पिण्याची सोय कुठे-कुठे आणि कोणी केली या दीर्घ प्रवासात त्यांच्या संपर्कात किती जण आले असतील\nनिलंगा येथे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांना तिथे थांबु देण्यासाठी जे मध्यस्थ म्हणून पुढे आले, त्यांची तपासणी करणार का त्यांना तिथे थांबु देण्यासाठी जे मध्यस्थ म्हणून पुढे आले, त्यांची तपासणी करणार का ज्या वाहनातून व पोलिसांच्या निगरानीखाली त्या १२ जणांना निलंग्याहून लातूरला आणले गेले, त्यांच्या सुरक्षि��तेची काळजी कशा प्रकारे घेतली गेली होती ज्या वाहनातून व पोलिसांच्या निगरानीखाली त्या १२ जणांना निलंग्याहून लातूरला आणले गेले, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी कशा प्रकारे घेतली गेली होती पुरेसे मास्कस, पीपीई किट्स उपलब्ध आहेत काय\nज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्या बारा जणांनी असे अनेकानेक प्रश्न निर्माण केले आहेत. उत्तरे कोण देणार किंवा शोधणार.... हाही एक भला मोठा प्रश्नच आहे... हाही एक भला मोठा प्रश्नच आहे... गोपनीयतेच्या नावाखाली त्यांची नावे उजागर करता येणार नाहीत, त्यामुळे ते लोक कोण ते लोकांना कळणार नाही आणि त्यामुळे ह्या चालत्या फिरत्या 'मानवी बॉम्ब'पासून सावधानताही बाळगता येणार नाही. काय वाढून ठेवलंय लातूरकरांच्या भविष्यात, ते येणारा कालच दाखवून देईल...\nएकटं एकटं वाटतय की मजेत लढतायत ताई...\nज्योत से ज्योत जलाते चलो\nजि. प. च्या वतीने प्लास्टिक वेचणी मोहीम\nकेंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा\nचौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद\nशस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nवनक्षेत्रातील झाडांची कर्मचाऱ्यानेच केली कत्तल...\nऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटु डीन जोन्स यांचे निधन\nचंदन पाटील नागराळकर पोहचले बांधावर; पिकांच्या नुकसानीची पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/rohit-pawar-will-contest-vidhan-sabha-election-am-369651.html", "date_download": "2021-01-20T13:52:20Z", "digest": "sha1:SPZ7OMSGDNVKZJIE4RQ433ZRXRQUL75H", "length": 19525, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात; मतदारसंघ कोणता? rohit pawar will contest vidhan sabha election | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा ची��ला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाई���; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nरोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात; मतदारसंघ कोणता\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nरोहित पवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात; मतदारसंघ कोणता\nरोहित पवार आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.\nपुणे, 04 मे : अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि पवारांची तिसरी पिढी देखील राजकारणात सक्रीय झाली. त्यानंतर आता शरद पवार यांचा नातू रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. खुद्द रोहित पवार यांनी त्याबद्दल खुलासा केला आहे. माझा विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार आहे. पण, मतदारसंघ मात्र वरिष्ठ ठरवतील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रोहित पवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सध्या रोहित पवार हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे सतत चर्चेत आहेत. शिवाय, शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर देखील रोहित पवार यांनी फेसबुकपोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला\nआणखी काय म्हणाले रोहित पवार\nयावेळी रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. दुष्काळ जाहीर करून पाच महिने झाले. मग चारा छावण्या, टँकरद्वारे पाणी पुरवठा या गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर का असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच पिकं जळालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच पिकं जळालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार असा सवाल देखील रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.\nधावत्या बाईकवर KISS करत होतं कपल; IPSनं शेअर केला व्हिडीओ\nयावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना देखील लक्ष्य केलं. राम शिंदे यांच्या मतदार संघात टँकर्सची गरज जास्त आहे. मात्र, जलयुक्त शिवारचं अपयश दिसू नये म्हणून कमी टँकर्स असल्याचा आरोप रोहित यांनी केला आहे.\nभाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा\nपवारांच्या त्या विधानावर काय बोलले रोहित\nलोकशाहीवरचा विश्वास उडेल हे पवार यांचे विधान सर्व साधारण आहे. बारामतीच्या निकालाशी त्याचा काहीही संबंध नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर, राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस 25 ते 30 जागा जिंकतील असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.\nपार्थ पवार विजयी होतील\nपार्थ पवार यांनी 20 दिवसात बदल दाखवला. त्यामुळे 5 वर्षात ते खूप चांगला बदल करतील. शिवाय, पार्थ पवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.\nVIDEO: इथे पाण्यासाठी 2 किमी करावी लागते पायपीट\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/india-will-become-5th-largest-economy-in-year-of-2025-3rd-largest-by-2030-know-the-details-gh-508638.html", "date_download": "2021-01-20T14:32:16Z", "digest": "sha1:4JKFELFABILE7KPUMNH6EVOC2MTDA7UT", "length": 24606, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2025मध्ये भारत बनेल जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्��� सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\n2025मध्ये भारत बनेल जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n2025मध्ये भारत बनेल जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर\n2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे\nनवी दिल्ली, 27 डिसेंबर: 2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) काहीसा धक्का बसला असून अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. परंतु, पुन्हा 2025 मध्ये ब्रिटनला (Britain) मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था पाचवे स्थान पटकावेल आणि 2030 पर्यंत ती तिसऱ्या स्थानावर येईल, असे मत अभ्यास गटाने वर्तवले आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात 5 व्या स्थानावर पोहोचली होती. परंतु, 2020 मध्ये काही कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था 6 व्या स्थानावर आली आहे.\n'कोरोना (Corona) महामारीचा काहीसा धक्का भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे 2019 मध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला यंदा पुन्हा पिछाडीवर आणले. साधरणातः 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावरच राहिल आणि त्यानंतर ती पुन्हा आघाडी घेईल', असं मत सेंटर फॉर इकॅानॅामिक्स अँड बिझनेस रिसर्चने (सीईबीआर) शनिवारी प्रसिध्द केलेल्या वार्षिक अहवालात (Annual Report) म्हटलं आहे.\n(हे वाचा-Explained: अमेरिकेच्या अध्यक्षांना स्वतःला माफी देण्याचा अधिकार असतो\nरुपयाचे मूल्य काहीसे कमजोर राहिल्याने 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला यूकेने मागे टाकल्याचे अहवालात म्हटले आहे. CEBR च्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9 टक्क्यांनी तर 2022 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल. भारत अर्थिकदृष्ट्या अधिक विकसित झाल्याने ग्रोथ नैसर्गिकरित्या मंदावेल. 2035 मध्ये जीडीपीची (GDP) वार्षिक वाढ 5.8 टक्क्यांपर्यंत खाली जाईल. हा ग्रोथचा (Growth) दर पाहता 2025 मध्ये युकेला, 2027 मध्ये जर्मनीला आणि 2030 मध्ये जपानच्या (Japan) अर्थव्यवस्थेला मागे टाकून 2030 पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनलेला असेल.\nयुकेतील अभ्यास गटाच्या अंदाजानुसार, चीन (China) आणि अमेरिकेत (America) कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता, या स्थितीतून सावरत 2028 मध्ये चीन अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला असेल. 2030 सालाच्या सुरुवातील भारताने मागे टाकण्यापूर्वी डॉलरची स्थिती पाहता जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावरच असेल. तसेच जर्मनी (Germany) चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर जाईल. CEBR ने असं म्हटलं आहे की, कोरोना संकटाचा मोठा झटका या अर्थव्यवस्थेला बसल्याचे भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे.\n चिमुकल्याने तबल्यावर धरला ठेका, VIDEO पाहून नेटकरीही हैराण)\n2019मध्ये जीडीपी वाढीचा दर दहा वर्षांच्या तुलनेत नीचांकी 4.2 टक्क्यांवर होता. त्याआधीच्या वर्षातील 6.1 टक्क्यांवरून ही घसरण झाली होती. बॅंकींग क्षेत्राची (Banking Sector) नाजूक स्थिती, सुधारणांचे समायोजन आणि जागतिक व्यापारातील घसरण या बाबी ग्रोथ धीम्या गतीने होण्यासाठी परिणाम करणाऱ्या ठरल्याचे,सीईबीआरने म्हणले आहे.\nया अभ्यास गटाच्या अहवालानुसार, कोरोना ही भारतासाठी अर्थिक आणि मानवी आपत्ती ठरली. डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशभरात 1,40,000 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. हा आकडा अमेरिकेबाहेरील सर्वाधिक आकडा आहे. असे असले तरीही, हा आकडा प्रति 100,000 मध्ये 10 जणांचा मृत्यू असा आहे, जो की अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत कमी आहे.\n 2021 मध्येही भयंकर व्हायरसचं संकट अज्ञात आजाराचा रुग्ण सापडला)\n2020 मधील दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) जीडीपीचा दर हा 2019 च्या पातळीपेक्षा 23.9 टक्क्यांनी कमी होता. जागतिक मागणी घटल्याने देशातील एक चतुर्थांश अर्थिक घडामोडी ठप्प झाल्याचेच यातून समजते. त्यातच देशांतर्गत मागणी कमी झाल्याने तसेच कडक लाॅकडाऊनमुळे (Lockdown) देखील परिणाम झाल्याचे दिसून आले, असं या अभ्यासात म्हटलं आहे.\nहळूहळू निर्बंध उठवल्यानंतर अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळाली. असे असले तरी एकूण अर्थिक घडामोडींचे प्रमाण महामारी येण्यापूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत कमीच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यात कृषी (Agriculture) हा महत्वाचा घटक आहे. यंदा सुदैवाने हंगाम चांगला साधला आहे. त्यामुळे ही बाब देखील फायदेशीर ठरु शकणार आहे.\n'अर्थिक पुर्नप्राप्तीची गती स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोना साथी���्या घडामोडींशी लिंक्ड असेल', असंही सीईबीआरने म्हटले आहे.\n(हे वाचा-Coronavirus बरोबर आता ब्लॅक फंगसचं सावट; मृत्यूदर वाढला)\nजगभरातील सर्वाधिक प्रमाणातील लस भारतात मॅन्यूफॅक्चर केली जाते, शिवाय 55 दशलक्ष लोकांना दरवर्षी लस देण्याचे 42 वर्ष जुनं लसीकरणाचं अभियान भारतात आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारत इतर विकसनशील देशांपेक्षा अधिक चांगले ठिकाण आहे.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-australia-team-india-players-get-relief-in-corona-quarantine-mhsd-500237.html", "date_download": "2021-01-20T14:27:14Z", "digest": "sha1:R6HHQIGGHADBDJ244TUJLHFL5ETC3CIB", "length": 19123, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS : कोरोनाच्या संकटातही टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालं 'स्वातंत्र्य' | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांड���सच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nIND vs AUS : कोरोनाच्या संकटातही टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालं 'स्वातंत्र्य'\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIND vs AUS : कोरोनाच्या संकटातही टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळालं 'स्वातंत्र्य'\nआयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीमचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियाला रवाना होताच खेळाडू 14 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले.\nसिडनी, 26 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीमचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ऑस्ट्रेलियाला रवाना होताच खेळाडू 14 दिवसांसाठी क्वारंटाईन झाले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू जैविक सुरक्षेत एकत्र आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात शुक्रवारी पहिली वनडे मॅच होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे सिडनीमधल्या या पहिल्या मॅचमध्ये मर्यादित प्रेक्षक असतील.\nक्वारंटाईन कालावधीमध्ये भारतीय टीम सिडनीच्या ऑलम्पिक पार्कच्या पूलमॅनमध्ये राहिली होती. याठिकाणी खेळाडू फक्त ट्रेनिंगसाठी एकमेकांसमोर येत होतं. तसंच खेळाडूंना एकमेकांना भेटण्याचीही परवानगी नव्हती. खेळाडूंची ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसचा वापर करण्यात आला.\nटीम इंडियाचं हॉटेलही बदललं\nदोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर भारतीय टीमचं हॉटेलही बदललं आहे. भारतीय खेळाडू आता इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये गेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मागच्या दौऱ्यातही टीम इंडिया याच हॉटेलमध्ये राहिली होती.\nजैविक सुरक्षेमध्ये आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना थोडं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडू आता काही काळ एकमेकांना भेटू शकतात आणि एकत्र जेवण करू शकतात. आयपीएलदरम्यान तीन महिने जैविक सुरक्षेमध्ये राहिल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होणं, खेळाडूंसाठी आव्हान होतं.\nखोलीत एकटं राहणं आव्हानात्मक\nकेएल राहुल यानेही हा कालावधी आव्हानात्मक असल्याचं मान्य केलं. जेव्हा ट्रेनिंगसाठी आम्ही एकत्र यायचो तेव्हा चांगलं वाटायचं, अशी प्रतिक्रिया राहुलने दिली. 'जेव्हा तुम्ही खेळाडूंची भेट घेता, एकत्र ट्रेनिंग करता, ही वेळ दिवसातली सर्वोत्तम असते. पण जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता तेव्हा खरं आव्हान असतं,' असं वक्तव्य राहुलने केलं.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने होईल, यानंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. तर 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरूवात होईल.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष���काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/renew-your-vehicle-driving-license-registration-certificate-and-fitness-certificate-by-31-december-2020-otherwise-you-will-have-to-pay-fine-know-details-mhkb-508780.html", "date_download": "2021-01-20T12:55:39Z", "digest": "sha1:UCLYDI2BMKKLAZ7AHZ7XYLRJO3L53JLZ", "length": 18841, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गाडीची कागदपत्र अपडेट केली का? 31 डिसेंबरपर्यंत करून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nनाकावाटे दिली जाणारी मेड इन इंडिया लसही तयार; आता परवानगीची प्रतीक्षा\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nनवीन कपडे नाही म्हणून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे का��म\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nविशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO\nगाडीची कागदपत्र अपडेट केली का 31 डिसेंबरपर्यंत करून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड\n जाणून घ्या अधिक माहिती\n'नवी Privacy Policy मागे घ्या', मोदी सरकारचा WhatsApp ला दणका\n40 हजार रुपयांत खरेदी करा Honda, TVS, Hero आणि Bajaj च्या टू-व्हिलर\nकोरोना टेस्ट तुमच्या हातात; Smartwatch देखील करू शकतं निदान\nहॅकर्सकडून बचाव करण्यासाठी AI देणार सायबर सिक्युरिटी, वाचा काय आहे हे नवीन तंत्रज्ञान\nगाडीची कागदपत्र अपडेट केली का 31 डिसेंबरपर्यंत करून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड\nजर तुमच्या गाडीसंबंधी कोणतीही कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्��, आरसी किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करायचं असल्यास हे काम 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. हे काम 31 डिसेंबरआधी पूर्ण न झाल्यास, 1 जानेवारीपासून दंड भरावा लागू शकतो.\nनवी दिल्ली, 27 डिसेंबर : जर तुमच्या गाडीसंबंधी कोणतीही कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करायचं असल्यास हे काम 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा. हे काम 31 डिसेंबरआधी पूर्ण न झाल्यास, 1 जानेवारीपासून दंड भरावा लागू शकतो. हा नियम कमर्शियल आणि प्रायव्हेट दोन्ही वाहनांवर लागू आहे. या नियमांत केवळ त्याच गाड्या सामिल आहेत, ज्याच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरदरम्यान संपुष्ठात येते.\nसरकारने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती कागदपत्रांची वैधता -\nकोरोना काळात सामन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोटर व्हिकलसंबंधी सर्व कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) सह प्रमुख कागदपत्रांचा समावेश आहे. परंतु आता वाढवण्यात आलेली ही वैधता संपणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरआधी गाडीचे संबंधित कागदपत्र अपडेट करावेत, अन्यथा दंड भरावा लागेल.\n(वाचा - केवळ एका मिस्ड कॉल आणि SMS ने जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स)\nकमर्शियल वाहन मालकांचं अपील -\nमिळालेल्या माहितीनुसार, कमर्शियल वाहन मालकांनी सरकारकडे आणखी काही सवलती देण्याचं आवाहन केलं आहे. व्यावहारिक अडचणींमुळे अद्यापही रस्त्यावर न येणाऱ्या वाहनांना आणखी काही दिलासा द्यावा, असं आवाहन सरकारला करण्यात आलं आहे. यात स्कूल बस ऑपरेटर्सचाही समावेश आहे.\n(वाचा - WhatsApp OTP स्कॅम; अशा पद्धतीने हॅक केले जातात अकाउंट्स, अशी घ्या काळजी)\nस्कूल बस ऑपरेटर्सच्या समस्या -\nयाप्रकरणी स्कूल बस ऑपरेटर्सनी आपल्या समस्या सरकारकडे मांडल्या आहेत. लॉकडाउनपासून बंद असलेल्या स्कूल बस, अद्यापही शाळा सुरू न झाल्याने बंद आहेत. त्यामुळे शाळा सुरू होईपर्यंत त्यांना सद्यस्थितीत गाड्या ऑपरेट करू द्याव्यात, तसंच सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांचा विचार करावा, असं आवाहनही स्कूल बस ऑपरेटर्सकडून करण्यात आलं होतं.\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\nराष्ट्राध्यक्षपदाची आज ���पथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/12/featured/11252/", "date_download": "2021-01-20T12:05:24Z", "digest": "sha1:UTONSCVVZKJ4IGV26XB2X3DBYNCMWTWF", "length": 12806, "nlines": 244, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Newasa: संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 3 कोटी 41 लाखांचे अनुदान वर्ग… – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nजवाहरवाडीच्या दोघा तरूणावर बिबट्याचा हल्ला\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nबर्ड फ्ल्यू पाहणी पथक दौंड भेटीवर\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Ahmednagar Newasa: संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 3 कोटी 41 लाखांचे अनुदान वर्ग…\nNewasa: संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 3 कोटी 41 लाखांचे अनुदान वर्ग…\nनेवासा: नेवासा तालुक्यात संजय गांधी योजने अंतर्गत एकूण दहाहजार एकशे एक लाभार्थ्यांच्या\nखात्यात तीन कोटी एक्केचाळीस लाखाचे अनुदान वर्ग झाले असल्याची माहिती संजय गांधी योजना समितीचे नायब तहसीलदार नारायण कोरडे यांनी दिली.\nनेवासा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, विधवा परित्यक्ता करिता संजय गांधी,तर अपंग लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे यासाठी लाभार्थ्यांचे आलेले अर्ज व निकष तपासून ही प्रकरणे मंजूर करण्यात आली होती.\nत्यामुळेच नेवासा तालुक्यात सर्वात जास्त दहा हजार एकशे एक गरजवंत लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ\nमिळणार आहे.सदरचे अनुदान एप्रिल मे जून करिता तीन कोटी तीन लाख तीन हजार तर सानुग्रह अनुदान अडोतीस लाख एकोणतीस हजार असे एकूण तीन कोटी एक्के चाळीस लाख बत्तीस हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती संजय गांधी योजना समितीचे नायब तहसीलदार नारायण कोरडे यांनी दिली.\nPrevious articleBeed : कडा परिसरात वाढतेय बिबट्याची दहशत \nNext articleRahuri: ब्राह्मणी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राला पुरविले नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nया अभिनेत्याच्या मुलीवरही बालवयातच झाला होता लैंगिक अत्याचार\nशेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा...\n‘लालपरी’च्या जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी\nदैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या”राजकारणाच्या क्षितिजावर” विशेषांकांचे नेवासा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन\nबारावीच्या विद्याथीनीची गळफास घेऊन आत्महत्या\nCrime : शाळकरी विद्यार्थीनीला जबरदस्ती शेतात नेऊन बलात्कार\nशहरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह\nगावच्या निवडणुकीत झेडपी पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला……….\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध��ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nAhmadnagar Corona Updates : आज ५३२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर...\nश्रीरामपूरकरांनी जागविल्या राहत इंदोरींच्या आठवणी\nSangamner : शहरात कोरोनाचे चक्र जोरात; दोन दिवसात 91 रुग्ण\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nउमेदवारांना दिलासा, ऑफलाईन अर्ज भरता येणार……\nशैक्षणिक फी नियमानुसार घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.richina-tools.com/mr/", "date_download": "2021-01-20T13:32:47Z", "digest": "sha1:T5QH5OY2UQHWQ7CMJPZ3EJCYLMOICQXS", "length": 5555, "nlines": 165, "source_domain": "www.richina-tools.com", "title": "गार्डन साधने, गार्डन कुदळ, गार्डन काटा, गार्डन शेतकरी - Richina", "raw_content": "\nलांब हँडल पाऊस छप्पर दंताळे\nकार साठी telescoping बर्फ फावडे\nवेअर पट्टी प्लास्टिक बर्फ फावडे\nलांब हँडल स्टेनलेस स्टील लॉन दंताळे\nविक्रीसाठी सर्वोत्तम बर्फ फावडे साधने\nस्टेनलेस गार्डन शेतकरी साधने\nबर्फ फावडे हाताळा दुर्बिणीसंबंधीचा\nमेल ऑर्डर अॅल्युमिनियम पाऊस Puser\nवर 20 वर्ष 'अनुभव आधारित, Richina साधने, विशेषत: बाग साधने, शेती साधने, आणि बर्फ साधने सर्व प्रकारच्या विशेष आहे. आम्ही चीन मध्ये या उद्योगात सर्वात व्यावसायिक कंपन्या आहेत.\nएक व्यावसायिक निर्माता म्हणून, आम्ही आमच्या स्वत: च्या रचना आणि विकसित सुविधा आहे. OEM / ODM ऑर्डर स्वागत आहे.\nआमच्या ग्राहकांना उच्च आणि सुसंगत उत्पादने गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही आमच्या व्यावसायिक QC टीम गुणवत्ता तपासणीसाठी ISO9001 गुणवत्ता प्रणाली, आणि ISO2859 अंमलबजावणी.\nआपली उत्पादने अमेरिका, कॅनडा, युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका जगभरातील ग्राहकांना पुरविण्यात येत आहेत.\nPoly ब्लेड सह Ergonomic पाऊस अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nकार आणि ट्रक लहान बर्फ फावडे\nबास्केट स्थिर खते प्लॅस्टिक काटा बदलण्याचे प्रमुख\nमेटल हँडल मूळ पाऊस अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा फावडे\nग्रेट आकार आपल्या बाग साधने ठेवा कसे\nस्टेनलेस स्टील विविध गुण\nलोकप्रिय पाऊस फावडी Recommendatio एक ...\nएक बर्फ फावडे निवडा कसे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n351 Youyi बेई रस्ता, शिजीयाझुआंग चीन, 050051.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/pyar-ke-jurm-mai-riya-giraftar/", "date_download": "2021-01-20T12:19:17Z", "digest": "sha1:4XLHLO6S3TPNXYUYNGRXSPYQGZ6ALZLI", "length": 6521, "nlines": 104, "source_domain": "analysernews.com", "title": "प्यार के जुर्म मै रिया चक्रवर्ती गिरफ्तार", "raw_content": "\nप्यार के जुर्म मै रिया चक्रवर्ती गिरफ्तार\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक\nमुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सूरू असताना. आज मंगळवारी एनसीबीकडून तिला अटक झाली. रिया चक्रवर्ती हिच्यावर ड्रग्स घेण्यासह गंभीर आरोप होते, अशा परिस्थितीत एनसीबी कडून सतत तिची चौकशी सुरू होती. रियाच्या अटकेनंतर आता तिची वैद्यकीय चाचणी व कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज रिया एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आली होती, त्यानंतर काही तासांनंतर तिचे वैयक्तिक वाहन परत पाठविण्यात आले, त्यानंतर रियाला आज अटक केली जाऊ शकते. अशी अटकळ वर्तवली जात होती. शेवटी रियाला एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे.\nरियाला सीबीआय प्रथम अटक करेल असे वाटत होते, परंतु या प्रकरणात ड्रग कनेक्शन आल्यापासून या प्रकरणात एनसीबीची एन्ट्री झाली, ज्यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला प्रथम ड्रग्स खरेदी प्रकरणात अटक केली गेली होती आणि आता रिया चक्रवर्तीला ही अटक करण्यात आली आहे.\nशिवसेनेचा ‘आवाज’ संजय राऊतच\n साडेचार लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिका-यासह तिघे ताब्यात.\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\nचेन्नई सुपर किंगचा दिमाखदार विजय\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात\nविरुष्काच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-20T13:03:11Z", "digest": "sha1:774ARZ5VVWRQXIENXV6NFQC2GFHGDHNL", "length": 8746, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "त्या बोगस पत्रका विरोधात पणजी भाजप मंडळाची पोलिसात तक्रार | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर त्या बोगस पत्रका विरोधात पणजी भाजप मंडळाची पोलिसात तक्रार\nत्या बोगस पत्रका विरोधात पणजी भाजप मंडळाची पोलिसात तक्रार\nगोवा खबर: पणजी भाजप मंडळ अध्यक्षांच्या नावे भाजपच्या बोगस लेटरहेडवर पणजीच्या उमेदवारीवरुन फिरत असलेली पोस्ट बनावट आहे.भाजपच्या बनावट लेटरहेडचा वापर करून खोट्या पोस्ट पसरवणाऱ्यां विरोधात कारवाई करा अशी मागणी पणजी भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी आज पणजी पोलिस स्थानकात दाखल केलेल्या एका तक्रारी मार्फत केली आहे.\nदोषींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी म्हापसेकर यांनी तक्रारी द्वारे केली आहे.\nभाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांच्या सोबत पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना कुंकळ्येकर म्हणाले,काँग्रेसला आपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून असले प्रकार सुरु आहेत.भाजप जो निर्णय पणजीच्या उमेदवारी बाबत घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असणार आहे.\nपणजीच्या येऊ घेतलेल्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पार्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे.उत्पल यांना उमेदवारी देऊन घराणेशाही जपल्यास त्याला विरोध केला जाइल अशा आशयाचे पत्रक काल सोशल मीडिया वरुन व्हायरल झाले होते.पणजी भाजप मंडळाने कालच त्याचे खंडन केले होते.आज पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी यासंदर्भात पणजी पोलिसात तक्रार दाखल करून दोषीवर कडक कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.\nPrevious articleमतदान आणि मतमोजणीच्या दिवशी गोव्यात दारू विक्रीस बंदी\nNext articleआप कोणाचीही बी टीम नाही:गोम्स\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले आणि ‘आपण’यांच्या दोन जगात प्रेमाचा पूल बांधलेला आहे : श्रीधर\n51 व्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराची घोषणा\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\nकाँग्रेस उपाध्यक्ष मुल्ला गोवा फॉरवर्ड मध्ये दाखल\nभारताकडे जगाला आकर्षित करण्यासाठी धन���पेक्षा धारणा बदलणे अधिक आवश्यक: प्रल्हाद पटेल\nम्हादईचे पाणी बेकायदा वळवल्याने गोव्याची कर्नाटक विरोधात अवमान याचिका\nवीज खात्याला प्रतिष्ठेचा नाऊ मॅगझिन जीक्लाऊड ऍन्ड डाटा सेंटर पुरस्कार प्राप्त\nसंरक्षण विभागाचे धोरणात्मक भागीदारी धोरण\nदृष्टी जीवरक्षकांना इंडियन आयडल रिपब्लिक डे स्पेशल मध्ये साजरे केले गेले\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभारतातील कोविडच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम\n‘इन अवर वर्ल्ड’मध्ये अशा विश्वाचे दर्शन घडते ज्यात ‘ती’ स्वमग्न मुले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/ayodhya/ayodhya-live-update-shiv-sena-worker-at-ayodhya-uddhav-thackeray-to-reach-today-9238.html", "date_download": "2021-01-20T13:36:42Z", "digest": "sha1:UMV4URIYTKOW5YEM2HNFQNIGK4UZE5PR", "length": 34064, "nlines": 370, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : अयोध्या LIVE: शिवसैनिक रामजन्मभूमीत दाखल", "raw_content": "\nमराठी बातमी » अयोध्या » LIVE : उद्धव ठाकरे अयोध्येतून मुंबईकडे रवाना\nLIVE : उद्धव ठाकरे अयोध्येतून मुंबईकडे रवाना\nअयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.\nदरम्यान, उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किला परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांनी सोबत आणलेल्या चांदीच्या वीटेने. तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर आणली आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले आहेत.\nशिवसे��ा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. सुमारे दीड तासात ते फैजाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर ते सहकुटुंब आधी पंचवटी हॉटेलमध्ये गेले. तिथून ते कार्यक्रमाला रवाना झाले.\n– मुंबई : उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मुस्लिम समाजातील लोक मुंबई विमानतळावर\n– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतून मुंबईकडे रवाना, पंचवटीतील हॉटेलमधून फैजाबाद विमानतळाकडे उद्धव ठाकरे निघाले\n– थोड्याच वेळात उद्धव ठाकरे अयोध्येहून मुंबईकडे रवाना होणार\n– आदित्य ठाकरेंकडून अयोध्येत शिवसेना शाखेचे उद्घाटन, आता अयोध्येत शिवसेनेची शाखा, आदित्यने लक्ष्मण किल्ला परिसरात रचली शिवसेना शाखेची वीट\n– कोर्टाच्या हातात असेल तर मंदिराच आश्वासन कशाला- उद्धव ठाकरे\n– निवडणुकिसाठी आधी रामनाम नंतर आराम – उद्धव ठाकरे\n– चार वर्षात भाजपने काय केलं, राम मंदिर बांधता येत नसेल तर स्पष्ट सांगा- उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा\n– मुंबईत उत्तर भारतीयांमध्ये भीतीच वातावरण नाही- उद्धव ठाकरे\n– हिंदू मार खाणार नाही आणि गप्पही बसणार नाही- उद्धव ठाकरे\n– राम मंदिर झालं नाही तर सरकार बनणार नाही- उद्धव ठाकरे\n– रामजन्मभूमीवर वेगळा अनूभव आला, रामाचे दर्शन घेतल्यानंतर चैतन्याची अनुभूती- उद्धव ठाकरे\n– राम मंदिरासाठी अध्यादेश आणा, राम मंदिर लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका- उद्धव ठाकरे\n– अयोध्यायेत येण्यासाठी माझा कुठलाही छुपा अजेंडा नाही- उद्धव ठाकरे\n– उद्धव ठाकरेंनी अयोध्यावासीयांचे आभार मानले\n– रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू\n9.30 AM उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह रामलल्लांच दर्शन घेतलं\n5.40 PM शरयू नदीच्या काठावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते जलपूजनाला सुरुवात\n5.40 PM शरयू नदीकाठी महाआरतीसाठी जय्यत तयारी\n5.00 PM – अयोध्येला गेलेले शिवसैनिक आजच परतणार, सभेला परवानगी नाकारल्याने शिवसैनिक परतणार, उद्या केवळ उद्धव ठाकरे आणि निवडक नेतेच राम लल्लांचं दर्शन घेणार\n4.35. PM – अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा, वचनपूर्ती करणं हेच खरं हिंदूत्व – उद्धव ठाकरे ,\nपहिल्यांदा अयोध्येत आलोय, इथून पुढेही येत राहणार\n4.15 PM – उद्धव ठाकरेंनी अयोध्येत चांदीची वीट आणली\n3.45 PM – ठाकरे कुटुंबीयांकडून श्री गणेशाची पूजा\n3.31 PM – उद्धव ठाकरे लक्ष्मण किल्ल्यावर दाखल, शिवसैनिकांचा जल्लोष\n3.05 PM: उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलवरुन लक्ष्मण किल्ल्याकडे रवाना\n2.02 PM – आदित्य ठाकरे यांचं ट्विट – अयोध्या नगरी में उद्धव ठाकरे जी के साथ\nअयोध्या नगरी में उद्धव ठाकरे जी के साथ जय श्री राम\n1.45 PM उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल, विमानतळावरुन कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी खास बुलेट प्रूफ गाडी, केवळ ठाकरे कुटुंबच या गाडीत बसणार, गाडीत केवळ उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा वेगळ्या गाडीत\n1.29 PM – उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर पोहोचले\n#अयोध्या LIVE: उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल pic.twitter.com/uKLFma2YoI\n1.15 PM – अयोध्येत बंदुका हातात घेऊन शिवसैनिकांच्या घोषणा, कडेकोट बंदोबस्तातही शिवसैनिकांच्या हाती बंदुका. बंदुका दाखवत शिवसैनिकांच्या घोषणा\n1.01 PM – तासाभरात उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचणार\n12.05 PM : ठाकरे कुटुंबीयांना यश मिळो, उद्धव ठाकरे चांगलं पाऊल टाकत आहेत, हिंदुत्त्वाच्या बाजूने जे येतील त्यांना सोबत घेऊ : मनोहर जोशी एक्स्क्लुझिव्ह\n11.50 AM : पुणे – जय श्री रामचा नारा देत पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग राम मंदीरात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाआरती संपन्न, अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा संकल्प, राम मंदिरात नैवेद्य म्हणून खास ‘श्रीराम’ अशी अक्षरं लिहिलेले पेढे वाटले\n11.45 AM : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील शरयू नदीकिनाऱ्याचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे आज शरयू किनारी महाआरतीला उपस्थित राहणार आहेत.\n11.00 AM – उद्धव ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरुन अयोध्येकडे रवाना, सांताक्रूझ विमानतळावर दाखल\n10.10 AM :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मातोश्रीवरुन निघणार, विशेष विमानाने सहकुटुंब अयोध्येला रवाना होणार\nसंजय राऊत यांचा हल्लाबोल\nआमच्या लोकांनी 1992 साली बाबरी पाडली ती काय नौटंकी होती का शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर खासदार संजय राऊत यांची टीका.\nअयोध्येत सैन्य पाठवा या अखिलेश यादव यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला – अयोध्येत पाकिस्तानचे सैन्य पाठवणार का आम्ही दुष्मन आहे का आम्ही दुष्मन आहे का आमच्या वारकरी, शिवसैनिकांवर गोळ्या झाडणार का आमच्या वारकरी, शिवसैनिकांवर गोळ्या झाडणार का सैन्याची गरज देशाच्या सीमेवर आहे इथे अयोध्येत नाही.\n– आज सामनामध्ये मी कोणाचं नाव घेतलं नाही. जे इतके वर्ष मंदिर न बांधता झोपले आहेत त्यांना मी कुंभकर्ण म्हटले आहे.\n– जे म्हणतात आम्ही राजकारण करतो त्यांना माझा प्रश्न आहे आम्ही जेव्हा बाबरी पाडली तेव्हा ही लोकं पळून गेली होती ते काय होतं\nअयोध्येत सुरक्षेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. 7 IPS अधिकारी संपूर्ण सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक, 1 पोलिस उपमहानिरीक्षक, 3 एसएसपी, 10 पोलीस सहाय्यक अधीक्षक, 21 पोलीस उपअधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल, 42 पीएस कंपनी, 5 रॅपिड अक्शन फोर्स, एटीएस कमांडो, ड्रोन कॅमेरे हा सर्व लवाजमा अयोध्येत तैनात आहे.\nउद्धव ठाकरे यांचा दौरा\n– उद्धव ठाकरे आज दुपारी खासगी विमानाने अयोध्येत पोहोचतील. तिथे विमानतळावर त्यांचं स्वागत होईल\n– दुपारी तीनच्या सुमारास अयोध्येतील लक्ष्मण किला इथं आज संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे.\n– उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शरयू घाटावर आरती करतील\n– दुसऱ्या दिवशी 25 तारखेला रामजन्मभूमीला पूजा करतील\nया ऐतिहासिक दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक स्पेशल ट्रेनद्वारे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही पदाधिकारी विमानातूनही अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत देखील शिवसेनेने जोरदार तयारी केली असून महाराष्ट्रातही शिवसैनिकांमध्ये अयोध्या दौऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.\n‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स\nअयोध्येत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्यानेही त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण आली नसल्याचं शिवसैनिकांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सांगितलं. अयोध्येतील मंदिर परिसरातील धर्मशाळा आणि इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nव्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार\nदरम्यान, ट्रेन जाणिवपूर्वक लेट केली जात असल्याचा आरोप रेल्वेकडून फेटाळण्यात आला आहे. विशेष ट्रेनचं वेळापत्रक नेहमीच मागेपुढे होत असतं असं रेल्वेचं म्हणणं आहे. नाशिकहून निघालेल्या विशेष ट्रेनने अयोध्येत 36 तासात पोहोचणं अपेक्षित होतं. पण यापेक्षाही जास्त उशिरा झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं.\nप्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर आणि चॅनलवर पाहता येणार आहे. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी मुंबईपासून ते अयोध्येपर्यंतची प्रत्येक अपडेट प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत पोहोचवणार आहेत. लाईव्ह अपडेटसाठी टीव्ही 9 मराठीला @tv9marathi या नावाने ट्विटर आणि फेसबुकला फॉलो करु शकता. तसंच लाईव्ह टीव्हीसाठी http://tv9marathi.com/live-tv लॉग ऑन करा.\nउद्धव ठाकरेंचा दौरा कसा असेल\nशिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी अयोध्येत पोहोचतील. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली होती.\nअयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होईल. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. ‘लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.\nराम मंदिरासाठी अध्यादेश आणा : संजय राऊत\n2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.\nराम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला.\nअयोध्या दौरा – मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची ट्रेन अयोध्येत दाखल\nव्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार\n‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स\nराम मंदिराच्या उभारणीसाठी राज्यपाल कोश्यारींकडून 1,11,000, तर माजी खासदार रामशेठ ठाकूरांकडून 1 कोटींचा निधी\nमहाराष्ट्र 4 days ago\nराम मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश\nराष्ट्रीय 5 days ago\nअयोध्येत बनत असलेली मशिद शरीयतविरोधी \nराष्ट्रीय 4 weeks ago\nराम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप\nराष्ट्रीय 4 weeks ago\nPHOTO | माधव भांडारींच्या ‘अयोध्या’चे प्रकाशन; राममंदिर आंदोलनाचा इतिहास नव्याने उलगडणार\nफोटो गॅलरी 4 weeks ago\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nAshok Chavan | महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरु : अशोक चव्हाण\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nRajasthan | राजस्थानच्या रणथंबोरमध्ये दोन वाघांची फायटिंग, पर्यटकांकडून व्हिडीओ शूट\nBuldhana | वीज कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे फाडू, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा\nMumbai | राज्यातील राजकारणानंतर आता मुंबई विद्यापीठातही शिवसेना विरुद्ध राज्यपाल संघर्ष\nDattaray Bharne | बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत कुठेही मनुष्यहानी नाही : दत्तात्रय भरणे\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी\nनोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nराज्यातील परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरु, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय : बच्चू कडू\nपुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली\nIPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले\nRR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड\nSambhaji Bidi | संभाजी बिडीचं नाव बदललं, नवं नाव काय\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : अतुल भातखळकर\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nAmazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1053368", "date_download": "2021-01-20T14:29:52Z", "digest": "sha1:PGV3T4RSNXVMOCPFTC3M3SN4MY44KPJQ", "length": 2818, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वालेन्सिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वालेन्सिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:१८, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: az:Valensiya\n१२:१९, १७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nHiW-Bot (चर्चा | योगदान)\n१८:१८, २० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: az:Valensiya)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-lalit-article-goutam-pangu-marathi-article-2675", "date_download": "2021-01-20T13:05:00Z", "digest": "sha1:BAY6ZEL26INNSWFUKSBXC3EHF6GZ7ACB", "length": 30588, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Lalit Article Goutam Pangu Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 18 मार्च 2019\nआयुष्यात.. बाप रे, कुठल्याही लेखाची सुरुवात ‘आयुष्य’ वगैरे शब्दांनी करेन असं कधी वाटलं नव्हतं. वय वाढत चाललं असलं, तरी मागं वळून आत्तापर्यंतच्या आयुष्याचं अवलोकन वगैरे करावं - ज्याला इंग्रजीत ‘टेकिंग स्टॉक ऑफ लाइफ’ म्हणतात - अशी बुद्धी कधी झाली नाही. तर म्हणायचं असं होतं, की आयुष्यात काही स्थळं आपल्याला अगदी पहिल्यापासून आपलीशी वाटतात आणि त्यांच्याशी एकदा जमलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर अजूनच घट्ट होत जातात. (इथं ‘स्थळ’ या शब्दाचा अर्थ ‘जागा’ असा आहे, लग्नासाठी सांगून आलेल्या स्थळांचा यांच्याशी संबंध नाही. कारण तिथं एकाच स्थळाशी जमलेले ऋणानुबंध आयुष्यभर पुरून उरतात). माझ्यासाठी असंच एक स्थळ म्हणजे वाचनालय.\nवाचनालयाचा आणि माझा पहिला संबंध अगदी लहानपणी आला. बरीच वर्षं कोल्हापुरातल्या आमच्या घरी एक छोटंसं मोफत वाचनालय चालायचं. तिथं दररोजची काही वृत्तपत्रं आणि साप्ताहिकं वाचायला ठेवलेली असायची. घरातल्या मोठ्या चौकात वाचायला येणाऱ्या लोकांसाठी एक-दोन बाक ठेवलेले असायचे. गल्लीत राहणारे काही लोक आणि घरातल्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तिथं नित्यनेमानं वाचत बसायचे. चौकात बऱ्याच गोष्टी चाललेल्या असायच्या. घरी येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांची तिथूनच ये-जा असायची. तिथंच आमचं क्रिकेट चालायचं. कधीकधी वाचणाऱ्या लोकांना बॉलचाही प्रसाद मिळायचा. ते आमच्याकडं वैतागून बघायचे, पण आमच्याच घरी वाचनालय असल्यानं बिचारे आम्हाला काही बोलू शकायचे नाहीत. इतक्‍या वर्षांनी हे सगळं आठवून आश्‍चर्यमिश्रित गंमत वाटते, पण वाचायच्या गोष्टी विकत घ्याव्या न लागता उपलब्ध करून देणारी वाचनालय नावाची एक जागा असते, या संकल्पनेची माझी पहिली ओळख ही तिथं झाली.\nनंतर हायस्कूलमध्ये गेल्यावर वाचनाची आवड वाढली आणि सार्वजनिक वाचनालयांतून पुस्तकं आणायला लागलो. कपिलतीर्थ मंडईतलं भास्करराव जाधव वाचनालय आणि बिंदू चौकातलं करवीरनगर वाचन मंदिर या दोन वाचनालयांतून पुस्तकं आणायचो. ‘भास्करराव जाधव वाचनालय’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं असं आठवतंय. ऐन मंडईत वाचनालय असल्यानं तळमजल्यावर भाजीचा वास येत असायचा, पण वर जाईपर्यंत त्याचं वाचनालयाच्या त्या विशिष्ट वासात रूपांतर व्हायचं. बारावीपर्यंत या वाचनालयांतून भरपूर पुस्तकं आणून वाचली. उन्हाळ्याच्या सुटीत तर वाचनाचा सपाटाच असायचा. शक्‍यतो फ्रंट डेस्कवर असलेल्या पुस्तकांतलं कुठलंच पसंत पडायचं नाही. मग पुस्तकांच्या रजिस्टरमधून हव्या असलेल्या पुस्तकांचे नंबर कागदावर लिहून ती यादी ग्रंथपालांना द्यायचो. यादी घेऊन आतल्या बाजूला असलेल्या शेल्फमधून त्यांना ती पुस्तकं शोधून आणायला लागायची. त्यामुळं बहुधा मला बघून ‘आता हे कारटं पिटाळतंय आपल्याला आत’ या भावनेनं ते आधीच वैतागत असावेत.\nया काळात लायब्ररीमुळं अनेक लेखकांची ओळख झाली. भा. रा. भागवत, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, मिरासदार, शंकर पाटील, माडगूळकर बंधू, जयंत नारळीकर, बाळ फोंडके ही विशेष लक्षात राहिलेली नावं. सुहास शिरवळकर, बाबा कदम यांसारखे ‘बेस्टसेलर’ लेखकही यांत होते. विजय देवधर, रवींद्र गुर्जर वगैरे लोकांनी केलेले सिडने शेल्डन, रॉबिन कुक, जेम्स हॅडले चेस य��ंच्या कादंबऱ्यांचे अनुवाद याच काळात वाचले. या कादंबऱ्यांमधली काही विशिष्ट वर्णनं रंजक वाटू लागण्याचा हा काळ होता. बरेचदा एखाद्या परोपकारी वाचकानं अशा वर्णनांना आधीच खुणा करून ठेवलेल्या असायच्या, त्यामुळं ती शोधणं सोपं जायचं. पुस्तक आवडलं नसेल, तर लेखकाबद्दल अतिशय लडिवाळ भाषेत शेरेही मारून ठेवलेले असायचे. ते वाचायला मजा यायची. एकूणच ही वाचनालयं तेव्हा माझ्या छोट्याशा विश्‍वाचा एक महत्त्वाचा भाग होती. सुटीत गावाला गेलं तरी परत आल्याआल्या वाचनालयातून नवीन पुस्तक आणायची ओढ लागलेली असायची.\nबारावीनंतर मुंबईला युडीसीटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग शिकायला गेलो आणि एका रिसर्च इन्स्टिट्यूटची लायब्ररी कशी असते याची झलक बघायला मिळाली. अर्थात पहिली तीन वर्षं आमच्या फेऱ्या लायब्ररीपेक्षा त्याच्याच खाली असलेल्या कॉलेज कॅंटिनकडे जास्त झाल्या. लायब्ररीत अगदीच कधी गेलो नाही असं नाही. कॉलेजमधलं एखादं प्रेक्षणीय स्थळ लायब्ररीत आलंय हे कळल्यावर आम्ही पटपट लायब्ररी कार्ड शोधून आमची पायधूळ तिथं झाडून यायचो. पण लायब्ररीची खरी गोडी लागली ती फायनल इयरमध्ये - सेमिनार आणि प्रोजेक्‍टची तयारी करताना आत्तापर्यंत शिकलेल्या संकल्पनांचा उपयोग करून अभ्यासक्रमाबाहेरचा एखादा विषय समजून घेणं, त्यावर लेखी आणि तोंडी प्रेझेंटेशन करणं ही प्रक्रिया खूप काही शिकवून गेली. लायब्ररीतली पुस्तकं, जर्नल पेपर्स, पेटंट्‌स यांच्या माध्यमातून एखाद्या विषयावर पद्धतशीर लिटरेचर सर्च कसा करायचा याचा पहिला धडा या काळात मिळाला. लायब्ररीतल्या शांततेत, ज्ञानाच्या अपार साठ्याच्या मधोमध एखाद्या विषयाच्या खोलात तासन्‌तास बुडी मारून बसणं हवंहवंसं वाटू लागलं. अंडरग्रॅज्युएट झाल्यावर पुढं शिकत राहायचं हा निर्णय पक्का होण्यात या दिवसांचं अतिशय महत्त्वाचं योगदान होतं.\nपुढं अमेरिकेत पीएच.डी. करायला आल्यावर तिथल्या युनिव्हर्सिटीची लायब्ररी सिस्टिम जवळून बघायला आणि पुरेपूर वापरायला मिळाली. प्रत्येक डिपार्टमेंटची वेगळी लायब्ररी आणि शिवाय पूर्ण युनिव्हर्सिटीची एक मुख्य मोठीच्या मोठी लायब्ररी ही व्यवस्था पहिल्यांदा बघितल्यावर आश्‍चर्य वाटलं होतं. या लायब्ररीजमधली पुस्तकं, थिसिस आणि जर्नल्स यांचं प्रचंड कलेक्‍शन, तिथं सेमिनार्ससाठी, स्टडीग्रुप्ससा���ी किंवा फक्त आपापलं येऊन वाचत बसण्यासाठी असलेली भरपूर जागा, काम करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले अनेक काँप्युटर्स आणि डिजिटल मीडिया लॅब्ज या गोष्टींनी सुरुवातीला ‘अमेरिकेतलं सगळंच काय भारी आहे’ या धर्तीवर खूप थक्क व्हायला झालं होतं, पण हळूहळू हे सगळं सवयीचं होत गेलं. युनिव्हर्सिटीतलं कॅम्पस लाइफ काही ठराविक जागांभोवती फिरत असतं आणि त्यामध्ये लायब्ररी ही एक मध्यवर्ती जागा असते हे लक्षात आलं. ही पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण तेव्हाही कागदावर असलेल्या ज्ञानाचं ‘डिजिटायझेशन’ करण्याचे आणि हे ज्ञान वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमधल्या लोकांना डिजिटल माध्यमात ताबडतोब उपलब्ध व्हावं यासाठी त्या संस्थांना एकत्र जोडण्याचे या लायब्ररीजचे प्रयत्न प्रभावित करून गेले होते. आमच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत जगातल्या अनेक भाषांतले चित्रपट आणि पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्यात चक्क हिंदी चित्रपट आणि मराठी पुस्तकांचाही समावेश आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा तर एक खजिनाच गवसल्यासारखं झालं होतं. पीएच.डी. चालू असताना वेगवेगळ्या भाषांतले अनेक उत्तमोत्तम चित्रपट मी लायब्ररीतून घरी आणून पाहिले, शिवाय अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकंही वाचली. अगदी कोल्हापुरातल्या वाचनालयात मिळाली नव्हती, अशी मराठी पुस्तकं मला तिथं वाचायला मिळाली. कधीकधी तर आमचा पीएच.डी. गाइड लॅबमध्ये डोकावण्याची शक्‍यता नसलेली एखादी दुपार सापडली, की एखादा एक्‍स्पेरिमेंट इनक्‍युबेशन किंवा मिक्‍सिंगसाठी लावून मी लायब्ररीत जायचो आणि आरामात एखाद्या सोफ्यावर पडून कॉफी घेत पुस्तक वाचण्यात दोन-तीन तास घालवायचो\nशिक्षण संपलं आणि नोकरी लागली. लग्न झालं, एक मूल झालं. संसाराचं रहाटगाडं वगैरे म्हणतात ते सुरू झालं. या काळात जमेल तशी पुस्तकं विकत घेऊन वाचणं चालू होतं, कंपनीतल्या कामासाठी लागणारी रिसर्च आर्टिकल्स सहजासहजी ऑनलाइन मिळत होती आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या रूपांत बरोबर असलेल्या लायब्ररीची संगत मात्र सुटली होती. पण हळूहळू, झोपताना गोष्टी वाचून दाखवायच्या मुलीच्या मागण्या सुरू झाल्या. रोज रात्री ‘अजून एक स्टोरी, अजून एक स्टोरी...’ हे ऐकून आमची झोप उडायला लागली. शिवाय जेवण भरवताना यूट्यूबवर नर्सरी ऱ्हाइम्स दाखवण्यापेक्षा ‘पुस्तकं’ वाचून दाखवणं जास्त चांगलं आहे हे लक्षात आलं, आणि एके दिवशी आम्ही मुलीला घेऊन जवळच्या पब्लिक लायब्ररीची मेंबरशिप घ्यायला गेलो. आत पाऊल टाकलं आणि पुस्तकांनी आणि सीडीडिव्हीडीजनी गच्च भरलेली तिथली शेल्व्हज, वाचत अगर कॉम्प्युटरवर काम करत बसलेले लोक, लायब्ररीतल्या विविध उपक्रमांची माहिती देणारे बोर्ड, गंभीर चेहऱ्याचे लायब्ररियन्स आणि लोकांच्या कुजबुजत्या बोलण्यानं अजूनच अधोरेखित होणारी शांतता बघून अक्षरशः कित्येक वर्षांनी जुना मित्र परत भेटल्यासारखं वाटलं. मुलीलाही लायब्ररीत जाणं आवडायला लागलं आणि लहानपणापासून आयुष्यात असलेला, पण मध्यंतरी काही वर्षं तुटलेला एक दुवा पुन्हा जोडला गेला\nमाझ्यासारखंच अनेक लोकांचं वाचनालयाशी असंच जवळचं नातं असेल हे नक्की. एकंदरीतच वाचनालय या संस्थेचं व्यक्तिमत्त्व बाहेरून शिस्तप्रिय आणि गंभीर वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात अतिशय उदार आणि सगळ्यांना जवळ करणाऱ्या शिक्षकासारखं असतं. वाचनालयं आपल्याला विनामूल्य किंवा अत्यंत माफक किमतीत ज्ञानाचं आणि माहितीचं मोठं भांडार खुलं करून देतात. इंटरनेट, सोशल मीडिया, इ-बुक्‍स यांच्या युगात वाचनालयं टिकून राहतील का किंवा त्यांची खरंच आवश्‍यकता आहे का, असा प्रश्‍न सध्या विचारला जातो. वाचनालयांना मिळणारं फंडिंगही दिवसेंदिवस कमी होत चाललंय. पण थोडा विचार केला, की लक्षात येतं की आजच्या काळात वाचनालयांचं महत्त्व किंवा आवश्‍यकता कमी तर झालेली नाहीच, उलट ती वाढलेली आहे. ‘गूगल’ किंवा ‘विकिपीडियां’सारख्या माध्यमांचा उदय होण्याच्या कित्येक वर्षं आधीपासून वाचनालयांनी सर्वसामान्य लोकांना मोफत ज्ञान उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सध्या इंटरनेटवर किंवा न्यूज मीडियामध्ये ‘न्यूज’चा सुकाळ झालेला आहे. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉटसॲप या माध्यमांतून मिळणारी माहिती आपल्याला समजणारसुद्धा नाही अशा प्रकारे विकृतीकरण करून आपल्यापर्यंत आलेली असू शकते हे सिद्ध झालंय. या माध्यमांचा वापर करून फक्त आपल्याच विचाराच्या लोकांना जवळ करायचं आणि दुसऱ्या विचाराच्या लोकांवर तुटून पडायचं ही प्रवृत्ती बळावत चाललेली आहे. अशावेळी सार्वजनिक वाचनालयं ही ‘खऱ्या’, निःपक्षपाती माहितीचा एक निरपेक्ष स्रोत होऊ शकतात आणि एखाद्या विषयावरच्या सुसंस्कृत आणि सभ्य चर्चेसाठी माध्यम उपलब्ध करून देऊ शकतात. अमेरिकेतील बरीच सार्वजनिक वाचनालयं नुकत्याच इथं आलेल्या इमिग्रंट लोकांना अमेरिकेबद्दल, इथल्या व्यवस्थांबद्दल मोफत माहिती उपलब्ध करून देतात, त्यांना इंग्रजी भाषा शिकायची, अमेरिकेत राहायला उपयोगी पडतील अशी नवीन कौशल्यं शिकण्याची, नवीन लोकांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देतात. सध्याच्या वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणात इथली सार्वजनिक वाचनालयं समाजातल्या बेघर लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी, LGBTQ (lesbian, gay, bisexual, transgender, queer) कम्युनिटीसाठी एक ‘सेफ स्पेस’ असतात. बेरोजगारांना नोकऱ्या शोधण्यासाठी किंवा छोट्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांची वाढ करण्यासाठी अनेक साधनं मिळवून देऊन भरपूर मदत करतात. अशाप्रकारे वाचनालयं फक्त पुस्तकांचा साठाच करून ठेवायचं काम करत नाहीत, तर समाजाच्या जडणघडणीत एक मोलाची भूमिकाही निभावतात.\n‘अमेरिकन लायब्ररी असोसिएशन’नं मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत जितक्‍या मॅकडॉनल्ड्‌स किंवा स्टारबक्‍सच्या शाखा आहेत, त्यापेक्षा जास्त सार्वजनिक वाचनालयं आहेत. ही माहिती खरंच थक्क करणारी आहे. अर्थात किती अमेरिकन्स या वाचनालयांचा प्रत्यक्षात फायदा करून घेतात हा वेगळा विषय आहे, पण बदलत्या डिजिटल युगाप्रमाणं स्वतःला बदलून या लाटेत टिकून राहण्यात इथली वाचनालयं यशस्वी झाली आहेत हे यावरून दिसतं. भारतातली वाचनालयंही अशाच स्वरूपाच्या आव्हानांचा सामना करत आहेत, असं अलीकडं वाचलेल्या काही बातम्यांवरून जाणवलं. पण अमेरिकेप्रमाणं आपल्याकडची वाचनालयंही या समस्यांवर मात करण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतील. अर्थात याची जबाबदारी आपल्यावरही आहेच. वर्षानुवर्षं निरपेक्षपणे, कोणत्याही भेदभावाशिवाय ज्ञान, विचार आणि कल्पनांची देवाणघेवाण करून एक सशक्त समाज उभा करण्यात कार्यरत असलेल्या ‘वाचनालय’ या संस्थेचं सध्याच्या काळातलं महत्त्व समजून घेणं आणि पुढच्या पिढ्यांना समजावून देणं आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे, हे निश्‍चित\nलग्न क्रिकेट लेखक नारळ उपक्रम\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Dhar-Dhar-Dhaa-td7316891.html", "date_download": "2021-01-20T14:13:24Z", "digest": "sha1:UISQE46EDRGE24PH4MIKT7QK2UINTEYQ", "length": 2697, "nlines": 51, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] धर धर धरा,Dhar Dhar Dhara", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nधर धर धरा धर धर धरा\nचला ग घुमवू याला जरा गरगर गरा\nया आंधळ्यास द्या डोळा\nहा सांब सदाशिव भोळा\nमी मंतर मारिन काळा ..... छू:\nअंतर मंतर जंतर मंतर\nआले मंतर कोले मंतर\nझुम्मक झिय्या काजुच्या बिया\nविठोबाचा विठुमियाँ ..... छू:\nविठुमियाँला या तर बाई\nतू पकडशील रे ज्याला\nतो देइल पेरु तुजला\nमग होइल अस्सा खोकला\nखोकला खोकला, बक्कन खोकला\nटाकळा टाकळा - किनई भाजीचा टाकळा\nपापडात पापड - पोह्याचे पापड\nफडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा\nतू गर फेकुनि बी खाशी\nडुल डुल डुलकी वाऱ्याच्या झुळकी\nचुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी\nकावळ्या कावळ्या काव काव\nआंधळ्या आंधळ्या धाव धाव\nपळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/after-joining-the-congress/", "date_download": "2021-01-20T12:10:45Z", "digest": "sha1:LOK642OVKU3G4FGDOEJC6LXIO2YSMAAE", "length": 3659, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "After joining the Congress Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nकाँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, “आता एकच अजेंडा…”\nकराड : “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली. माजी…\nरेणू शर्माचा रिलेशनशिपसाठी माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, माजी आमदाराचा आरोप\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार…\nचॅट अर्णबचा झाला उघड; पोलखोल भाजपाची – भाई जगताप\nमहाविकास आघाडी सरकारमधील नेतेही ‘या’ कायद्याविरोधात २५…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\nचीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये म्हणणार ‘कमलम’\nचाळीसगावमधील वडगाव लांबे येथे दोन गटांत निवडणुकीच्या वादातून…\nहिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी; दोघांना अटक,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Otitis-Externa/558", "date_download": "2021-01-20T13:59:06Z", "digest": "sha1:6FDLLIZTNTIMU222MFWYGPUSKZ7JLUZV", "length": 14099, "nlines": 116, "source_domain": "www.hellodox.com", "title": "ओटीटीस मीडिया", "raw_content": "\nआधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली जीवनशैली अलीकडच्या काळात आमूलाग्र बदलली आहे. ध्वनिप्रदूषण वाढल्यामुळे कानाचे आरोग्य बिघडू लागले आहे. जगात तब्बल ३६० दशलक्ष लोक कानाच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने ग्रस्त आहेत. थोडक्यात ५.३ टक्के लोकसंख्येला कानाच्या समस्या आहेत. मात्र, या समस्या टाळणे किंवा यावर प्रतिबंध करणे शक्य आहे. म्हणून कानाच्या समस्या व जोखमीच्या घटकांवर लक्ष देणे गरजेचे आहे.\nवयाशी निगडित ऐकण्याच्या समस्या या पन्नाशीनंतर काही अंशी सुरू होतात. यावर हिअरींग एड उपकरणे उपयुक्त ठरतात. मात्र, बरीच लोक याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाशी किंवा स्नेहींशी संवाद साधताना याचा परिणाम होतो. ऐकण्याच्या समस्या या कधी-कधी अनुवंशिकदेखील असू शकतात आणि याचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.\nकानाच्या समस्या उद्धभवण्यास कारणीभूत घटक -\nगरोदरपणामध्ये होणारा संसर्ग, सतत नाकात-घशात होणारा संसर्ग, कान साफ करण्याकरिता विविध वस्तूंच्या वापराने होणा‍ऱ्या जखमा, कानात होणारा संसर्ग, मेंदूला झालेली दुखापत, खोलवर समुद्रात (डीप सी डायव्हिंग) उडी मारल्याने कानातील दाबामध्ये आलेले अचानक बदल, विविध वैद्यकीय स्थिती जसे मधुमेह, व्हायरल इन्फेक्शन, मूत्रपिंडाच्या समस्या, थायरॉईड, टीबी व ध्वनी प्रदूषण हे जोखमीचे घटक आहेत. उपचार पद्धती व शस्त्रक्रियांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांमुळे अनेक समस्यांवर मात करता येते.\nआपले कान हे नाकाच्या मागील भागास जोडलेले असतात आणि त्यामुळे कानाला होणाऱ्या समस्यांचा प्रभाव नाकावर देखील पडू शकतो. विविध परिस्थितींचा कानाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.\nभारतात सर्वसामान्यपणे कानाच्या बाबतीत आढळणारी समस्या म्हणजे ओटीटीस मीडिया हा एक प्रकारचा संसर्ग असतो. याची सुरुवात नाक व घशाच्या संसर्गाने होते. यामुळे कानाच्या पडद्यात खड्डा पडून त्याला निकामी करतात. याच्यावर उपचार केले नाहीत, तर प्राणघातक ठरू शकते. मात्र, औषध किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रियेद्वारे या समस्येवर पूर्णपणे मात करता येते.\nलहान मुलांच्या कानाच्या समस्या -\nबऱ्याच वेळा मुले ५ ते ६ वर्षांची होऊपर्यंत या स���स्या लक्षात येत नाहीत आणि त्यानंतर जरी लक्षात आल्या तरी मुलांच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो. कारण, ऐकण्याचा आणि बोलण्याचा थेट संबंध असतो. व्यवस्थित ऐकू येत असले तरच बोलण्याचा विकास होऊ शकतो. बरेचशा हॉस्पिटलमध्ये आता नवजात शिशुंसाठी हिअरींग स्क्रीनिंग चाचण्या (ओएई) असतात. त्याद्वारे बाळ अगदी २ ते ३ दिवसांचे असतानाच ऐकण्याच्या बाबतीत समस्या असेल, तर कळू शकते. पालकांनी आपली मुले आवाजाला कसा प्रतिसाद देतात, याकडे नीट लक्ष द्यावे. आवाजानंतर त्या दिशेने पाहतात की नाही, याकडे लक्ष द्यावे.\nमध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.\nअंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कान विशेषज्ञकडे पाठवणे आवश्यक आहे.\nअंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.\nमध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.\nआकस्मिक कान सुजणे – कारणे\nमध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणा-या दूषित स्त्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.\nकाही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलटया व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.\nकाही ��ेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून\n- 5 दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळया द्याव्यात.\n- ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्या.\n- दिवसातून 4-5 वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.\n- कोरडया स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन-तीन तासांनी टिपून घेण्यास नातेवाईकांना शिकवा. कापसाचा बोळा ठेवून तो भिजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले. यासाठी सलाईनच्या नळीचा टोकाचा भाग कापून वापर करता येईल.\n- चार-पाच दिवसांत पाणी/पू येणे न थांबल्यास किंवा दुखणे कायम राहिल्यास किंवा मेंदूसुजेची चिन्हे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.\nआर्सेनिकम, बेलाडोना,चामोमिला, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/there-is-good-bonding-between-parents-despite-being-different-kareena-reveals-the-sweetness-of-the-relationship-66882/", "date_download": "2021-01-20T13:00:24Z", "digest": "sha1:V4ORBFG2LLCHDRT3O27SHQF2L6TGMQZF", "length": 12407, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There is good bonding between parents despite being different; Kareena reveals the sweetness of the relationship | वेेगळं राहूनही आई-वडिलांमध्ये आहे चांगलं बाॅण्डिंग; करीनाने उलघडला नात्यातील गोडवा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान होणार\n रिकव्हरी रेट पोहोचला ९६.६६ टक्क्यांवर\n३० जानेवारीला शहीद दिवसासाठी पाळा दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध\nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी सांगितलं असं काही… Video व्हायरल\n‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय\nमुंबईवेेगळं राहूनही आई-वडिलांमध्ये आहे चांगलं बाॅण्डिंग; करीनाने उलघडला नात्यातील गोडवा\nबॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनणार आहे. सध्या बेबो बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. करीनाच्या प्रेग्नेंसी लूकची सगळीकडे चर्चा होताना दिसते. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्या आईबद्दल सांगितले. तिने तिच्या पालकांमधील बॉण्डिंगबद्दल सांगितले. यासोबतच तिने सांगितले की एक सिंगर मदर म्हणून बबिताने तिची आणि करिष्माचे पालन पोषण केले.\nमुंबई (Mumbai). बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यां���ा आई बनणार आहे. सध्या बेबो बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. करीनाच्या प्रेग्नेंसी लूकची सगळीकडे चर्चा होताना दिसते. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्या आईबद्दल सांगितले. तिने तिच्या पालकांमधील बॉण्डिंगबद्दल सांगितले. यासोबतच तिने सांगितले की एक सिंगर मदर म्हणून बबिताने तिची आणि करिष्माचे पालन पोषण केले.\nकरीना कपूर खानने आपल्या संगोपनाबद्दल आणि आई वडिलांच्या बॉण्डिंगबद्दल सांगितले. तिने सांगितले की, हो, माझी आई माझी सर्वात चांगली फ्रेंड आहे पण मी माझ्या वडिलांचादेखील तितकाच आदर करते आणि माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. ते अशा लोकांपैकी एक आहेत जे तुमच्या समोर जास्त भावना व्यक्‍त करत नाहीत.\nते शांतपणे आपली जबाबदारी पार पाडतात. ते नेहमी आमच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. ते त्या लोकांपैकी नाही ज्यांना नेहमी अटेंशन हवे असते. मला हे चांगलेच माहित आहे. करीनाने पुढे सांगितले की, माझ्या पालकांमध्ये खूप छान नाते आहे. कधी कधी दोन लोकांना हे जाणवते की, त्यांचे लाइफ त्यांना जशी, हवी आहे तशी नाही आहे. त्यावेळी ते एकत्र न राहण्याचा निर्णय घेतात. मात्र, नंतरदेखील ते एकमेकांचे मित्र राहतात. ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. विभक्त झाल्यानंतरही आपल्या मुलांबद्दलचा निर्णय एकत्रित घेतात. हे गरजेचे नाही की ते नेहमी आमच्यासोबत राहतील. करीश्मा आणि मला आधीपासूनच समजले होते की, अशाप्रकारचे नाते अस्तित्त्वात आहे. माझे आई वडील गेल्या 35 वर्षांपासून असेच राहत आहेत.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/electronic-goods-prize-hike-due-to-work-from-home-and-online-education-nrsr-70307/", "date_download": "2021-01-20T13:59:42Z", "digest": "sha1:OR4ADYE655GRPPERGLVCAPD2QN4IZSMI", "length": 14589, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "electronic goods prize hike due to work from home and online education nrsr | ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ - वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे वाढले भाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nकोरोनाची लस घेतल्यानंतर तेलंगणातील आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्रशासन म्हणते ‘मृत्यूचे कारण वेगळे’\nट्रॅक्टरची नवी मालिका : ‘व्हीएसटी टिलर ट्रॅक्टर’कडून ‘नेक्स्ट जन ३० एचपी ट्रॅक्टर’ सादर\nशेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा : नसीम खान\nमुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे की प्रवीण परदेशी \nअवाच्या सव्वा वीजबिल आकारून महावितरण कंपनी वीज ग्राहकांची फसवणूक करत आहे. : ॲड रेवण भोसले\nऑनलाईन बिनलाईन‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ – वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे वाढले भाव\nवर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण हे महागात पडू लागले आहे. कारण सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव(electronic goods prize hike) वाढले आहेत.\nसुरेश साळवे, ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे(lockdown) अनेक व्यवहार बंद झाले. अनेकांना वर्क फ्रॉम होमचे(work from home) आदेश देण्यात आले. तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळांना टाळे लागले. त्यानंतर २२ मार्चपासून आजपर्यंत शाळा बंदच आहेत. अनेक कर्मचारी हे आजही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण हे महागात पडू लागले आहे. कारण सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव(electronic goods prize hike) वाढले आहेत. नेटचा अतिरिक्त भार सर्वसामान्य माणसाला सोसावा लागत आहे. दुसरीकडे वर्क फ्रॉम होम मुले मोबाईल, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत तब्बल २ ते ५ हजार रुपयांची वाढ झालेली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणसाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nलॅपटॉप घेण्यासाठी आलो आहे. जुना लॅपटॉप खराब झाला. त्याच्या दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. लॅपटॉपच्या किमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे अर्ध्या पगारात आता वर्क फ्रॉम होम हे महागात पडत आहे. लॅपटॉपच्या किमतीत २ हजार ते ५ हजारापर्यंत वाढ झालेली आहे. ऑफिसमधून घरूनच काम करा म्हणत आहे. त्यामुळे भाव जरी वाढला तरीही खरेदी करणे आवश्यक आहे.\n-गणेश कांबळे , ग्राहक\nमार्चपासून लॉकडाऊन लागू झाला. त्यासोबतच वर्क फ्रॉम होम सुरु झाले आणि काही काळाने मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. पगार बंद झाला किंवा अर्धा झाला. मात्र खर्च वाढला. शाळेचे ऑनलाईन शिक्षण आणि क्लासेसचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने शाळेची आणि क्लासेसची फी ही द्यावीच लागल्याने सर्वसामान्य माणसाची परिस्थिती ‘आमदनी अठ्ठानी , खर्चा रुपया’ अशी झालेली आहे.\nलॉकडाऊननंतर लॅपटॉप आणि मोबाईल यांच्या किंमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहक मात्र वाढीव किमतीची झिकझिक करतात. लॉकडाऊनपूर्वी आणि आता किमतीत २ ते ५ हजाराची वाढ झालेली आहे. त्यामुळे धंदा मार खात आहे. महागाई वाढली. तसेच इंधनाचे भाव वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वास्तूच्या किमतीही वाढलेल्या आहेत.\n- संजय यादव, इलेक्ट्रॉनिक वास्तूचे होलसेल व्यापारी\nघरातून काम करणाऱ्या नोकरदार खाजगी कंपन्या, आयटी सेक्टरमधील कर्मचारी यांना लॅपटॉप गरजेचा आहे, काही लोक मोठ्या किमतीचा मोबाईलवरही काम करतात .मात्र लॅपटॉप सोबतच मोबाईलही महागले आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी नव्या मोबाईल घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पूर्वी २०० रुपयाने मोबाईल रिचार्ज करून महिना लोटता येत होता. मात्र आता घरात इंटरनेट घेणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग स्वतःला आणि घरच्या लोकांना आणि विशेषतः वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणासाठी अधिक होती. हाही अतिरिक्त खर्च वाढलेला आहे. मात्र पगार कमी मिळत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.\nवरंधा घाटाच्या दुरुस्तीसाठी मिळाला सव्वा तीन कोटींचा निधी, ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार काम\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्ष�� आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/chickens-crows-and-other-birds-peacocks-are-now-dying-nrms-76796/", "date_download": "2021-01-20T12:48:43Z", "digest": "sha1:MCI34DVNKPQ2NCTWCENVXXT2SCBASQTM", "length": 11251, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "chickens, crows and other birds, peacocks are now dying nrms | बर्ड फ्लूच्या प्रसाराला वेग! कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोरांचा देखील होतोय मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "बुधवार, जानेवारी २०, २०२१\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ ) यंदा ४ ते ११ मार्च दरम्यान होणार\n रिकव्हरी रेट पोहोचला ९६.६६ टक्क्यांवर\n३० जानेवारीला शहीद दिवसासाठी पाळा दोन मिनिटांचं मौन, हालचालींवरही निर्बंध\nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी सांगितलं असं काही… Video व्हायरल\n‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय\nपिसारा उमलला...बर्ड फ्लूच्या प्रसाराला वेग कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोरांचा देखील होतोय मृत्यू\nकोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोर देखील मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात काल बुधवारी दुपारी मोर मृतावस्थेत सापडल्याने येथील परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.\nवर्धा : देशातील आठ राज्यांत बर्ड फ्लूचा प्रसार वेगाने वाढत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सुद्धा बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्या���नंतर आता मोर देखील मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात काल बुधवारी दुपारी मोर मृतावस्थेत सापडल्याने येथील परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.\nया घटनेची माहिती मिळताच, वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी एकूण आठ मोर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविले आहेत. हे नमुने आल्यानंतरच या घटनेची सत्यता समोर येणार आहे. परंतु यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशातच आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.\nऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल, शेवटच्या कसोटीतील महत्त्वाचा निर्णय\nराज्यात दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून कावळ्यांच्या मृतांची संख्या देखील वाढली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे.\nसरकारचा घोळात घोळVIDEO- मराठा आरक्षण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर शरसंधान\nग्रामपंचायत निवडणुक निकाल 2021VIDEO- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पाहा काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nबुधवार, जानेवारी २०, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/lg-launches-air-purifier-mask/", "date_download": "2021-01-20T13:09:08Z", "digest": "sha1:ZK3Y2ZMCFH6QBDNA464RJYINJELWIGCX", "length": 7593, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "LG चा एअर प्युरिफायर मास्क लाँच.", "raw_content": "\nLG चा एअर प्युरिफायर मास्क लाँच.\nएलजी पुरीकेअरद्वारे लोकांना ताजी आणि स्वच्छ हवा मिळेल. आपण हा मास्क व्हायरस मुक्त करू शकतो.\nLG इलेक्ट्रॉनिक कंपनीने एक मास्क तयार केला आहे. ज्यामध्ये एअर प्यूरिफायर आहे. एलजी पुरीकेअर हा जगातील पहिला मास्क आहे. जो एअर प्यूरिफायर फिल्टरसह सुसज्ज आहे. एलजी पुरीकेअरद्वारे लोकांना ताजी आणि स्वच्छ हवा मिळेल. यात ड्युअल फॅन्स आणि श्वसन सेन्सर देखील आहे.\nअधिक फिटिंगसाठी त्याची रचना अर्गोनॉमिक आहे. पुढील महिन्यात होणा-या इलेक्ट्रॉनिक शो आयएफए 2020 मध्ये एलजी पुरीकेअर मास्क समोर आणला जाईल, मास्कची किंमत आणि उपलब्धता याबद्दलची माहिती या इव्हेंटमध्ये मिळेल.\nएलजी पुरीकेअर घालण्यायोग्य, एअर प्यूरिफायरमध्ये दोन एच 13 एचईपीए फिल्टर वापरले गेले आहेत.\nत्याशिवाय ताज्या हवेसाठी ड्युअल फॅन्स देण्यात आले आहेत, त्यासाठी तीन स्तरही गतीसाठी देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रदान केलेला अभिप्राय सेन्सर श्वासोच्छवासाची गती शोधून चाहत्याला समायोजित करतो.\nयामध्ये मुखवटामध्ये 820mAh बॅटरी आहे, जी लो मोडमध्ये आठ तास बॅकअप आणि हाय मोडमध्ये दोन तासांचा बॅकअप घेते. हे एअर प्यूरीफायर अल्ट्रा व्हायोलेट केससह येते, ज्यामध्ये आपण हा मास्क व्हायरस मुक्त करू शकता.\nहा मास्क अ‍ॅपला देखील जोडला जाऊ शकतो. गलिच्छ असल्यास वापरकर्त्याच्या फोनवरील फिल्टर बदलण्यासाठी अधिसूचना देखील येईल. या मास्कच्या कानाचा पट्टा देखील बदलला जाऊ शकतो आणि त्याचे पुनर्नवीनीकरण देखील केले जाऊ शकते.\nस्मार्ट मास्क बनविणारी एलजी ही जगातील पहिली कंपनी नाही. यापूर्वी जपानी कंपनीने कनेक्टेड नावाचा स्मार्ट मास्क बाजारात आणला आहे, तर टीसीएल आणि शाओमी सारख्या कंपन्या स्मार्ट मास्कवरही काम करत आहेत.\nप्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका-अभिनेत्री अमृता धोंगडे\nशर्जील इमाम कायद्याने केले काम तमाम\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\nसेनेची मम्मी अंडरवल्ड डॉन\nट्रम्प यांना स्नॅपचॅटचाही दणका\n108 एमपी कॅमेर्‍याचा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होणार.\nWhatsapp मध्ये नवीन फिचर, चॅट बंद केल्यास डिलीट होईल फोटो आणि व���हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/26/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-20T13:21:26Z", "digest": "sha1:QWAPCCA5GP5WWLEGWFYOQYOVJFTFQ234", "length": 10506, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ही आहेत विष्णूची पंचबद्री स्थाने - Majha Paper", "raw_content": "\nही आहेत विष्णूची पंचबद्री स्थाने\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / पंच बद्री, बद्रीनाथ, शंकराचार्य / June 26, 2019 June 26, 2019\nमहादेवाची जशी पंच केदार स्थाने आहेत तशीच भगवान विष्णूची हिमालयात पंचबद्री स्थाने असून या पंचबद्री स्थानांना धर्मग्रंथात दुसरे वैकुंठ म्हटले गेले आहे. या सर्व स्थानी सुद्धा बद्रीनाथ मंदिराप्रमाणे कपाट उघडणे आणि बंद करणे अश्या परंपरा आहेत मात्र त्यातील काही स्थाने वर्षभर भाविकांसाठी खुली असतात.\nया स्थानातील पहिले आहे प्रसिद्ध ब्रद्रीनाथ मंदिर. समुद्रसपाटीपासून ३१३३ मीटर उंचीवर असलेले हे भूवैकुंठ या वर्षी १० मे पासून खुले झाले आहे. आदि शंकराचार्यांनी आठव्या शतकात या मंदिराची निर्मिती केली असून आजही येथे नाम्बुद्रीपाद पुजारी आहेत. येथील पुजारीना रावल म्हटले जाते आणि ते अविवाहित राहतात. जे पुजारी विवाह करतात त्यांना पूजा अधिकार सोडवा लागतो. असे मानले जाते जो भाविक बद्रीनाथ दर्शन करतो त्याला तप, योग, समाधी व संपूर्ण तीर्थ दर्शनाचे फळ फक्त या एका दर्शनाने मिळते.\nध्यान बद्री हे दुसरे स्थान हरिद्वार पासून उर्गम घाटी कडे जाताना हेलंग पासून १० किमीवर आहे. हे मंदिर कत्युरी शैलीत बांधले गेले असून मंदिरातील मूर्ती शाळीग्राम शिलेपासून बनली आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. विष्णूसोबत डावीकडे महालक्ष्मी आणि उजवीकडे गणेश व नारद यांच्या मूर्ती आहेत.\nवृद्ध बद्री हे तिसरे स्थान जोशीमठ आणि हेलंग यांच्या मध्ये असून पुराणात ही नारदाची तपस्या भूमी आहे असे उल्लेख आहेत. येथे विष्णूनी नारदाला त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन वृद्ध रुपात दर्शन दिले होते त्यामुळे त्याला वृद्ध किंवा बुढा बद्री नावाने ओळखले जाते.\nयोग बद्री हे चौथे स्थान महाभारताशी संबंधित आहे. येथे विष्णू योगी रुपात आहे. याची अशी कथा सांगतात याच जागी पांडू राजाने मृगरुप घेतलेला ऋषी त्याच्या पत्नीसोबत एकांतात असताना हरीण समजून त्याची शिकार केली होती. तेव्हा संतापलेल्या या ऋषीने पांडूला तू तुझ्या पत्नीसोबत एकांतात असशील तेव्हा तुझा मृत्यू होईल असा शाप दिला. शापातून मुक्ती मिळावी म्हणून पांडूने येथे तपस्या केली होती, पाच पांडवांपैकी नकुल आणि सहदेव यांचा जन्म येथे झाला असे मानतात. पांडूला येथेच विष्णूने दर्शन दिल्याने या ठिकाणाला पांडूकेश्वर असेही म्हणतात.\nभविष्य बद्री हे सध्याच्या बद्रीचे भविष्यातील स्थान मानले जाते. असा समज आहे कि सध्याच्या बद्री मंदिरामागील नर आणि नारायण हे दोन पर्वत कोसळून बद्री मंदिराचा नाश होणार आहे. तेव्हा बद्रीचे पुढील स्थान येथे असेल. हे स्थान सध्याच्या बद्रीनाथ मंदिराजवळ असून त्याची स्थापना आदि शंकराचार्यानीच केली आहे. बद्री मंदिराबरोबरच या मंदिराचे कपाट बंद केले जाते आणि उघडले जाते. येथे जन्माष्टमीच्या दिवशी यात्रा भरते आणि दर तीन वर्षांनी मेळा होतो त्याला जाख मेळा म्हटले जाते.\nड्रॉपशिपिंग – आत्मनिर्भर होण्याचा खात्रीशीर ऑनलाईन व्यवसाय\nकोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय\nकमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग\nInstagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती\nडिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे\nसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचे ७ सिक्रेट्स\nघराच्या घरी बनवा नैसर्गिक साबण\nइंस्टाग्राम वापरून घरबसल्या कमाईचे ७ मार्ग\nहायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान\nप्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय\nShopify – नवउद्योजकांसाठी एक Digital वरदान\nआवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे\nऑनलाईन कोर्सेस बनवून पैसे कसे कमवावे \nघरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-sindhudurg/2016/kankavli", "date_download": "2021-01-20T12:56:58Z", "digest": "sha1:WH3BF7BRLVJJVDOQYYXPYA4WFSYQZYXD", "length": 2630, "nlines": 38, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Kankavli 2016 - 17 | रेडि रेकनर सिंधुदुर्ग २०१६ - १७", "raw_content": "\nमूल्य दर २०१६ - १७\nकणकवली २०१६ - १७\nकणकवली तालुक्यात आपले स्वागत आहे.\nतालुका : कणकवली वार्षिक मूल्य दर तक्ता\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nपरवाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/71", "date_download": "2021-01-20T14:40:46Z", "digest": "sha1:KY2FHRBSQRA4M5EY6QDCK2EU4IOVSAQB", "length": 4847, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/71 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nबालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचे सुख अनुभवतोंसें वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदी हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगर्दी दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.\nमार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यत फुलें व गवत नाहींशीं होऊन झरे व धबधबे चोहीकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्यें धुरानें दाटपणा आल्यामुळे देखावे स्पष्ट दिसत नाहीत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाहीं. तथापि या वेळींही टेंकड्या या विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटू लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें, में महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुके येऊ लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून कांहीं देिसत नाहीं, रस्त्यावरून चार दोन हातावरील माणसांची चाऊल ऐकूं येत नसली तर मनुष्यें आहेत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-kangana-ranaut-bombay-high-court-demolition-bmh-90-2340420/", "date_download": "2021-01-20T13:10:30Z", "digest": "sha1:25JUK3Q54UZKZUGPR6COZL57GY2OIEPI", "length": 14185, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay raut kangana Ranaut bombay high court demolition bmh 90 । संजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nसंजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज\nसंजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज\nअभिनेत्री कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती, असं सांगत उच्च न्यायालयानं कारवाई बेकायदेशीर ठरवली. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर करून केलेली कारवाई मान्य केली जाऊ शकत नाही,” असं न्यायालयानं कारवाईची नोटीस आणि आदेश रद्द केले. त्याचबरोबर या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत व कंगना रणौत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून समज दिली.\nअभिनेत्री कंगना रणौतच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम महापालिकेनं पाडलं होतं. पालिकेच्या कारवाईविरुद्ध कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं करण्यात आलेल्या कारवाई बरोबरच शिवसेनेचे नेते संजय राऊत व अभिनेत्री कंगना रणौत यांनी केलेल्या विधानांवरून फटकारले. “कायदा सर्वश्रेष्ठ आहे, याची पर्वा न करता संजय राऊत यांनी कंगनाला धडा शिकवण्याची भाषा केली. असे आचारण एका पक्षाच्या नेत्याला आणि खासदाराला शोभत नाही,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली.\nमहापालिकेची कारवाई बेकायदा ठरवताना आणि पालिकेच्या कृतीवर ताशेरे ओढताना मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या तसेच विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या कंगनालाही न्यायालयाने समज दिली. “एखादी व्यक्ती, सरकार, सरकारी यंत्रणा वा चित्रपटसृष्टीविरोधात बेजबाबदार वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे कंगनानेही भविष्यात अशी वक्तव्ये करणे टाळावी,” असा सल्ला न्यायालयाने दिला.\n“एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वा बळाचा वापर करून कारवाई करू शकत नाही. महापालिकेची कारवाई कायद्याच्या चौकटीत नव्हती, तर कुहेतूने आणि नागरिकांच्या अधिकारांविरोधात होती. बेकायदा आणि राजकीय रंग असलेली कारवाई सरकार वा सरकारी यंत्रणांकडून केली जाणे अधिक गंभीर आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे समाजाचे नुकसान करणारे असेल,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे”\n2 सामाजिक दायित्वासाठी समन्वय\n3 तक्रारींमुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2019/12/eggless-tutti-frutti-cake-without-butter-in-pressure-cooker-recipe-in-marathi.html", "date_download": "2021-01-20T12:39:19Z", "digest": "sha1:NOHCBSKXQQ363ZD42DYHNKBJE5UNCODT", "length": 6681, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Eggless Tutti Frutti Cake without Butter in Pressure Cooker Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nटूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक कुकरमध्ये एगलेस व ऑइललेस बनवा रेसिपी\nटूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवतांना अंडी वापरली नाही तसेच तेल किंवा बटर किवा डालडा सुद्धा वापरले नाही केक बनवतांना ओव्हन किंवा माइक्रोवेव किंवा ओटीजी सुद्धा सुद्धा वापरला नाही.\nटूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवायला अगदी सोपा आहे. तसेच ह्याची टेस्ट सुद्धा निराळी आहे. केक बनवतांना मैदा, मिल्क पाउडर, बेकिंग पाउडर चाळून घेवून त्यामध्ये दूध व व्हनीला एसेन्स वापरले आहे. ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी अश्या प्रकारचा केक जरूर बनवावा. ज्यांच्या कडे ओव्हन नाही त्यांना कुकरमध्ये अगदी बेकरी स्टाईल घरी बनवता येतो.\nटूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक आपण नाश्त्याला किवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांना शाळेत जातांना छोट्या सुट्टी साठी डब्यात द्यायला पण मस्त आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\nबेकिंग वेळ: 40 मिनिट\n1 कप मिल्क पाउडर\n2 टी स्पून व्हनीला एसेन्\n1 टी स्पून बेकिंग पाउडर\n1/2 टी स्पून बेकिंग सोडा\n1/2 कप चेरी किवा टूटी फ्रूटी\nकृती: साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैदा, मिल्क पाउडर, पिठी साखर, बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा व मीठ चाळनीने 2 वेळा चाळून घ्या.\nमग चाळलेल्या मैदयामध्ये व्हनीला एसेन्स, दूध घालून चांगले फेसून घ्या. मिश्रण फेसण्यासाठी हँड मिक्सर वापरले तरी चालेल. जर मिश्रण घट्ट वाटले तर अजून थोडे दूध वापरा. मग त्यामध्ये चेरी घा���ा. खोलगट भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओता.\nप्रेशर कुकर गरम करायला ठेवा. कुकर गरम झालाकी त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर मिश्रणाचे भांडे ठेवा. कुकरच्या झाकणाची शिटी व रिंग काढून कुकुरचे झाकण लावा. मग मंद विसत्वावर 40 मिनिट केक बेक करून घ्या.\nगरम गरम किंवा थंड झाल्यावर टूटी फ्रूटी मिल्क केक चहा बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/video/over-13-million-views-lahore-song-has-hit-youtube/329597", "date_download": "2021-01-20T13:10:00Z", "digest": "sha1:CLEOG25N4H2Y7AY4CAASYE3US7244FBZ", "length": 5171, "nlines": 69, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " youtube over 13 million views lahore song has hit youtube | १३ लाखांहून अधिक व्ह्यूज, 'या' गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n१३ लाखांहून अधिक व्ह्यूज, 'या' गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ\nजुगराज संधू याचे नवीन गाणे इंटरनेटवर रिलीज होताच एकच धमाल उडाली आहे. कारणा या गाण्याला तब्बल १३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल आहेत.\nमुंबई: जुगराज संधू पंजाबी संगीत क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. जुगराजची गाणी इंटरनेटवर रिलीज होताच बरीच व्हायरल होतात. नुकतेच जुगराजचे नवीन गाणे लाहोर इंटरनेटवर रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये माही शर्मा देखील दिसत आहे. या दोघांची ही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. माहीबरोबर जुगराज गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. या गाण्याचे चित्रीकरण एका रोमँटिक पद्धतीने केले गेले आहे. त्याचबरोबर गाण्याला आतापर्यंत १३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] 'या' गाण्याला एका दिवसात २० लाखाहून अधिक व्ह्यूज\n[VIDEO] सपना चौधरीला जोरदार टक्कर देतीय ही नवी डान्सर\nVIDEO: 'यांनी' रिलीज केलंय 'करोना' गाणं\n[VIDEO] दहा लाखांहून अधिक व्ह्यूज, पाहा या अभिनेत्रीचा जलवा\n१३ लाखांहून अधिक व्ह्यूज, 'या' गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ\n'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nNPS स्कीममध्ये गुंतवणूक करुन करता येईल जबरदस्त कमाई\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/72", "date_download": "2021-01-20T14:42:50Z", "digest": "sha1:R25NMBGOOXNXHGXOLFFPREA7ZPY2IFCV", "length": 4973, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/72 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nअसें सुद्धां वाटत नाहीं. खोऱ्यांंतून धुकें भरून तें जसजसे वर येऊं लागतें तसतसें तें पाहून टेंकडयांच्या शिखरापर्यंत टेकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे कीं काय असें वाटते. धुके जेव्हां दरीतून वर चढूं लागतें तेव्हां कोणी विशाल प्राण्याचें धूड नाचत असून भूतचेष्टा चालल्यासारखे दिसते. ऊन पडून सूर्य वर येऊं लागला ह्मणजे पिंजा-याच्या कापसाप्रमाणें त्या धुडाची असंख्य शकलें होत जाऊन शेवट कांहींच नाहींसे होतें.\nपुढें पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची तर सोयच नाहीं, व घरांत राहण्याचीही सोय नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळींच होत नाहीं. पावसाच्या पाण्यानें आकाशाला मोठमोठाले भोंके पडल्यासारखे आकाश गळत असल्यामुळे छत्री किंवा घोंगडयाची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर मुळींच मनांतसुद्धां येणार नाहीं. बाहेर गेलेंच तर पानाचीं केलेंलीं विरलीं डोंकीवर घेऊन गेलें पाहिजे. ते घेतलें कीं मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखें झाल्यामुळे व चोहीकडून पावसाचा मार लागत असल्या-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२० रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinbanugadepatil.com/2021/01/nitin-bangude-patil.html", "date_download": "2021-01-20T12:17:19Z", "digest": "sha1:A3JLQBXPSP4PN7NYXSR2RYMFQ3B533Q7", "length": 12177, "nlines": 64, "source_domain": "www.nitinbanugadepatil.com", "title": "तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडे कधीच नसतात । पासवर्ड यशाचा | Nitin Bangude Patil", "raw_content": "\nतुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडे कधीच नसतात \nयशाचा पासवर्ड - देवत्व\nतुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडे कधीच नसतात\n' ते दैवी पुरुष होते. त्यांना साक्षात्कार झाला. त्यांना शक्ती प्राप्त होती.ते मोठेच होते. त्यांची गोष्टच वेगळी. तो काळच वेगळा. त्यांच्यासारखं आपल्याला कसं जमेल आपण सामान्य माणसं 'अशा उद्गाराने माणूस आपल्याच हाताने आपलेच मोठं होण्याचा ध्येयाचे पंख कापत असतो. मोठी माणसं मोठी म्हणून जन्माला येत नाही. ती आपल्यासारखी असतात. मात्र आपल्यासारखं जे आहे, त्यातच रुतून बसत, बदलाचा वा निर्माणाचा विचार न करता जगत नाही. मी या परिस्थितीत जन्माला जरी आलो. तरी मी असाच मरणार नाही. या ध्येयवादाने ती धडपड करतात. संकटाशी झुंझतात. परस्थिती बदलण्याची धडाडी ठेवतात. काळालाही वाकवतात आणि त्यावरच स्वार होऊन जग जिंकून घेतात.\nत्यांच्यासारखे होण्याचा वा जगण्याचा विचार आपल्या मनाला शिवत नाही. हि मोठीच माणसं असं म्हणत आपण आपल्यापुरती पळवाट शोधून ठेवतो. कारण आपल्याला नसत्या फंदात पडायचं नाही. संकटाच्या झुंजीत अडकायचं नाही असं म्हणत आपण आपल्यापुरती पळवाट शोधून ठेवतो. कारण आपल्याला नसत्या फंदात पडायचं नाही. संकटाच्या झुंजीत अडकायचं नाही आणि मोठं तर आजिबातच व्हायचं नाही \nज्या माणसांसाठी त्या महापुरुषाने सारे केलं तीच माणसं त्यांना माणसांतून हलवतात. त्यांना देव म्हणून मिरवतात. जयंती-पुण्यतिथीला कल्लोळ करतात आणि पुढच्या जयंती-पुण्यतिथीपर्यंत पुन्हा देव्हाऱ्यात बंद करून ठेवतात. देव्हार्याची स्वच्छता वाऱ्यावर आणि पुतळ्याची पावसावर सोडून देतात.\nकाहीच न करता सहज सोपं काम... त्यांचा जयजयकार करत गुंतून राहायचं... त्यांची गावागावात श्रद्धेने मंदिरं उभी राहतात. त्यात देव प्रतिष्ठित केले जातात, ते देवाकडे आपण जावे,काही मागावे आणि त्याने ते द्यावे...यासाठी नाही...\nआयतं कुणाला काहीही मिळत नाही आणि ते कुणी देतही नाही देवांनाही आयतं काही मिळालं नाही. त्यांची पराक्रम गाजवावा लागला... दुष्टांचा नाश करून विजय मिळवावा लागला. अशक्य ते शक्य करावं लागलं. उदात्त-भव्य-दिव्यमंगल निर्माव लागलं. तेव्हा मोठेपण आलं. 'देव' पण मिळालं.\nएवढं सारं समोर ढळढळीत दिसूनसुद्धा माणसं आंधळ्यासारखी वागतात. देवाकडे काहीबाही मागतात. आयतं मिळावं म्हणून अपेक्षा व्यक्त करतात. देवांनेही हे असंच कुणाकडे आयतं मागितलं असतं, तर त्याला देवपण आलं असतं का \nखरं तर, मंदिर गावात एवढ्यासाठी असतात कि, या देवपदाचा नित्य ��र्शन व्हावं. म्हणजे त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं. त्यातून प्रेरणा होऊन आम्ही त्यांच्यासारखं वागावं. आम्हाला त्यांच्यासारखं कर्तृत्ववान होता यावं.\nमंदिर हि तर मानवाची देवत्वाकडे होणारी वाटचाल दर्शवणारी प्रेरणास्थानं असतात. ती कृतिशील कार्याचा संदेश देणारी विचारपीठं असतात. ती अंधश्रद्धापीठ मुळीच नसतात. जे आपल्याला करायचं नाही त्यासाठी आपली शक्ती,श्रम,कष्ट वाया घालवणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. जेव्हा कळतं काय करायचं आहे, तेव्हा कदाचित फार कमी वेळ आपल्याकडे असतो. थोडा आणखी काळ मिळाला असता, तर अधिक काही केलं असतं,असं वाटत राहतं.\nआपला हा आधीचा काळ वाया जाऊ नये, म्हणून तर हि प्रेरणास्थान योग्य मार्ग दाखवण्यासाठी उभी केलेली असतात. ती संदेश देतात. आमच्या मार्गाने चाला. आम्ही लढून-झगडून तुमच्यासाठी वाट तयार केलेली आहे. आता नव्या ताकदीनं इथून पुढे जा. आमच्यापेक्षा मोठं व्हा. काळावर तुमची मुद्रा उमटावा. जगणे सुंदर करा... पण आपण त्यापुढचेच हात जोडून उभे राहतो. तिथेच गर्दी करतो.पुढे जाण्याचा मार्गच रोखून धरतो.\nचालूनच रस्ता संपतो. लढूनच रण जिंकता येते. कुणापाशी थांबून त्यांच्या आशीर्वादाने ते टाळता येत नाही. कुणी टाळतो म्हंटल,तरी ते शक्य नाही कारण प्रश्न तुमचा आहे;तर उत्तरही तुमच्याजवळ आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दुसरा कुणीही शोधू शकतच नाही.\nमग माझा प्रश्न सोडवा म्हणून दुसऱ्यापुढे हात जोडून वेळ का वाया घालवतात त्यापेक्षा तो वेळ कारणी लावा. लोक तुम्हाला सलाम करतील...\n(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : www.Nitinbanugadepatil.com\nसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nNitin Banugade Patil | अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो \nजपानच्या लोकांडून हा गुण तुम्ही घेतला तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही | Nitin Bangude Patil Website\nNitin Bangude Patil | जगजेत्ता नेपोलियन च्या यशाचा पासवर्ड खास तुमच्यास���ठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/19/nagar/shrirampur/15407/", "date_download": "2021-01-20T14:14:11Z", "digest": "sha1:KHXV5VG6OEMKH6N6JWMLFQCXN7QQFG5D", "length": 13311, "nlines": 245, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrirampur : विनाकारण फिरणा-या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nतिघांचे अर्ज दाखल, जिल्हा बँक निवडणूक\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome crime Shrirampur : विनाकारण फिरणा-या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई\nShrirampur : विनाकारण फिरणा-या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई\nनियम न पाळणा-यांनो सावधान\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nबेलापूर पोलिसांनी विना मास्क फिरणारे तसेच विनाकारण फिरणारे यांना आपला खाक्या दाखविण्यास सुरुवात केली असून काल दोन जणावर कारवाई करण्यात आली तर काहींना जागेवरच शिक्षा देण्यात आली.\nबेलापूरात कोरोनाचा रुग्ण सापडताच ग्रामस्थांनी कडक धोरण अवलंबविले विना मास्क फिरणा-याला दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते रुग्ण घरी आल्यामुळे गावात सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने रस्त्यावर येऊ लागले. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जमू लागले.\nयाबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस उपनिरीक्षक डी. बी. उजे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, साईनाथ राशिनकर, निखिल तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त घालुन खुलेआम विनाकारण करणारांना चांगलेच फटकारले विना मास्क ट्रिपल सीट मोटार सायकलवर जाणा-यांना चौकातच उठबशा काढावयास लावल्या. त्यांनतर गावात अनेकांना दंडूक्याचा प्रसाद दिला.\nसुनिल वैद्य हा विनाकारण फिरताना आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निखील तमनर यांनी दिली. तर पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोइटे यांच्या तक्रारीवरुन एकलहरे येथील विशाल अल्हाट याचे विरुद्ध जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकाट फिरणा-यांना आळा बसेल हे नक्कीच.\nNext articleAyodhya Ram Mandir : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन\nजवाहरवाडीच्या दोघा तरूणावर बिबट्याचा हल्ला\nभाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर; मारहाणीत दोघांची प्रकृती चिंताजनक\nविजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत पोलिसांची एन्ट्री\nShrirampur : स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणाऱ्या ठेक्यास विरोध का\nPathardi : ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आमदार मोनिका राजळे\nJalna : कोरोनाचा प्रतिबंध करण्यात राज्य सरकार अपयशी – माजी मंत्री...\nऑनलाइन शिक्षण की शिक्षा\nShrigonda : पिकअपच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू तर दुचाकीवरील दोघे जखमी\nKopargaon : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\nचक्रीवादळात डाळिंब बागांचे मोठे नुकसान…\nShrigonda : नगरपरिषदेतर्फे नियोजनबद्धरित्या घरगूती गणेशमूर्तींचे विसर्जन\n‘संभाजी बिडी’चे झाले ‘साबळे बिडी…\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nश्रीरामपूरात पुन्हा तिघे पॉझिटिव्ह\nBeed : साखरे बोरगांव येथे कन्टेनमेंट झोन घोषित; पूर्णवेळ संचारबंदी लागू...\nAhmednagar Corona Updates : जिल्ह्यात आज ५३ रुग्णांना डिस्चार्ज; तर ०४...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nShrigonda : प्रेमात फसगत झाल्यामुळे गळफास घेतलेल्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू\nगावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसासह जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/Marathi-Songs-Marathi-songs-lyrics-Download-marathi-songs-free-free-marathi-movie-song-Nako-Bhavya-Va-td7322282.html", "date_download": "2021-01-20T13:32:58Z", "digest": "sha1:Y4YRHBE7VBXVQWX7DVUPQYCRR36J4PVL", "length": 1766, "nlines": 32, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "गीतसंगीत - [Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song] नको भव्य वाडा,Nako Bhavya Vada", "raw_content": "नेटभेट फोरम › मनोरंजन (Entertainment) › गीतसंगीत\nनको भव्य वाडा, नको गाडि-घोडा\nअनाडी असे मी, तुझा प्रेमवेडा\nतुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी\nतुला या दिलाची, येईल कसोटी\nबेहोश मन हे तुझा त्यास ओढा\nमला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा\nकिती काळ सोसू उरी मी निराशा\nबेचैन हृदया तू दे धीर थोडा\nतुझ्या संगतीची जिवा ओढ भारी\nहे देवी तुझा मी असे ग पुजारी\nनाजूक दिल हे नको ना बखेडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2010/02/13/%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E2%80%A6%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-20T13:33:13Z", "digest": "sha1:7VQQO6WXXPXTNFM5NNRUQMJT244QNHGG", "length": 23906, "nlines": 336, "source_domain": "suhas.online", "title": "घ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nघ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट\nआत्ताच प्रसन्न आणि मी गप्पा मारत असताना हा एसएमएस आला…पुण्‍यात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत स्‍फोट, 10 ठार-40 जखमी..\nसकाळीच पोस्ट टाकली होती आपल्या अंतर्गत राजकारणावर..माय नेम ईज़ वाद आणि आता स्वतःला आवरू शकलो नाही ही पोस्ट टाकण्यापासून…\nदोन दिवस राज्यातील मुख्य पोलीस बळ एके-४७ घेऊन तुम्ही खानच्या सिनेमाला संरक्षण करायला थियेटर बाहेर उभे केलत आणि हे दहशदवादी कृत्या झालं पुण्यात. अरे भडव्यांनो काय गरज होती, सिनेमाला इतकं संरक्षण देऊन विरोधी पक्षाला खाली दाखवायची..विरोधकाना अक्कल नाही पण तुमच्याकडे सिस्टम आहे ना सगळ्या राज्याची तुम्हाला कळत नाही का ह्या गोष्टी\nकाय गरज होती लोकांसाठी असलेल हे पोलीस बळ सिनेमा हॉल च्या बाहेर दोन दिवस तात्कळत उभी करायची राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे राज्याची सुरक्षा व्यवस्था काय ह्या गोष्टीसाठी आहे महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे महागाई, दहशदवाद असे मुद्दे Primary आणि Most Essential असताना काय केलत तुम्ही हे तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना तुमच्या या राजकारणात दशतवादी आपल काम करून त्यांच अस्तित्व दाखवून गेलेच ना का तुम्हाला अश्या धमाके लागतात जाग व्हायला\nShit काय होऊन बसलं हे…टीवी वर कसल्या फुशारक्या मारता २६/११ नंतर आज हल्ला झाला..अरे कळत नाही का तुम्��ाला\nकाय बोलू आणि किती बोलू दगडावर डोक आपटतोय असा वाटताय मला..\nनिषेध निषेध निषेध सरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…\nमाय नेम ईज़ वाद…\nआणि अजय पलेकर आलेच नाही..\n18 thoughts on “घ्या अजुन एक…बॉम्ब स्फोट”\nखान जिंकला, खान जिंकला \nसगळेच हरले आहेत मनोहर… :(:(\nसगळे भडवे एका बेकरीत कोंबून मारायला पाहिजेत.\nबघ ना, ह्या अंतर्गत फुटीलाच तर हे दहशदवादी मोठा हत्त्यार म्हणून वापरतात..कधी कळणार…साला तो कसाब ग्रेट वेकेशन इन इंडिया नावच पुस्तक लिहेल बघ…\nत्याना अक्कल हवी रे यायला बस एवढीच त्या देवाकडे प्रार्थना….\nस्वागत तृप्ती ब्लॉग वर आणि वेळात वेळ काढून तुझे प्रश्ना विचारलेस ते…\nदहशतवादी लोकाना रान मोकळा झाला हे दोन दिवस असा नाही का वाटत तुला प्रत्येक थियेटर बाहेर पोलीस वॅन आणि १०-१२ पोलीस उभे केले होते. सरकारला स्वतला कळायला हवा कशाला महत्व द्यायचा ते.. प्रोटेक्षन द्या असा म्हणत नाही मी कारण काही उलट सुलट होऊ शकला असता तिथेही. शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती असा नाही का वाटत तुला प्रत्येक थियेटर बाहेर पोलीस वॅन आणि १०-१२ पोलीस उभे केले होते. सरकारला स्वतला कळायला हवा कशाला महत्व द्यायचा ते.. प्रोटेक्षन द्या असा म्हणत नाही मी कारण काही उलट सुलट होऊ शकला असता तिथेही. शिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती असा नाही का वाटत तुला दहशतवादी अश्याच मोक्याची वाट बघत असतात..अंतर्गत दुही माजली की त्यात असा काही करून…ते त्यांच काम करतात पण सरकारला स्वत: कळला पाहिजे कुठल्या गोष्टीला किती महत्व द्याव आणि जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर\nho agadi barobar…..जनतेची सुरक्षा करायला ते कटिबद्ध आहेत हे विसरू नये मग ते थियेटर बाहेर असो किवा रस्त्यावर…..\nशिवेसेनेने मुद्दा चुकीचा उचलला हे मान्य पण केवळ त्या गोष्टीचा सरकारने एवढा राजकारण केला नसता तर परिस्थिती वेगळी असती…. mhanaje nemaka kiti importance dyayala hava hota sarakarane…..\n माझ ते स्टेटमेंट का केला हे बहुदा कळला नाही वाटत तुला….असो होणारच हे ज्यानी अनुभवला आहे त्यानाच विचारला तर बरा होईल…\nपण जर तुम्ही सिनेमा साठी एवढा पोलीस बळ देऊ शकता तर शहरासाठी का नाही कोणाच्या बापची हिंमत आहे असे हल्ले करायची कोणाच्या बापची हिंमत आहे असे हल्ले करायची भरा पोलीस अजुन लावा यंत्रणा कामाला..ते का नाही करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघून लोकाना सांगता आम्ही घाबरत नाही, मग जा की नक्षलग्रस्त भागात भरा पोलीस अजुन लावा यंत्रणा कामाला..ते का नाही करत फर्स्ट डे फर्स्ट शो बघून लोकाना सांगता आम्ही घाबरत नाही, मग जा की नक्षलग्रस्त भागात एकदा चुक होते पण ती पुन्हा पुन्हा झाली की सवय होऊन बसते..लोक काय हल्ले होतात विसरतात…पण का नाही तुम्ही सरकारला जाब विचारात एकदा चुक होते पण ती पुन्हा पुन्हा झाली की सवय होऊन बसते..लोक काय हल्ले होतात विसरतात…पण का नाही तुम्ही सरकारला जाब विचारात यूएस मध्ये कोणाची हल्ले करायची हिंमत झाली का परत यूएस मध्ये कोणाची हल्ले करायची हिंमत झाली का परत उचला की पावला स्ट्रॉंग\nते नाही जमत, एखादा हल्ला झाला की जाग येते का ह्याना साले ते आतन्कवादी त्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊन हल्ला करून जातात तेव्हा तुम्हच रक्त नाही का खळवळत साले ते आतन्कवादी त्याच्या मनाला वाटेल तेव्हा येऊन हल्ला करून जातात तेव्हा तुम्हच रक्त नाही का खळवळत विचार जाउन हेच प्रश्न सरकारला माहितीच्या हक्काच्या आधारे किती पोलीस आहेत शहरात…\nथॅंक्स फॉर फ्रेंड्ली सजेशन…मंडळ आभारी आहे.. :):)\nकोणाला बोलायच आणी काय बोलायच…साला नुकसान तर आपलच होते आहे…हयांना पकडुनही आपले सरकार काय करते ते त्यांना माहीत असल्याने हया लोकांची हिम्मत अजुन वाढते आहे.(कसाबला मिळत असलेला राजेशाही थाट सर्वांना माहिती आहेच.)पुण्याला अजुन कधीही आलेलो नाही पण इतिहासातुन पुण्याशी एक नात जडल आहे.त्यामुळे तिथेही अशी घटना घडल्याने वाईट वाटते.\nखरच निषेध………… निषेध…………. निषेध………….\nसरकारचा, विरोधकाचा आणि सगळ्यात शेवटी दहशतवाद्यांचा…\nकाही बोलून होत नाही रे..साला कसाबच्या तर…%$%#%%$%%%% का जिवंत ठेवला आहे साल्याला काय माहीत उद्या याच्या सुटकेसाठी प्रयत्‍न करतील आतंकवादी तर काय करणार\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nव्यक्तिचित्रणाचा अत्युत्तम अनुभव : विक्रम-वेधा\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6002", "date_download": "2021-01-20T13:06:13Z", "digest": "sha1:TXGZO55BKZSL3K756O6O2LLNYTDVQ5GB", "length": 16227, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "वेकोलीतर्फे अवजड वाहण चालकांचे प्रशिक्षण सुरु | India Dastak News Tv", "raw_content": "\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमच�� काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर वेकोलीतर्फे अवजड वाहण चालकांचे प्रशिक्षण सुरु\nवेकोलीतर्फे अवजड वाहण चालकांचे प्रशिक्षण सुरु\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर अनेक वाहण चालकांच्या हाताला मिळणार रोजगार\nचंद्रपूर – जिल्ह्यातील वेगवेगळया खणन उदयोगांमध्ये अवजड वाहण चालकांचे अनेक पदे रिक्त आहे. मात्र हे अवजड वाहण चालविण्याचा अनूभव नसल्याने स्थानिक वाहण चालकांना या रोजगारापासून वंचित राहावे लागत होते. हि बाब लक्षात घेता स्थानिक वाहण चालकांना खणन उद्योगांमधील अवजड वाहण चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केली होती. याची तात्काळ दखल घेत अवजड वाहण चालक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत वेकोली तर्फे वाहण चालकांना अवजड वाहणे व यंत्र चालविण्याचे व त्याची देखभाल करण्याचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. त्यामूळे आता अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भात बैठक बोलावली होती. त्यामूळे आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री यांचेही आभार मानले आहे.\nऔद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. चंद्रपूरात जवळपास सर्व प्रकारचे कारखाने आहेत. असे असले तरी चंद्रपूरात बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामूळे या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध खणन उद्योगांध्ये जड वाहणे, यंत्र चालकांचे पदे रिक्त आहे. मात्र स्थानिक वाहण चालकांना हे अवजड वाहणे चालविण्याचा तसेच हे यंत्र हाताळण्याचा अनूभव नसल्याने वाहण चालकांना या रोजगारापासून वंचित राहावे लागत होते. तसेच हे वाहणे चालवि��्याचे प्रशिक्षण महागडे असल्याने ते घेणे ही वाहण चालकांसाठी शक्य नाही. हि बाब लक्षात घेता वेकोली प्रशासनाच्या वतीने हे अवजड वाहणे व यंत्र हाताळण्याचे नि:शूल्क प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी वेकोली प्रशासनाला केली होती. तसेच या मागणीसाठी त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून अवजड वाहण चालक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत वेकोली तर्फे हे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पहिल्या टप्पात २५ चालकांची पहिली बॅच सुरु करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणाअंतर्गत या चालकांना खणन उद्योगातील अवजड वाहणे चालविने त्यांची देखभाल करणे, जड यंत्र हाताळण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिल्या जात आहे. प्रशिक्षण पूर्ण होताच कौशल्य प्राप्त चालकांना वेकोली प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावर सदर चालक अवजड वाहण चालकांच्या जागा रिक्त असलेल्या खणन उद्योगांमध्ये नौकरीस पात्र ठरणार आहे. वेकोलीच्या वतीने हा उपक्रम पूढे ही सुरु राहणार असून गरजेनुसार चालकांना हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामूळे अनेक बेरोजगार चालकांच्या हाताला खणन उद्योगांमध्ये रोजगार प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.\nPrevious article24 तासात 16 बाधित, 31 झाले कोरोना मुक्त\nNext articleचिमूर शहरातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी : ना. वडेट्टीवार\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\n जेएनयू मध्ये पीएचडी केलेले आणि मुंबई हायकोर्टात वकील असलेले व्यक्ती झाले ग्रामपंचायत सदस्य…\nआमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ७५ ते ८० टक्के कांग्रेस चे उमेदवार...\nआमदार किशोर जोरगेवा�� यांनी पकडला ०७ ट्रक दारूसाठा…\nगोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…\nग्रामीण भारत महिला गृह उद्योग मंडळाची चिमूर तालुक्यात पार पडली सभा…\nअपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना\n‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/dont-be-afraid-of-bird-flu-cook-chicken-and-eat-dattatraya/", "date_download": "2021-01-20T13:11:29Z", "digest": "sha1:P3KO73FVXQJZTLQP4FY2ZKTITUFPH364", "length": 4243, "nlines": 67, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "'बर्ड फ्लू'बाबत घाबरू नका, चिकन शिजवून खा- दत्तात्रय भरणे - News Live Marathi", "raw_content": "\n‘बर्ड फ्लू’बाबत घाबरू नका, चिकन शिजवून खा- दत्तात्रय भरणे\n‘बर्ड फ्लू’बाबत घाबरू नका, चिकन शिजवून खा- दत्तात्रय भरणे\nNEWSLIVE मराठी- सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही पक्षामध्ये बर्ड फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.\nबहुतांश नागरिक हे चिकन शिजवून खातात. त्यामुळे कोणतेही विषाणू 100 अंश डिग्री सेल्सिअसला जिवंत राहत नाहीत, कोणत्याही प्रकारचा पक्षी मृत झाल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्या पक्षाचे स्वॅब, रक्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचेही पालमंत्री भरणे यांनी सांगतिले.\nसोलापूर जिल्ह्यात सध्या 27 लाख कोंबड्या आहेत. त्यामध्ये अंडी देणाऱ्या 18 लाख कोंबड्या आहेत. बॉयलर जातीच्या 9 लाख कोंबड्या सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चिकन विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.\nआयुष्यात ‘या’ नक्की गोष्टी लक्षात ठेवा\nफास्टॅग काय आहे, कुठे मिळतो आणि कसा वापराला जातो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Psychological-Testing/2106", "date_download": "2021-01-20T13:35:32Z", "digest": "sha1:FNP5XU563BKMN4YQEHTTDJ5FMTY6DLSK", "length": 34926, "nlines": 144, "source_domain": "www.hellodox.com", "title": "मानसिक परीक्षण", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#मानसिक परीक्षण\nमानसशास्त्रीय चाचणी मनोवैज्ञानिक चाचण्यांचे व्यवस्थापन आहे, जे \"वर्तनाचे नमुना एक उद्देश आणि मानकीकृत माप\" बनण्यासाठी तयार केले गेले आहे. वर्तनाचे नमुने म्हणजे सामान्यतया आधी सांगितल्याप्रमाणे कामांच्या एखाद्या व्यक्तीच्या कामगिरीचे होय. पेपर-आणि-पेन्सिल चाचणी तयार करणार्या वर्तनाचे नमुने, सर्वसामान्य प्रकारचे चाचणी, आयटमची मालिका आहेत. या आयटमवरील कामगिरी चाचणी स्कोअर तयार करते. एका चांगल्या-निर्मित चाचणीवरील स्कोअरला मानसशास्त्रीय रचना जसे की शाळेतील विषय, संज्ञानात्मक क्षमता, योग्यता, भावनात्मक कार्य करणे, व्यक्तिमत्व, इत्यादीसारख्या मानसशास्त्रीय रचना प्रतिबिंबित केल्या जातात असे मानले जाते. चाचणी स्कोअरमधील फरक चाचणी तयार करण्यात वैयक्तिक फरक दर्शवितात. मापन करणे आवश्यक आहे. मानसशास्त्रीय चाचणीमागील विज्ञान हे सायकोमेट्रिक्स आहे.\nमनोवैज्ञानिक चाचणी ही अशी यंत्रे आहे जी न वापरलेल्या संरचनेचे मोजमाप करण्यासाठी केली जाते, ज्याला लेटेन्ट व्हेरिएबल्स देखील म्हटले जाते. मानसशास्त्रीय चाचण्या सामान्यत: परंतु आवश्यक नसतात, अशा कार्ये किंवा समस्यांची मालिका ज्यास उत्तरदायी व्यक्तीने निराकरण केले पाहिजे. मानसशास्त्रीय चाचण्या प्रश्नांचा जोरदारपणे अभ्यास करू शकतात, ज्याची रचना न केलेले संरक्षणाचे मोजमाप करण्यासाठी देखील केली जाते, परंतु त्या मनोवैज्ञानिक चाचण्यांमध्ये उत्तरदायी व्यक्तीचे अधिकतम कार्यप्रदर्शन विचारात घेते तर प्रश्नावली प्रतिसादकर्त्याच्या विशिष्ट कार्याबद्दल विचारते. उपयुक्त मानसिक चाचणी दोन्ही वैध असणे आवश्यक आहे (म्हणजे, चाचणी निकालांच्या निर्दिष्ट व्याख्यास समर्थन देण्यासाठी पुरावा आहे) आणि विश्वासार्ह (म्हणजे, आंतरिकपणे सुसंगत किंवा वेळोवेळी, रॅटरमध्ये इत्यादींशी सातत्यपूर्ण परिणाम देतात).\nहे महत्त्वाचे आहे की मोजलेल्या बांधकामाच्या बरोबरीचे लोक देखील चाचणी आयटम अचूकपणे उत्तर देण्याची समान शक्यता असते. उदाहरणार्थ, गणित चाचणीवरील एक आयटम \"सॉकर सामन्यात दोन खेळाडूंना लाल कार्ड मिळते; शेवटी किती खेळाडू बाकी असतात\"; तथापि, गणिताची क्षमता नव्हे तर या आयटमला सॉकरचा योग्यरित्या उत्तर देणे आवश्यक आहे. गट सदस्यता योग्यरित्या उत्तर देण्याच्या आयटमची शक्यता (विभेदित आयटम कार्य करणे) प्रभावित करू शकते. विशिष्ट जनतेसाठी चाचण्या तयार केल्या जातात आणि परीक्षांचे व्यवस्थापन करताना हे लक्षात ��ेतले पाहिजे. जर एखाद्या परीक्षेत एक समूह (उदा. इंग्लँड) मधील काही समूह भिन्नतेसाठी (उदा. लिंग) अपवाद आहे तर दुसर्या लोकसंख्येत (उदा. जपान) देखील स्वयंचलितपणे याचा अर्थ असा होत नाही.\nमानसशास्त्रीय मूल्यांकन मनोवैज्ञानिक चाचणीसारखेच असते परंतु सामान्यत: व्यक्तीचे अधिक विस्तृत मूल्यांकन समाविष्ट करते. मानसशास्त्रीय मूल्यांकन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एकाधिक स्त्रोतांकडील माहितीचे एकत्रीकरण तपासणे आवश्यक आहे जसे की सामान्य आणि असामान्य व्यक्तिमत्त्वांचे परीक्षण, क्षमता किंवा बुद्धीचे परीक्षण, स्वारस्ये किंवा दृष्टिकोनांचे परीक्षण तसेच वैयक्तिक मुलाखतींमधील माहिती. वैयक्तिक, व्यावसायिक किंवा वैद्यकीय इतिहासाबद्दल देखील संपार्श्विक माहिती संकलित केली गेली आहे जसे की अभिलेख किंवा पालक, पती / पत्नी, शिक्षक किंवा पूर्वीचे चिकित्सक किंवा चिकित्सक यांच्या मुलाखतींमधून. मूल्यांकन प्रक्रिया प्रक्रियेत वापरल्या जाणार्या डेटा स्त्रोतांपैकी एक मानसशास्त्र चाचणी आहे; सामान्यतः एकापेक्षा जास्त चाचणी वापरली जाते. ग्राहक किंवा रुग्णांना सेवा प्रदान करताना अनेक मनोचिकित्सक काही स्तरांचे मूल्यांकन करतात आणि उदाहरणार्थ, उपचार सेटिंग्जसाठी सामान्य तपासणी यादी ओएसिस वापरू शकतात; शाळेच्या सेटिंग्जसाठी कार्यरत किंवा अक्षमतेच्या विशिष्ट क्षेत्राचे मूल्यांकन करण्यासाठी; उपचारांची निवड करण्यासाठी किंवा उपचारांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी मदत करण्यासाठी; न्यायालयीन मदत करण्यासाठी न्यायालयीन मदत जसे बाल संरक्षण किंवा चाचणी उभे करण्याची क्षमता; किंवा नोकरी अर्जदार किंवा कर्मचारी यांचे मूल्यांकन करण्यात आणि करिअर विकास सल्लामसलत किंवा प्रशिक्षण प्रदान करण्यात मदत करण्यासाठी.\nमनोवैज्ञानिक चाचण्यांच्या विस्तृत श्रेणी आहेत:\nआयक्यू / यश चाचणी :\nबुद्धिमत्ताच्या उपाययोजनांसाठी आयक्यू चाचण्या केल्या जातात, तर यश तपासणी ही क्षमता वापरण्याच्या विकासाचा वापर आणि स्तराचे उपाय आहेत. आयक्यू (किंवा संज्ञानात्मक) चाचण्या आणि यश तपासणी सामान्य नमुने-संदर्भित चाचणी आहेत. या प्रकारच्या चाचण्यांमध्ये, व्यक्तीचे मूल्यमापन केल्या जाणार्या कार्यांची मालिका सादर केली जाते आणि व्यक्तीचे प्रतिसाद काळजीपूर्वक ��िर्धारित मार्गदर्शकतत्त्वांद्वारे श्रेणीबद्ध केले जाते. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, नमुने संकलित केले जाऊ शकतात आणि सामान्य माणसाच्या वयाच्या समान श्रेणी किंवा लोकांच्या पातळीवर सामान्य माणसाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. आयक्यू चाचण्या ज्यामध्ये अनेक प्रकारचे कार्य असतात ज्यात सामान्यतः कार्ये मौखिक (भाषेच्या वापरावर अवलंबून) आणि कार्यप्रदर्शन किंवा गैर-मौखिक (डोळ्याच्या प्रकारांच्या कार्यांवर अवलंबून असतात किंवा चिन्हे किंवा वस्तूंचा वापर करतात) विभाजित करतात. मौखिक आयक्यू चाचणी कार्यांमधील उदाहरणे शब्दसंग्रह आणि माहिती आहेत (सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे). गैर-मौखिक उदाहरणे म्हणजे पझल (ऑब्जेक्ट असेंबली) पूर्ण होण्याची वेळ आणि नमुने (मॅट्रिक्स तर्क) फिट करणार्या प्रतिमा ओळखणे.\nआयक्यू चाचण्या (उदा., डब्ल्यूएआयएस -4, डब्ल्यूआयएससी-व्ही, कॅटेल संस्कृती फेअर III, वुडकॉक-जॉन्सन टेस्ट ऑफ कॉन्ग्निटिव्ह ऍबिलिटीज -4, स्टॅनफोर्ड-बिनेट बुद्धिमत्ता स्केल) आणि शैक्षणिक यश चाचणी (उदा. डब्ल्यूआयएटी, डब्ल्यूआरएटी, वुडकॉक-जॉन्सन टेस्ट यश-3) एकतर वैयक्तिक (प्रशिक्षित मूल्यांकनाद्वारे) किंवा लोकांच्या गटासाठी (पेपर आणि पेन्सिल चाचण्या) प्रशासित करण्यासाठी डिझाइन केले आहे. वैयक्तिकरित्या प्रशासित चाचणी अधिक व्यापक, अधिक विश्वासार्ह, अधिक वैध आणि सामान्यतः ग्रुप-प्रशासित चाचण्यांपेक्षा चांगले सायकोमेट्रिक वैशिष्ट्ये असणे आवश्यक असते. तथापि, प्रशिक्षित प्रशासकास (मनोवैज्ञानिक, शाळा मानसशास्त्रज्ञ, किंवा सायकोमेट्रिकियन) आवश्यकतेनुसार वैयक्तिकरित्या प्रशासित परीक्षण करणे अधिक महाग होते.\nसार्वजनिक सुरक्षा रोजगार परीक्षा :\nसार्वजनिक सुरक्षा क्षेत्रात (उदा. अग्निशमन सेवा, कायद्याची अंमलबजावणी, दुरुस्ती, आणीबाणी वैद्यकीय सेवा) वारंवार व्यावसायिक व संस्थात्मक मनोविज्ञान चाचणी आवश्यक आहेत. नॅशनल फायर फाइटर सिलेक्ट इन्व्हेन्टरी - एनएफएसआय, राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण अधिकारी निवड यादी - एनसीजेओएसआय, आणि इंटिग्रिटी इन्व्हेस्टरी या चाचण्यांचे प्रमुख उदाहरण आहेत.\nअॅटिट्यूड टेस्ट एखाद्या इव्हेंट, व्यक्ती किंवा ऑब्जेक्टबद्दल एखाद्या व्यक्तीच्या भावनांचे मूल्यांकन करते. ब्रॅण्ड किंवा आयटमसाठी वैयक्तिक (आणि गट) प्राधान्ये निर्धारित करण्यासाठी विपणन क्षेत्रात अॅटिट्यूड स्केलचा वापर केला जातो. विशेषत: रवैयेच्या चाचण्यांमध्ये विशिष्ट आयटम मोजण्यासाठी थुरस्टोन स्केल किंवा लिकर्ट स्केलचा वापर केला जातो.\nन्यूरोप्सिओलॉजिकल मूल्यांकन चाचण्या :\nया चाचण्यांमध्ये विशेषत: रचना केलेल्या कार्यांचा समावेश असतो ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट मेंदू संरचना किंवा मार्गमार्गाशी संबंधित मानसशास्त्रीय कार्यास मोजण्यासाठी केला जातो. न्यूरोपॉयोलॉजिकल चाचण्यांचा उपयोग क्लिनिकल संदर्भात केला जाऊ शकतो ज्यामुळे दुखापत किंवा आजारपणानंतर न्यूरोकॉग्नीटिव्ह कार्यप्रणाली प्रभावित होऊ शकते. संशोधन मध्ये वापरल्यास, या चाचण्यांचा प्रयोग प्रायोगिक गटांमधील न्यूरोपॉयोकॉलॉजिकल क्षमतांशी तुलना करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nव्यक्तिमत्त्वाचे मनोवैज्ञानिक उपाय अनेकदा एकतर प्रायोगिक चाचण्या किंवा प्रोजेक्टिव्ह चाचण्या म्हणून वर्णन केले जातात. \"वस्तुनिष्ठ चाचणी\" आणि \"प्रोजेक्टिव्ह टेस्ट\" हे शब्द नुकत्याच जर्नल ऑफ पर्सनिलिटी अॅस्सेमेंटमध्ये टीकाखाली आले आहेत. \"वस्तुनिष्ठ चाचणी\" आणि \"प्रोजेक्टिव्ह चाचण्या\" या शब्दांऐवजी, अधिक वर्णनात्मक \"रेटिंग स्केल किंवा स्व-अहवाल उपाय\" आणि \"विनामूल्य प्रतिसाद उपाय\" सूचित केले जातात.\nविशेषत: लैंगिकदृष्ट्या कार्यक्षेत्रासाठी असलेल्या चाचण्यांची संख्या अगदी मर्यादित आहे. विषमता, समस्या किंवा अपयशाच्या विविध पैलूंचे परीक्षण करण्यासाठी सेक्सोलॉजीचे क्षेत्र वेगवेगळे मनोवैज्ञानिक मूल्यांकन साधने प्रदान करते, ते वैयक्तिक किंवा संबंधित आहेत की नाही याची पर्वा न करता.\nएखाद्या व्यक्तीच्या आवडी आणि प्राधान्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मानसिक परीक्षण. हे चाचण्या प्रामुख्याने करिअर परामर्शांसाठी वापरल्या जातात. रुची मध्ये दैनिक क्रियाकलापांमधील गोष्टींचा समावेश होतो ज्यामधून अर्जदार त्यांची प्राधान्ये निवडतात. तर्कशक्ती अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या व्यवसायात यशस्वी झालेल्या लोकांसारखे स्वारस्य आणि प्राधान्य यांचे समान स्वरूप प्रदर्शित केले असेल तर परीक्षेत घेतलेल्या व्यक्तीस त्या व्यवसायात समाधान मिळेल. व्यापक रूपात वापरलेली रुची चाचणी ही मजबूत रुची यादी आहे, जी करिअर मूल्यांकन, करिअर सल्ला���ार आणि शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये वापरली जाते.\nमानसशास्त्रीय चाचण्या विशिष्ट क्षमतेचे मोजमाप करतात, जसे कि लिपिक, भेदभाव, संख्यात्मक किंवा स्थानिक उपयुक्तता. काहीवेळा या चाचण्या विशिष्ट कामासाठी विशेषतः डिझाइन केल्या गेल्या पाहिजेत, परंतु सामान्य परीणाम आणि यांत्रिक आकारमान किंवा अगदी सामान्य शिकण्याची क्षमता मोजण्यासाठी असे परीक्षणे देखील उपलब्ध आहेत. व्यावसायिक योग्यता चाचणीचा एक उदाहरण म्हणजे मिनेसोटा लिपिक चाचणी, जो विविध लिपिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी आवश्यक गतीमान आणि अचूकता मोजतो. इतर व्यापकपणे वापरल्या जाणा-या अभ्यासाच्या परीक्षांमध्ये करियरस्कोप, डिफेंडरियल ऍटिट्यूड टेस्ट (डीएटी) समाविष्ट आहेत, जे मौखिक तर्क, संख्यात्मक क्षमता, अत्युत्तम तर्क, लिपिक गति आणि अचूकता, यांत्रिक तर्क, स्पेस रिलेशनशिप, शब्दलेखन आणि भाषा वापर यांचे मूल्यांकन करते. विक्षेपन चाचणीचा आणखी व्यापक वापर केला जातो वंडरlic चाचणी. हे अभिमुखता विशिष्ट व्यवसायाशी संबंधित असल्याचे मानले जाते आणि करियर मार्गदर्शन तसेच निवड आणि भरतीसाठी वापरले जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/shiv-sena-criticizes-central-government-kashmir-67027", "date_download": "2021-01-20T14:17:19Z", "digest": "sha1:B2KSI7UBIVRZIXNYTUCRRLOBTYEDRTWE", "length": 10786, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का? - shiv sena criticizes on central government kashmir | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का\nकाश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का\nकाश्मीरच्या ‘वर्तमाना’वर एखादी ‘मन की बात’ करतील का\nशुक्रवार, 18 डिसेंबर 2020\n1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय\nमुंबई : पाकिस्तानला धूळ चारत 1971च्या युध्दाचा 50 वा विजय दिवस नुकताच साजरा करण्यात आला. काश्मिरमधील 370 कलम रद्द करण्यात आले. पण जम्मू-कश्मीर धगधगतच राहणार असेल, कश्मीरची सीमा पाकिस्तानच्या गोळीबाराने अशांतच राहणार असेल तर कसे व्हायचे 1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय 1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय 1971चा इतिहास रचणाऱ्य़ांवर टीका करणारे जरा या वर्तमानावरही एखादी ‘मन की बात’ करतील का 1971चा इतिहास रचणाऱ्य़ांवर टीका करणारे जरा या वर्तमानावरही एखादी ‘मन की बात’ करतील का, असा सवाल सामनाच्या अग्रलेखात आज विचारण्यात आला आहे.\nया विजयाने पाकिस्तानचा दारुण पराभव करून केवळ इतिहासच घडवला नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून भूगोलही बदलला. पाकिस्तानचा लचका तोडून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती करून पाकिस्तानला कायमची भळभळती जखम देण्याची महान कामगिरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहाद्दर लष्करी अधिकाऱ्य़ांच्या साथीने फत्ते करून दाखवली. ‘काँग्रेसने 70 वर्षांत काय केले’ असा पोरकट सवाल करणाऱ्य़ा व्हॉटस्ऍप विद्यापीठाच्या वाचाळवीरांनी पाकिस्तानची दोन शकले करण्याचा हा जाज्वल्य इतिहास जरूर डोळय़ाखालून घालायला हवा, असा सल्ला अग्रलेखात देण्यात आला आहे.\nदररोज होणाऱ्य़ा चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्या त्या राज्यांतील गावात पोहचतात, शोकाकुल वातावरणात तरण्याबांड जवानांवर अंत्यसंस्कार होतात. तिरंग्यात लपेटलेले असे किती पार्थिव देह आपण अजून पाहणार आहोत 1971च्या युद्धाचा विजय दिवस साजरा करतानाच गरज भासली तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा तशा युद्धासारखा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल, असे मत आजच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.\nइंदिरा गांधींच्या मुत्सद्देगिरीची कमाल, अमेरिकेचे आरमार पाकिस्तानच्या मदतीला पोहचण्यापूर्वीच पाकड्यांना पराभूत करण्यासाठी रचलेले धूर्त डावपेच, जनरल माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी लष्कराने चित्त्याच्या चपळाईने पाकिस्तानी सैन्यावर चढवलेला हल्ला आणि अवघ्या 13 दिवसांत पाकड्यांना गुडघे टेकायला लावणारी हिंदुस्थानी सैन्याची जबरदस्त मर्दुमकी अशा जाज्वल्य इतिहासाचा हा सुवर्ण महोत्सव आहे.त्याच युद्धातील विजयाचा गौरव बुधवारी पंतप्रधान मोदी यांनाही केला. अर्थात, पाकिस्तानसारख्��ा देशाचे शेपूट अशा तडाख्यानंतरही वाकडेच राहिले आहे, हे देखील खरेच, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai पाकिस्तान विजय victory जम्मू गोळीबार मन की बात पराभव बांगलादेश इंदिरा गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.bookstruck.in/", "date_download": "2021-01-20T12:11:13Z", "digest": "sha1:LHFCWPCGEDNUJ5TEAMJFGVJEQZC3XEIS", "length": 1255, "nlines": 24, "source_domain": "marathi.bookstruck.in", "title": "मराठी साहित्य कट्टा", "raw_content": "\nएक काळी रात्र आरंभ भाग १\nभोपाळ गॅस दुर्घटना : दुसरी न पाहिलेली बाजू\nएक काळी रात्र आरंभ भाग १\nअडगळीच्या खोलीत गेलेले शब्द\nएकदा टारझन अंगात आला\nभुतांचे अनुभव : चिलापी रेंज\nबाप हा ताप नसतो, पोरा\nनिबंध : पावसाळ्यातील एक दिवस (pavsalyatil ek divas essay)\nती पण आता पुसट वाटू लागलीय\nकिम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://patiljee.in/category/uncategorized/", "date_download": "2021-01-20T14:06:21Z", "digest": "sha1:TRZ7JNAQEC4HK7GZJKBY23LPUYVM4YYD", "length": 2705, "nlines": 35, "source_domain": "patiljee.in", "title": "Uncategorized – Patiljee", "raw_content": "\nदन दनुन हसवणारा अभिनेता म्हणजेच प्रसाद खांडेकर यांच्या बद्दल जाणून घेऊया\nप्रसाद खांडेकर याला आपण नेहमी कॉमेडी करताना पाहत आलो आहोत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील हे पात्र लोकांना हसवण्यात …\nसरू आज्जी म्हणजेच देवमाणूस मधील आज्जी बद्दल जाणून घेऊया\nदेवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nमाशाची अंडी म्हणजेच गाभोळी खाण्याचे हे आहेत फायदे\nदेवमाणूस मधून टोण्या या स्पेशल कॅरेक्टर बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील\nश्री स्वामी समर्थांच्या मालिकेतील स्वामींची भूमिका या नायकाने केली आहे\nसाबुदाणा खाण्याचे फायदे » Readkatha on तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल\nKishor patil on साऊथ अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल माहीत नसलेले सत्य\n६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर » Readkatha on तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता\nAmol Anil Sawant on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\nDilip Wakchaure on गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Jaundice/467", "date_download": "2021-01-20T13:40:36Z", "digest": "sha1:VQKYBNNDZJH4VDYTDGBBPH5DDV76PEVE", "length": 18482, "nlines": 171, "source_domain": "www.hellodox.com", "title": "कावीळ", "raw_content": "\nकावीळ अर्थातच जॉण्डीस म्हणजेच डोळ्याचा पिवळेपणा. कावीळ म्हणजे डोळे, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलटय़ा होणे इ.\nकावीळ होण्याची विविध कारणे :\n१) जंतुसंसर्गामुळे होणारी कावीळ- ज्याला इनफेक्टिव्ह हेपेटायटिस (Infective Hepatitis) म्हटले जाते.हिपेटायटिस = म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्ग (Virus) –अतिसूक्ष्मजिवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते.\n२) हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT),एसजीपीटी (SGPT),जीजीटी (GGT)हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटिस ई होतो.\n३) हिपेटायटिस बी, सी – हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस (Cirrhosis) होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच काविळीचे योग्य निदान करणे आवश्यक असते.\nहिपेटायटिस बी आणि सीची कारणं –\n१) दूषित रक्त चढवल्याने बी/सी व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात.\n२) इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे (न उकळलेल्या किंवा र्निजतुक नसलेल्या). शिवाय शस्त्रक्रियेची साधने जर हिपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे बाधीत असतील व नीट र्निजतुक नसतील तर रुग्णाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकतो.\n३) ड्रग अ‍ॅडिक्ट – स्वत:ला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा व्हायरस शिरू शकतो.\n४) टॅटू –करून घेतल्याने हा व्हायरस शरीरात शिरू शकतो.\n५) असुरक्षित शारीरिक संबंध: हिपेटायटिस बी/सी –झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपेटायटिस होतो.\n६) प्रसूतीच्या वेळी जर आईला कावीळ झाली असेल तर मुलाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकतो.\nकाविळीची इतर कारणं :\n१) दारूमुळे होणारी कावीळ-जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते त���ेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे, पोटात पाणी होणे (ascites),सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात. रक्ततपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृत सिरोसिस होते, म्हणजे यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकदम कमी प्रमाणात चालते व रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. दारूमुळे यकृत खराब होऊन अनेक बळी जातात.\n२) औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम व त्यामुळे होणारी कावीळ- अनेक औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. उदा. टीबीवरील काही औषधं -(रिफाम्पिसिन, आइसोनियाझिड), कर्करोग, मधुमेहावरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे / विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते. कधी कधी ही तीव्र स्वरूपाची असून यामध्ये रुग्ण दगावूही शकतो.\n३) अवरोधक कावीळ (Obstructive jaundice): पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खडय़ाने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो.\n४) काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात व कावीळ होते.\nउदा. – हेमोलॅटिक जॉण्डीस (Hemolytic Jaundice) आजार – रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते.\nऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder) – स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार – कावीळ\nCongenital – जन्मजात यकृतातील दोषामुळे झालेली कावीळ\n१) रुग्णाची नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे, हे पाहिले जाते.\n२) रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते. तिची तीव्रता कळते.\n३) यूएसजी (USG) सोनोग्राफी करून – लीवरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तानलिका इ. पाहिले जाते.\nयकृत किती प्रमाणात खराब झाले आहे हे वरील तपासणीतून कळते.\nजंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई ��र खालील उपचार करावे.\n१) रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.\n२) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अ‍ॅक्टिव्ह असेल तर अ‍ॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनच हा आजार टाळावा.\n३) आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा.\n४) कावीळ झाली असता मद्यपान करू नये.\n५) अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा.\nकाविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.tanishkawomen.com/these-things-should-be-hospital-bag-delivery-963", "date_download": "2021-01-20T12:11:42Z", "digest": "sha1:6SX3REE3KQX5MFNUGMKJLZRXXNF6GMT2", "length": 10572, "nlines": 105, "source_domain": "www.tanishkawomen.com", "title": "These things should be in the hospital bag for delivery | Tanishka Magazine", "raw_content": "\nडिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगमध्ये या गोष्टी असाव्या\nडिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅगमध्ये या गोष्टी असाव्या\nमंगळवार, 17 जुलै 2018\nआपल्या बाळासाठीचं शॉपिंग करणं म्हणजे होणाऱ्या आई बाबांना याबाबत खूपच एक्साईटमेंट असते. त्यामुळे काय घेऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे बऱ्याचदा भरमसाठ गोष्टी घेतल्या जातात. आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही.\nअगदी हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय असावं ते पहिल्या काही क्रिटिकल महिन्यांसाठीची तयारी मी पण केली होती. पण त्यासाठी माझ्या मैत्रिणिंची मला खूपच मदत झाली. त्यामुळे मी, नक्की मला काय लागणार आहे. हे ठरवलं आणि तेवढ्याच वस्तु आणल्या. ही लिस्ट कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल.\nआपल्या बाळासाठीचं शॉपिंग करणं म्हणजे होणाऱ्या आई बाबांना याबाबत खूपच एक्साईटमेंट असते. त्यामुळे काय घेऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे बऱ्य���चदा भरमसाठ गोष्टी घेतल्या जातात. आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही.\nअगदी हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय असावं ते पहिल्या काही क्रिटिकल महिन्यांसाठीची तयारी मी पण केली होती. पण त्यासाठी माझ्या मैत्रिणिंची मला खूपच मदत झाली. त्यामुळे मी, नक्की मला काय लागणार आहे. हे ठरवलं आणि तेवढ्याच वस्तु आणल्या. ही लिस्ट कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल.\n- हॉस्पिटल बॅग तुमच्यासाठी - फिडिंग गाऊन किंवा तुम्हाला कंफरटेबल असतील असे कपडे, फिडिंग पिलो, सॅनिटरी पॅड्स, रोज लागणारे सामान ( पेस्ट, ब्रश, कंगवा, तेल, शॅम्पू इ..) , सॉक्स, स्लिपर्स, ब्रेस्ट पॅड्स, डिस्पोजेबल अंडरवेअर्स, हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी लागणारा कपड्यांचा जोड, तुमच्यासाठी स्वेटर ई.\n- या व्यतिरिक्त कॉर्ड सेल्स सेव्हिंग करणार असाल तर त्याचं किट\n- बाळाचे सामान - बाळासाठी कपडे - हल्ली काही हॉस्पिटलमध्ये बाळ झाल्या झाल्या त्यांनी दिलेले कपडे घालतात. पण मला हे कपडे घरुन आणायला सांगितले होते. त्यामुळे त्याची तयारी मी नववा महिना सुरु झाला तेव्हाच केली होती. पूर्वी आपल्याकडे बाळ झाल्यावर त्याला जूने कपडे घालायची पद्धत होती. आता असं राहिलेलं नाहीए. आणि बाजारात छान छान कपडे मिळतातही..त्यामुळे ते घेण्याचा मोह टाळणे खरचं अवघड असतं. पण मी मला मिळालेले जूने कपडे माझ्या बालासाठी अगदी आवडीने वापरले..(जूने कपडे वापरुन मऊ झालेले असतात. सुरुवातिच्या काळात बाळाची स्किन अगदी नाजूक असताना हे कपडे बाळाला वापरायला छान असतात) हा अनुभवी सल्ला मी लक्षात ठेवला होता.\nनॉर्मल किंवा सी सेक्शन काहीही असलं तरी 3 दिवस हॉस्पिटलमध्ये असतात. त्यामुळे मी 6 कपड्यांचे जोड बरोबर ठेवले होते. त्याबरोबर साधारणता: 2 डझन लंगोट (कॉटन नॅपिज हा त्याला फॅन्सी शब्द) बरोबर ठेवले होते. आणि जून्या साड्यांची शिवलेली भरपूर दुपटी..एक छोटं ब्लॅंकेट एवढं पुरेसं होत असं मला वाटलं. तीन स्वेटरचे सेट, टोपडी, मिटन्स, लाळेरी अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी.\n-तसंच हॅण्ड सॅनिटायझर किंवा अँटी बॅक्टेरिअल वाईप्स, डेटॉल\n-इतर वस्तू - बाळासाठी नेक पिलो, दोन लोड (असा सेट मिळतो). कोणाकडे असेल तर तो वापरण्यापुरता घ्या. कारण त्याचा उपयोग काही दिवसच होतो. वाईप्स, थोडे डायपर्स असेही मी बरोबर ठेवले होते.\nहॉस्पिटलमध्ये लागणार नसले तरी बेबी सोप, शॅम्पू, ऑईल, लोशन, पा��डर, पावडर पफ आणि बॉक्स, टॉवेल हे देखील मी आधिच खरेदी करुन ठवलं होतं.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/niti-samjtey-pn-niyat-khoti/", "date_download": "2021-01-20T13:32:04Z", "digest": "sha1:3YRP6G4ARK2IM2PENDZRSJ55XFJKUBZQ", "length": 4855, "nlines": 103, "source_domain": "analysernews.com", "title": "निती समजतेय पण नियत खोटी", "raw_content": "\nनिती समजतेय पण नियत खोटी\nरवीशकुमार, शबाना आजमी किंवा तत्सम #ढोंगी #पुरोगामी यांची निती काय आहे ते लवकर समजते पण #नियत मात्र खोटी असल्याचे लक्षात येते. विशिष्ट वर्ग समाज यांच्या सोबत काय होतेय हे जाड दुर्बीनीतून बघत त्यालाच मोठे करायचे आणि ते मांडत राह्यचे कांही खोटे अथवा जे आपल्याकडे घडलेच नाही असेदेखील आपल्याकडेच घडल्यासारखे मांडत राह्यचे अशी #रणनिती यांनी आखली आहे. नक्की बघा या #ढोंगी_पुरोगामी मंडळीची रणनिती\nभाजपाचे पक्षनिष्ठ आणि द्रोही निष्ठावंत\nहा कसला महाराष्ट्र द्रोह ही तर मोदींची कॉपी\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nहिंदू-मुस्लिम युवकांनी केले वानरावर अंत्यसंस्कार\nवाहतुकीचे नियम मोडताय,ही बातमी वाचाच\n'प' पत्रकारितेचा भाग २\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nसेनेची मम्मी अंडरवल्ड डॉन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/industrial-importance-of-maize/", "date_download": "2021-01-20T13:08:23Z", "digest": "sha1:NFSAUU2XK7F3VXEPRSQY5YLF5SWELVE5", "length": 12617, "nlines": 155, "source_domain": "krushisamrat.com", "title": "मक्याचे औद्योगिक महत्त्व | Krushi Samrat", "raw_content": "\nमक्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारची औद्योगिक उत्पादने बनवली जातात. त्यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारची प्रक्रिया केली जाते. कोरडी प्रकिया आणि ओली प्रक्रिया.\n१) कोरडी प्रक्रिया :\nमका धन्यावर कोरडी प्रक्रिया प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.\nअ) अंकुरविरहीत प्रक्रिया आणि ब) अंकुरसहीत प्रक्रिया\nअंकुरविरहीत प्रक्रियेमध्ये मक्यावर करण्यात येणाऱ्या पुढील प्रक्रियेपूर्वी त्यामधील अंकुर बाजूला काढला जातो ��णि उरलेल्या भागापासून कणी, रवा, पीठ, पोहे, पशुखाद्य इ. बनविले जाते. अंकुर आधीच बाहेर काढलेमुळे यातील तेलाचे प्रमाण कमी होऊन हे पदार्थ जास्त दिवस टिकतात. स्वतंत्र केलेल्या अंकुरापासून उत्तम प्रतिचे तेल पुन्हा प्रक्रिया करून काढले जाते. अंकुरसहित प्रक्रीयेमध्ये मक्यातील अंकुर बाजूला न काढता तो भरडला जातो आणि त्यापासून तेलमुक्त पीठ आणि पशुपक्षी खाद्य तयार केले जाते. परंतु यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने हे पीठ जास्त दिवस टिकत नाही.\n2) ओली प्रक्रिया :\nमका धान्यावर ओली प्रक्रिया करून त्यापासून स्टार्च, साखर आणि तेल काढले जाते. या उद्योगांची सुरुवात १८४९ पासून झाली. अलीकडच्या काळामध्ये या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मका धान्यास सतत मागणी वाढत आहे. याचा परिणाम म्हणून मक्याला पूर्वीपेक्षा चांगला भाव मिळू लागला आहे. ओल्या प्रक्रीयेमध्ये मका स्वच्छ करून तो २४ ते ३६ तास ५०० से. तापमानाच्या ०.१ ते ०.२ टक्के सल्फर डाय ऑक्साईड मिश्रित पाण्यामध्ये भिजवला जातो. सल्फर डाय ऑक्साईडमुळे मका फुगून मऊ होतो. असा मकानंतर भरडून ( मिलिंग ) त्यामधून अंकुर बाजूला काढले जातात. हे अंकुर वाळवून त्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्यापासून कच्चे तेल काढले जाते. हे तेल नंतर रिफाइंड करून उत्तम प्रतिचे खाद्य तेल तयार होते. तेल काढल्यानंतर राहिलेला भाग पेंड म्हणून वापरला जातो. ओल्या प्रक्रियेतून स्टार्च, तेल आणि प्रथिने प्रामुख्याने वेगळी केली जातात आणि त्यांचा विविध उत्पादनामध्ये वापर केला जातो. या प्रक्रियेत सर्वसाधारण ६६ ते ६८ टक्के स्टार्च उत्पादन होते. पेंड प्रक्रियेसाठी वापरलेले पाणी आणि तंतुमय पदार्थ एकत्र करून ग्लुटेन फीड ( पशुपक्षीखाद्य ) तयार केले जाते. यामध्ये २१ टक्के प्रथिने असतात शिवाय मक्यामध्ये असणारे क्झांथोफील नावाचे पिवळ्या रंगाचे द्रव्य ह्या ग्लुटेन खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. अशा प्रकारचे खाद्य कोंबड्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. कारण ह्या द्रव्यामध्ये कोंबड्याच्या अंड्याचा बलक आणि कातडीस उपयुक्त असणारा पिवळा रंग प्राप्त होतो. पिवळ्या रंगाच्या मक्यामध्ये हे प्रमाण जास्त असते म्हणून मका आधारीत कारखाने पिवळा मका प्रामुख्याने वापरतात.\nयेथे आम्ही वरील मुद्द्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्��यत्न केला आहे. भविष्यात अश्याच प्रकारच्या विविध माहिती याच वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आपल्याला देणार आहोत तरी तुम्ही आमच्याशी जुळू शकतात.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nTags: agriculturefarmerskrishikrushikrushisamratupdate agricultureआधुनिकशेतीकिसानकृषीकृषीसम्राटकोरडी प्रकिया आणि ओली प्रक्रियाजोडधंदेपिवळा मकामक्याचे औद्योगिक महत्त्वशेतकरीशेतीशेती उत्पादने\nकालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा\nठंड के मौसम में पशुपालन कैसे करें \nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/photo-gallery/growing-age-is-faded-in-front-of-these-bollywood-actresses-still-giving-a-touch-in-hotness/328610", "date_download": "2021-01-20T13:48:09Z", "digest": "sha1:3GXCQBAPGPO3GZPI756IEYXX4JW3FBOE", "length": 7039, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " [PHOTOS] वाढत्या वयात देखील 'या' अभिनेत्रींचा जलवा कायम | growing age is faded in front of these bollywood actresses still giving a touch in hotness", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n[PHOTOS] वाढत्या वयात देखील 'या' अभिनेत्रींचा जलवा कायम\nबॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे वय अधिक असून देखील त्या आपला फिटनेस आणि हॉटनेस या दोन्ही गोष्टी टिकवून आहेत. जाणून घ्या अशाच ५ अभिनेत्रींविषयी.\n(फोटो सौजन्य : Instagram)\n'मर्डर' सिनेमातील बोल्ड सीनमुळे अभिनेत्री मल्लिका शेरावत खूपच चर्चेत आली होती. अद्यापही तिच्या बोल्ड अदांनी ती सर्वांना घायाळ करते. वयाच्या ४४व्या वर्षीही मल्लिकाच्या हॉटनेसची अनेक नवीन अभिनेत्रींशी स्पर्धा सुरु आहे.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. ४७ वर्षीय मलायकाच्या हॉट लूकने आजही तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nशिल्पा शेट्टी बऱ्या दिवसांपासून चित्रपटात कमी सक्रिय आहेत. पण तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सतत शेअर करते. शिल्पाला फिटनेस फ्रीक मानले जाते. ४५ वर्षाच्या शिल्पावर वयाचा परिणाम अजिबात दिसत नाही.\n(फोटो सौजन्य : Instagram)\n४६ वर्षीय रवीना टंडन नव्वदच्या दशकात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे की, जिची अद्याप चांगली फॅन फॉलोइंग आहे. पण वाढत्या वयानुसार तिचे सौंदर्य काही कमी झालेले नाही.\n(फोटो सौजन्य : Instagram)\nवेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तब्बू अजूनही खूप लोकप्रिय आहे. ५० वर्षीय तब्बूच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तब्बूला पाहिल्यावर एखाद्या व्यक्तीला तिच्या वयाचा अंदाज लावणं फारच कठीण जाईल.\nअजून बरेच काही झगमगाट फोटोज गैलरीज\n[PHOTO] 'जीव झाला येडापिसा' मालिकेतील सिद्धीचं बोल्ड फोटोशूट\nPhoto: 'या' अभिनेत्रींनी पहिल्याच सिनेमात दिले हॉट Kissing सीन\nPHOTO: Mirzapur-2 मधील माधुरी यादवचा Insta वरील जलवा पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nTandav वेब सीरिज विरोधात मुंबईत FIR दाखल\nGold Price Today: सोने वधारले, चांदीही चमकली\nMercedes-Benz ची शानदार इलेक्ट्रिक कार EQA लाँचिंगसाठी तयार\n'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2009/06/fwd.html", "date_download": "2021-01-20T13:31:11Z", "digest": "sha1:S7SDPXWMQNCBFUNCTQ6SWFGHKK5XQ56N", "length": 1779, "nlines": 35, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: सहस्रचंद्रदर्शन", "raw_content": "\nपी डी ए च्या नव्या पीढिच्या गेल्या तीन वर्ष चालू असलेल्या कामामध�� सहस्रचंद्रदर्शन या दोन अंकी नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्णपणे नव्या जाणिवा घेऊन उभी राहिलेली पी डी ए ची नवी पीढी हे दोन अंकी नाटक समर्थपणे सादर करते ... या नाटकाविषयी सर्वकाही या इथे .... या ब्लॉग वर ....\nआमची कोकण ट्रीप ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/marathwada/", "date_download": "2021-01-20T12:44:22Z", "digest": "sha1:KHFABJASILEOYVMPQYCU6FX4QF5YCESW", "length": 8619, "nlines": 210, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "मराठवाडा Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे नाही…\nलग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला बेड्या..\nपाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी….\nशासन स्तरावर आमदार पवारांच्या उपोषणाची घेतली तातडीने दखल\nकृषीच्या विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादाक्रांत करावी-कुलगुरू डॉ.अशोक ढवण\nरेणू शर्माविरोधात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना भेटणार – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा कमलताई...\nआदर्श मुख्याध्यापिका जगदेवी स्वामी यांचे दुःखद निधन\nऊसतोड महिलेवर टोळी प्रमुखाचा अत्याचार.\nकलाविष्कार प्रतिष्ठानमुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली\nराज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीचे आयोजन\nवैजापूर मध्ये संभाजीनगर नावावरून…..\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले….\nकंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार\nमहामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने पाडळसिंगी टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ\nकेज तालुक्यात राष्ट्रवादीची धमाल\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिशूंचे संगोपन करतांना असणारे समज- गैरसमज यावर डॉ अभय जैन यांचे मार्गदर्शन\n शेतकऱ्याने केले कुत्र्याला ‘वारसदार’…\nऔरंगाबाद महानगरपालिकेची निवडणु�� लांबवण्याची शक्यता; कोर्टाने दिली स्थगिती\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\nअखेर नरभक्षक बिबटया जेरबंद \nजिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे...\nजाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज...\nसर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ed-enquiry-bacchu-kadu-criticized-on-raosaheb-danve/", "date_download": "2021-01-20T13:04:44Z", "digest": "sha1:TEPTKRLULGEOQKH75WWD34ZKYRQFHYWB", "length": 15211, "nlines": 388, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Bachhu Kadu : भाजपचे दानवे काही शुद्ध तुपातले आहेत का? | Mumbai News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभाजपचे दानवे काही शुद्ध तुपातले आहेत का\nमुंबई :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकला. सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. त्यावर भाजप राजकारण करून हेतुपुरस्पर ईडीच्या चौकशी लावत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.\nआता यावर राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जोरदार टीका केली. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली; परंतु भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) काही शुद्ध तुपातले आहेत का, असे कडू म्हणाले. राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांची ईडीने चौकशी केल्यास त्यांचे पितळ उघडे होतील .\nराज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असूनसुद्धा एकाही भाजप नेत्यावर ईडीची चौकशी लागत नाही.\nतुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. जो बोलेल, आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीत घटनेची पायमल्ली करण्याचे काम केंद्र सरकारकडून होत असल्याचा गंभीर आरोपही कडू यांनी केला आहे.\nही बात��ी पण वाचा : भाजपला मराठवाड्याच्या मातीत असे गाडा की ते निवडणूकच विसरले पाहिजे; धनंजय मुंडेंचा घणाघात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleफडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली हे महत्त्वाचे; संजय राऊतांचा टोला\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने मांडले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nशिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस\nउद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस\nग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा...\nऔरंगजेबाची जयंतीही साजरी करा; संजय पांडे यांचा शिवसेनेला टोमणा\nनाव सोनुबाई आणि …. ही स्थिती बदलू या\nते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …\nभारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत:...\nमराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस\nपुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे...\nलसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/human-microevolution-more-arteries-less-wisdom-teeth-in-babies-gh-487767.html", "date_download": "2021-01-20T13:37:24Z", "digest": "sha1:XLOJGGWWMOG2VB3UAUM44GX7YH5GEM42", "length": 19079, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं human-microevolution-more-arteries-less-wisdom-teeth-in-babies gh | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nतान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\nतान्ह्या बाळांच्या शरीररचनेत शास्त्रज्ञांना आढळले बदल; जाणून घ्या काय आहेत कारणं\nबालकांच्या शरीराच्या ठेवणीत अनेक बदल होत आहेत. माणुष्य प्राण्याची उत्क्रांती अद्यापही सुरूच आहे. हे यातून दिसून येतं. शास्त्रज्ञांना तान्ह्या बाळांच्या शरीररचनेत कोणते बदल आढळले जाणून घेऊया.\nमुंबई, 14 ऑक्टोबर: पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीमध्ये वेळेनुसार बदल होत असतात. हा डार्विनचा सिद्धांत आहे. पृथ्वीवर जीवन सुरू झाल्यानंतर 'मनुष्य' ही सर्वात विकसित झालेली प्रजाती आहे नव्या संशेधनानुसार आता लहान मुलांच्या शरीरात काही वेगळेच बदल निदर्शनास येत आहेत.\nमायक्रो इव्हॅल्युएशनच्या प्रक्रियेत आढळले अनेक बदल\nनवजात बालकांचा जबडा हा नेहमीपेक्षा थोडा छोटा असणं, तसंच त्यांच्या पायांमध्ये जास्त हाडं असणं असे बदल शास्रज्ञांनी बघितले आहेत. यासह वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या लहान बालकांमध्ये अक्कल दाढ आढळत नाही. दंडांमध्ये शिरा अधिक आढळून येत आहेत. याबाबत जर्नल ऑफ अनॉटमीमध्‍ये अभ्यास प्रकाशित झाला आहे. त्यानुसार संशोधकांनी दावा केलाआहे की, मनुष्य हा अन्य कुठल्याही जीवांपेक्षा आणि आपल्या मागील कालावधीपेक्षा अधिक झपाट्याने विकास करत आहे. अक्कल दाढेत बदल होण्याचं कारण म्हणजे मानवाचा जबडा हा छोटा होत आहे. यामुळे दातांची जागा कमी झाली आहे, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.\nडॉ. तेघान लूकस यांनी सांगितले की, आपली अन्न चावण्‍याची क्षमता वाढल्याने आणि नैसर्गिक बदलांमुळे तान्ह्या बालकांमध्ये अक्कल दाढ आढळून येत नसावी. मानवजातीत आताही बदल होत असल्याचे हा अभ्यास सांगतो. विशेष म्हणजे या बदलाचा दर हा 250 वर्षांपेक्षा जास्त आहे.\nसंशोधकांच्या दाव्यानुसार यामुळे मानवी जीवनाला कोणताही धोका नाही. या शोधाच्या सहलेखकांनी म्हणजे, हॅनबर्ग यांनी या बदलाला मायक्रो इव्हॅल्युएशन म्हटले आहे. आपली क्रांती आताही होत असल्याचं दिसते. विसाव्या शतकात मनुष्याच्या विविध अवयवांमध्ये किती बदल झाला आहे, या बाबीवर या संशोधनात अधिक भर देण्यात आला आहे. काही बाळांना हात आणि पायात अतिरिक्त हाड असतं तर काहींना पायांमध्ये जोडलेलं हाड असतं.\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/sayed-mushtaq-ali-t-20-rahul-tripathi-appointed-as-captain-of-maharashtra-mhsd-509738.html", "date_download": "2021-01-20T14:06:56Z", "digest": "sha1:CLBEUFP2YREPU4CWIUWK6QPZFGBQGNMP", "length": 19738, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Syed Mushtaq Ali Trophy: हा खेळाडू झाला महाराष्ट्राचा कर्णधार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nSyed Mushtaq Ali Trophy: हा खेळाडू झाला महाराष्ट्राचा कर्णधार\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानं���र 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nSyed Mushtaq Ali Trophy: हा खेळाडू झाला महाराष्ट्राचा कर्णधार\nसय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) साठी महाराष्ट्राच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. आक्रमक बॅट्समन राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुंबई, 31 डिसेंबर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) साठी महाराष्ट्राच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. आक्रमक बॅट्समन राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून या टी-20 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर भारतात 2020-2021 या मोसमाची सुरूवात याच स्पर्धेने होत आहे. राहुल त्रिपाठीशिवाय केदार जाधव, ऋतुराज गायकवाड हे खेळाडूही महाराष्ट्राच्या टीममध्ये आहेत. ऋतुराज गायकवाड याने आयपीएलच्या या मोसमात चेन्नईकडून धमाकेदार कामगिरी केली होती.\nमहाराष्ट्राच्या एलीट ग्रुपमध्ये गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, बडोदा आणि उत्तराखंडच्या टीम आहेत. या ग्रुपच्या सगळ्या मॅच बडोद्यामध्ये खेळवल्या जाणार आहेत.\nराहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, केदार जाधव, रणजीत निकम, अजीम काजी, निखील नाईक, विशांत मोरे, सत्यजीत बचाव, तरणजीत सिंग ढिल्लोन, एस काजी, प्रदीप डाधे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिणगावकर, राजवर्धन हंगारगेकर, जगदीश जोप, स्वप्निल गुगाले, धनराज परदेशी, सन्नी पंडित\nदुसरीकडे मुंबईच्या टीमचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं आहे. याशिवाय आदित्य तरे, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, तुषार देशपांडे, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनाही मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे.\nसूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, यशस्वी जयसवाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजीत नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारदे, शम्स मुलानी, हार्दिक तामोर, आकाश पारकर आणि सूफि��ान शेख\nकेरळनेही या स्पर्धेसाठी टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये श्रीसंतनं सात वर्षानंतर पुनरागमन झालं आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात नाव समोर आल्यानंतर श्रीसंतवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती.\nसंजू सॅमसन, सचिन बेबी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णू विनोद, सलमान निजार, बासील थंपी, एस श्रीसंत, एम निधीश, केएम आसिफ, अक्षय चंद्रन, पीके मिधुन, अभिषेक मोहनलाल, विनूप मनोहरन, मोहम्मद अझहरुद्दीन, रोहन, एस मिधुन, वात्सल गोविंद शर्मा, केजी रोजित, एमपी श्रीरूप\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/congress-left-parties-alliance-west-bengal-news-update-adhir-ranjan-chowdhury-west-bengal-assembly-vidhan-sabha-election-2021-latest-news-128047088.html", "date_download": "2021-01-20T13:46:14Z", "digest": "sha1:6YK5YB2W6JET3TTMM6BLV3E3KP5C4LNK", "length": 4933, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Congress Left Parties Alliance West Bengal news Update: Adhir Ranjan Chowdhury | West Bengal Assembly (Vidhan Sabha) Election 2021 Latest News | विधानसभा निवडणुकीत काँग्रेस डाव्यांसोबत लढणार, हाय कमांडकडून मिळाली परवानगी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबॅटल ऑफ बंगाल:विधानसभा निवडणुकीत काँग्रेस डाव्यांसोबत लढणार, हाय कमांडकडून मिळाली परवानगी\nकाँग्रेस किती जागांवर लढेल, अजून ठरले नाही\nकाँग्रेस हाय कमांडने पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांसोबत आघाडी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता बंगालच्या निवडणुकीत तिकोण पाहायला मिळणार आहे. येथे सत्ताधारी तृणमूल आणि भाजपसोबतच आता काँग्रेस-लेफ्ट अलायंसदरम्यान लढाई होईल.\nपश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, काँग्रेसने परत एकदा डाव्यांसोबत मिळून तृणमूल सरकारविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी जितिन प्रसाद म्हणाले की, आमची आघाडी संपूर्ण ताकतीने तृणमूल आणि भाजपविरोधात लढेल आणि बंगालच्या त्या गौरवाला पर आणले, ज्याला या दोन्ही पक्षांनी नष्ट केले आहे.\nकाँग्रेस किती जागांवर लढेल, अजून ठरले नाही\n2016 मध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत निवडणुक लढवली होती. तेव्हा या आघाडीला 44 जागा मिळाल्या होत्या. परंतू, तेव्हापासून काँग्रेसचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार तृणमूलमध्ये सामील झाले आहेत. यावेळेस काँग्रेस किती जागांवर लढेल, हे अद्याप ठरलेले नाही. परंतू, सूत्रांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसला बरोबरीचा वाटा मिळण्याची शक्यता आहे.\n2016 बंगाल विधानसभा निवडणुकीची स्थिती\nपक्षा जागा जिंकल्या वोट शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=244692:english-ll-third-language&catid=451:2012-06-21-13-10-03&Itemid=424", "date_download": "2021-01-20T12:14:48Z", "digest": "sha1:URFVPR2NE5H3RSHG63Z43YD2O6Z35CQ3", "length": 39906, "nlines": 478, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nतेलंगणमध्ये करोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ\nकरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या तेलंगणमधील ४२ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं असून करोनी लसीचा मृत्यूशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आरोग्य क���्मचाऱ्याने लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.\nपश्चिम बंगाल - भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोण असणार; विजयवर्गीय यांनी दिलं उत्तर\nIPS कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारी\nउत्तर प्रदेश विधानसभेत लावण्यात आलेल्या वीर सावरकरांच्या फोटोवरुन वाद\nधान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का; नारायण राणे संतापले\nTRP scam : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा कोर्टानं फेटाळला जामीन\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो; जाणून घ्या १५ महत्वाचे मुद्दे\nIPL 2021 : CSK ने रैनाला कायम ठेवलं, पण हरभजनला....\nPHOTOS: फिटनेसवेड्या अभिनेत्याची गोष्ट... सेटवरच उभारली जीम\n२०:४०:४० पेमेंट सुविधा. १/२/३ बीएचके ३३.५० लाखांपासून नायगाव येथे\nममता बॅनर्जींना आणखी एक धक्का, आमदार अरिंदम भट्टाचार्य भाजपात जाणार\nमी तरुण आणि अविवाहित आहे, मुदत विमा योजना विकत घ्यावी का\nMarathi Joke : बायकोला सुधारण्याची सर्वात सोपी आयडिया...\n'तांडव'मुळे चर्चेत आलेल्या जीशाननं कंगनासोबतही केलंय काम; 'या' भूमिका प्रचंड गाजल्या\n84 दिवस व्हॅलिडिटी, दररोज 5GB डेटा; BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन\nBLOG : 'द टर्मिनल' खरंच घडतो तेव्हा...\n जाणून घ्या Signal अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा WhatsApp Group\nजम्मू-काश्मीर - एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चार जवान जखमी\nविराटनंतर अजिंक्य, रोहित नव्हे तर 'हा' होऊ शकतो कर्णधार- शशी थरूर\nपुण्यातील १९ नगरसेवक भाजपा सोडणार; देवेंद्र फडणवीस म्हणतात...\nसमजून घ्या : नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही २० जानेवारीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का घेतात शपथ\nIND vs AUS: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं BCCIला खुलं पत्र, वाचा नक्की काय आहे प्रकरण\nदौरा नाही तर शिकवण... भारतीय संघाकडून शिकता येतील अशा १० गोष्टी\nभंडारा आग प्रकरणाबद्दल आरोग्य मंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले...\nराज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी; फडणवीस यांचा आरोप\n'बेपत्ता' जॅक मा यांच्यासंदर्भातील मोठी बातमी; चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ\n'पठाण'च्या सेटवर खरीखुरी फायटिंग; असिस्टंट डायरेक्टरने लगावली सिद्धार्थच्या कानशि���ात\nनोबिता आणि शिजुका अडकणार लग्नबंधनात\n\"मला पठडीबाज भूमिका नकोय\"; अभिनेत्रीनं नाकारल्या कोट्यवधींचे चित्रपट\nरियाने फोटोग्राफर समोर जोडले हात, व्हिडीओ व्हायरल\nफिटनेसवेड्या अभिनेत्याची गोष्ट... सेटवरच उभारली जीम\n कंगनाच्या चित्रपटात दिव्या दत्ताची एण्ट्री\n'तांडव'मुळे चर्चेत आलेल्या जीशाननं कंगनासोबतही केलंय काम; 'या' भूमिका प्रचंड गाजल्या\nकाही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला\nकेवळ १६ सेकंदामध्ये स्पर्धकाने पूर्ण केलं अमिताभ यांनी दिलेलं चॅलेंज\nआता मुंबईत 'तांडव' होणार उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत\n‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेमध्ये आस्ताद काळेची एण्ट्री\nबिग बींसोबतच्या 'या' चिमुकल्याला ओळखलंत का\n'मी सुद्धा हिंदू आहे आणि या दृश्याने...', तांडवच्या वादावर स्वरा भास्करने केले ट्वीट\nहिनाचं ग्लॅमरस फोटोशूट; नाशिकमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद\nफिटनेसवेड्या अभिनेत्याची गोष्ट... सेटवरच उभारली जीम\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारी\n'तांडव'मुळे चर्चेत आलेल्या जीशाननं कंगनासोबतही केलंय काम; 'या' भूमिका प्रचंड गाजल्या\nहे WWE सुपस्टार आहेत अक्षय कुमारचे फॅन\nपुण्यात ऑफिसमध्ये घुसून तरुणीचं अपहरण\n‘तांडव’ विरोधात आलेल्या तक्रारीवर कायदेशीर कार्यावाही केली जाईल - अनिल देशमुख\nहे तर ठाकरे सरकारचं तुघलकी फर्मान | भाजपाचे विश्वास पाठक\nकेरळमधील बाईकप्रेमीची कारागिरी, साकारली लाकडी प्रतिकृती\n…तर अशा व्यक्तींनी कोवॅक्सीन लस घेऊ नये; भारत बायोटेकने लसीसंदर्भातील केली फॅक्टशीट जारी\nधान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का; नारायण राणे संतापले\n\"पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी\nभंडारा आग प्रकरणाबद्दल आरोग्य मंत्र्यांकडून महत्त्वाची...\nराज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह...\n\"हे' तर ठाकरे सरकारचं तुघलकी फर्मान\"\nपश्चिम बंगाल - भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोण असणार; विजयवर्गीय यांनी दिलं उत्तर\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पश्चिम बंगालमधील राजकीय वातवरण तापलेलं\nउत्तर प्रदेश : विधानसभेत लावण्यात आलेल्या...\nकरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूने ख���बळ\nममता बॅनर्जींना आणखी एक धक्का\nTRP Scam : बार्कचे माजी सीईओ...\n'तांडव'बाबत आलेल्या तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई होईल, पण...; अनिल देशमुखांचा केंद्राला सल्ला\nया वेबसीरीजमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.\n\"ही' तर ठाकरे सरकारची नवी गाथा\";...\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nपुण्यातील १९ नगरसेवक भाजपा सोडणार; देवेंद्र फडणवीस म्हणतात...\nपुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगलीये चर्चा\nअयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो :...\nपुणे : फेसबुक पोस्ट लिहून 'तरुणी...\nलोकजागर : आहे का हिंमत\nमराठवाडय़ात शिवसेनेत राबणारे मागे, मिरवणारे पुढे\nसेनेतील नवे चेहरे श्रेयाच्या लढाईत पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.\nराष्ट्रवादीतील आमदारांकडून मंत्रिपदाची जाहीरपणे मागणी\nविधायक सूचनांची भरच भर; शिवसेना नेत्यांकडून टिपणे\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मक्याच्या दरात घसरण\nपश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी\nभाजपला यशाची अपेक्षित झेप घेता आली नाही.\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावावरून वाद\nहुतात्मा दिन कार्यक्रमाला निघालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलिसांनी रोखले\nपंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना टाळे लावा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nमहिन्यातील दोन पाणीकपातीतून ठाणेकरांना दिलासा\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nसर्वसामान्य रुग्णांना दिलासा; १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी\nडिझेलवरील बस ‘सीएनजी’त रूपांतरीत\nपती-पत्नीमधील वादाच्या ६३३ तक्रारी\nभूखंड नियमितीकरणात लाचखोरीची अडचण\nचार वर्षांपासून विनंतीअर्ज धूळखात\nचाचण्या घटल्याने करोनाबाधितांची संख्याही कमी\nसुपरस्पेशालिटी रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण केंद्राला मंजुरी\n‘भंडारा रुग्णालयातील आग शॉर्ट सर्किटमुळेच’\nपाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाचे नियोजन\nशिक्षकांच्या करोना चाचणीची तयारी\nवकील, डॉक्टर, सनदी लेखापालांसह गृहउद्योगांना पालिकेचा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी ३ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर\nवाहनाच्या धडकेने बिबटय़ाचा मृत्यू\nविराटनंतर अजिंक्य, रोहित नव्हे तर 'हा' होऊ शकतो कर्णधार- शशी थरूर\nपाहा तुम्हाला पटतंय का त्यांचे मत\nIND vs AUS: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं...\nऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित विक्रम मोडल्याने...\nऑस्ट्रेलियन जर्सीत 'भारत माता की जय'ची घोषणा; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल\nखेळभावना दाखवणारा ऑस्ट्रेलियन चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nभारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग,...\nVideo : अर्णब व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण......\nVideo : रस्त्यावर पाच तास फिरत...\nमालकिणीचा आदेश येताच म्हशीने फिल्मी गाण्यावर...\n84 दिवस व्हॅलिडिटी, दररोज 5GB डेटा; BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय\nPUBG Mobile : हॅकर्सना मोठा झटका,...\nSamsung चा 'बजेट' स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची...\nनियोजन आहाराचे : आहार हवाई सेविकांचा\nसेन्सेक्स, निफ्टीची लक्षणीय झेप\nदोन सत्रांतील घसरणीनंतर प्रमुख निर्देशांकांची चार महिन्यांतील सर्वोत्तम सत्रउसळी\n‘डीएचएफएल’च्या ठेवीदारांची परतफेडीची मागणी\nवाहन उद्योगाला सावरण्यासाठी खासगी व परदेशी...\nसेन्सेक्समध्ये ४७० अंश आपटी\n‘डीएचएफएल’साठी पिरामल समूहाची बोली मंजूर\nजो बायडेन यांच्यासाठी कमला हॅरिस या एक प्रकारे कार्यकारी अध्यक्ष असतील. कठोर भूमिका घेऊन कार्य तडीस नेण्याचे काम हॅरिस यांचे असेल..\nऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणे हेच मुळात आव्हान.\nवर्धा जिल्ह्य़ात देवळी येथे झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.\nपगारात कपात व कोविड भत्त्याची वानवा- ‘कोविड योद्धा’ म्हणून\nलाखोंचे उत्पन्न देणारी बोरशेती\nस्वामी विवेकानंदांचा हिंदूंनी स्वीकारच केला आहे\nजगातील सर्वांत जुने गुंफाचित्र इंडोनेशियात\nएका मोठ्या डुकराचे चित्र असून ते ४५ हजार ५००\nलस हवीय पण पाणीपुरीतून\nपाठलाग ही सदैव करतील \nतंत्रज्ञान : व्हॉट्सअ‍ॅपसाठी रेड सिग्नल\nगोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : स्वातंत्र्यपूर्व इतिहास खासगी मालकीचाच\nआजही बँकिंगमध्ये कर्जदाराइतकेच जामीनदारालाही तितकेच महत्त्व आहे.\nकरावे कर-समाधान : चढय़ा शेअर बाजारात विक्रीच्या विचारात असाल तर..\nपल्याडची गुंतवणूक : गुंतवणुकीच्या वैश्विक शहाणिवेकडे\nमाझा पोर्टफोलियो : पॉलिमरच्या किमतीतील घस��णीचा लाभ\nएमपीएससी मंत्र : निर्णयक्षमता - पर्याय विश्लेषण सराव\nप्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास रु. २००० इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.\nयूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारत\nएमपीएससी मंत्र : सीसॅट - निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये\nयूपीएससीची तयारी : प्राचीन भारत\nसत्या पॉल यांनी साडीला ग्लॅमर देत थेट रॅम्पवॉकवर कॅटवॉक करायला लावलं आणि फॅशन विश्वात खळबळ माजली...\nज्येष्ठांचे लिव्ह इन : समंजस परिपक्वता\nव्यर्थ चिंता नको रे : मेंदूची भावनिक घडण\nस्ट्रॉबेरीच्या मळ्यात खूप गवत उगवलं होतं. त्या गवतात पाठीवर विविध रंगांचे ठिपके असलेला लाल किडा राहत असे.\nगोड गोड बोला..पण मास्क लावून\nअमेरिकेच्या संसदेवरील ट्रम्प-समर्थक निदर्शकांच्या हल्ल्याने अनेकांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला.\nलोकशाही अमेरिकेतली आणि भारतातली\nरफ स्केच : सुर्वे\nअरतें ना परतें.. : माझ्या आतलं आदिम जनावर\nमुद्रांक शुल्क कपातीचा लाभ डिसेंबरअखेर पर्यंतच\nइतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही सध्याच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.\nग्राहक कायदा की रेरा कायदा\nआपली खासगी माहिती सुरक्षित राहिली पाहिजे याबद्दल तरुणाई आता थोडी जागरूक होताना दिसते आहे.\nनवं दशक नव्या वाटा : अशक्य बर्गर\nविषाणूला खरे म्हणजे सजीव मानणे चूक आहे. कारण कोणताही विषाणू ना खाऊ शकतो ना श्वास घेऊ शकतो\nनवदेशांचा उदयास्त : श्रीमंत तैवान\nसध्या तैवानमध्ये ‘प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी’ सत्तेवर आहे\nकुतूहल : एलिमेंट्समधील भूमिती\nनवदेशांचा उदयास्त : स्वतंत्र, स्वायत्त तैवान\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nशहाणिवेची शपथलोकसत्ता टीम जो बायडेन यांच्यासाठी कमला हॅरिस या एक प्रकारे कार्यकारी\n‘नव-महाभारता’त विश्लेषणाची जोखीमलोकसत्ता टीम तटस्थ आणि नि:पक्षपाती वगैरे असण्याला आपल्याकडे फार महत्त्व असतं.\nलोकसत्ता टीम ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणे हेच मुळात आव्हान.\nडॉ. जुल्फी शेखलोकसत्ता टीम वर्धा जिल्ह्य़ात देवळी येथे झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य\nबुधवार, २० जानेवारी २०२१ भारतीय सौर ३० पौष शके १९४२, मिती पौष शुक्ल पक्ष सप्तमी १३.१५ पर्यंत, नक्षत्र- रेवती १२.३६ पर्यंत. चंद्र : मीन १२ :३६ पर्यंत.\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nपुणे : फेसबुक पोस्ट लिहून 'तरुणी निघाली होती आत्महत्या करायला, पण...X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/05/blog-post_28.html", "date_download": "2021-01-20T12:14:00Z", "digest": "sha1:WTR4IV7UW74MJKO6JS2K5T2HSFGBQGH5", "length": 8335, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: सत्यशोधकचा मुहूर्त", "raw_content": "\nथोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारितसत्यशोधक या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सचिव युके चव्हाण, प्रधान सचिव अनंत कळसे या मान्यवरांसह अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर व संगीतकार अमितराज उपस्थित होते. वैयक्तिक आयुष्यासोबत सामाजिक जीवनातही अतिशय खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करणा-या जोतिबांचा जीवनपट प्रत्येकास���ठी प्रेरणादायी असेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सत्यशोधकचित्रपटाला शुभेच्छा दिल्या.\nसमता फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या सत्यशोधक चित्रपटातून महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनपट उलगडून दाखवला जाणार आहे. जोतिबा फुलेंनी समाज परिवर्तनाचे महान क्रांतीकार्य केले. सत्यशोधक चरित्रपटाच्या माध्यमातूनमहात्मा जोतिबा फुलेंच्या या परिवर्तनाच्या कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महात्मा जोतिबा फुलेंची भूमिका चतुरस्त्र अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत आहेत. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केलं असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. प्रवीण तायडे, राहुल वानखेडे, विशाल वाहूर वाघ, अरुण वानखेडे, निखिल पडघन, विनय वानखेडे या सगळ्यांचं चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाचं योगदान आहे.\nछायांकनाची जबाबदारी अरुण प्रसाद यांनी तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी विश्वनाथ मिस्त्री यांनी सांभाळली आहे. संगीत अमितराज यांचं आहे. वेशभूषा महेश शेरला यांची असून रंगभूषा जितेंद्र म्हात्रे व निशिकांत उजवणे यांची आहे.\n३ जून पासून सत्यशोधकच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात होणार आहे.\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\nमुंबई में 'इन्वेस्ट बिहार' रोड शो का आयोजन\nरोड शो का उद्देश्य G2B गवर्नमेंट-टू-बिज़नेस संचार द्वारा निवेशकों को बिहार में एक उपयुक्त मंच प्रदान करना मुंबई, 10 दिसंबर 2019 :- ...\nललित प्रभाकरच्या टेररबाज 'टर्री' चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच\nआजची तरुणाई म्हणजे बिनधास्त , बेधडक , बेफिकीर वृत्ती असलेली. त्यांच्या विचार आणि आचारांमध्येही हे जाणवतं. मग ते वास्तवात असो , वा रुपेर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/actress-poonam-pandey-got-engaged-to-boyfriend-sam-bombay-photo-viral-in-marathi-878229/", "date_download": "2021-01-20T13:27:03Z", "digest": "sha1:JXYTFME6F5QPE3JZW7KIQDXSIIY2EEWH", "length": 9721, "nlines": 52, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nखळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा\nनेहमी आपल्या खळबळजनक कृत्याने अथवा वक्तव्याने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री पूनम पांडेने साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. कित्येक वर्षांपासून असणारा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेबरोबर पूनमने साखरपुडा केला असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने फोटो शेअर करत ‘सर्वात सुंदर भावना’ अशी कॅप्शन दिली आहे. पूनम पांडे गेल्या कित्येक वर्षापासून बॉलीवूड आणि इतर ठिकाणी आपल्या व्हिडिओ आणि फोटोजने चाहत्यांना घायाळ करत आहे. तिला सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. नुकताच आपण साखरपुडा केल्याचे घोषित केले असून तिला अनेकांनी कमेंट्स देत अभिनंदनांचा वर्षाव केला आहे.\n'बिग बॉस'फेम अभिनेत्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, केला खुलासा\nसॅमबॉम्बेबरोबर पूनमने केला साखरपुडा\nपूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरही ती अनेक खळबळजनक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण आता पूनम पुन्हा चर्चेत आली आहे ते वेगळ्या कारणाने. पूनमने आपला बॉयफ्रेंड सॅमबॉयसह एक असणारा एक फोटो शेअर केला असून आपण साखरपुडा केला असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही शेवटी केलंच’ असं सॅमबॉयने कॅप्शन दिलं असून यावर ‘सर्वांत चांगली भावना’ असं पूनमने म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिने यासह प्रेमाची इमोजीही शेअर केली आहे. अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. एका यूजरने म्हटले, ‘मोठ्या निर्णयासाठी तुझे मोठे अभिनंदन’, तर अजून एका चाहत्याने म्हटलं, ‘तू अतिशय नशीबवान पुरूष आहेस कारण पूनम मॅम आता तुझी आहे.’ तर एका चाहत्याने म्हटले आहे की, ‘वाह, अभिनंदन आनंदी राहा आणि सुखात आयुष्य घालवा’. पूनम पा���डे नेहमीच आपल्या वक्तव्य आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. मात्र पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्याची सुरूवात अशा तऱ्हेने पूनम पांडे करत असल्याने तिचे चाहतेही तिच्यासाठी आनंदी असल्याचे दिसून येत आहे.\nसुशांतचा 'दिल बेचारा' लॉकडाऊनमधला सुपर डुपर हिट चित्रपट\nमे मध्ये लॉकडाऊन नियम उल्लंघन केल्याचा आरोप\nलॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही मे मध्ये पूनम चर्चेत आली होती. पूनम आणि सॅमबॉय यांनी पोलिसांनी घातलेले नियम तोडून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले आणि लाँग ड्राईव्हला गेले अशी केस त्यांच्यावर करण्यात आली होती. मात्र यावर पूनमने एका व्हिडिओद्वारे याबाबत खुलासा करत आपण घरातच असून त्यावेळी चित्रपट बघत असल्याचा दावा केला होता. ‘काल रात्री मी मूव्ही मॅरेथॉन बघत होते. लागोपाठ तीन चित्रपट मी पाहिले. मला काल रात्रीपासून मला अटक करण्यात आल्याचे फोन येत आहेत आणि मी चॅनेलवरपण हे पाहत आहे. पण असं करून नका. मी घरातच आहे आणि मी व्यवस्थित आहे. लव्ह यू ऑल’ असं तिने या व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. पूनम पांडेने 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान टीम विश्व कप जिंकल्यास संपूर्ण कपडे काढून व्हिडिओ बनविण्याचे वक्तव्य केले तेव्हापासून ती खूपच चर्चेत आली. त्यानंतर 2013 मध्ये ‘नशा’ चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचा सिक्वलही लवकरच बनविण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि यामध्येही पूनम पांडेनेच काम करावे अशी इच्छा दिग्दर्शक अमित सक्सेनाने व्यक्त केली होती.\nसुपरस्टार होण्यासाठी या कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/to-know-about-your-pregnancy-do-these-pregnancy-test-in-marathi-808258/", "date_download": "2021-01-20T12:57:03Z", "digest": "sha1:2NVZ442OEFRSQ2SHCJQVYP5ITUP4GLMF", "length": 11803, "nlines": 54, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि ��ेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nगोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट\nलग्नानंतर ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यासाठी गोड बातमी मिळण्याचा 'क्षण' अतिशय महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला समजतं तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पण तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठी आधी प्रेगन्सी टेस्ट करणं फारच गरजेचं आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना प्रेंगन्सी टेस्ट कधी करावी आणि यासाठी कोण-कोणत्या प्रेगन्सी टेस्ट कधी कराव्यात हे माहित नसतं. काही जणी इतक्या संवेदनशील असतात की प्रेगन्सी टेस्ट न करताही त्यांना त्या गरोदर आहेत हे समजू शकतं. मात्र प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी टेस्ट करण्याची नक्कीच गरज असते. जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा (HCG - Human Chorionic Gonadotropin) हॉर्मोन्स तुमच्या युरिनमध्ये आढळते त्यामुळे प्रेगन्सी टेस्टसाठी युरिन टेस्ट केल्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच आम्ही तुम्हाला प्रेगन्सी टेस्ट करण्याचे काही प्रकार आणि ती केव्हा आणि कशी करावी याची माहिती देत आहोत.\nप्रेगन्सी टेस्ट किट (Pregnancy test kit)\nआजकाल जाहिरात आणि इतर माध्यमातून आपल्याला प्रेगन्सी टेस्ट किटविषयी योग्य माहिती नक्कीच मिळत असते. मात्र हे प्रेगन्सी टेस्ट स्वतःसाठी पहिल्यांदा वापरताना मनात एक प्रकारची धाकधूक निर्माण झालेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेगन्सी टेस्ट नेहमी सकाळच्या वेळीच करावी. कारण सकाळी युरिनमध्ये HCG हॉर्मोन्स स्पष्टपणे आढळून येतं. मासिक पाळी चुकल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही प्रेगन्सी टेस्ट करू शकता. प्रेगन्सी टेस्ट किटच्या माध्यमातून पाच मिनीटात तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे समजू शकतं. कोणत्याही मेडीकल शॉपमध्ये प्रेगन्सी टेस्ट किट सहज उपलब्ध असतं. या किटवरील सूचना नीट वाचून घ्या. प्रेगन्सी टेस्ट करण्यासाठी किटवर दिलेल्या माहितीनुसार युरिनचे काही थेंब ड्रॉपरने टाका. जर तुमच्या युरिनमध्ये HCG हॉर्मोन आढळले तर किटवर दोन गुलाबी रंगाच्या रेषा उमटतात. याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात अथवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा होतो. जर किटवर एकट गुलाबी रंगाची रेष उमटली तर तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे असा त्याचा अर्थ होतो. जर तुमची टेस्ट निगेटिव्ह आली तर मुळीच चिंता करू नका. कारण गरोदर होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे पुढच्या वेळेस नशिब तुमची नक्की साथ देईल असे म्हणून रिझल्टकडे दुर्लक्ष करा. शिवाय कधी कधी प्रेगन्सी टेस्टचा रिझल्ट चुकीचा असण्याची शक्यता असल्यामुळे काही पुढील आठवड्यात मासिक पाळी न आल्यास पुन्हा एकदा टेस्ट करा. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी एखाद्या चांगल्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कधी कधी प्रेगन्सी टेस्ट किट चुकीचा रिझल्टदेखील दाखवू शकते. शिवाय मासिक पाळी उशीरा येण्याची अनेक कारणे असू शकतात. यासाठी असे असल्यास डॉक्टरकडे जावून तपासणी जरूर करा.\nगर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम देखील वाचा\nक्लिनिकमध्ये करण्यात येणाऱ्या प्रेगन्सी टेस्ट\nयुरिन टेस्ट - आजाकाल क्लिनिकमध्येदेखील प्रथम प्रेगन्सी टेस्ट किटच्या मदतीने अथवा लॅब टेस्ट द्वारे युरिन टेस्ट केली जाते. युरिन टेस्ट लॅबमध्ये केल्यास अचूक परिणाम मिळू शकतो.\nब्लड टेस्ट - युरिन टेस्ट केल्यानंतर डॉक्टर तुमच्या रक्ताची तपासणी करतात. रक्त तपासणीद्वारे तुम्ही गरोदर आहात का हे अचूक समजू शकते.\nअल्ट्रा साऊंड सोनोग्राफी - अल्ट्रा साऊंड सोनोग्राफीमुळे तुम्ही गरोदर आहात का हे कळणे अधिक सोपे जाते. कारण मासिक पाळीच्या चार आठवड्यानंतर सोनोग्राफीद्वारे तुमच्या पोटातील गर्भाचा आकार त्यात दिसून येतो. सातव्या आठवड्यानंतर बाळाचे ठोकेदेखील तुम्ही या माध्यमातून ऐकू शकता.\nतुम्ही गरोदर आहात हे कन्फर्म झाल्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार इतर वैद्यकीय चाचण्या आणि औषधे सुरू करा. योग्य आहार आणि सकारात्मक विचार तुमच्या बाळाच्या वाढीसाठी पोषक असतात. यासाठी गर्भधारणेनंतर योग्य समूपदेशन घ्या.\nतुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:\nपस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)\nप्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत 'हे' ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स\nआई व्हायचंय...तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून\nफोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/frext-p37099827", "date_download": "2021-01-20T13:48:21Z", "digest": "sha1:SCNNIHKGXH2LPC2CSCGVPVVU6PYUX43X", "length": 15924, "nlines": 270, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Frext in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Frext upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nFluvoxamine साल्ट से बनी दवाएं:\nFluvator (2 प्रकार उपलब्ध) Fluvoxin (2 प्रकार उपलब्ध)\nFrext के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nFrext खालील उपचारासाठी वापरले जाते -\nऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ओसीडी (मनोग्रसित बाध्यता विकार)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Frext घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस दुर्लभ\nगर्भवती महिलांसाठी Frextचा वापर सुरक्षित आहे काय\nFrext चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Frext बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Frextचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Frext घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Frext घेऊ नये.\nFrextचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nFrext वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nFrextचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Frext च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nFrextचा हृदयावरील परिणाम काय आहे\nFrext चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nFrext खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Frext घेऊ नये -\nFrext हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Frext सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Frext घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Frext केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Frext मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Frext दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Frext दरम्यान अभिक्रिया\nFrext आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/07/blog-post.html", "date_download": "2021-01-20T13:16:40Z", "digest": "sha1:UNP5WIXTX4NJ6SQ4MAEOWFULLP7WNPG2", "length": 8621, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ई-हेल्थ कार्ड’चे अनावरण", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ई-हेल्थ कार्ड’चे अनावरण\nप्रत्येकाच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी नोंद करणारे भारतातील पहिले ‘ई-हेल्थ कार्ड’ बनविण्याचा बहुम��न पुण्यातील ‘एनकॉर्ड हेल्थ कार्ड एलएलपी’ या स्टार्टअप कंपनीने पटकाविला आहे. एखाद्या व्यक्तीला त्याचा वैद्यकीय तपशील कोठेही सोबत नेण्याची सुविधा या कार्डमुळे प्राप्त झाली असून डॉक्टरांना या कार्डच्या आधारे आपत्कालीन स्थितीमध्ये वेळेवर उत्तम वैद्यकीय सेवा देता येणे शक्य होणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या ‘ई-हेल्थ कार्ड’चे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी ‘एनकॉर्ड’चे व्यवस्थापकीय अधिकारी श्री. प्रकाश लोहारकर व ‘ई-हेल्थ कार्ड’चे विभाग प्रमुख श्री. वीरू स्वामी उपस्थित होते.\nमानवी सेवा उद्योगाला फायदा मिळवून देण्याच्या हेतूने नवी दिशा देत अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करीत भारतात पहिले ‘ई-हेल्थ कार्ड’ तयार केले आहे. जगात सगळीकडेच ग्लोबल क्रांती घडत असताना आरोग्य विभाग याला अपवाद कसा ठरेल. ‘एनकॉर्ड ई-हेल्थ कार्ड’मुळे भविष्यात आरोग्य विषयक सुविधांमध्ये निश्चितच आशादायी चित्र पहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिले ई-हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ई-हेल्थ कार्ड’ विषयी जागरूकता वाढविण्यासाठी आरोग्य विभागाला प्रोत्साहित करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांतून, चोखंदळ परीक्षण व ध्येयात्मक मांडणीने हे ई-हेल्थ कार्ड तयार केले असून ते वितरणासाठी सज्ज झाले आहे. या ई-हेल्थ कार्डमुळे सर्वसामान्य, वैद्यकीय व्यावसायिक तसेच आरोग्य सुरक्षा व्यावसायिकांना निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन ‘एनकॉर्ड’चे मुख्य मार्गदर्शक डॉ. दिपक शिकारपूर व ‘एनकॉर्ड’चे सहाय्यक पार्टनर निलेश कांदळगावंकर यांनी केले आहे.\n‘एनकॉर्ड हेल्थ कार्ड’ विषयी अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.ehealthcardindia.com\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\nमुंबई में 'इन्वेस्ट बिहार' रोड शो का आयोजन\nरोड शो का उद्देश्य G2B गवर्नमेंट-टू-बिज़नेस संचार द्वारा निवेशकों को बिहार में एक उपयुक्त मंच प्रदान करना मुंबई, 10 दिसंबर 2019 :- ...\nललित प्रभाकरच्य��� टेररबाज 'टर्री' चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच\nआजची तरुणाई म्हणजे बिनधास्त , बेधडक , बेफिकीर वृत्ती असलेली. त्यांच्या विचार आणि आचारांमध्येही हे जाणवतं. मग ते वास्तवात असो , वा रुपेर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/electricity-bill-waiver-agitation/", "date_download": "2021-01-20T14:28:11Z", "digest": "sha1:BISF65MPZPGQ4PRZGQ3SYLMF7QHIA5AX", "length": 3720, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "electricity bill waiver agitation Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nराज ठाकरेंच्या वीजबिल माफी आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचे विधान\nनागपूर : वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू…\nहिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम, आदर्श ग्रामविकास पॅनल विजयी\nऔरंगाबाद तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे\nगुरू गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली…\nपंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी अगोदर कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी…\nशिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ : भाजप आमदार अतुल भातखळकरांची…\n‘पी.एन.गाडगीळ’च्या संचालकांना तब्बल 1 कोटी 60…\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा…\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/anjum-chopra-love-horoscope.asp", "date_download": "2021-01-20T14:35:05Z", "digest": "sha1:TNWIV6Y7SO4DFDS7BDRTOPFVTOP52JRZ", "length": 8763, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अंजुम चोपड़ा प्रेम कुंडली | अंजुम चोपड़ा विवाह कुंडली Anjum Chopra, cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अंजुम चोपड़ा 2021 जन्मपत्रिका\nअंजुम चोपड़ा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 12\nज्योतिष अक्षांश: 28 N 36\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअंजुम चोपड़ा प्रेम जन्मपत्रिका\nअंजुम चोपड़ा व्यवसाय जन्मपत्रिका\nअंजुम चोपड़ा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअंजुम चोपड़ा 2021 जन्मपत्रिका\nअंजुम चोपड़ा ज्योतिष अहवाल\nअंजुम चोपड़ा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाला अन्नाएवढीच प्रेमाचीही भूक आहे. तुमच्यात खूप स्नेहभाव आहे आणि तुम्ही ए��� उत्तम जोडीदार आहात. तुमच्या स्तरापेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीशी विवाह करू नका कारण अशा प्रकारे व्यक्तीशी एकरूप होण्यासाठी लागणारी सहनशक्ती तुमच्यात नाही. तुमचे व्यक्तिमत्व मोहक आहे, तुमची आवडनिवड उत्तम आहे आणि कलेशी निगडीत व्यक्तींशी मैत्री करणे तुम्हाला आवडते.\nअंजुम चोपड़ाची आरोग्य कुंडली\nअतिकाम आणि अतिताण घेणे टाळा. तुम्ही या दोन्ही गोष्टी करता आणि तुमचा स्वभाव असा आहे की ज्यामुळे तुम्हाला धोका पोहोचू शकतो. तुम्ही भरपूर झोप घ्या आणि झोपताना कसलाही विचार करू नका. त्यावेळी तुमचे मन पूर्ण रिकामे असू द्या. आठवड्यातील सुट्टीच्या वारी फक्त आराम करा आणि आठवडाभर ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या करण्यात वेळ घालवू नका. खूप खळबळ ही चांगली नसते आणि अति घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रसन्न आणि शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्याबाबत चिंता करणे टाळा. निद्रानाशा, न्यूराल्जिया (मज्जातंतूवेदना), डोकेदुखी, डोळ्यांवर ताण येणे यासारखे विकार वयाच्या तिशीनंतर होऊ शकतात.\nअंजुम चोपड़ाच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला पर्यटन करणे फार आवडते, त्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असते. त्यासाठी तुम्हाला साध्या करमणूकीवर समाधान मानावे लागेल. पत्ते खेळणे तुम्हाला आवडते आणि वायरलेस सेटपासून ते फोटोग्राफी प्रिंटपर्यंत वस्तू तयार करण्यातून तुम्हाला आनंद मिळतो.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/9645", "date_download": "2021-01-20T13:43:41Z", "digest": "sha1:5REGWQFQPB2G4IZOUAIZFJ77WNL77YYI", "length": 11494, "nlines": 111, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी भक्ती-भावाने संकलन केंद्राकडे मुर्ती सुपुर्द करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर – Purogami Sandesh", "raw_content": "\nआरोग्याच्या सुरक्षिततेसाठी भक्ती-भावाने संकलन केंद्राकडे मुर्ती सुपुर्द करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर\nआरोग्याच्या सुरक्षिततेसाठी भक्ती-भावाने संकलन केंद्राकडे मुर्ती सुपुर्द करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर\n✒️माधव शिंदे (नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260\nनांदेड(दि.29ऑगस्ट):-कोव��ड-19 च्या आव्हानात्मक काळातही नांदेड जिल्ह्यातील जनतेने अतिशय जबाबदार वर्तन करुन सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत अत्यंत मोलाची समजदारी दाखविली आहे. जनतेच्या या सहकार्यामुळेच कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजाराला आपण गणेशोत्सव काळात नियंत्रीत ठेवू शकलो. आजवर दाखवलेली समजदारी व समंजस भुमिका जिल्ह्यातील जनता गणपती विसर्जनाच्या दिवशीही दाखवेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.\nयेत्या एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाबाबत त्यांनी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. गोदावरी ही लोकांच्या श्रद्धेची नदी असून या नदीचे पावित्र्य राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. हे पावित्र्य अधिक समृद्ध व्हावे, गोदावरी नदीच्या पर्यावरण दृष्टिने गणेश विसर्जनाची मूर्ती इतर नैसर्गिक ठिकाणी विसर्जीत करता याव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने इतर जागा शोधून ठेवल्या आहेत. अनेक खाणींमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध असून त्याठिकाणी या मुर्तींचे विसर्जन करुन कमीत-कमी प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचावी याची नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी लोकांनी गर्दी करुन जाण्यापेक्षा आपण शहरात विविध ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र स्थापन करीत आहोत. या केंद्रांवर सर्व नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली मुर्ती सुपूर्द करुन नांदेड जिल्ह्यातील पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.\nमहानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापित केले जात आहे. या केंद्रांवर विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाणार आहे.\nश्री.अंबादेवी मंदिरासमोर भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृवात घंटानाद आंदोलन\nअंबाजोगाई तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढ���ओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/travel-via-google-maps-the-car-sank-in-the-dam-akole-128111832.html", "date_download": "2021-01-20T14:10:30Z", "digest": "sha1:WM5RKIERHHNO45A3NHYVILJGIVLQQDT3", "length": 4787, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Travel via Google Maps; The car sank in the dam akole | गुगल मॅपद्वारे प्रवास; धरणात बुडाली कार, चालकास जलसमाधी, दोघे पोहून बाहेर आल्याने बचावले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअकोले:गुगल मॅपद्वारे प्रवास; धरणात बुडाली कार, चालकास जलसमाधी, दोघे पोहून बाहेर आल्याने बचावले\nअकोले / विजय पोखरकर10 दिवसांपूर्वी\nधरणात बुडालेली कार रविवारी काढण्यात आली.\nगुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्यो���कांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले यास धरणात जलसमाधी मिळाली, तर वाहनातील इतर दोघे उद्योजक शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर पोहून सुखरूप पाण्याबाहेर पडल्याने बचावले.\nशनिवारी रात्रीच्या वेळेस कोल्हापूर येथील, पण पुणेस्थित शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर (कोल्हापूर) हे दोन उद्योजक आपल्या चारचाकी वाहनातून अकोल्यातील कळसूबाई शिखरावर ट्रेकिंग करण्यासाठी कोतूळ मार्गाने गुगल मॅप सर्च करून प्रवास करत होते. रात्रीची साधारण दोन वाजेची वेळ होती.\nगुगल मॅपवर कोतूळहून अकोल्याकडे जाणारा रस्ता वाहनचालकाला दाखवण्यात आला खरा, पण तो रस्ता पावसाळ्यात पिंपळगावखांड धरणात पाणी अडवल्यावर वाहतुकीस बंद होतो. कारण कोतूळ येथील या मार्गावरील पुलावरून सुमारे २० फूट उंचीचे पाणी असते. मात्र या मार्गाने जाणारा हा वाहनचालक नवखा असल्याने त्याने पाण्यापर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून गाडी नेली. पाणीसाठ्याचे चित्र पाहून त्याने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी थेट धरणात गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26264", "date_download": "2021-01-20T12:58:03Z", "digest": "sha1:J4QKNOSYZ6DRN67V2RUJYOMW4BLS4J7Y", "length": 4620, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दिल\nपहिलीत असताना वडिलांना विचारले 'प्यार' म्हणजे काय , तेव्हा ते 'कुठे ऐकलेसं गं , कुठे ऐकलेसं गं' करून घाबरून उठून गेले. 'प्यार'मध्ये एवढं घाबरण्यासारखं काये बरं , ते स्वतः एवढे गाणे ऐकायचे मगं मला न कळले तर काय नवल.... पण हा विचार करायला आणि दोनचार दिवस गाणी बंद करून अपराधी वाटून घ्यायला ते काही आजकालचे पालक नव्हते. ते गाणे ऐकत राहिले मी 'शिकत' राहिले. 'प्यार'चा रस्ता दिलापर्यंत जाणारच , शास्त्र असतं ते. त्यामुळे दुसरीपर्यंत मला 'दिला'बद्दल कळलं. यावेळेस मी आईकडे गेले व दिलाची चौकशी केली. त्यावेळी ती बावचळली असेलही पण तिने तसे दाखविले नाही. ती सगळ्या गोष्टींना 'भक्तप्रल्हाद वळण ' द्यायची.\nRead more about थोडेसे \"दिलखेचक\" चिंतन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतु��्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/11/blog-post_26.html", "date_download": "2021-01-20T12:12:54Z", "digest": "sha1:QQ5GYKTVKOIBIAHPD766OGQPNBVQJLMX", "length": 4794, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विंचूर रोडवर सोने चोरणाऱ्या संशयीतास अटक............... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विंचूर रोडवर सोने चोरणाऱ्या संशयीतास अटक...............\nविंचूर रोडवर सोने चोरणाऱ्या संशयीतास अटक...............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२ | सोमवार, नोव्हेंबर २६, २०१२\n९ नोव्हेंबर ला येवला शहरातील विंचूर रोडवरून १० तोळेच्या आसपास सोने चोरून मोटार सायकल वरून फरार झालेल्या एका संशयीतास येवला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने बुधवार पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. स्टेच बँकेच्या लॉकरमधुन घरी सोनो घेऊन जाणाऱ्या सुमतीलाल भावसार यांचे सोने मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी पळ काढला होता. या गुन्ह्याच्या तपास करताना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज तपासले असता एक संशयीत टेहळणी करताना दिसत होता. आपली पिशवी खेचणारा हाच इसम आहे असे भावसार यांनी ओळखले . . पोलिस तपासात तो श्रीरामपूर येथील अट्टल चोर सलिम नूरअली इराणी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पो.नि. श्रावण सोनवणे सपोनि पांडूरंग खेडकर, ठाकरे यांनी तपास केला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/naomi-watts-horoscope-2018.asp", "date_download": "2021-01-20T13:16:48Z", "digest": "sha1:X6OGHTYJZHPGQUD7TO25PNP5FX3LXOQW", "length": 16590, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "नाओमी वाट्स 2021 जन्मपत्रिका | नाओमी वाट्स 2021 जन्मपत्रिका Hollywood, Actor", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » नाओमी वाट्स जन्मपत्रिका\nनाओमी वाट्स 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 0 W 16\nज्योतिष अक्षांश: 50 N 49\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nनाओमी वाट्स प्रेम जन्मपत्रिका\nनाओमी वाट्स व्यवसाय जन्मपत्रिका\nनाओमी वाट्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nनाओमी वाट्स 2021 जन्मपत्रिका\nनाओमी वाट्स ज्योतिष अहवाल\nनाओमी वाट्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुम्ही समृद्धीचा आनंद घ्याल. या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही एक तृप्त आयुष्य जगाल. तुमची लोकप्रियता आणि पत वृद्धिंगत होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि प्रतिष्ठा उंचावेल. मंत्री आणि शासनाची तुमच्यावर मर्जी असेल. तुम्ही नातेवाईकांना आणि समाजाला मदत कराल.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nव्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nहा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nया काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nतुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेणे आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासा���ी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.\nतुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/5/14/Parisaratil-vidnyan.aspx", "date_download": "2021-01-20T12:23:43Z", "digest": "sha1:N6U3CCAJIBYTFFJCOWPUC2MWOBQ4VSNV", "length": 7033, "nlines": 50, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "परिसरातील विज्ञान", "raw_content": "\nविद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ शाळांतील चार भिंतीत विज्ञान न शिकवता, परिसरातील गोष्टींचा उपयोग करून घेणे; ही संकल्पना राबवली मीना म्हसे यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांसोबत २०१४ पासून आजपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी त्या करत आहेत.\nमीना म्हसे यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने इ. २री ते इ. ७वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासत औषधी वनस्पतींची माहिती संकलित करण्याचा उपक्रम राबवला. मीना म्हसे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींचा शोध घेऊन त्यांचे गुणधर्म, वनस्पतीचे औषधी अंग, लागवडीचे उपयुक्त तंत्र, उपचार पद्धती या सर्व मुद्द्यांच्या आधारे माहिती संकलित केली. पर्यावरण जागृती आणि परिसराचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास, शोधकवृत्ती, ज्ञानवर्धक आणि आयुर्वेदिक माहिती यांकडे विशेष लक्ष दिले. या माहितीचे संकलन करत असताना वृक्षदिंडी, वृक्षलागवड असे अनेक कार्यक्रम घेतले. आसपा��च्याच परिसरात सहलींचे आयोजन करून तेथील औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. या सर्व वनस्पतींचे घरगुती उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थी त्याचा वापर करतात. तसेच अधिक माहिती मिळण्यासाठी शिरुर येथील ‘तनिष्का हायटेक नर्सरी’त नेऊन रोपांची लागवड, संवर्धनतंत्र व रोपांच्या वाढीची नोंद याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी शाळेत औषधी वनस्पतींची परसबाग तयार केली. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबतच गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचेदेखील सहकार्य घेतले. हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता, लोकसहभाग मिळाल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती नव्याने लक्षात आली. संकलित माहितीचा उपयोग सर्वांना व्हावा, या दृष्टिकोनातून ‘औषधी वनस्पतींचे उपयोग व महत्त्व’ असे पुस्तक संपादित करून ग्रामस्थांच्याच हस्ते त्याचे प्रकाशन केले.\nमीना म्हसे यांच्या या उपक्रमाची अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी मीना म्हसे यांच्यासोबतच विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांमधील या सुप्त वैज्ञानिक गुणांच्या संवर्धनासाठी मीना अशोक म्हसे यांनी केलेल्या नवउपक्रमाबद्दल २०१८ साठीचा विज्ञान विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://themlive.com/bhakar-to-release-on-23rd-may-2014/", "date_download": "2021-01-20T12:10:18Z", "digest": "sha1:TZCIQJD6ZRJQXBIJ6WR6D5ZGCZT3GJM2", "length": 7095, "nlines": 64, "source_domain": "themlive.com", "title": "Bhakar to release on 23rd May 2014 - Glam World", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वेध घेणारा चित्रपट ‘भाकर’ २३ मे ला प्रदर्शित\nशेतकरी.. आपला अन्नदाता.. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ साधत गेली वर्षानुवर्षे संसाराचा गाडा रेटणारा बळीराज कायमच आर्थिक विवंचनेत अडकलेला राहिला. सावकाराचे कर्ज, वादळ-गरपीटासारखी आस्मानी संकट झेलत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच उपेक्षा आली. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्यातूनच आलेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास धजावतो, तर काही वाममार्गाला लागतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांचा वेध घेणारा ‘भा���र’ हा मराठी चित्रपट येऊ घातलाय. ‘तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘वऱ्हाड चित्र’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पोहनकर यांनी केलंय.\n‘जगाचा पोशिंदा जगाचा विनाशक झाला तर.. ‘ या टॅग लाईनवर बेतलेला ‘भाकर’ चित्रपट येत्या २३ मे ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. ‘महेंद्र पवनकुमार सिंह आणि टीम’ प्रस्तुत या चित्रपटाची सहनिर्मिती चंद्रशेखर पिंपळे, चंद्रकांत मेहेरे यांनी केली आहे. ‘भाकर’ हा चित्रपट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांची जीवन जगण्याची कहाणी आहे. शेतकऱ्यांची होणारी फरपट, भौगोलिक परिस्थितीचा वेळेचा-काळाचा अभ्यास न करता येणारी पॅकेजेस, नैसर्गिक असमतोलता, आर्थिक फसवणूक, राजकारण यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी तर दुसरीकडे त्याच्यातील तरून पिढी यातून बाहेर पडण्यासाठी वाईट मार्गाकडे वळते.. अशाच एका गावातील हताश तरुण एकत्र येतात व त्यांना साथ मिळते भाऊची. दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष सुरु होतो. यातील एक गट नक्षलवादाकडे वळतो. वेगळ्या धाटणीची वास्तवदर्शी कथा या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो, तोच जर जगाचा विनाशक झाला तर.. आपल्या पोटाला ‘भाकर’ कोठून मिळणार. हा मध्यवर्ती विषय या सिनेमातून हाताळण्यात आला आहे.\nकिशोर कदम, नितीन भजन, आशुतोष भाकरे, जयेश शेवलकर, संजय कुलकर्णी, पूर्णिमा वाव्हळ यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक विजय सहदेव पोहनकर यांनी केलंय. छायाचित्रण राजा फडतरे यांनी केले असून संकलन दिनेश मेंगडे यांचे आहे. सौ. कविता पिंपळे लिखित यातील गीतांना रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून ज्ञानेश्वर मेश्राम, नंदेश उमप, मधुरा कुंभार या गायकांच्या सुमधूर स्वरात ही गीते ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून एक गंभीर प्रश्न ‘भाकर’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत असून येत्या २३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Lumbar-Spinal-Fusion/1212", "date_download": "2021-01-20T14:05:45Z", "digest": "sha1:AGJ2WEZFDJDFB2GURJSVASNZS7WLLWZT", "length": 16513, "nlines": 124, "source_domain": "www.hellodox.com", "title": "स्पाइनल संलयन चाचणी", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#कंबर स्पाइनल फ्यूजन\nस्पाइनल संलयन चाचणी म्हणजे काय\nस्पाइनल फ्यूजन म्हणजे पाठीचा कण्य��मधील दोन किंवा अधिक कशेरुका(व्हर्टेब्रॅ)जोडण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया. स्पाइनल फ्युजनमध्ये तुटलेल्या हाडांचा सामान्य उपचार करण्यासाठी डिझाइन केलेली तंत्रे समाविष्ट असतात. स्पाइनल संलयन दरम्यान, आपले सर्जन दोन रीयरनल कशेरुकांच्या दरम्यानच्या जागेत हाडे किंवा बोनेलिक सामग्री बसवतात. मेरुदंड एकत्र ठेवण्यासाठी मेटल प्लेट्स, स्क्रू आणि रॉड्सचा वापर केला जाऊ शकतो, जेणेकरून ते एका घन युनिटमध्ये जोडले जाऊन बरे होऊ शकतात. स्पाइनल संलयन शस्त्रक्रिया पक्षाघातास कारणीभूत असू शकते. त्यामुळे रीढ़ दरम्यान काहीही हालचाल होऊ शकत नाही. यामुळे मोकळ्या भागावर आणि खाली असलेल्या कशेरुकावर अतिरिक्त ताण येऊन आपल्या रीढ़चे क्षेत्र खराब होण्याचा दर वाढू शकते.\nही प्रक्रिया का केली जाते\nस्पाइनल संलयन प्रक्रिया ही स्थिरता सुधारण्यासाठी, विकृती सुधारण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी दोन किंवा अधिक कशेरुका जोडते. आपल्या डॉक्टर खालील समस्या हाताळण्यासाठी स्पाइनल संलयन ची शिफारस करू शकतात:\nतुटलेली कशेरुक: सर्व तुटलेल्या कशेरुकास स्पाइनल संलयन आवश्यक नसते. परंतु जर तुटलेली कशेरुक रीढ़ ला अस्थिर बनवते, तर संलयन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.\nरीढ़ च्या विकृती: स्पाइनल फ्यूजन रीढ़ (स्कोलियोसिस) च्या वरच्या बाजूचे वक्रता किंवा अप्पर रीयर (कियफोसिस) च्या असामान्य गोलाकारासारखे रीढ़ विकृती सुधारण्यास मदत करू शकते.\nरीढ़ कमतरता किंवा अस्थिरता: दोन कशेरुकामध्ये असामान्य किंवा जास्त हालचाल असल्यास रीढ़ अस्थिर होऊ शकते. अश्या प्रकारे संधिवातासारखे सामान्य दुष्परिणाम होऊ शकतात. स्पाइनल फ्यूजनचा वापर अशा प्रकारच्या प्रकरणात स्पाइनल स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nस्पॉन्डिलाइलिस्टिसिस या स्पाइनल डिसऑर्डरमध्ये,एक कशेरुका पुढे सरकते आणि खालील कशेरुकावर जाते. स्पॉन्डिलाइलिस्टिसिसचा उपचार करण्यासाठी स्पाइनल संलयन आवश्यक असू शकते जर त्या अवस्थेत तीव्र वेदना होतात.\nहर्नियेटेड डिस्क.स्पाइनल फ्यूजनचा वापर एखाद्या क्षतिग्रस्त (हर्नियेटेड)डिस्क काढून टाकल्यानंतर स्पाइनल ची स्थिरता करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nया प्रक्रियेतील धोके :\nस्पाइनल संलयन सामान्यतः एक सुरक्षित प्रक्रिया आहे. परंतु कोणत्याही शस्त्रक्र���येप्रमाणे, स्पाइनल संलयनमध्ये गुंतागुंतांची संभाव्य जोखीम असते.\nसंभाव्य गुंतागुंतांमध्ये हे समाविष्ट आहे:\nरक्तात आणि आसपास रक्तवाहिन्या किंवा तंत्रिका दुखापत\nज्या ठिकाणी हाडांमध्ये परिवर्तन होते त्या ठिकाणी वेदना\nप्रक्रिये नंतरच्या जोखीमांव्यतिरिक्त, स्पाइनल संलयन शस्त्रक्रियामुळे आपल्या रीढ़च्या जवळच्या भागांमध्ये तणावग्रस्त कशेरुकातून तणाव हलवून कार्य केल्याने त्यात बदल होऊ शकतो. यामुळे आणखी नुकसान आणि संभाव्य तीव्र वेदना होऊ शकतात.\nया प्रक्रियेसाठी आपण कसे तयार राहाल \nशस्त्रक्रिया करण्यापूर्वी शस्त्रक्रिया श्रेत्रामध्ये विशेष साबण किंवा एन्टीसेप्टिकसह क्षेत्र साफ करणे समाविष्ट असू शकते. आपला डॉक्टर आपल्याला विशिष्ट निर्देश देईल. आपण घेत असलेल्या कोणत्याही औषधाबद्दल आपल्या डॉक्टरांना सांगा. आपल्याला शस्त्रक्रियापूर्वी काही औषधे न घेण्यास सांगितले जाऊ शकते.\nआपण काय अपेक्षा करू शकता\nस्पाइनल संलयन दरम्यान आपणास सामान्य ऍनेस्थेसिया दिला जातो जेणेकरून आपण प्रक्रिये दरम्यान बेशुद्ध असता. स्पाइनल फ्यूजन सर्जरी करण्यासाठी सर्जनने विविध तंत्र विकसित केले आहेत. आपल्या सर्जरी दरम्यान वापरण्याचे तंत्र स्पाइनल संलयनचे कारण यावर अवलंबून असते. साधारणपणे, प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश होतो:\nकशेरुकातून प्रवेश मिळविण्यासाठी, सर्जन तीनपैकी एका स्थानामध्ये एक कट मारतो: आपल्या मानेवर,पाठीवर किंवा सरळ स्पाइनवर.\nबोन ग्राफ्ट तयार करणे: अस्थी ग्रॅफ्ट्स जे प्रत्यक्षात दोन कशेरुकास फ्युज करतात ते हाडांच्या बँकातून किंवा आपल्या शरीरातून घेतली जाते. जर तुमचा स्वत:चा हाडांचा वापर केला गेला तर सर्जन आपल्या श्रोणीच्या हाडांवर कट मारतो, थोडेसे भाग काढून नंतर कट बंद करते.\nहाडांच्या जखमांना बरे करतेवेळी कशेरुकास धरून ठेवण्यासाठी मेटल प्लेट्स, स्क्रू किंवा रॉड्स वापरल्या जाऊ शकतात.\nकाही प्रकरणांमध्ये, हाडांऐवजी सिंथेटिक पदार्थ (कृत्रिम पदार्थ)वापरतात. हे सिंथेटिक पदार्थ हाडांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि कशेरुकाची संलिप्तता वाढवतात.\nस्पाइनल संलयन फ्यूजन नंतर दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असते. शस्त्रक्रियेच्या स्थान आणि हद्दीनुसार, आपल्याला काही वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते ��रंतु सामान्यत: वेदनाशामक औषधे सह व्यवस्थितपणे नियंत्रित केल्या जाऊ शकतात.\nआपण घरी गेल्यानंतर, आपणास संसर्गाचे लक्षणे दिसल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा,जसे की:\nलाल डाग किंवा सूज\n100 फॅ (38 सी) पेक्षा जास्त ताप\nआपल्या रीढ़ चा हाडातील प्रभावित हाडांना बरे करण्यासाठी आणि एकत्र फ्यूज करण्यासाठी कित्येक महिने लागू शकतात. आपले डॉक्टर शिफारस करू शकते की, आपण काही काळाकरिता ब्रास घातले पाहिजे जेणेकरून तुमचे स्पाइन एकत्र राहू शकतात त्यामुळे लवकर बरे होण्यास मदत होऊ शकेल. शारीरिक थेरेपी आपल्याला कशी रीतीने हालू शकता, चालू शकता, झोपू शकता आणि आपल्या रीइन व्यवस्थित रचनेत कसे राहते हे शिकवते.\nस्पाइनल फ्यूजन हा स्पाइनमध्ये फ्रॅक्चर, विकृती किंवा अस्थिरता यासाठी प्रभावी उपचार आहे. परंतु जेव्हा पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याचं कारण अस्पष्ट असते तेव्हा या प्रक्रियेचे परिणाम मिक्स येतात. बऱ्याच बाबतीत, स्पाइनल फ्यूजन अपरिष्कृत पाठीच्या वेदनासाठी गैर शल्यचिकित्सा उपचारांपेक्षा प्रभावी नसतात.\nआपल्या एक्स-किरणांवर हर्निएटेड डिस्क किंवा हाडांच्या स्पर्स दर्शविल्या गेल्या तरीसुद्धा, आपल्या पाठीच्या वेदना कशामुळे होत आहे याबद्दल निश्चित सांगणे कठीण होऊ शकते. बऱ्याच लोकांना पाठीची समस्या असते पण त्यांना कधीच वेदना होत नाहीत. त्यामुळे आपल्या इमेजिंग स्कॅनवर कोणतीही समस्या उद्भवली गेली असेल तर कदाचित त्याचा वेदनाशी काहीही संबंध नसेल. स्पाइनल फ्यूजन जरी लक्षणे दूर करण्यास मदत करत असेल तरी, भविष्यात याचा परिणाम अधिक वेदना देऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/libotryp-p37109528", "date_download": "2021-01-20T14:53:50Z", "digest": "sha1:CPMC36QISME44CZ547U4J2KCDR42Y6RE", "length": 15922, "nlines": 241, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Libotryp Tablet in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 39 डॉक्टर ऑनलाइन हैं \nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nLibotryp Tablet खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे अस���े हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) चिंता\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Libotryp Tablet घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Libotryp Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nLibotryp Tablet मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Libotryp Tablet घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Libotryp Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Libotryp Tablet चे दुष्परिणाम जाणवू शकतात. कोणतेही दुष्परिणाम दिसल्यावर ताबडतोब Libotryp Tablet घेणे थांबवा. तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते घ्या.\nLibotryp Tabletचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nLibotryp Tablet हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nLibotryp Tabletचा यकृतावरील परिणाम काय आहे\nLibotryp Tablet चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nLibotryp Tabletचा हृदयावरील परिणाम काय आहे\nLibotryp Tablet हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nLibotryp Tablet खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Libotryp Tablet घेऊ नये -\nLibotryp Tablet हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nतुम्हाला Libotryp Tablet चे सवय लागू शकते. त्यामुळे, याला घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Libotryp Tablet घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Libotryp Tablet सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, हे Libotryp Tablet मानसिक विकारांवर काम करते.\nआहार आणि Libotryp Tablet दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Libotryp Tablet घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आण��� Libotryp Tablet दरम्यान अभिक्रिया\nLibotryp Tablet बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/5/13/zero-shadow.aspx", "date_download": "2021-01-20T12:51:15Z", "digest": "sha1:R3WU5PNKVAHGTT3UEY4KV3TNX6HH4SSG", "length": 3948, "nlines": 47, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "झिरो शॅडो", "raw_content": "\nआपण नेहेमी म्हणतो की मध्यान्ही सूर्य डोक्यावर येतो. पण मंडळी प्रत्यक्षात दररोज सूर्य आपल्याबरोबर डोक्यावर येत नाही, खरा मध्यावर येत नाही. वर्षातील दोनच दिवस सूर्य खरा खरा डोक्यावर येतो. तेही फक्त त्या प्रदेशात जे +२३.५ आणि -२३.५ या अक्षांशांच्या मध्ये असतील तेव्हा.\nसूर्य आपल्याबरोबर डोक्यावर आला की काय होते आपण जिथे उभे असू तिथे आधी आपली सावली दिसत असेल पण सूर्य ज्या वेळी बरोबर डोक्यावर येईल तेव्हा आपली सावली आपल्याच पायाखाली जाईल, दिसेनाशी होईल, त्यालाच zero shadow म्हणतात.\nतुम्ही म्हणालं की सूर्य रोज बरोबर डोक्यावर का येत नाही तर त्याचे कारण असे : आपली पृथ्वी ही कललेली म्हणजे आपल्या पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशात कललेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जेव्हा सूर्याची आयनिक वृत्तावरील स्थिती म्हणजे declination पृथ्वीवरील त्या त्या ठिकाणाच्या अक्षांशाशी मिळते जुळते होते, एक होते, तेव्हा त्या त्या ठिकाणी त्या दिवशी सूर्यबरोबर माथ्यावर येतो. सूर्याची किरणे बरोबर उभ्या रेषेत पडतात एरवी थोडी कललेली असतात. ही ठिकाणे मात्र कर्क वृत्त आणि मकर वृत्ताच्या मधली ठिकाणे म्हणजे +२३.५ आणि -२३.५ या अक्षांशांच्या मध्ये असायला हवीत.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-01-20T13:29:31Z", "digest": "sha1:JEZRICTYCAIOLKXPEZJDI3T55I7VONHI", "length": 11301, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमेत लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nउन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीमेत लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी\n24 लाख रुपयांच्या लक्षाकांसाठी कृषी विभागाकडे तब्बल 112 अर्ज प्राप्त\nभुसावळ- कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदीच्या अनुदानासाठी तालुका कृषी विभागाने पात्र शेतकर्‍यांकडून अर्ज मागवले होते. यामध्ये प्रमाणापेक्षाही अधिक 112 अर्ज प्राप्त झाल्याने तालुका कृषी विभागाने गुरूवारी कार्यालयात अर्ज प्राप्त झालेल्या शेतकर्‍यांची बैठक घेवून लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी तयार केली. यामुळे प्रतीक्षा यादीप्रमाणे शेतकर्‍यांना अनुदान वितरीत केले जाणार आहे.\n24 लक्ष अनुदानचा लक्षांक\nशासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत शेतकर्‍यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे खरेदीसाठी अनुदान वितरीत केले जाते यासाठी भुसावळ तालुका कृषी विभागाला सन 2019 अंतर्गत 24 लाख रुपये अनुदानाचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार कृषी विभागाने तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 एप्रिल 2018 अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र कृषी विभागाकडे लक्षांकापेक्षाही अधिक तालुक्यातून 112 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी 55 तर शेती अवजारे खरेदीसाठी 57 अर्जांचा समावेश आहे. यामुळे गुरूवारी तालुका कृषी अधिकारी पी.डी.देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अर्जदार शेतकर्‍यांची कृषी विभागाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वितरीत केले जाणार असल्याचे सांगितले. शिवाय शेतकर्‍यांना योजनेच्या अटी व नियमांबाबत माहिती देवून उपस्थित अर्जदार शेतकर्‍यांसमोर लॉटरी पध्दतीने प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, भारंबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी धांडे यांची उपस्थिती होती.\nअशा आहेत नियम व अटी\nअनुदानीत लाभार्थी शेतकर्‍यांना आठ ते सत्तर एचपी पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त एक लाख 25 हजार अनुदान दिले जाईल. व इतर शेती अवजारे खरेदी एस.सी.एस.टी.अल्पभुधारक व महिला लाभार्थीसाठी 50 टक्के तसेच इतर लाभार्थीसाठी 40 टक्के अनुदान जीएसटी वगळून दिले जाणार आहे. शिवाय कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील पती, पत्नी किंवा त्यांच्या अविवाहित अपत्याचा समावेश असणार आहे. या व्यतिरीक्त शेतकर्‍यांने स्वत:च्या बँक खात्यातून अदा करणे बंधनकारक आहे.\nदिड लाखांच्या निंबाच्या लाकडाची बेकायदा वाहतूक\nमुक्ताईचा जयघोष ; श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यात भाविक तल्लीन\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nमुक्ताईचा जयघोष ; श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळ्यात भाविक तल्लीन\nखेडी बु.॥ ला धाडसी घरफोडी ; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/chris-gayle-record", "date_download": "2021-01-20T13:05:49Z", "digest": "sha1:BFKKRKPMQTCN5RPXAJF45UEBTYO2DQ2U", "length": 11016, "nlines": 337, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Chris Gayle record - TV9 Marathi", "raw_content": "\nगेलने भारताविरुद्ध फक्त 11 धावा केल्या, पण लाराचे दोन विक्रम मोडले\nख्रिस गेल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम गेलने मोडित काढला ...\nवेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची निवृत्तीची घोषणा\nमुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) एकदिवसीय अर्थात वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी ...\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी\nPune | इंदापूरच्या 21 वर्षीय पूनम कडवळेने मारली ग्रामपंचायतीत बाजी\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हेंची विजयी\nBhandara | भंडारा प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप\nHeadline | 11 AM | गडचिरोलीत 150 ग्रामपंचायतीसाठी मतदान\nPHOTO | ‘जयडी’ फेम अभिनेत्री पूर्वा शिंदेची ‘गोवा डायरी’, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी59 mins ago\nPHOTO | ‘मिसिंग गोवा’, समुद्र किनाऱ्यावर दिसला मृण्मयी देशपांडेचा नवा अवतार\nफोटो गॅलरी1 hour ago\nPHOTO | ‘क्रॉस कनेक्शन’, ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने घेतली ‘अनुपमा’ची भेट\nPHOTO | ‘भाभीजी घर पर है’च्या सेटवर नवी ‘गोरी मेम’ नेहा पेंडसेचं जोशात स्वागत\nPHOTO | ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जोडीचा मामला’, कार्तिकी गायकवाड-रोनित पिसेची हजेरी\nफोटो गॅलरी8 hours ago\nPHOTO : सातारा-पंढरपूर एसटीवर हुल्लडबाजांची दगडफेक, चालक जखमी\nफोटो गॅलरी19 hours ago\nPHOTO : सारा अली खानचे मालदीवमध्ये तांडव\nफोटो गॅलरी19 hours ago\nPhoto : ‘मिनी हॉलिडे’, गौहर खान आणि जैदची लग्नानंतर पहिल्यांदाच भटकंती\nफोटो गॅलरी23 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड\nफोटो गॅलरी24 hours ago\nPhoto : ‘क्यूटनेस ओव्हर लोडेड’, अभिनेत्री मिथिला पालकरचं भूरळ पाडणारं सौंदर्य\nफोटो गॅलरी1 day ago\nHingoli | Gram Panchayat Result | स्वीडन ते दिग्रसवाणी, ग्रामपंचायतीत डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी\nLIVE | नोकरभरती, पदोन्नतीबाबतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊतांची मोठी घोषणा\nनोकरभरती आणि पदोन्नतची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची मोठी घोषणा\nऑनलाईन शॉपिंग करताय, मग सावधान, मुंबई पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सची यादी जाहीर\nपुण्यात 19 नगरसेवक भाजपला रामराम करण्याची चर्चा, भाजपने चर्चा फेटाळली\nतुम्हा सर्वांना मी लवकरच भेटणार आहे, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट\nताज्या बातम्या21 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/congress-state-president-balasaheb-thorat-may-resign-67910", "date_download": "2021-01-20T12:34:57Z", "digest": "sha1:W42VA4XC5K2OYUBUDEJ7MJODWBTKLZAD", "length": 9561, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार? - Congress State President Balasaheb Thorat May Resign | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार\nबाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार\nबाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार\nबाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार\nबाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देणार\nसोमवार, 4 जानेवारी 2021\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे\nमुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.\nमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे नको, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला आता जोर आला आहे. बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत महसूलमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा, अशी मागणी येत आहे. थोरात यांच्या जागी राजीव सातव, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले किंवा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांवाची चर्चा आहे.\nमुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा जगताप यांनी दिला आहे. दुसरीकडे राज्यातल्या महाविकास आघाडीचा भाग असलेली काँग्रेस नाराज आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला गृहित धरले जात असल्याची चर्चा अधूनमधून या पक्षाचे नेते करतात. शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली गेली होती. त्यावरुनही काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमीका अधिक आक्रमकपणे मांडली जावी, अशी नेत्यांची इच्छा आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai काँग्रेस indian national congress महाराष्ट्र maharashtra बाळासाहेब थोरात balasaheb thorat राजीव सातव नाना पटोले nana patole मुख्यमंत्री अशोक चव्हाण ashok chavan भाई जगताप bhai jagtap महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/pakistani-cricketer-shoaib-malik-was-present-in-sakshi-dhoni-birthday-party-photo-viral-mhpg-498320.html", "date_download": "2021-01-20T13:48:57Z", "digest": "sha1:OSV5LFSZAHHOK7LG33RALUOSWRXMZBMK", "length": 15841, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : साक्षी धोनीच्या बर्थ डे पार्टीमध्ये उपस्थित होता 'हा' पाकिस्तानी क्रिकेटपटू, PHOTO VIRAL– News18 Lokmat", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता ���ेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n ग��वात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nसाक्षी धोनीच्या बर्थ डे पार्टीमध्ये उपस्थित होता 'हा' पाकिस्तानी क्रिकेटपटू, PHOTO VIRAL\nधोनी आपल्या परिवारासह सध्या दुबईमध्ये आहे. त्यामुळे साक्षीचा वाढदिवसही मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षीचा (Sakshi Dhoni) 19 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. धोनी आपल्या परिवारासह सध्या दुबईमध्ये आहे. त्यामुळे साक्षीचा वाढदिवसही मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. (csksuperfansofficial/Instagram)\nसाक्षीच्या बर्थ डे पार्टीमध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकही (Shoaib Malik)उपस्थित होता. (Sania Mirza/Instagram)\nसानियानं फोटो शेअर करत साक्षीला विश केले. यावेळी पार्टीमध्ये सानियाची छोटी बहिण अनमही उपस्थित होती. (Sania Mirza/Instagram)\nएवढेच नाही तर सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माही यावेळी उपस्थित होती. अर्पितानं इंस्टास्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत साक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Arpita Khan Sharma/Instagram)\nसाक्षीच्या बर्थ डे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साक्षीनं 2010मध्ये धोनीशी लग्न केले होते. 2015मध्ये झिवाचा जन्म झाला. (csksuperfansofficial/Instagram)\nसाक्षी आणि झिवा कायम धोनीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजर असतात. मात्र यंदा कोरोनामुळे आयपीएल 2020 पाहण्यासाठी त्या युएइमध्ये आल्या नाहीत. मात्र आयपीएल संपल्यानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी साक्षी दुबईला पोहचली. (csksuperfansofficial/Instagram)\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजून��ी सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2018/12/dec-rashibhavishya-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:08:06Z", "digest": "sha1:MO3LUBGKZOV3DBFU5BZDNVBNN6WBVNHD", "length": 10142, "nlines": 62, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "काय आहे आजचे भविष्य... जाणून घेण्यासाठी वाचा...|in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n11 डिसेंबर 2018, आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेण्यासाठी जाणून घ्या आजचे भविष्य\nमेष- आर्थिक संकट येईल\nआज दिवसभर पैशाची तणतण जाणवेल. वाद-विवादापासून दूर रहा. कोणतीतरी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. जपून चाला. वाहनेही जपून चालवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.\nकुंभ- जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता\nपैशाच्या कमतरतेमुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता. कुटुंबापासून वेगळं होण्याचे विचार येतील. आई-वडिलांच्या सल्ला घेऊन कलह दूर करा. रागावर नियंत्रण ठेवा. धंद्यात होणाऱ्या नवीन ओळखी भविष्यात फायद्याच्या ठरतील.\nमीन- निराशा आणि चिडचिड होईल\nआजच्या दिवशी तब्येत ��िघडण्याची शक्यता आहे. निराशा आणि चिडचिड होईल. अशक्तपणा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. शंका आणि तणावामुळे मनस्वास्थ बिघडेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. देवाची उपासना करा.\nवृषभ- कामाची क्षमता वाढेल\nतब्येत ठणठणीत असल्यामुळे सगळ्या कामात हिरहिरीने भाग घ्याल. तुमची कामाची क्षमता वाढेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आनंदी वाटेल,लोकांच्या भेटीगाठी घडतील. जोडीदारासोबतचे क्षण छान जातील. मात्र कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे.\nमिथुन- चांगल्या योजनेची सुरुवात होईल\nआज कुठल्यातरी चांगल्या योजनेची सुरुवात होईल. प्रोफेशनल क्षेत्रात आणि कलात्मक कार्यात प्रगती कराल. ध्येयाकडे वाटचाल होईल. व्यापारात वृध्दी होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचे प्लान कराल. कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद होतील.\nतुमच्यावर जी व्यक्ती अव्यक्तपणे प्रेम करते, त्या व्यक्तीला होकार देण्याची हीच वेळ आहे. तुमचं लविंग आणि केयरिंग नेचरमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होईल. मित्रांसोबत फिरण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. आई-वडिलांचा सपोर्ट मिळेल. आपत्यांकडून आनंदाची बातमी कळेल.\nसिंह- मोठी कामगिरी यशस्वीपणे पुर्ण कराल\nआज तुमच्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने एक मोठी कामगीरी यशस्वीपणे पुर्ण कराल. विद्यार्थ्यांची प्रोफेशनल आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रोफेशनमध्ये आव्हानात्मत गोष्टी घडतील. कार्यक्षेत्रात चांगली परिस्थिती राहील. खेळीमेळीचं वातावरण तयार होईल.\nकन्या- दिवस चांगला जाईल\nतुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या घराचा शोध पूर्ण होईल. ऐशो-आरामात दिवस जाईल. कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिति सुधारेल. नोकरी-धंद्यात वृद्धि होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.\nतुळ- तब्येतीत सुधारणा होईल\nआज तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. आजारी असाल तर तब्येतीत सुधारणा होईल. जोडीदारासोबतचं नात दृढ होईल तरीही कुरबुरीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यापारात नवीन ऋणानुबंध तयार होतील. नवे वाहन खरेदी कराल.\nवृश्चिक-महत्त्वाच्या कामात यश मिळेल\nकुठल्यातरी खास कामासाठी जवळच्या लोकांची साथ मिळेल. वैवाहिक नाते संबंधात ताण तणाव राहिल. आप्तेष्टांसोबत प्रवासाचा योग. आई कडून धन प्राप्ती होण्याचा योग. दिनक्रमात बदल करु नका. व्यापारात अनोळखी ल���कांवर विश्वास ठेवू नका.\nधनु- भावडांमध्ये वाद संभवतात\nआजचा दिवस आव्हानात्मक असेल. संपत्ती संदर्भात भावडांमध्ये विवाद संभवतात. जास्त कष्ट घेतले तरी त्याचा फायदा होणार नाही. खर्चावर ताबा ठेवा. अर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. जोडदाराची काळजी घ्या.\nमकर- अभ्यासात अडथळा निर्माण होईल\nविद्यार्थांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होईल. महत्त्वाचं काम न झाल्याने त्रास वाढेल. धावपळीचा फायदा होणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील. अपेक्षेपेक्षा कमी पगारवाढ होईल. व्यवसायात मनाजोगते काही होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/05/health-benefits-of-sitting-on-the-floor-and-eating-in-marathi/", "date_download": "2021-01-20T14:12:30Z", "digest": "sha1:FFNJRGL46TFQMPPBRLJQSKSMQMSFXUZZ", "length": 10372, "nlines": 55, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nवजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर\nभारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून बसून जेवण करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी पंगतीत बसून जेवण केले जात असे. वास्तविक मांडी घालून खाली बसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. मात्र आजकाल बदलेली जीवनशैली आणि कामाचा वेग यामुळे अनेक लोक डायनिंग टेबलवर नास्ता आणि जेवण करतात. प्रेस्टिज इश्यूमुळेदेखील अनेकांना जमिनीवर बसून जेवण करण्यास संकोच वाटतो. मात्र पूर्वीपासून चालत आलेल्या या पद्धतीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. घाईघाईत आणि खुर्चीवर बसून जेवण्याची सवय लागल्यामुळे आज अनेक आरोग्यसमस्या माणसाच्या पाठी लागल्या आहेत. या समस्यांना दूर करण्���ासाठी कमीतकमी एकवेळचं जेवण तरी आणि शांतपणे जमिनीवर बसून करण्यास काहीच हरकत नाही.\nजेव्हा आपण जमिनीवर मांडी घालून जेवतो तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. कारण जमिनीवर मांडी घातल्यामुळे पचनक्रिया सुधारते. या पद्धतीमुळे तुमचे सहज योगासन घडते ज्यामुळे तुमच्या आतड्यांवर चांगला ताण येतो. जमिनीवर वाकणे, बसणे आणि पुन्हा उठणे या प्रकारात शारीरिक हालचाल झाल्यामुळे अपचन होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार अपचन, बद्धकोष्ठता अथवा मुळव्याध अशा समस्या असतील तर जमिनीवर बसून जेवणाचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.\nAlso Read About संत्रा फळाची पूड कशी करावी\nजमिनीवर बसण्याच्या सवयीमुळे तुम्हाला पाठीचा त्रास होत नाही. कारण जेवणासाठी जमिनीवर बसताना तुमच्या पाठीचा कठा ताण राहतो. पाठीच्या कण्यावर यामुळे चांगला ताण येतो. जर तुम्हाला सतत पाठदुखी जाणवत असेल तर त्यामुळे खुर्चीवर बसण्याची सवय करण्यापेक्षा पुन्हा जमिनीवर बसण्याची सवय करा. कारण यामुळे तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळेल आणि तुमची पाठदुखी कमी होऊ लागेल.\nजमिनीवर वाकून खाली बसताना तुमचा श्वास मंद होतो आणि पुन्हा जमिनीवरून उठताना श्वासाचा वेग वाढतो. या प्रक्रियेमध्ये तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते आणि रक्तप्रवाह सुधारतो. म्हणूनच जर तुम्हाला सतत अती रक्तदाब अथवा कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल तर जमिनीवर बसून जेवण्याची सवय लावा.\nवजन आणि पोट कमी होते\nजमिनीवर खाली बसून जेवताना आपल्या खाण्याचा वेग कमी असतो. भरभर खाण्यामुळे अती कॅलरीज घेतल्या जातात. मात्र खाली बसल्यामुळे आपण भुक भागेल एवढंच जेवतो. शरीरात कमी कॅलरीज गेल्यामुळे आणि उठबस केल्यामुळे योग्य व्यायाम झाल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. शिवाय खाली बसण्याच्या सवयीमुळे पोटावर योग्य दाब पडतो आणि बेली फॅटदेखील कमी होते.\nआजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. तुम्हाला देखील कंबर अथवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर यासाठी वर बसून जेवणाची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी खाली बसून जेवण्याचा प्रयत्न करा. कारण या प्रकियेत तुमच्या सांध्यांना व्यायाम मिळतो. व्यायामामुळे तुमच्या सांध्याची चांगली हालचाल होते. सांध्यांना योग्य हालचाल मिळाल्यामुळे त्यांच्या वेदना कमी ह��तात. यासाठी जमिनीवर बसून जेवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.\nजमिनीवर बसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जमिनीवर बसण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुधारते. ह्रदय मजबूत असेल तर अनेक आरोग्य समस्या आपोआप कमी होतात. यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते. मग करताय ना… जमिनीवर बसून जेवायला पुन्हा सुरूवात.\nमिठी मारण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे\nप्रवासाला जाताना सोबत न्या 'हे' घरगुती खाद्यपदार्थ\nकोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला 'गावची आठवण'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kardaliwan.com/dattadham", "date_download": "2021-01-20T12:47:43Z", "digest": "sha1:BER6F5DARVDPQEMYXUU3WY4VUCZOYNYS", "length": 4767, "nlines": 101, "source_domain": "www.kardaliwan.com", "title": "Kardaliwn Seva Sagh | Datt Dham Parikrama", "raw_content": "साहसी + आध्यात्मिक यात्रा आयोजक | आध्यात्मिक पुस्तक प्रकाशक\n४ प्रकारच्या दत्त धाम परिक्रमा\nजागृत परंतु अपरिचित दत्तक्षेत्रांचे दर्शन\nपुणे ते पुणे - एसी पुशबॅक वाहन प्रवास\nपरिक्रमा अ) ५ दिवस - `१२०००/- (+GST5%)\nशंकर महाराज मठ - औदुंबर - नृसिंहवाडी - अमरापूर - पैजारवाडी - पांगरी - कणकवली - कुडाळ - माणगांव - दाणोली - मुरगोड - बाळेकुंद्री - कुरवपूर - मंथनगोड\n१) १४ ते १८ मार्च २०२०\n२) १८ ते २२ एप्रिल २०२०\n३) १४ ते १८ एप्रिल २०२०\n४) ४ ते ८ जून २०२०\nपरिक्रमा क) ३ दिवस - `८०००/- (+GST5%)\nलातूर - माहूर - कारंजा - खामगांव - शेगांव - झिरी - शुलीभंजन\n१) २७ ते २९ मार्च २०२०\n२) २ ते ४ मे २०२०\n३) २९ ते ३१ मे २०२०\n४) १८ ते २० जून २०२०\nपरिक्रमा ब) ३ दिवस - `८०००/- (+GST5%)\nबसवकल्याण - माणिकनगर - कुमसी - गाणगापूर - कडगंची - लाडचिंचोळी - अक्कलकोट\n१) २१ ते २३ मार्च २०२०\n२) २३ ते २५ एप्रिल २०२०\n३) २२ ते २४ मे २०२०\n४) १२ ते १४ जून २०२०\nपरिक्रमा ड) ४ दिवस - `८०००/- (+GST5%)\nअनसुया - नारेश्वर - पंचकुबेर - कुबेर भंडारी - तिलकवाडा - गरुडेश्वर - स्टॅच्यु ऑफ युनिटी - भालोद\n१) १० ते १२ एप्रिल २०२०\n२) ८ ते १० मे २०२०\n● संपूर्ण माहितीपत्रक वाचा.\n● दिलेल्या तारखांपैकी एक तारिख निश्चित करा\n● ऑनलाइन नोंदणी करा. ऑनलाइन रक्कम भरु शकता किंवा बॅक खात्यामध्ये जमा करु शकता. किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून, भरुन सोबत आधार कार्ड ची कॉपी ईमेल वर स्कॅन करुन पाठवू शकता किंवा पोस्टाने/कुरिअरने पाठवू शकता.\n● बॅंकेत रक्कम जमा केली असेल तर ट्रान्सॅक्शन डिटेल्स आम्हाला 9657709678 या व्हॉट्सअ‍ॅप��र पाठवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_21.html", "date_download": "2021-01-20T13:36:57Z", "digest": "sha1:LFGU3DNKUWMUQQXKOJWTMGHNBQLR5LNY", "length": 15453, "nlines": 150, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "कोऱ्हाळे बु च्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची आज होणार तपासणी | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nकोऱ्हाळे बु च्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची आज होणार तपासणी\nकोऱ्हाळे बु च्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची आज होणार तपासणी\nकाल कोऱ्हाळे बु या ठिकाणी एका वयोवृद्ध जेष्ठांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील १२ जणांची कोरोना चाचणी आज होणार असून उर्वरित आठ जणांची चाचणी उद्या होणार असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.\nकोऱ्हाळे या ठिकाणी काल कोरोना पेशेंट सापडल्यानंतर कोऱ्हाळे हे गाव २८ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोऱ्हाळे बु गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केले जाणार असून १४ दिवस हा सर्व्ह चालणार आहे. तर गावातील खाजगी डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशेंट माहिती रोजच्या रोज २८ दिवस आरोग्य विभागाला कळवावी लागणार आहे. तसेच कोरोना पेशेंट च्या संपर्कातील ८ व्यक्ती पुण्याला गेले असून पुण्याच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले असून पुण्याला गेलेल्या त्या आठ लोकांची चाचणी उद्या करण्यात येणार असल्याची माहिती डॉ खोमणे यांनी दिली.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्���तिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मी���िया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : कोऱ्हाळे बु च्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची आज होणार तपासणी\nकोऱ्हाळे बु च्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची आज होणार तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/4/4/Sontakka.aspx", "date_download": "2021-01-20T12:45:13Z", "digest": "sha1:VSKRHIREZHP4KJGDXNN466BF63XU4O7C", "length": 8905, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सोनटक्का", "raw_content": "\nसोनटक्का या फुलाचा भारतीय वंश, झुडूपवर्गीय व सदाहरित वनस्पती साधारणपणे दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी ही सहज आढळते. याचे शास्त्रीय नाव हेडीशियम कॅारोनॅरियम. ती, हळद, आले, कर्दळ या कुळातील आहे. हे लहान नरम, फुलझाड आहे. उंची १ ते २ मीटरपर्यत हेडीशियम या प्रजातीत असलेल्या ५० जातींपैकी भारतात सुमारे २५ जाती कोकण, कारवार, सह्याद्री, तसेच श्रीलंका, मलाया येथे आढळतात.\nफुले सौम्य, मधुर, सुगंधित, लांब देठाची, खूप नाजूक पाकळ्यांची असतात. त्यांना हात लावायलाही भीती वाटते. त्याच्या आकार- फुलपाखरासारखा असतो, म्हणून त्याला बटरफ्लाय जींजर लिली म्हणतात. ही फुले खाली नळीसारखी आणि वर पसरट असतात. त्याच्या तीन पाकळ्या जेथे मिळतात, तेथे थोडी पिवळसर झाक असते. परागकणांची ती पिशवी छान दिसते. फुले संध्याकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. या फुलांपासून सुगंधी द्रव्य तयार करतात. पुष्पौषधीमध्येही या फुलांचा वापर होतो. अगरबत्ती, साबण सौंदर्य प्रसाधने बनविताना या द्रव्याचा उपयोग केला जातो. ही फुले नाजूक असल्याने त्याच्या कळ्यांच विक्रीसाठी आणाव्या लागता���.\nत्याचे फळ- लंबगोल(बोंड) असून केशहीन, त्यात अनेक बीजे असतात. हवाई बेटे येथे फुलातील अत्तर काढतात. त्याला सौम्य, सुखद वास येतो. फळ फुटून तीन शकले होतात.\nसोनटक्क्याचे खोड जमिनीत अनेक वर्षे जगणारे, मांसल जाड, आडवे वाढणारे असते. जमिनीवर सरळ पानांसह उभे, बारीक पण मजबूत खोड येते. पाने साधी एकाआड एक, हिरवीगार बारीक पण लांबट असतात. मोठी पाने दोन रांगात असतात. खोडावर पाने एकमेकांच्या समोरासमोर असतात. त्यांची माशाच्या काट्यासारखी रचना असते.\nकंदापासून नवीन रोपांची निर्मिती केली जाते. कंदापासूनही सुगंधी तेल काढले जाते. त्यांचाही औषधात वापर होतो. म्हणजे पाने, फुले, कंद हे याचे औषधी भाग आहेत. दुर्मीळ पिवळा सोनटक्का कमीच ठिकाणी दिसतो. बागेत याची लागवड शोभा व सुगंधित फुलझाड म्हणून होते. फेब्रुवारी - एप्रिलमध्ये लागवड याची लागवड करावी. त्यासाठी मोठी कुंडी घ्यावी. प्रखर ऊन हवे. कमी सूर्यप्रकाशातही याची वाढ छान होते. पाणी नियमित थोडे जास्त लागते. अशा वेळी तांदूळ, डाळ, भाजी धुतलेले पाणी घालू शकता. याला पोयट्याची माती आणि कुजलेले खत आणि शेणखत थोडे घालावे. लागवड केल्यावर पुढे चार महिन्यात फुले येतात. फुले देठाजवळून तोडावे. एका दांड्यातून वीस - पंचवीस फुले नेहमी मिळतात. हिवाळ्यातही काही वेळा फुले मिळतात. एकदा सर्व फुले येऊन गेली की, दांडा पानासहित कापावा. त्याच कुंडीत त्याचे तुकडे करून टाकावे. याला जमीन पाण्याचा निचरा होणारी हवी. पूर्ण वाढ झालेल्या झाडाचे कंद लागवडीसाठी ठेवावेत. कंदाजवळची पाने तोडू नयेत. पाने पिकून गळून पडली की, कंद काढावेत, ते थंड जागेत ठेवावेत. ते लगेच लावता येत नाहीत, त्यांना विश्रांती हवी असते, म्हणजेच त्यांची ती सुप्तावस्था असते. कंदाच्या उंचीच्या दुप्पट खोली लावायला नको. कंद जास्त खोल गेला, तर कुजतो किंवा त्याला फुले येत नाहीत.\nसोनटक्क्याच्या सुकलेल्या खोडांचा कागद निर्मितीत उपयोग होतो. जमिनीतील खोडात आरारूट वनस्पतीसारखा स्टार्च असतो. रांची (झारखंड) येथील मुंडा लोक खोडाचे चूर्ण तापावर देतात. तो काढा संधिवातरोधक, पौष्टिक व उत्तेजित करणारा असतो. इंडोनेशियातील मोलूकू बेटात काढा गुळण्या करण्यासाठी उपयोगात आणतात.\nगजरे, हार, वेण्या बनविण्यासाठी वापरलेल्या जाणाऱ्या तगर या फुलाविषयी वाचा खालील लेखामध्ये\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव प��ठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/2/28/scientificpoem.aspx", "date_download": "2021-01-20T13:18:49Z", "digest": "sha1:FIOKSUTIF2DUO5EQO77TNVGH6W557J2G", "length": 11566, "nlines": 91, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "संवादाचा थेंब.....", "raw_content": "\nथेंबाची कविता : वैज्ञानिक कविता\nदोन आठवड्यांपूर्वी \"थेंबा, थेंबा येतोस कोठून \" ही कविता आठवणीतील कविता या अँपवर वाचायला मिळाली. या कवितेच्या खाली नाव दिलं आहे ताराबाई मोडक. म्हणून मी आपल्या बालशिक्षणाच्या पुरस्कर्त्या ताराबाई मोडक यांच्या नावावर ही कविता मिळते का\" ही कविता आठवणीतील कविता या अँपवर वाचायला मिळाली. या कवितेच्या खाली नाव दिलं आहे ताराबाई मोडक. म्हणून मी आपल्या बालशिक्षणाच्या पुरस्कर्त्या ताराबाई मोडक यांच्या नावावर ही कविता मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यांचे जे साहित्य उपलब्ध झाले; त्यात काही ही कविता मिळाली नाही. अनेकांना सदर कवितेबद्दल विचारले; पण कुठूनच काही माहिती मिळाली नाही. पण या कवितेतून व्यक्त होणारा आशय मला काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या कवितेबद्दल लिहिण्याचा मोह मला टाळता आला नाही. सदर कविता जशी मला वाचायला मिळाली तशीच येथे देत आहे. (या संदर्भातला तपशील कुणाला मिळाला तर तो अवश्य कळवावा.)\nथेंबा, थेंबा येतोस कोठून \n\"थेंबा, थेंबा कोठून येतोस \n\"बाळ, मी लांबून येतो, उंचावरून येतो\nआणि जमिनीच्या पोटात शिरतो .\"\n\"थेंबा, थेंबा खरं खरं सांग—\nकोठून येतोस, कोठे जातोस \n\"मी जमिनीवरून वर जातो,\nआकाशातून खाली येतो .\nजातो नि येतो .\"\nहे तर खरं आहे;\nपण खालून वर जातोस कसा\n\"उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना \nमग आम्ही खूप खूप तापतो.\nवाफ होऊन आम्ही वर जातो.\nवर जाऊन खूप खेळतो .\nइकडून तिकडे, तिकडून इकडे\n\"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग \nविज्ञानाची एक प्रक्रिया सांगणारी ही कविता आहे. या कवितेतून लहान मुलाला पावसाच्या निर्मितीबद्दल पडलेला प्रश्न येतो आहे. (प्रश्न विचारणं आणि उत्तरं मिळवणं यातच रमलेली असतात नाही लहान मूल.) खरं तर ते या लहान मुलाचं कुतूहल आहे. ते कवितेतसारख्या साहित्य प्रकारातून व्यक्त होतं आहे. कवितेतल्या मुलाचं वय पाहता हा मुलगा खूप लहान आहे, हे कळतं आहे, ते \"बाळ\" या संबोधनातून. थेंब आपल्याला दिसतो, पण तो कुठून येतो, कुठे राहतो हे मात्र या लहान मुलाच्या बुद्धीला आकलन होत नाही. म्हणून त्याला खूप प्रश्न पडतात. ते प्रश्न कुणाला विचारणार हा लहान मुलगा म्हणून ज्याला विचारला पाहिजे त्या “थेंबा”लाच तो प्रश्न विचारतो, खूप प्रश्न विचारतो. अगदी घाईघाईत विचारतो. त्याच्या या प्रश्न विचारण्याच्या वेगात एक निरागसपण दडलेलं आहे. त्या निरागसपणाला त्या थेंबाने खूप छान समजून घेतलं आहे. त्या लहानग्याच्या प्रश्नांना तो थेंब खूप छान उत्तर देतो आहे. त्याला समजेल, उमजेल आणि त्याच्या कुतूहलाला उत्तेजेन मिळेल अशी उत्तरं देत आहे. त्याची एक झलक -\n\"मी जमिनीवरून वर जातो,\nआकाशातून खाली येतो .\nजातो नि येतो .\"\nउत्तरं अशी की, ज्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आणि त्यातली लय अशी की मुलाला नेमकेपणाने कळेल ती थेंबाची प्रक्रिया कशी.\nबालकविता या सदरात मोडणारी, पण विज्ञान सांगणारी ही कविता अगदी साधेपणाने आपल्यासमोर येते. ते साधेपण आपल्याला विज्ञान शिकवताना, समजून घेताना नक्कीच मदत करत राहतं. या थेंबाचा प्रवास “वर नि खाली, खाली नि वर” या लयीतून मुलाला लक्षात राहण्याजोगा मांडला आहे. कुणाही लहान मुलाला ही कविता ऐकवली तर लहान मूल, या थेंबाचं आणि पर्यायाने पावसाचं चक्र कधीच विसरणार नाही.\nक्रियापदांचा योग्य तो उपयोग या कवितेत आला आहे. या क्रियापदांनी खरं तर कवितेला एक लय आली आहे. मुलांना आवडतील, रुचतील आणि लक्षात राहतील असा क्रम या कविता लेखनामागचा उद्देश सफल करताना दिसतात, “धावतो, पळतो, डोलतो, लोळतो.” कवितेच्या शेवटी थेंब आणि लहान मूल यातलं जे नवीन निरागस नातं दिसतं आहे, ते एकदम दिलखुलास आहे. हा लहान मुलगा या थेंबाला काय म्हणतो आहे, पाहा \"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग \" हा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मुलाला तो कळतो आहे तो थेंबाकडून, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. थेंब, थेंबाचं महत्त्व कवितेत माणूस नाही सांगत, थेंब सांगतो, निसर्ग सांगतो, तेही एका लहान, वयाने अपरिपक्व असलेल्या मुलाला सांगतो आणि त्या अल्लड मुलाला ते नेमकं कळतं आहे. (किती योग्य विज्ञान आहे नाही हे.)\n“अवघड ते काहीच नाही”, असा एक सुज्ञ सल्ला ही कविता देते. विज्ञानही सोप्या; मुलांना आणि मोठ्यानाही समजेल अशा पद्धतीने सांगण्याची ही सहज, सोपी पद्धत मला खूप भावली. आपल्या शिक्षणव्यवस्थेने अशा अभ्यासपूरक गोष्टीचा शोध घ्यायला हवा आणि अभ्यासक्रमात समावेश करायला हवा. काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा. आपण अशा छान गोष्���ी शोधू शकतो आणि आपल्या मुलांना देऊ शकतो. तुम्हाला मिळाल्या, तर नक्की पाठवा. आपण आपल्या संकेतस्थळावर नक्की देऊ. त्याचा संग्रह करू.\n- डॉ. अर्चना कुडतरकर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-1267", "date_download": "2021-01-20T12:15:28Z", "digest": "sha1:VHFPRNWDYAINM4MJSOLNYN4YGXRYGIMV", "length": 10383, "nlines": 160, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंदीप नूलकर, व्यावसायिक, अनुवाद कंपनीचे संचालक\nबुधवार, 21 मार्च 2018\nलहान मुलांच्या इंग्रजी पुस्तकामध्ये पूर्वी भेंडीचे चित्र असे व मोठ्या ठळक अक्षरांमध्ये तेथे ladies finger (lady’s finger) असे लिहिलेले असे. आजही भेंडीसाठी ladies finger हा शब्द लोकांच्या तोंडी अथवा वाचनात येतो.\nपरंतु, पाश्‍चात्त्य देशांत किंवा इंग्रजी ज्यांची मातृभाषा आहे अशा लोकांमध्ये हा शब्द तसा प्रचलित नाही. भारताबाहेर ladies finger (lady’s finger) मागितले, तर कदाचित समोरच्याला समजणारदेखील नाही. भेंडीसाठी प्रचलित शब्द okra हा आहे.\nआहेत असेही काही शब्द\nशब्द ः Rhetoric (noun) उच्चार ः रेटोरिक.\nशब्द ः Bereft (adjective) उच्चार ः बिरेफ्ट.\nBeg to differ म्हणजे Politely disagree, विनम्रपणे असहमती दर्शवणे.\nBoy (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे A male child.\nBuoy (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे An anchored float serving as a navigation mark, जलवाहतुकीत उपयोगी अशा नांगराच्या साहाय्याने तरंगणारी खूण.\nआपण जो hoarding हा शब्द वापरतो तो ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये billboard असे म्हणतात.\nStash हे क्रियापद आणि movies या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Stash movies म्हणजे सिनेमांचा साठा.\nFast हे क्रियापद आणि asleep या विशेषणाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Fast asleep म्हणजे गाढ झोपणे.\nशब्द एक, अर्थ दोन\nEscalate (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) Increase rapidly, पटकन वाढणे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/technology/after-ios-android-whatsapp-rolls-out-pip-feature-for-web-version-update-336580.html", "date_download": "2021-01-20T13:36:03Z", "digest": "sha1:UP7CW7D4OFDC644UMTUX7OYMHKLFJSIL", "length": 16579, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whatsapp ने आणलं नवं फिचर, आता 'असं' पाहता येणार व्हिडिओ", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच���या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी\nWhatsapp ने आणलं नवं फिचर, आता 'असं' पाहता येणार व्हिडिओ\nव्हॉटसअॅपवर आलेल्या व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी आता दुसरं ब्राऊजर ओपन न करता व्हिडिओ त्याच अॅप्लिकेशनवर पाहता येणार आहेत.\nWhatsApp नेहमीच आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर लाँच करत असतं. असंच काहीसं भन्नाट फिचर यावेळीही व्हॉट्सअॅपने आणलं आहे. व्हॉट्सअॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर अनेकदा ती लिंक बफर होत असते.\nव्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी त्यावर क्लिक केल्यावर दुसरं ब्राऊजर ओपन होतं. पण आता व्हॉट्सअॅपने यात बदल केला असून व्हिडिओचं फिचर अपडेट केलं आहे.\nआता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर आलेली व्हिडिओ लिंक दुसऱ्या ब्राऊजरवर ओपन न होता त्यावरच पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या फिचरची चाचणी सुरू होती, ती चाचणी यशस्वी झाली असून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाहणं सोपं झालं आहे.\nव्हॉट्���अॅपने अपडेट केलेल्या या फिचरला PIP (पिक्चर इन पिक्चर) Mode असं म्हणतात. ज्यामुळे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन बाहेर न जाता लिंकवरील व्हिडिओ तिथेच पाहता येऊ शकतो.\nअॅण्ड्रॉइड फोनमध्ये हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट 2.18.380 व्हर्जनवर काम करतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. याआधी फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडिओ फक्त पाहता येत होत्या पण आता facebook, Youtube, Instagram यावरील व्हिडिओ लिंकसुद्धा व्हॉट्सअॅपमध्ये सहजरित्या पाहता येणार आहेत.\nव्हिडिओ लिंकवर क्लिक केल्यावर हा व्हिडिओ लहान विंडोमध्ये दिसेल आणि यात फूलस्क्रिन करून पाहण्याची सोयसुद्धा दिली आहे. व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या युजरसाठी भन्नाट फिचर आणणार आहे. ज्यात मल्टी शेअर, ग्रूप कॉल शॉर्टकट, डार्क मोड असे अपडेट मिळणार आहेत.\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2012/05/blog-post_8527.html", "date_download": "2021-01-20T13:26:54Z", "digest": "sha1:DEBJ2MXSJT2TQTEH6TGXZ2UGGDI3J43J", "length": 3285, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महाराष्ट्र दिनानिमित्त शिवराणा संघटेनेने केला नपा सफाई कामगारांचा सत्कार.............. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » महाराष्ट्र दिनानिमित्त शिवराणा संघटेनेने केला नपा सफाई कामगारांचा सत्कार..............\nमहाराष्ट्र दिनानिमित्त शिवराणा संघटेनेने केला नपा सफाई कामगारांचा सत्कार..............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १२ मे, २०१२ | शनिवार, मे १२, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7890", "date_download": "2021-01-20T12:35:00Z", "digest": "sha1:UM76YWZIYMRHAFBPVYP6FH7ZU5TJBVSP", "length": 13000, "nlines": 114, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नेट बॅंकिंगबाबत खबरदारी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nइंटरनेट बॅंकिंग वापरताना बऱ्याचदा आपण ऑनलाइन पेमेंटच्या सुरक्षिततेचा विचार करत नाही. इंटरनेट बॅंकिंगची सुरक्षितता कशी तपासावी किंवा आपला व्यवहार कसा सुरक्षित ठेवावा याची माहिती असणं गरजेचं आहे. पुरेशी काळजी न घेतल्यास ऑनलाइन व्यवहार करताना आर्थिक फटकाही आपल्याला बसू शकतो.\nइंटरनेट बॅंकिंग वापरताना खालील गोष्टींची काळजी घेतल्यास आपला व्यवहार आपण सुरक्षित ठेवू शकतो :\n– आपण वापरत असलेला वेब ब्राऊझर सुरक्षित आहे का ते तपासावं.\n– शक्‍यतो वेब ब्राऊझरचं अपडेटेड व्हर्जन वापरावं- ते अधिक सुरक्षित असतं.\n– आपला इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा.\n– आपलं स्वतःचं नाव, जन्मतारीख, प्रिय व्यक्तीचं नाव यांनी बनलेला पासवर्ड वापरणं टाळावं.\n– आपल्या कॉंप्युटर/लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस वापरावा.\n– इंटरनेट बॅंकिंग लॉगिन केल्यानंतर यापूर्वी लॉगिन कधी करण्यात आलं होतं त्याची माहिती दाखवण्यात येते. पूर्वीचं लॉगिन आपल्याद्वारेच करण्यात आ��ं होतं याची खात्री करून घ्यावी.\n– इंटरनेट कॅफे, पब्लिक वायफायवरून इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगिन करू नये.\n– “टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन’चा वापर करावा.\n– आपलं काम झाल्यानंतर इंटरनेट बॅंकिंग अकौंट लॉगआऊट करावं.\n– कोणत्याही वेब ब्राऊझरला आपल्या इंटरनेट बॅंकिंगचं युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह करण्याची परवानगी देऊ नये.\nसध्या जवळपास प्रत्येक बॅंकेचं मोबाईल बॅंकिंग ऍप आहे. आपल्या खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं, एखाद्याला पैसे पाठवणं यांसारख्या गोष्टी या ऍपद्वारे करता येतात. त्यामुळं मोबाईल बॅंकिंगचा वापर करताना जे आपल्या बॅंकेचं अधिकृत ऍप आहे तेच फक्त वापरावं. आपण वापरत असलेलं ऍप अधिकृत आहे का, हे बॅंकेकडून तपासून घ्यावं.\nया गोष्टींसोबतच इतर प्रकारेदेखील ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल मोबाईलवरूनदेखील अनेक जण इंटरनेट बॅंकिंग वापरतात. ऑनलाइन शॉपिंग, सिनेमा यांच्यासाठी खर्च करण्यापासून बस, रेल्वे, विमान यांची तिकिटंदेखील मोबाईल ऍप्सद्वारे काढण्यास अनेक जण पसंत करतात. ही ऍप्स वापरतानादेखील काळजी घेतली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास आपण वापरत असलेला स्मार्टफोन, त्यामध्ये असलेली ऍप्लिकेशन्स यांच्याद्वारेदेखील आपल्या बॅंक खात्याबद्दलची महत्त्वाची माहिती दुसऱ्याला मिळवता येऊ शकते. आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करण्याची परवानगी शक्‍यतो कोणत्याही ऍपला देऊ नये. तसंच एसएमएस किंवा ई-मेलद्वारे येणाऱ्या अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करण्याचा मोह टाळावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “आपल्या बॅंकेमधून बोलतोय, आपल्या खात्याबाबत; तसंच डेबिट क्रेडिट कार्डची माहिती द्या,’ असं सांगणारा फोन आल्यास माहिती देऊ नये.\nमूर्ती लहान, पण कीर्ती महान\nमुदत विमा योजना घ्यावी का\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nसन -२०२१ सुरू झाले \nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/7916", "date_download": "2021-01-20T13:39:41Z", "digest": "sha1:6JC2FXBJJRK7JE2LZSOSF47AJPAAYVFP", "length": 10664, "nlines": 116, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "लिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार – Purogami Sandesh", "raw_content": "\nलिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार\nलिफ्ट देऊन महिलेवर बलात्कार\nपुणे(दि.6ऑगस्ट):-फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभ्या असलेल्या महिलेला लिफ्ट देऊन तिला दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जाऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी २४ तासांत अटक केली.\nदशरथ रामचंद्र बनसोडे (वय ५३, रा. विशाल पार्क, काळेपडळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करते. रविवारी सकाळी ती फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभी होती. या वेळी राजेश कांबळे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘लोणी येथे सोडतो,’ असे म्हणून लिफ्ट दिली. त्यानंतर जाताना ऑफिस दाखवितो; म्हणून महिलेला कोरेगाव पार्क परिसरातील मॅरेज लॉन येथे घेऊन गेला. महिलेचे हातपाय बांधून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्या ठिकाणाच्या खोलीत\nमहिलेवर बलात्कार केला. महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.\nया प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाउस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.\n– काळेपडळ परिसरात राहणाऱ्या दशरथ बनसोडे नावाच्या व्यक्तीने हा गुन्��ा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\n– त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना त्याने वेगळेच नाव वापरले होते.\n– खोट्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्याने माग काढून आरोपीचा २४ तासांत शोध घेतला.\nपुणे महाराष्ट्र क्राईम खबर , पुणे, महाराष्ट्र, मिला जुला , राज्य, सामाजिक , सांस्कृतिक\nकोविड रुग्णालयात भीषण आग, ८ रुग्णांचा भाजून मृत्यू\nजिल्ह्यातील ३३ इंग्रजी माध्यमांच्या शाळा शुल्क वाढीच्या कचाट्यात\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/gold-and-silver-rate-11-january-2021-mumbai-pune-jalgaon-kolhapur-latur-nashik-sangli-baramati/329418", "date_download": "2021-01-20T13:01:03Z", "digest": "sha1:ZSUAC2II77OEVFL32XNNR6JPX2ECOOQD", "length": 10831, "nlines": 80, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सोने चांदी भाव, 11 जानेवारी 2021: सोन्याच्या वायदा भावात तेजी, चांदी महाग, फटाफट चेक करा काय आहे भाव", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसोने चांदी भाव, 11 जानेवारी 2021: सोन्याच्या वायदा भावात तेजी, चांदी महाग, फटाफट चेक करा काय आहे भाव\nGold and Silver Rate | स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली.\nसोने चांदी आजचा भाव, 11 जानेवारी 2021 |  फोटो सौजन्य: Times Now\nस्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.\nGold Price , सोने चांदी भाव, 11 जानेवारी 2021: नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 11:23 वाजता 5 फेब्रुवारी 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.24 टक्के म्हणजे 117 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 49,084 रुपयांवर ट्रेंड करत होता. गेल्या सत्रात सोन्याचा दर 49,967 प्रति10 ग्रॅमवर बंद झाला होता. या शिवाय पाच एप्रिल २०२१ च्या सोन्याचा वायदा भावात 0.18 टक्के म्हणजे 88 रुपये तेजीसह 49,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसत आहे. गेल्या सत्रात सोन्याचा दर 49,012 प्रति10 ग्रॅमवर बंद झाला होता.\nदुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाल��� तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या दरात तेजी दिसली आहे. एमसीएक्सवर सकाळी 10:30 वाजता मार्च 2021 च्या चांदीचा भाव 171 रुपयांच्या म्हणजे 0.27 टक्के तेजीसह 64,402 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात चांदीची किंमत 64,231 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. दुसरीकडे मे 2021 च्या कराराची चांदीची किंमत 315 रुपये म्हणजे ०.48 टक्के तेजीसह 65,517 रुपये प्रति किलो ट्रेंड करत होते. गेल्या सत्रात मे महिन्याच्या कराराची चांदी 65,202 रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली होती.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 10.80 डॉलर म्हणजे 0.59 टक्के तेजीसह 1,846.20 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.02 टक्के म्हणजे 0.32 डॉलरच्या तेजीसह 1,849.33 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.30 डॉलर म्हणजे 1.21 टक्के वाढीसह 24.94 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 1.83 टक्के म्हणजे 0.47 डॉलरच्या वाढीसह 24.96 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nShare Market: 2020 वर्षातील शेवटच्या दिवशी निफ्टीने गाठली 14000 ची पातळी\nITR filing last date: आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, आता 'ही' आहे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख\nकोरोनाच्या नव्या व्हायरसची घेतली शेअर बाजाराने धास्ती, अवघ्या काही तासात ७ लाख कोटींचा चुराडा\nरिलायन्स होणार मालामाल, सौदीमधील पीआयएफ Reliance Retail मध्ये गुंतवणार 9555 कोटी रुपये\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\n'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nNPS स्कीममध्ये गुंतवणूक करुन करता येईल जबरदस्त कमाई\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF/5fdb24ec64ea5fe3bd168a40?language=mr", "date_download": "2021-01-20T14:17:09Z", "digest": "sha1:34J2SPDGELXYGGJFWLP6KCK2BCBIRQF6", "length": 3799, "nlines": 44, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आपल्या मिरची पिकात चुरडा-मुरडा दिसतोय? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nआपल्या मिरची पिकात चुरडा-मुरडा दिसतोय\nमिरची पिकात फुलकिडी (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव असल्यास हि कीड पानांना खरवडून पानातील रसशोषण करते त्यामुळे झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळून आकसल्यासारखी दिसतात. यामुळे पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येऊन फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. 👉 यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला मिरची पिकात थ्रिप्स कीडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकात निळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे व फवारणीसाठी स्पिनोसॅड ४५% एससी घटक असलेले कीटकनाशक @७५ मिली किंवा स्पिनेटोराम ११.७% एससी @१८० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @८० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमिरचीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/342", "date_download": "2021-01-20T14:51:25Z", "digest": "sha1:IJUSZ6AIQPS3WTVNGQXPJ7O2ZEMQMAN5", "length": 4768, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/342 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n महा २ रु० व १६ वर्षांवरील वयाच्या त्याच्या कुटुंबांतील प्रत्येक इसमास दरमहा १ रु० प्रमाणें भंग्यास पैसा दिला पाहिजे. १६ वर्षांच्या आंतील वयाच्या मुलांस भंगीपट्टी माफ आहे. आपले हिंदु नोकरांना दरमहा माणशीं चार आणे पडतात. एकंदरींत बंगल्यामागें ६ रुपयांपेक्षां जास्त मुशाहिरा मात्र भंग्याला देण्याचा नाहीं.\nबंगल्याच्या मालकानें कंपौंडाची बाडी ( सुक्या दगडाचा गडगडा) व पिलर चांगले दुरस्त राखले पाहिजेत; आणि पावसाळा खलास होतांच पावसाच्या निवारणार्थ केलेल्या झडया किंवा तत्संबंधी कांहीं गदळा असेल ते काढून सर्व जागीं स्वच्छता ठेविली पाहिजे.\nकपौंडांत गवती छपराचे पायाखाने, तबेले किंवा झोंपडया तूर्तातुर्तीकरितां बांधण्याचें अवश्य पडल्यास त्याबद्दल सुपरिंटेंडंट साहेबांकडून आगाऊ परवानगी मागितली पाहिजे.\nकानसरव्हन्सीटॅक्स शेकडा १॥ प्रमाणें (अ) तारिख १ मार्च पासून तारीख १५ माहे जून\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/229", "date_download": "2021-01-20T14:34:51Z", "digest": "sha1:IZLM5EVDBPZHSQW4NB3IAFJGJHKPYZVW", "length": 7703, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/229 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२०० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास चाली होऊन माहाराज साहेबी आज्ञा केली की कती कोम ६ यास याती घेणे त्यावरून प्रति उतर अर्ज केला की उत्तम बरे साहेबांची आज्ञा अम्हिांस मान्ये असे सिरसा आहे पर येत\" साहेव आमचे धनी परंतु शेरीस मध गोताई मुळे ' साहेब आमचे जवाई आहेत साहेबांचे आमचे गोत गंगा येक आहे कती कोन ( ६ यास याती घेणे त्यावरून प्रति उतर अर्ज केला की उत्तम बरे साहेबांची आज्ञा अम्हिांस मान्ये असे सिरसा आहे पर येत\" साहेव आमचे धनी परंतु शेरीस मध गोताई मुळे ' साहेब आमचे जवाई आहेत साहेबांचे आमचे गोत गंगा येक आहे कती कोन () यांस आज्ञ करून सर्व जातीस जेवण करऊन साहेबी आपणासमवेत गोतजेवण करून जातीत वर्तवावयाची आज्ञा करणे त्या उपर महाराजसाहेब ख्याल खुशालींत येऊन आम्हांसंग विनोद करून कितेक गोस्टी केल्या आण म्हणो लागले कीं बेटे हो आम्ही तुमचे जांवाई कैसे, त्या उपर सेजेसी अर्ज केला की चेऊलकर अदीकारी' ° व आम्ही शेरी संमधी असों चेऊलकर अदकारी व गाव्हाणकर व आमचे जांवइ दिनकरराऊ हानोलकर मेरीसमधी आहेत. साहेब दिनकरराङ यांचे जावाई ते येसा साहेवांचा निशा १ करून आपल्यावर मेहेरबान करून घेतले त्या उपर कती कोम यांचा गौरव केला की तुम्ही आपले मुलांमणि पोटीं गर्भ असेल त्या समवेत श्रीमहाक्षेत्र (मो. जा.) वा (रा) णीस जाऊन तेथील यात्रा करून तेथील मोया १२ घेऊन येणे त्याजवर जे आज्ञ करणे ते केली जाईल येसे बोलोन सवांस विडे देऊन बिदा ३ केले त्यावर कतीकोम आपले घरी जाऊन संवसार करू लागले त्यास कितेक वर्गे गेली त्या मागोन देवधर्म रक्षेण गौव्राह्मण प्रजापालण महाराज साहेबी अवतार घेऊन सकल छेत्ररथे निर्दाळून येकछेत्री राज्ये करून देवधर्माची वृद्धी वाढवून आम्हा प्रजेचें सवरक्षेण करीत असा येण्हे करून सकल जन संतोसी होऊन साहेबांचे राज्ये लक्षुमी आयुश्यं सदा सर्वदा वृद्धी होऊन साहेबांची छाया आमचे मस्तकी निरंतर असावी हे श्रीजवळ मुदा निरतर इच्छीत असो हाली किरिस्ताव कतीकोम जातीविसी साहेवांजवळ बजीद जाहाले असत हे गोष्ट आईकोन शेरीरीं कस्ट होऊन चित्त उदास जाहाले असे ते श्री (मो. जा.) साक्षे असे हे कतीकोमास कितेक मेढ्या व कितेक मुदत जाहाली हे कलत नाहीं आवासाहेबांचे अमलात देवघराहून कती कोभाची सोइरीक गोलदाज फिरगोयास दिलो होतो येसे असोन ते यात ६ जातीच्या नांवाचा अपभ्भ्रष्ट उच्चार. ७ परयेत, पर्यंत. ८ शरीर संबंध ९ सोयरोकोमुळे. १० अधिकारी. ११ खात्री. १३ साक्षर. १३ रवाना• १४ पेढया, पिढ्या. ४४ ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/jayant-patils-reply-to-chandrakantdada/", "date_download": "2021-01-20T12:58:34Z", "digest": "sha1:LE6ABIEHZQ72MBKUQJGJLHUB5QJPIR4G", "length": 3769, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "Jayant Patil's reply to Chandrakantdada Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर\nरत्नागिरी : घरात बसून चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील…\nराज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचे काय होणार\nरावसाहेब दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मुलीने मात्र राखला गड\nअमोल मिटकरींचा इशारा, आम्ही तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे…\nओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्या याचिकेसाठी राज्य सरकार देणार वकील\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी…\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\nनांदेडमध्ये धक्कादायक घटना; डुकराच्या कळपाने बेवारस…\nचीनी ड्रॅगन फळाला आता गुजरातमध्ये म्हणणार ‘कमलम’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/lonniikranchi-badnami-khotardi-maahyame/", "date_download": "2021-01-20T14:05:33Z", "digest": "sha1:VCXTZOJO7ILSEVSYXXHVXYA5QROMQMPY", "length": 15213, "nlines": 119, "source_domain": "analysernews.com", "title": "लोणीकरांची बदनामी खोटारडी माध्यमे", "raw_content": "\nलोणीकरांची बदनामी खोटारडी माध्यमे\nबबनराव लोणीकर यांची बदनामी करणा-या मोठ्या माध्यम समुहातील प्रतिनिधीचे अंकगणित देखील तपासून घेतलेले नसावे. २ कोटी ७९ लाख रूपयांचे २७ कोटी करताना त्या प्रतिनिधीने आपल्या नौकरीशी इमान न राखता आपल्या बोलवित्या धन्याशी निष्ठा राखली असावी\nगोबेल्स तंत्र आपण सगळ्यांनी वाचलं आणि अनुभवले असेल. एखाद्या व्यक्तीला अथवा संघटनेला अथवा घटनेला खोटे ठरवायचे असेल तर हे तंत्र वापरले जाते. एक असत्य वारंवार सांगितले की ते अर्धसत्य वाटू लागते.\nया तंत्रासाठी एक टोळी तयार होत असते. ही टोळी खोटे मांडते. आणि मग त्या टोळीतील अन्य लोक हेच खोटे खरे आहे असे भासवत ते मांडत राहतात. टोळीतील अनेकांनी मांडले की, मग एवढे लोक बोलतात ते खोटेच असेल का असा प्रश्न विचारत त्यांचे चेले मांडलेले खोटे खरे असल्याचा भास निर्माण करत राहतात.\nजाळ असल्याशिवाय धूर निघत नाही असा तर्क मांडत निघत असलेला धूर हा जाळ लागल्यामुळे असल्याचा आभास निर्माण केला जातो. पण हा धूर नसतो तर धुप असतो. जाळ नसतोच. हे वारंवार सिध्द होत आले आहे.\nगल्लीपासून दिल्लीपर्यंत हे घडत आहे. एक घटना आपण तपासून बघू.\nजालना जिल्ह्यातील परतूर हे गाव त्यातील लोणी गावचे यादव जे लोणीकर ���ा नावाने ओळखले जातात. त्यातील एक बबनराव लोणीकर (यादव) राज्यात मंत्री राहिले. अनेकवेळा आमदार राहिले. त्यांच्या बदनामीसाठी अनेक प्रयत्न झाले.\nबबनराव जरा मोकळा ढाकळा माणुस शिक्षण कमी पण अनुभवाने समृध्द. उरले सुरले अनुभव माध्यमांनी देऊन टाकले. एकापाठोपाठ एक आरोप माध्यमे लोणीकर यांच्यावर लावत आली आहेत. या आरोपामागे कोणी प्रायोजक असल्याचा विश्वास आता दृढ होऊ लागला. कदाचित एखादा घर का भेदीच हे प्रयत्न करत असावा असा समज आता पक्का होऊ लागला आहे.\nबबनराव लोणीकर यांच्यावर कडे २७ कोटी रूपयांची संपत्ती आहे. आणि खुप मोठ्या गाड्या आहेत. हे लोणीकर विधीमंडळाकडून आमदारांना मिळणारे ३० लाखांचे बिनव्याजी कर्ज घेणार नाही असे सांगत स्वतःला प्रसिध्दीच्या वलयात ठेवत असल्याचा शोध एका मोठ्या दैनिकाच्या वेब पोर्टलने लावला आहे. हा शोध लावताना त्यांनी सोशल मिडियात न झालेल्या पोस्टचा आधार दिला आहे. या आधाराच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कांही पोस्ट दाखवायला हव्या होत्या पण त्या दाखवल्या नाहीत. असो.. कदाचित त्यांचा सोशल मिडियाचा घरगुती सेल असु शकेल. ही बातमी पोस्ट झाल्यावर त्यावर त्यांना समर्थन करणारी एकही कमेंट ( प्रतिक्रिया) त्यावर दिसली नाही. ज्या दिसल्या त्या केवळ विरोध आणि विरोध करणा-याच. तेही असो.\nया माध्यामाच्या ज्या प्रतिनिधीने ही बातमी केली असेल त्याचे अंकगणित जरा कच्चे असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांच्या अभ्यासक्रमात एकक, दशक, शतक याचा समावेश झालेलाच नसेल. मुळात आता निवडणुक लढविणा-या प्रत्येकाची संपत्ती दडून राहत नाही. ( आता कांही लोकांच्या संपत्ती बेनामी असतील तर भाग वेगळा)\nबबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र राहुल लोणीकर या दोघांनी तसेच लोणीकर यांच्या पत्नीने देखील निवडणुक लढवली आहे. या सगळ्या निवडणुकात त्यांनी शपथपत्र दिले आहे. आपली संपत्ती जाहिर केली आहे.\n२०१९ ची निवडणुक लढवताना बबनराव लोणीकर यांनी आपली मालमत्ता जाहिर केली आहे.\nबबनराव लोणीकर यांचा पॅन क्रमांक उघड आहे. त्यांच्या दोन पत्नी आणि दोन मुले अशी त्यांच्यावर अवलंबून आहेत. पाच जणांची एकत्र स्थावर मालमत्ता मिळून दोन कोटी एकोणऐंशी लाख इतकी आहे. याच २,७९,००००० या आकड्याला या वेबपोर्टलच्या प्रतिनिधीने २७ कोटी करून टाकले. म्हणजे चक्क दहा पट वाढ लोणीकर यांच्या संपत्तीमध्ये करून ट���कली आहे.\nआता दुसरा दावा केला जाईल म्हणून एक गोष्ट नोंद करण्यात यावी बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांचा स्वतंत्र पॅन कार्ड आणि स्वतंत्र अवलंबून असलेले कुटूंब आहे. यांची मालमत्ता अधिक असेल असा प्रश्न निर्माण केला जाईल म्हणून स्पष्ट करावे लागेल की राहुल लोणीकर यांनी देखील निवडणुक लढवली आहे. त्यांनी देखील आपली मालमत्ता जाहिर केली आहे. ती एकुण मालमत्ता बबनराव लोणीकर यांच्यापेक्षा अधिक नाही. आपल्या मंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या काळात लोणीकर यांनी मालमत्तेची मोठी खरेदी देखील केलेली नाही,\nकेवळ राहुल लोणीकर यांनी जालन्यात मंगल कार्यालय उभा करण्यासाठी भुखंड खरेदी अलिकडच्या काळात केली आहे. ती जालन्यातील खासगी मालमत्ता आहे.\nबबनराव लोणीकर यांचा दुसरा मुलगा श्रीजय आणि मुलगी भक्ती यांच्या नावावर शुन्य मालमत्ता आहे. लोणीकर यांनी आपले उत्पन्न ४१ लाख रूपये इतके घोषीत केले आहे.\nअसे असतानाही लोणीकर यांची मालमत्ता २७ कोटी रूपयांची असल्याचा जावाई शोध लावत कर्ज नाकारणे म्हणजे स्टंटबाजी असा आरोप करत लोणीकर यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न केला आहे.\nलोणीकर यांच्यावर झालेली ही कांही पहिलीच चिखलफेक नाही. या आधी पैसे दिले या शब्दाचा अर्थ हवा तसा काढत निधी वाटपाला निवडणुकीतील पैसे वाटप असे म्हटले गेले.\nअशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात लोणीकरांच्या चरित्रहननाचा प्रयत्न केला आहे. याचा आढावा या आधीच्या व्हिडीओ ब्लॉग मध्ये घेतला आहेच.\nसापापेक्षाही विषारी आहे हे झाड\nकोरोना लॉकडाउन मुळे पारलेजी ३ कोटी बिस्कीट पुडे मोफत वाटणार\nजि. प. च्या वतीने प्लास्टिक वेचणी मोहीम\nकेंद्रीय पशूसंवर्धन विभागाचे पथक बर्ड फ्लूचा घेणार आढावा\nचौदा तासानंतर बिबट्याचा बछडा जेरबंद\nशस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या\nढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\nते ठाकरेंच्या भाग्यातच नाही- माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nआमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही- रावसाहेब दानवे\nदाजी,अधिका-याची बायको काय म्हणतेय\nग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा बाजी मारणार - आ.लोणीकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/02/horoscope-8-february-2020-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:17:53Z", "digest": "sha1:4JHHRPAHLADYOMWNA6SGLZCSZUH7F6TH", "length": 10375, "nlines": 65, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "8 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मेष राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n8 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, मेष राशीला पदोन्नती मिळण्याची शक्यता\nमेष : पदोन्नतीची शक्यता\nआर्थिक दिशेनं केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल.\nकुंभ : प्रकृतीमुळे हैराण\nसर्दी-खोकल्यामुळे तुम्ही आज हैराण असण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.\nमीन : प्रेम प्रस्ताव मिळतील\nज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, त्याच्याकडून सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी आपली क्षमता सिद्ध करण्यात यश मिळेल. सामाजिक संपर्क वाढेल.\nवृषभ : आर्थिक संकट निर्माण होऊ शकते\nकमी वेळेत अधिक कमाई करण्याच्या लालसेमध्ये फसू नका. आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादापासून दूर राहा. वाहन संबंधी समस्या उद्भवू शकतात.\n(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)\nमिथुन : आनंदाचा अनुभव घ्याल\nआज तणावमुक्त आणि आनंदाचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. अपत्यासंबंधीच्या समस्या दूर होतील.\nकर्क : एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावू नका\nकोणाच्या प्रेमसंबंधांमध्ये डोकावू नका. त्यामुळे नाती फिसकटण्याी शक्यता आहे. कौटुंबिक प्रकरणात राग निर्माण होऊ शकतो. प्रॉपर्टी संबंधी निर्णय तातडीनं घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोधकांकडून सावध राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.\nसिंह : कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग\nतुम्हाला कौंटुबिक संपत्तीचा कायदेशीर अधिकार मिळण्याचा योग आहे. सुखसुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक करार लाभदायक असतील. प्रेमात त्रिकोणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मित्रांसोबत आनंद साजरा कराल.\n(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')\nकन्या : अपचनाची तक्रार\nआज अपचनाचा तक्रार उद्भवू शकते. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये हलगर्जीपणा करू नका. सहकर्मचारी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक सन्मान वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकारी मिळू शकतो.\nतूळ : एखाद्या व्यक्तीला आकर्षित करू शकता\nतुमच्या प्रेमळ आणि काळजी करणाऱ्या व्यवहारामुळे एखाद्याला तुम्ही आपल्याकडे आकर्षित करू शकता. नवीन कामाच्या सुरुवातीस कुटुंबाचं सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन सहकर्मचारी मिळतील. नवी संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते.\nवृश्चिक : सहकर्मचाऱ्यासोबत वाद वाढण्याची शक्यता\nसहकर्मचाऱ्यासोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. जवळच्या मित्राच्या मदतीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यासंदर्भात सतर्क राहा. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.\n(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)\nधनु : धन लाभाचा योग\nअचानक धनलाभाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी आवडीचे काम मिळू शकते. व्यावसायिक भागीदारीमुळे नफा होईल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबत परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे.\nमकर : करार रद्द होऊ शकतात\nव्यवसायात निष्काळजीपणा करू नका. करार रद्द होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय बदलण्याची वेळ येऊ शकते. स्वतःमधील विशेष गुण पारखण्याचा प्रयत्न करा. आरोग्य ठीक राहील. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये हलगर्जीपणा करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/04/horoscope-22-april-2020-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:28:35Z", "digest": "sha1:YULQWALSN5YB4Q7PSPQ6WELZEABL3JZD", "length": 9726, "nlines": 69, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "22 एप्रिल 2020चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n22 एप्रिल 2020चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना धनलाभाचा योग\nमेष - अडचणी दूर होतील\nआज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरातील वृद्ध आणि मुलांची काळजी घ्या. आर्थिक स्थिती मजबूत असेल. वाहन चालवताना सावध राहा.\nकुंभ - दुर्लक्षणामुळे एखादी चांगली संधी गमवाल\nआज कामाच्या ठिकाणी आळस करणे टाळा. मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत फोनवरून संपर्क साधाल. नियमांचे उल्लघंन करणे त्रासदायक ठरू शकते.\nमीन- अज्ञात भिती जाणवणार आहे\nआज एखाद्या अज्ञात भितीमुळे निरूत्साही वाटेल. विद्यार्थ्यांसोबत रचनात्मक कार्यातील रस वाढवा. जुन्या गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आवश्यक खरेदी करावी लागेल.\nवृषभ - ऑनलाईन कामांची संधी मिळेल\nआज ऑफिससाठी ऑनलाईन काम करण्याची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. अधिकाऱ्यांची साथ मिळेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल.\nमिथुन - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता\nआज घाईत एखादा चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन निराश होणार आहे. कामाच्या ठिकाणात बदल होतील. जुन्या समस्यांचे समाधान होईल. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल.\nकर्क - आरोग्याची काळजी घ्या\nआज तुम्हाला जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्याव��� लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. विरोधक नमणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रवासाला जाणे सध्या टाळा.\nसिंह - नात्यातील तणाव वाढण्याची शक्यता\nआज रागावर नियंत्रण ठेवा. नात्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. मन आणि शरीरावर याचा परिणाम जाणवेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.\nकन्या - धनप्राप्तीचा योग\nआज तुम्हाला धनलाभाचा योग आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. घरातील कामे करावी लागणार आहेत. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बिघडलेली कामे पुन्हा दुरूस्त करा.\nतूळ - कंबरेचे दुखणे जाणवणार आहे\nआज तुम्हाला कंबरेचे दुखणे जाणवणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्हिडिओ अथवा फोन कॉलच्या मदतीने अधिकाऱ्यांसोबत नवीन योजना आखाल. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल.\nवृश्चिक - जुन्या नात्यातील तणाव दूर\nजुन्या नात्यात आलेला तणाव आज दूर होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. कुटुंबासोबत मौजमस्ती करण्यासाठी योग्य काळ आहे.\nधनु - व्यवसायात समस्या निर्माण होतील\nव्यवसायात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. प्रवासाला जाणे टाळा. कौटुंबिक नात्यातील गोडवा वाढणार आहे. घरात राहून इनडोअर गेम्स खेळाल. मित्रांना भेटणे शक्य नाही.\nमकर - एखादे मोठे काम मिळेल\nआज व्यवसायात एखादे मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. घरातील साफसफाई आणि सजावटीत व्यस्त राहाल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. कुटुंबाच्या मदतीमुळे रचनात्मक कार्यात व्यस्त राहाल.\nहे ही वाचा -\nघराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.\nआमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा\nजाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’\nतुम्ही 'या' राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान\nतुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/08/kand-dhirde/", "date_download": "2021-01-20T14:00:35Z", "digest": "sha1:KGO6XUKHCFKBJUZE4RF5TTAD3IDKCUKW", "length": 10851, "nlines": 174, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Kand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं) - Purple Yam Savory Pan Cake / Chilla | My Family Recipes", "raw_content": "\nKand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)\nकंद (कोनफळ / जांभळा कंद) धिरडं मराठी\nKand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)\nKand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)\nकंद (कोनफळ / जांभळा कंद ) धिरडं – हिवाळा स्पेशल\nहिवाळ्यात कंद / कोनफळ छान मिळतात. जांभळ्या रंगाचं कोनफळ चवीला खूप छान असतं . गुजराती उंधियो मध्ये हे घालतात. It is a good source of Carbs, Vitamins and Antioxidents.\nह्या कोनफळाची धिरडी खूप छान होतात. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून झटपट होणारी ही धिरडी ब्रेकफास्ट / नाश्त्याला चांगला पदार्थ आहे. ही धिरडी उपासाला ही चालतात.\nही धिरडी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.\n१. कंद / कोनफळ स्वच्छ धुवून घ्या. कंदमूळ असल्यामुळे त्याला खूप माती असते.\n२. कोनफळाची सालं काढून ते किसून घ्या. किसताना जरा लक्ष द्या कारण कोनफळ चिकट असतं; किसताना हातातून सटकतं. हात किसला जाण्याची शक्यता असते.\n३. कीस चांगलाच चिकट असतो. पण किसात अजिबात पाणी घालायचं नाही.\n४. तुमच्या घरात सर्वांना पुरेल एवढी धिरडी करण्यासाठी किती कंद लागेल ह्याचा अंदाज सुरुवातीला येणार नाही. कारण ह्या धिरड्यात बाकी कसलंही पीठ घातलं नाहीये त्यामुळे कंद कमी पडला तर भरीला घालायला काहीच नाही. आम्हाला ५ जणांना सकाळच्या नाश्त्यासाठी १ किलो कंद लागतो (१०–११ धिरडी होतात).\nसाहित्य (३–४ धिरड्यांसाठी) (१ कप = २५० मिली)\nकिसलेला कंद / कोनफळ १ कप\nठेचलेली मिरची १ टीस्पून\nचिरलेली कोथिंबीर १ टीस्पून\nभाजलेल्या शेंगदाण्याचं कूट १ टेबलस्पून\nतेल / तूप धिरडी भाजायला\n१. कंद धुवून सालं काढून किसून घ्या. कंद खूप चिकट असतो त्यामुळे किसताना हातातून निसटू शकतो ; म्हणून सांभाळून किसा.\n२. कीस खूप चिकट होईल पण अजिबात पाणी घालू नका.\n३. किसामध्ये ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, जिरं, आमचूर, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून एकजीव करा. पाणी घालू नका.\n४. नॉनस्टिक/ लोखंडी तवा गरम करून घ्या.\n५. २ डाव कीस तव्यावर घाला आणि हात पाण्यात बुडवून कीस तव्यावर नीट पसरून घ्या.गॅस मध्यम ठेवा.\n६. झाकण ठेवून २ मिनिटं भाजून घ्या.\n७. झाकण काढून थोडं तेल / तूप धिरड्यावर पसरा. धिरडं उलटं करून दुसरी बाजूही भाजून घ्या.\n८. कंदाचं खमंग खुसखुशीत धिरडं तयार आहे. गरमागरम खमंग चटणी सोबत खायला द्या.\n१. ह्यात हवं असल्यास राजगिरा पीठ किंवा उपासाची भाजणी घालू शकता प�� मग धिरड्याला कंदाची चव येत नाही.\nKand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)\nKand Dhirde (कंद / कोनफळ / जांभळा कंद धिरडं)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2513", "date_download": "2021-01-20T14:06:11Z", "digest": "sha1:C37FQBJAZNRIWTDWPUZR3YF2X4JV5CIH", "length": 18780, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)\nपुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. [स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA)] कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना केली. 'सा'ची सेवाभावी संस्था म्हणून अधिकृत नोंदणी १९९८ मध्ये झाली.\nजगन्नाथ वाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कॅनडातील कॅलगरी येथे स्किझोफ्रेनियासाठी संस्था प्रथम स्थापन केली. भारतातही अनेक लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्या आजारांविषयीची जाणीवजागृती समाजात कमी असल्यामुळे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फारशा अस्तित्वात नसल्यामुळे आजारी लोकांना मदत मिळत नाही व ते मानसोपचार तज्ज्ञांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी संस्थेची आवश्यकता आहे या जाणिवेतून वाणी यांनी सहा तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन समिती स्थापन केली व मानसिक आजारासाठी कार्य सुरू केले. ते सहा जण - डॉ. नेहा पांडे, चित्रा फडके, सुहास वोरा, स्मिता शिरगावकर, मीनल दाणी, सुधाकर शेंदरकर.\nत्याच सुमारास 'एकलव्य' नावाचा स्वमदत गट मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक यांच्यासाठी चालवला जात होता. त्यामागे प्रेरणा होती अनिल वर्तक यांची. त्यांनी स्वत: स्किझोफ्रेनिया या आजाराचा अनुभव घेतला आहे. 'सा'च्या स्थापनेनंतर 'एकलव्य' हा स्वमदत गट 'सा'चा अविभाज्य भाग बनला. जगन्नाथ वाणी हे 'सा'चे संस्थापक अध्यक्ष होते, तर अनिल वर्तक हे स्वमदत गटाचे शिलेदार होते. मानसिक आजारांवरील लेख वाचून; तसेच, रेडिओवरील भाषणे ऐकून स्वयंसेवी कार्यकर्ते संस्थेला मिळत गेले. वर्तकांच्या प्रेरणेने कार्यप्रवृत्त झालेले कार्यकर्ते टिकून राहिले आणि कामाच्या वाढत्या पसाऱ्याबरोबर कामांची विभागणी होऊन प्रत्येकाने पुढील टीम तयार करण्यासाठी शिलेदाराच्या भूमिकेची जबाबदारी पेलली; म्हणून संस्थेचा विस्तार होत गेला.\nअ-व्यावसायिक स्वयंसेवका��नी चालवलेली मानसिक आजारांसाठी काम करणारी 'सा' ही एकमेव सेवाभावी संस्था म्हणून गणली जाते. मॅनेजिंग कमिटीचे सुरुवातीचे सभासद पुढील दोन वर्षांत बदलले गेले, नवीन कमिटीत सर्वजण नॉन प्रोफेशनल व्हॉलिंटियर्स होते. त्यात एक मानसिक आजारी व्यक्ती, एक पालक व इतर असे होते. 'डे केअर सेंटर' २००६ साली चालू झाले, तेव्हा संस्थेच्या स्टाफमध्ये सायकॉलॉजिस्टचा समावेश करून घेतला गेला. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी दुपारी १२:०० ते २:३० या वेळात एक सायकिअॅट्रिस्ट डॉक्टर 'सा'मध्ये येऊन गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन करतात.\nकाही स्वमदत गट स्वत: व्यावसायिक केंद्र चालवतात. अशा गटात डॉक्टर स्वत: मार्गदर्शन करतात. मदत तेथल्या तेथे मिळते. परंतु 'सा'च्या स्वमदत गटाचा उद्देश असा आहे, की मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक हे दोन्ही गट त्या त्या व्यक्तींनीच चालवावेत. कारण त्यांना आजाराचा प्रत्यक्ष अनुभव असतो. समान समस्या असलेल्यांचा तो पिअर ग्रूप बनतो. स्वत: स्वत:ला मदत करून मग इतरांना मदत करावी. इतर कोणीतरी येऊन मला मदत करेल अशी अपेक्षा बाळगण्याऐवजी जर स्वत: स्वत:साठी जास्तीत जास्त प्रयत्न केले तर ‘रिकव्हरी’ चांगली होते व आजार उलटण्याची शक्यता कमी असते. गटप्रमुख फक्त पालकांना मन मोकळे करायला गटाच्या रूपाने व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तो प्रोफेशनल नसल्यामुळे सुरुवातीला 'विश्वासार्हते'चा प्रश्न असतो. परंतु अनुभवाने पालकांच्या लक्षात येते, की ही पद्धत त्यांना जास्त कार्यप्रवण करणारी आहे. शिवाय, ते जरी प्रोफेशनल नसले तरी प्रशिक्षित व स्वत:ला सतत अपडेट करत जाणारे आणि मानसिक आजाराची पूर्ण जाण असलेले असतात. स्वयंसेवकांसाठी व मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांसाठी 'सा'मध्ये खास शिबिरे आयोजित केली जातात. प्रशिक्षण हा त्यांचा हेतू असतो. दर चौथ्या शनिवारी धायरी येथील स्वच्छ, मोकळ्या निसर्गरम्य व प्रशस्त वास्तूत मानसिक आजारासंबंधित विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान योजले जाते.\nमानसिक रुग्णांचा स्वमदत गट सुरुवातीला थोडा 'तक्रार' गटासारखा झाला. पण दोन-तीन वर्षांत अमेरिकेतील डॉ. अब्राहम लो यांची 'रिकव्हरी मेथड' वापरण्यास सुरुवात केल्यावर मात्र निराशेतून आशेकडे वाटचाल सुरू झाली.\n'सा' ही संस्था तीन स्तरांवर काम करते. एक - समाजामध्ये मानसिक आजारांबद्दल वाटणारी शरमेची भावना नाहीशी करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम राबवणे, दोन - मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे पालक यांच्यासाठी वेगवेगळे स्वमदत गट चालवणे आणि पुनर्वसन केंद्राची सुविधा गरजूंना उपलब्ध करून देणे. आजारी व्यक्तींना विविध उपक्रमांत गुंतवून त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व नोकरी-व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यास मदत करणे. तीन- केंद्राच्या सभासदांना नेण्या-आणण्यासाठी बसची सोय केलेली आहे. शिवाय मानसिक रुग्ण व त्यांच्या पालकांना मानवी हक्काची जाणीव करून देऊन त्याबाबत मार्गदर्शन करणे आणि प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी नेटवर्क करणे.\n'सा'चे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ वाणी यांनी कॅनडाहून भरघोस देणगी मिळवून दिल्यामुळे संस्थेची वास्तू उभी राहू शकली. वाणी यांच्यानंतर यशवंत ओक यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सध्या अमृत बक्षी यांची अध्यक्षपदाची दुसरी टर्म चालू आहे. बक्षी स्वत: एक पालक म्हणून संस्थेत आले. तेथील कामकाजाची माहिती करून घेतल्यावर, अनुभवल्यावर ते पुण्यात शिफ्ट झाले. मानवी हक्कांवर काम करणाऱ्या 'निम्हान्स'सारख्या सरकारी समितीत बक्षी यांचा समावेश झालेला आहे.\nपुण्याबाहेरही 'सा'सारखे स्वमदत गट चालू व्हावेत यासाठी संस्थेने एक पुस्तिका तयार केली आहे. त्यासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन संस्थेची टीम मार्गदर्शन करते. नगर, नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, नागपूर, इंदूर, अहमदाबाद, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी जाऊन संस्थेने स्वमदत गट चालू करून दिले.\n'सा'चे कार्य खूपच विस्तारले आहे. जवळ जवळ तीस एक लोकांची टीम मिळून संस्था चालवली जाते. 'आमच्यानंतर आमच्या मुलांचे काय' हा मनोरुग्णांच्या पालकांचा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे.\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)\nकमलिनी कृती भवन, १४ गणेश नगर,\nगल्ली नंबर बी - ३०, ३१, धायरी, पुणे ४११ ००४\n९८८ ११९ ०० ००, (०२०) ६४७००९२०, २४३९१२०२\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)\nसंदर्भ: स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, पुणे शहर, धायरी गाव, Pune City, Pune, Schizophrenia, Mental Illness\nमानसिक आजार - माणुसकीची गरज\nसंदर्भ: मानसिक आजार, मानसशास्‍त्र, स्किझोफ्रेनिया, आरोग्‍य\nराजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय\nसुरंजन खंडाळकर - गाणारा मुलगा\nशुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था\nसंदर्भ: स्त्री सक्षमीकरण, पुणे शहर, Pune, Pune City\nविवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात\nसंदर्भ: छायाचित्रे, कॅलेंडर, दुर्मीळ, पुणे शहर, Pune, Pune City, Photograph, Rare\nनिराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप\nसंदर्भ: पुणे शहर, Pune, Pune City, वृद्ध\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/345", "date_download": "2021-01-20T14:38:21Z", "digest": "sha1:C4QBFJLQXA32K2BCVNRSTEVPTQPXLGZM", "length": 4660, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/345 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n व उन्हाळ्यांत येथें बाहेरील लोक येऊं लागले ह्मणजे सुमारें २०० पर्यंत वाढते. या या मुलांपैकीं बहुतेक मुलें मराठे व मुसलमान जातींचीं असतात. शाळेत शिक्षक पांच आहेत. एक हेडमास्तर असून त्यांचे हाताखाली आणखी चार असिस्टंट मास्तर असतात. ही शाळा येथील म्युनिसिपल कमिटीच्या ताब्यांत असून तिच्या संबंधाच्या सर्व प्रकारच्या खर्चाची व्यवस्था म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नांतूनच होतें.\nफ्रियर हालच्या नजिक म्युनिसिपालिटीच्या आश्रयानें चालणारी स्टेशन हॉस्पिटल आणि धर्मार्थ दवाखान्याची संस्था आहे. तीवर येथील सुपरिंटेंडंटसाहेबांची तपासणी असते. येथें या साहेबबहादुरांचें हुकुमाप्रमाणें दवाखान्याचें काम करण्याकरितां एक हॉस्पिटल आसिस्टंट व एक कन्पौंंडर असे नोकर ठेविलेले असतात. ते दररोज सकाळीं ७ पासून १० पर्यंत व दुपारीं ५ पासून ७ पर्यंत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/07/2PXevB.html", "date_download": "2021-01-20T13:06:28Z", "digest": "sha1:V54NSWHRT244EXQUW3JAWB6KZ7BPTKMX", "length": 7503, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट क���ल्यास मिळणार अधिक वेतन", "raw_content": "\nHomeदेश-विदेशकेंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली असून नवीन व्यवस्थेनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्रपाळी भत्ता अर्थात नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.\nआतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशेष ग्रेड पेच्या आधारे नाईट अलाऊंस मिळत होता. परंतु आता नवीन व्यवस्थेनुसार, नाईट अलाऊंसमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून वेतनाही वाढ होईल.\nनाईट ड्यूटीवेळी प्रत्येक तासासाठी 10 मिनिटांचं वेटेज देण्यात येईल. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केलेलं काम हेच नाईट ड्यूटी म्हणून मानलं जाईल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. नाईट ड्यूटी अलाऊंससाठी बेसिक पे सीलिंग अर्थात मूलभूत वेतन मर्यादा 43,600 रुपये प्रति महिना या आधारावर निश्चित केली गेली आहे.\nहा नाईट अलाऊंसचा दर तासाच्या आधारे दिला जाईल, जो 200 ने विभाजित केलेल्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याच्या बरोबरीचा असेल. सातव्या वेतन आयोगाच्या आधारे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता ठरवला जाईल. हाच फॉर्म्यूला सर्व मंत्रालयं आणि विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होईल.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tanishkawomen.com/health", "date_download": "2021-01-20T13:26:05Z", "digest": "sha1:6SZBWVCXDOMR3EHRI7GKJ5JGQD72NAEY", "length": 5397, "nlines": 97, "source_domain": "www.tanishkawomen.com", "title": "Arts News, Culture News, Goa News, Maharashtra News, Arts & Culture News, Latest Bollywood News, Bollywood Latest Movies | Tanishka Magazine", "raw_content": "\nराधाचं लग्न होऊन चार वर्षं झाली; पण अगदी अलीकडेच सहा महिन्यांपासून तिने गर्भधारणेचा विचार करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर काहीच समस्या नव्हती. मासिक पाळीचं चक्र नियमित असूनही आणि...\nमूल होणं हा तसा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही क्षण; पण या गतिमान काळात अनेक वैद्यकीय सुविधा असूनही या आनंदाच्या क्षणावर नवीन-नवीन अडचणींचे...\nत्वचा आणि केसांचं आरोग्य\nमाणसाच्या व्यक्‍तिमत्त्वाची परीक्षा घेणाऱ्या ज्या अनेक बाबी आहेत, त्यामध्ये त्वचेचाही समावेश होतो. एखाद्या माणसाची उंची, जाडी ही जशी त्याची ओळख असते, तशीच त्वचाही त्याच्या...\nवयस्थापन म्हणजे नक्की काय\nवयस्थापन म्हणजे ‘वयाला रोखणे’. ‘शिर्यते तत शरीरम्‌’ या न्यायाने आपल्या शरीरातील पेशींची हळूहळू झीज होत असते. मृत झालेल्या पेशींची जागा नवीन सबल पेशी घेत असतात. वयाच्या...\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/346", "date_download": "2021-01-20T14:50:38Z", "digest": "sha1:KND3QGCHAJ4PHAQUNU7I3ZSY7ZUZZVMF", "length": 4692, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/346 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\n दवाखाना उघडा ठेवून औषधपाणी देण्���ाकरितां हजर असतात॰\nसर्व सरकारी नोकरांना व लष्करी खात्याच्या नोकरांच्या कुटुंबांतील माणसांना कांहीं सल्लामसलत किंवा औषध घेण्यास कांहीं एक छदाम द्यावा लागत नाहीं. सरकारी नोकर नसून इनकम-टैंक्स भरणारें लोकांस दवाखान्यात येऊन प्रकृती दाखविण्याबद्दल आठ आणे व औषध घेण्याबद्दल तीन आणे मिळून आकरा आणे द्यावे लागतात. पुन्हा त्यांस दुसरे दिवशीं प्रकृति पाहण्यास चार आणे व औषधाबद्दल तीन आणे आकार पडतो. हॉस्पिटल असिस्टंंटला दिवसा घरीं आणण्याचें कारण पडल्यास फी एक रुपया देऊन औषधाचे तीन आणे भरावे लागतात. रात्रीं आणण्याबद्दल औषधाशिवाय दोन रूपये फी पडते.\nकोणास सिव्हिल सर्जनची सकाळीं अवश्यकता आहे असें वाटल्यास त्यानें त्यांस सकाळीं नऊ वाजण्याचें आंत चिठी पाठविली पाहिजे किंवा रात्रींची बोलाविण्याचीं जरूर वाटल्यास सायंकाळचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१९ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2021-01-20T14:42:21Z", "digest": "sha1:MWCKJGJFAMCBPX5FFY3SGPPNKCOFH6GY", "length": 2519, "nlines": 54, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:झापडबंद - विकिस्रोत", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१२ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nagpur-mahanagarpalika-recruitment-2021/", "date_download": "2021-01-20T12:29:13Z", "digest": "sha1:G3G2DGX474CGJMVIUOGCXEUQ7345G2XX", "length": 6434, "nlines": 118, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "नागपूर महानगरपालिका भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates नागपूर महानगरपालिका भरती.\nNagpur Mahanagarpalika Recruitment 2021: नागपूर महानगरपालिका 03 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जानेवारी 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nSenior Veterinarian – BVSC and AH Degree (पशुवैद्यक क्षेत्रात किमान 3 वर्षाचा अनुभव)\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nनागपुर महानगरपालिका, छत्रपति शिवाजी महाराज प्रशासकीय ईमारत , सिव्हिल लाइन्स , नागपुर कार्यालय येथे उपस्थित राहावे.\nअर्ज नमूना संकेत स्थळावर तसेच – घनकचरा व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यकीय सेवा महानगरपालिका मार्ग सिव्हिल लाईन नागपूर येथे उपलब्ध आहे\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nInterview Date (मुलाखतीची तारीख) :— 13 जानेवारी 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleमहाराष्ट्र टपाल विभाग १३७१ पदांच्या पदभरतीचे प्रवेशपत्र जाहीर.\nNext articleUPSC- संघ लोक सेवा आयोग भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nवैद्यकीय महाविद्यालय गोवा अंतर्गत भरती.\nपश्चिम रेल्वे अंतर्गत १५ पदांसाठी भरती.\nगोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल अंतर्गत भरती.\nभाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत भरती.\nटाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे भरती.\nवैद्यकीय महाविद्यालय गोवा अंतर्गत भरती.\nSSB – सशस्त्र सीमा बल भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/cars-bikes/article/odysse-electric-vehicles-launches-its-new-low-speed-scooter/329675", "date_download": "2021-01-20T12:35:41Z", "digest": "sha1:H56ZF26ZH6HCYMBQY37OBEEOYGHYAHCU", "length": 10804, "nlines": 77, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सने लॉन्च केली नवीन कमी वेगवान स्कूटर", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सने लॉन्च केली नवीन कमी वेगवान स्कूटर\nओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी नि��्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाची ई2गो स्कूटर लॉन्च केली.\nओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सची नवी स्कूटर बाजारात |  फोटो सौजन्य: Twitter\nदोन नवीन वेरीयंट सादर– ई2गो आणि ई2गो लाईट\nसध्या जगात ई-मोबिलिटी साधनांची रेलचेल सुरू आहे.\nलीड-अॅसिड आणि लिथियम आयोन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतशीर आहेत\nमुंबई : सध्या जगात ई-मोबिलिटी साधनांची रेलचेल सुरू आहे. दुचाकी निर्मितीमधील अग्रगण्य देश म्हणून भारताचा उदय झाला. ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्स ही देशातंर्गत इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती कंपनी असून त्यांनी भारतीय बाजारपेठेकरिता नवीन कमी वेगाची ई2गो स्कूटर लॉन्च केली.\nलीड-अॅसिड आणि लिथियम आयोन बॅटरीज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या ई-स्कूटर रस्त्यावर पळण्यासाठी किफायतशीर आहेत, शिवाय त्यांच्याकरिता कोणत्याही नोंदणीची किंवा परवान्याची आवश्यकता नसते. या स्कूटरची शुभारंभाची किंमत देखील अतिशय कमी असून ती युवा वर्ग आणि महिलांसाठी उत्तम पर्याय ठरेल. ई2गो आणि ई2गो लाईटची अनुक्रमे किंमत रु 52,999 आणि रु 63,999 (एक्स-शोरूम अहमदाबाद) याप्रमाणे आहे. या उत्पादनांची मॉडेल्स 5 रंगसंगतींमध्ये उपलब्ध आहेत.\n\"ई2गोची निर्मिती ही शहरांतील महिला आणि युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून करण्यात आली. या गटातील ग्राहकांना दळणवळणाची सूत्रे किफायतशीर किंमतीत स्वत:च्या हातात राखायला आवडते. त्याप्रमाणे या उत्पादनाकरिता कोणत्याही प्रकारची नोंदणी प्रक्रिया अथवा परवान्याची गरज नाही” असे ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर नेमीन वोरा यांनी सांगितले. \"आमचे या दिशेने योगदान भारताच्या शहरांतील प्रदूषणाचा स्तर नक्कीच कमी करेल ही आशा आहे,\" असेही ते पुढे म्हणाले.\nओडिसी ई2गो’मध्ये 250 वॅट, 60व्ही बीएलडीसी मोटर (वॉटरप्रूफ) इलेक्ट्रीक मोटर बसविण्यात आली आहे. या उत्पादनात 1.26 केडब्ल्यूएच लिथियम-आयोन बॅटरी किंवा 28 एएच लीड अॅसिड बॅटरी हे दोन बॅटरी पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांत अँटी-थेफ्ट मॅकेनिझमची सोय आहे. इलेक्ट्रीक स्कूटरचा सर्वोच्च वेग 25 केएमपीएच असून पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किमीचे अंतर पार करू शकते. ज्याकरिता सुमारे 3.5 ते 4 तास लागतात.\nयामध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क, ड्यूएल स्प्रिंग हायड्रॉलिक रिअर शॉक अॅबसॉर्बर देण्यात आले आहे. नवीन ओडिसी ई2गो इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये रिवर्स गियर फंक्शन, 3 ड्राईव्ह मोड्स, एलईडी स्पीडोमीटर, अँटी-थेफ्ट मोटर लॉकिंग, कि-लेस एन्ट्री आणि युएसबी चार्जिंग दिलेले आहे. यामधील लिथियम बॅटरीज पोर्टेबल असून 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. या बॅटरीज ओडिसी विक्रेत्यांकडे देखील सहज उपलब्ध असतील.\nमहासाथ-पश्चात काळात सर्वसाधारण भारतीयासाठी स्वत:चे वैयक्तिक वाहन असणे सुरक्षित आणि अतिमहत्त्वाचे झाले आहे. आगामी काळात हा घटकच विकासाला चालना देण्यात मोलाचा ठरणार असल्याचे कंपनीचे मत आहे.\nओडिसी कडून ग्राहकांना सर्वोत्तम वित्तीय योजनांसह आर्थिक टाय-अपची सुविधा देण्यात येईल. वित्तीय भागीदारांमध्ये आयडीएफसी बँकेसह राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक भागीदारांचा समावेश आहे.\nदेशभरात कंपनीचे नऊ विक्रेते कार्यरत आहेत. ग्राहकांना साह्य करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक दालनात सर्विस सेंटर अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च 2021 दरम्यान आणखी 10 नव्या दालनांची भर पडेल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत 25 हून अधिक शहरांत ओडिसी उपलब्ध होईल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nNPS स्कीममध्ये गुंतवणूक करुन करता येईल जबरदस्त कमाई\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\nआठवलेच्या पक्षाला ग्रामपंचायतीत 'इतक्या' जागा\nकाँग्रेसला शिवसेनेने दिला दे धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%96-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE/word", "date_download": "2021-01-20T12:34:23Z", "digest": "sha1:GGFPVMTJ6GNR2LORI7JPCLHXFSMFRMTA", "length": 6631, "nlines": 51, "source_domain": "www.transliteral.org", "title": "हथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका - Marathi Dictionary Definition - TransLiteral Foundation", "raw_content": "\nहथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका\nमराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi |\nहत्ती कितीहि दुबळा झाला तरी त्याची किंमत सवा लाख रुपये असते.\nहजार हथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका ज्‍याका आसा बारा हजार माड, ताका आसा तॅरा हजार रीण हजार नियामत और एक तनदुरस्ती सुण्या हजार गोत्रां शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा हजार ��का (आणि) एक लिखा लाद्र-लाद्रूल काडल हजार आनि प्रेदू कलॉ काजार शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख हजार वळसे आणि एक गांठ दार काडिना जाल्यार एक अन्यांव, दार काडल्यार हजार अन्यांव तनका बकणें-हजार बका आणि एक लिखा एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है झांकली मूळ सव्वा लाखाची हजार-हजार पांचशें पाऊस पडणें एक दर बंदा, हजार दर खुले शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा एक लिखा और-सौ-हजार बखा हजार बोडक्‍या आणि एक केसकरीण छपन्न हजार एक एक बात, सव्वा सव्वा हात सव्वा अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे भाटकारक एकच भाट, मुंडकाराक हजार भाटां हजार बोडक्या, एक केसकरीण काजीजी दुबले क्यौं तो दुनियाकी फिकीर लगी है भरली मूठ सव्वा लाखाची धनगरभाई,दोन-सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्‍हणजे फुकाची उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें अडक्याची (सव्वा रुपयाची) भवानी, बारा (सोळा) रुपयांचा गोंधळ शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर शंखोबा तो दुनियाकी फिकीर लगी है भरली मूठ सव्वा लाखाची धनगरभाई,दोन-सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्‍हणजे फुकाची उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें अडक्याची (सव्वा रुपयाची) भवानी, बारा (सोळा) रुपयांचा गोंधळ शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर शंखोबा तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय एक बळी, हजार छळी एक नूर आदमी, ने दस नूर कपडा (हजार नूर घरेणां, ने लाख नूर नखरा) हजार आफत है, एक दिल लगानेसें लाखाचे बारा हजार करणें यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त भें-शें तो भें, हजार तो बाजार, लाख तो काख निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी मनुष्याशीं हजार वेळ काम पडतें एक नूर आदमी, हजार नूर कपडा, लाख नूर गहिना, करोड नूर नखरा हथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका\nआगिवळा , आगिवळी , आगीदुगी , आगीमण्यार पहा .\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/5/12/Hitguj-Niropv-v-Shubhechha.aspx", "date_download": "2021-01-20T13:03:46Z", "digest": "sha1:UBOGN73IDO5VUYPKUYDGM3IQG2OW3D4Q", "length": 12458, "nlines": 57, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "हितगुज, निरोप व शुभेच्छा", "raw_content": "\nहितगुज, निरोप व शुभेच्छा\nमागच्या वर्षभरात पालक म्हणून आपल्याला पडणार्‍या काही प्रश्नांची, मला सापडलेली उत्तरे तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला, या प्रश्नांची उत्तरे मी या विषयातील तज्ज्ञ म्हणून नव्हे; तर एक पालक म्हणून मुलाचे संगोपन करत असताना मला व प्रीतीला, म्हणजेच माझ्या बायकोला आलेले अनुभव संवादाच्या रूपातून मांडायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हे अनुभव, प्रश्न ओळखीचे वाटले असतील, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत झाली असेल, तर माझे सदर यशस्वी झाले असे मी म्हणेन. प्रत्येक पालक, मुलाचे भविष्य व वर्तमान सुखाचे व्हावे; म्हणून जीवापाड प्रयत्न करत असतो. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात व त्रिकोणी, चौकोनी कुटुंब व्यवस्थेत मुलांसाठी द्यायला कितीही इच्छा असली, तरी आपल्याकडे खूपच वेळ कमी उरतो हेही खरे आहे. म्हणूनच मला वाटते की, मुलांच्या संगोपनाची सध्याच्या काळातील पद्धत आपल्याला हळूहळू; पण नेटाने बदलावी लागेल.\nआपल्यापैकी अनेक जण वाडा संस्कृतीत, एकत्र कुटुंबात वाढले, त्यामुळे आपल्या लहानपणी आपली जबाबदारी घेण्यासाठी आई-वडिलांच्या मदतीला नकळत अनेक जण होते. आता मुलांचा अभ्यास, त्यांची आजारपणं ही सगळी जबाबदारी बहुतेक घरांमध्ये फक्त आई वडिलांनाच घ्यावी लागते, त्यातच ही जबाबदारी नेमकी करिअर ऐन भरात असताना घ्यावी लागत असल्याने, मुलांचे संगोपन व नोकरीतील जबाबदारी यांमध्ये संघर्ष सुरू होण्याची शक्यता वाढते. असा संघर्ष सुरू झाला की, त्याचा परिणाम आपल्या मुलांवर जसा होतो, तसा घरातील एकूण वातावरणावरही होतो. एरवी सोप्या वाटणार्‍या, जसे की, मुलांशी गप्पा मारणे, त्यांना चांगल्या कार्यक्रमासाठी बाहेर घेऊन जाणे, त्यांच्या शाळेतील मीटिंगला जाणे, या गोष्टी आव्हानात्मक वाटू लागतात. एकीकडे आपण मुलांसाठी एवढे काही करत असताना, दुसरीकडे मुलांच्या चेहर्‍यावर समाधान मात्र काही दिसत नाही.\nएकत्र कुटुंब व्यवस्था परत आणणे शक्य नसले, तरी सामूहिक पालकत्व म्हणजेच पालकांनी एकत्र येऊन मुलांचे संगोपन करत असताना त्यांना पडणारे प्रश्न सोडवणे, मुलांसाठी उपक्रम आयोजित करणे व त्यातून पालक म्हणून वाटणारा एकटेपणा, हतबलता दूर करण्याचा प्रयत्न करणे, हे मात्र सहज शक्य आहे. त्यातून आपण एकत्र कुटुंबपद्धती किंवा वाडा संस्कृत मध्ये मिळणारे संगोपनाचे फायदे मिळवू शकतो.\nआपल्या मुलावर आपली मालकी नाही, तर निसर्गाने ती आपल्याला दिलेली अतिशय मौल्यवान भेट आहे, आपल्या आयुष्याच्या प्रवासातील गोड सोबत आहे. एवढे सोपे सत्य आपण स्वत:ला बजावून सांगितले पाहिजे. मुलांच्या चुका ही त्यांच्यावर ओरडण्याची संधी नाही, तर त्यांनी एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी आहे, असा विचार आपण करून बघितला पाहिजे. मुलाने नवीन आणलेला चहाचा कप फोडला, तर तर तो त्याचा वेंधळेपणा आहे, हे त्याला पटवून देण्यापेक्षा, कप कसा धरला म्हणजे हातातून निसटणार नाही, हे आपल्याला ज्या दिवशी मुलांना शांतपणे सांगता येईल, त्या दिवसापासून मुले त्यांच्या चुका लपवणार नाहीत, तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतील, तुमच्याकडे मदत मागतील.\nआपले मूल आपल्याला आवडते का हा प्रश्न आपण एकदा स्वत:ला विचारला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा प्रश्न मुलाने कप फोडल्यानंतर, परीक्षेत शेजारच्या मुलापेक्षा कमी मार्क मिळवल्यानंतर किंवा तुमच्या मनाविरुद्ध वागल्यानंतर विचारला पाहिजे. त्या वेळीही तुमचे उत्तर ‘हो’ असेल का हा प्रश्न आपण एकदा स्वत:ला विचारला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा प्रश्न मुलाने कप फोडल्यानंतर, परीक्षेत शेजारच्या मुलापेक्षा कमी मार्क मिळवल्यानंतर किंवा तुमच्या मनाविरुद्ध वागल्यानंतर विचारला पाहिजे. त्या वेळीही तुमचे उत्तर ‘हो’ असेल का याचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. मूल अपयशी होणे, ही तात्कालिक घटना आहे. त्या वेळी मुलाला त्याचे दोष दाखवण्यापेक्षा मदतीची गरज असते. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज असते. ज्या वेळी मूल आपल्याला आवडणे, हे त्याच्या तात्कालिक वागण्याशी सापेक्ष राहणार नाही, त्या वेळीच आपल्याला मूल खर्‍या अर्थाने समजेल.\nआपल्याकडे मुलांना देण्यासाठी कमी वेळ आहे, हे नक्की. पण त्यातूनही आपण वेळेचे योग्य नियोजन करून हा प्रश्न सोडवू शकतोच की. घरी आल्यानंतर सोसायटीत फेरफटका मारायला जावे, सुट्टीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना भेटावे, त्यांच्याशी गप्पा माराव्या, असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे. पण हे सगळे करत असताना आपण मुलांना सोबत घेऊन गेलो, तर काय हरकत आहे\nपालकत्व म्हणजे संस्काराच्या नावाखाली मुलांना बदलण्याचा, इतर मुलांपेक्षा चांगले घडवण्याचा प्रवास नाही. संस्कार शब्दांतून नाही, तर कृतीतून होतात. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील, तसेच त्यांना चांगले काय, वाईट काय, हे ओळखता यावे, असे आपल्याला वाटत असेल, तर ते आधी आपल्याला ओळखता आले पाहिजे व ते आपल्या वागण्यातून मुलांच्या समोर आले पाहिजे. पालकत्वाच्या प्रवासातून तुम्ही स्वत:ला बदलून एक पाउल... पुढे टाकून बघा, मुले आपोआप दहा पावले टाकायला तयार होतील.\nतुमच्या आनंदी पालकत्वाच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा, तुमचे अनुभव किंवा सूचना मला [email protected] या ई-मेल वर किंवा फोन करून नक्की कळवा.\nमुलांच्या मनात या शिबिरांविषयी काय कल्पना असतील आणि त्यावर पालकांनी सुचवलेला आगळावेगळा मार्ग.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/poll-rally/", "date_download": "2021-01-20T12:09:36Z", "digest": "sha1:SJIXJMJ2RAA7PNRO5IFD4NRQLDAIYRWY", "length": 8454, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "poll rally Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nसुनावणी लांबली तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकले पाहिजे : अशोक चव्हाण\nPune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका\n‘शाहीन बाग’चे आंदोलक काश्मीरमधील दहशतवाद्यांचे समर्थक : योगी आदित्यनाथ\nदिल्ली : वृत्तसंस्था- दिल्लीतील आपचे केजरीवाल सरकार हे शाहीनमधील आंदोलकांना बिर्याणी पुरविते. हे आंदोलक काश्मीरमधील दहशतवादास पाठिंबा देणारे आहेत, अशी जहरी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात…\nआई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट, टीम इंडियासाठी…\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का \nPhotos : पायल राजपूतनं शेअर केले शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो…\nजिया खानच्या बहिणीचा साजिद खानबद्दल धक्कादायक खुलासा,…\nमॅट्रिमोनियल साइटवर Google चा HR मॅनेजर असल्याचं सांगितलं,…\nआरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, 16 तासांपूर्वी घेतली होती…\nCorona Vaccine : देशातील ‘या’ मोठ्या कंपन्या…\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नाल्यात फेकले,…\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nआरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, 16 तासांपूर्वी घेतली होती…\nजम्मू-काश्मीरमध्���े सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान…\nसुनावणी लांबली तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकले पाहिजे :…\nGold Rate : सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या\nव्यक्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी…\nअकबरच्या नवरत्न राजवाड्यासमोर खोदकाम, आढळला 16 व्या शतकातील…\n वादग्रस्त ट्राफीक सेंटीनल योजना अखेर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7 अ‍ॅक्ट्रेस अन् मॉडेलनं…\nInd Vs Aus : पुजारा, शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाला सतावले; सामना अर्निणित…\n होय, अंघोळ न केल्यानं शरीराला होतात ‘हे’…\nशुबमन गिलची दमदार खेळी सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत\nPune News : ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे ‘सिरम’कडून…\nCorona Vaccine : ‘कोविशिल्ड’ लसीचे 1.5 लाख डोस मुंबईतून भुतानला रवाना\nमहाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचा विरोधकांना धोबीपछाड\nIndapur News : आश्रमशाळांचे प्रलंबित व चालू परिपोषण आहार अनुदान शासनाकडुन त्वरित मिळावे : रत्नाकर मखरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/12/04/inspirational-a-16-year-old-indian-student-discovered-something-like-this-big-business-will-stand-now/", "date_download": "2021-01-20T14:06:11Z", "digest": "sha1:K4GIUOQVQYLXJYGLJ7VCB5JRLHD2N4MP", "length": 11173, "nlines": 134, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "प्रेरणादायी ! 16 वर्षाच्या भारतीय विद्यार्थ्याने शोधले 'असे' काही ; आता उभा राहणार मोठा बिझनेस - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\nधूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nरस्त्यावर घसरुन पडल्याने युवकाचा जागीच मृत्यु\n 16 वर्षाच्या भारतीय विद्यार्थ्या��े शोधले ‘असे’ काही ; आता उभा राहणार मोठा बिझनेस\n 16 वर्षाच्या भारतीय विद्यार्थ्याने शोधले ‘असे’ काही ; आता उभा राहणार मोठा बिझनेस\nअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- शाळेत मुले शिक्षणासोबत आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांविषयीही शिकतात. त्याचबरोबर, शाळेत असणारे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.\nपण शाळेत मिळालेल्या प्रोजेक्टमधून एका भारतीय विद्यार्थ्याने व्यवसाय उभा केला. होय, दुबईमध्ये शिकणार्‍या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने जबरदस्त तंत्रज्ञान विकसित केले आहे. चला संपूर्ण कथा जाणून घेऊया.\nदुबईच्या जेम्स वर्ल्ड अकादमीमध्ये शिकत असलेल्या 16 वर्षीय इशिर वाधवाने एक तंत्र शोधले आहे ज्यामुळे जड वस्तू भिंतीमध्ये खिळा न ठोकताही लटकवता येतात. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, वाधवा दहावीच्या कोर्ससाठी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करणार होता. या प्रकल्पात, त्याने एक नवीन कारनामा केला. त्यांचे शोध लावलेले तंत्रज्ञान भिंतीला छेद न करता सामग्री लटकविण्यास सहकार्य करेल.\nवास्तविक, इशिरचा मोठा भाऊ अमेरिकेत अभियांत्रिकी शिकत आहे. या प्रकल्पात त्याने धाकट्या भावाला मदत केली. दोघांनी एकत्रपणे एक नवीन तंत्र सादर केले.\nतंत्रज्ञान कसे कार्य करते\nइशिरने आपल्या भावासोबत एक सॉल्यूशन शोधले आहे, ज्यामध्ये 1 चुंबक आणि 2 स्टीलच्या प्लेट्स जवळ ठेवल्या पाहिजेत. याव्यतिरिक्त, स्टीलची एक पट्टी भिंतीवर चिकटलेली असते. या पट्टीला अल्फाटेप म्हटले जाईल.\nनेयोडीमियम नावाचे एक खास चुंबक त्यांना जवळ ठेवण्यास मदत करेल, ज्यावर सामान ठेवले जाईल. चुंबकाच्या या सेट-अपचे नाव क्लेपिइट असे आहे.\nकुटुंब व्यवसाय सुरू करेल\nइशिरच्या वडिलांनी याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आहे. नोकरीत त्यांना चांगला पगार मिळत होता. आपल्या मुलाच्या शोधाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.\nअहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nकोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर \nहा तर देशद्रोहाचा प्रकार … अर्णब गोस्वामींना तत्काळ अटक करा \n��ोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली \nअहमदनगर ब्रेकिंग : त्या बहुचर्चित खून प्रकरणातील गुन्हेगारास अखेर अटक \nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ व उपजिल्हाधिकारी यांच्या कारचा भीषण अपघात \nटीव्हीएस ज्युपिटर घेणाऱ्यांसाठी कंपनीकडून आनंदाची बातमी ; वाचा पूर्ण ऑफर\nनिवडणुकीचा अर्ज भरून पुन्हा तुरुंगात गेला, पण निकाल आला तेव्हा...\nबेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल\nचंदन तस्करीने ग्रामस्थ झाले त्रस्त; पोलीस मात्र निर्धास्त\nचारचाकीच्या धडकेत रस्त्याने पायी चालणार वृद्ध जखमी\nअहमदनगर ब्रेकिंग : तिघेजण एका वर्षासाठी हद्दपार\nजिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज\n ‘ही’ कंपनी देतेय 84 दिवस डेली 5GB डेटा; जाणून घ्या स्कीम\nपालकमंत्री मुश्रीफ यांच्या निर्णयाने ग्रामसेवकांना मिळाला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Mykaustubh", "date_download": "2021-01-20T14:14:01Z", "digest": "sha1:QP3HY2XXNPJPC6WM5IAIQOAL2MOJCSA6", "length": 8011, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Mykaustubh - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत Mykaustubh, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Mykaustubh, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,४६९ लेख आहे व २३८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)\nनमस्कार सदस्य:Mykaustubh प्रोजेक्ट टायगर बाबत काही प्रश्न आर्या जोशी यांनी चर्चा:होळी वर नोंदले आहे. कृपा मार्गदर्शन करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १३ एप्रिल २०१८ (IST)\nLast edited on १३ एप्रिल २०१८, at १६:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१८ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2021-01-20T13:26:36Z", "digest": "sha1:TVUBGJR45LG4G2VHXJQ77MNNVIPMTPKW", "length": 4215, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरिक हॉलिसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएरिक हॉलिसला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एरिक हॉलिस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजून ५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१२ ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम एरिक हॉलिस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९३४-३५ ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४७ ‎ (← दुवे | संपादन)\n१९४८ ॲशेस मालिका ‎ (← दुवे | संपादन)\nन्यूझीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४९ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/11809", "date_download": "2021-01-20T13:00:36Z", "digest": "sha1:KW2CQPE27SJ2BDVFMMCX372DWHH2ZSK3", "length": 9857, "nlines": 111, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ प्रकरणात चौकशी अंती प्राचार्य दोषी – Purogami Sandesh", "raw_content": "\nकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ प्रकरणात चौकशी अंती प्राचार्य दोषी\nकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ प्रकरणात चौकशी अंती प्राचार्य दोषी\n🔺 स्थानिक तक्रार निवारण समिती गोंदियाचा निर्वाळा\nगोंदिया(दि.22 सप्टेंबर)-आमगाव तालुक्यातील भवभूती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एम. भुस्कुटे यांचे विरुध्द याच महाविद्यालयातील महिला ग्रंथपाल यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३ अंतर्गत जिल्हा महीला व बाल विकास स्थानिक तक्रार निवारण समिती गोंदिया येथे तक्रार दाखल केली होती.\nउपरोक्त कायदयाचे कलम ११ नुसार समितीने दाखल तक्रारीची चौकशी केली असुन त्यानुसार प्राचार्य यांचेवरील आरोप सिध्द होत आहेत असा निर्वाळा समितीने दिला आहे. समितीने निर्णय/ निकालांती सदर प्राचार्यावर विभागीय चौकशी करून शिस्तभंगांची कार���यवाही प्रस्तावित करावी. तसेच समितीने तयार केलेला चौकशी अहवालातील दंडात्मक शिफारशींची अंमलबजावणी करण्याकरीता सहसंचालक व कूलगूरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर व संबंधित संस्था संचालक मंडळ यांना पाठविला असून सदर कार्यवाही ६० दिवसांचे आत अंमलबजावणी करुन त्या बाबतचा अहवाल समितीस पाठवावा अशी विनंती सुद्धा समितीने सहसंचालकांकडे केली आहे.\nगोंदिया क्राईम खबर , गोंदिया, महाराष्ट्र, विदर्भ\nसिर्फ कबूतर उडाने से शान्ति नहीं आने वाली है\nगेवराईत दोन अपघातात तीन ठार – दोन गंभीर जखमी\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nयेवला येथे कला व वाणिज्य महाविद्याल खुली गायन स्पर्धेचे आयोजन\nग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक ‘गुरु माऊलींच्या ‘ मार्गदर्शनाने संपन्न\nपत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी जोमाने लढा देणार- संतोष निकम\nराज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर\nबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/tag/farmers-have-to-wait-for-help/", "date_download": "2021-01-20T13:41:41Z", "digest": "sha1:WPHMBAOMCOF63YNFHJ5IVZFYNPLIXABK", "length": 3675, "nlines": 81, "source_domain": "ainnews.tv", "title": "farmers have to wait for help? Archives - AIN NEWS TV", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nआजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, शेतकऱ्यांनी मदतीसाठी किती वाट पाहायची\nमुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पण गुरुवार पाठोपाठ आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित…\nअण्णांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धीतच आचारसंहितेचा भंग\nमुख्य सचिवपदासाठी ‘बॅचमेट्स’मध्ये चुरस, सीताराम कुंटे-प्रवीण…\nपाटोदा ग्रामपंचायतीमध्ये आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना पराभवाचा…\nदहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा…\n‘पी.एन.गाडगीळ’च्या संचालकांना तब्बल 1 कोटी 60…\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा…\nभाजपकडून महत्त्वाची घोषणा, निलेश राणेंवर सोपवली मोठी…\nमराठा आरक्षणावरून ‘राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/articles/selected-preferred-vaidik-religion-hindu/", "date_download": "2021-01-20T12:39:24Z", "digest": "sha1:N7OYF3BMJN5LRHJPQYRWRWRVXT7E5UHC", "length": 9194, "nlines": 72, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "सनातन वैदिक धर्म - Chittavedh - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nसांप्रत, धर्म या विषयावर लिहिणे, बोलणे अनेक लोकांना कटू लागते. सर्वसाधारण वर्ग धर्म या विषयाकडे उपेक्षेने पाहतो असे वाटते पण हा बुद्धिविभ्रम आहे. औषध कडू लागले तरी आरोग्य प्राप्तीसाठी ते अत्यावश्यक आहे म्हणून जबरदस्तीने पाजावे लागते.\nमानव यावत्सुखाची अपेक्षा करतो. तो सुख केंव्हा, कोठे मिळेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सुखहेतुर्धर्मः असुखहेतुरधर्मः | हे सूत्र लक्षात घेता, धर्म हा सुख हेतू आहे हे लक्षात घेतच नाही. “धर्मेण राज्यं विन्देत” राष्ट्राचा अभ्युदय धर्मावरच अवलंबून आहे, यासाठी रा��ाने धर्माला संरक्षण देऊन जगविले पाहिजे. हे महाभारतकार आवर्जून सांगत आहेत. मानवाच्या उन्नतीला, राष्ट्राच्या अभ्युदयाला कारण फक्त सनातन वैदिक धर्मच आहे.\nधर्म हा शब्द धृ-धारण करणे याचे सामान्य नाम आहे. नुसते “धर्म” उच्चारताच जगातील सर्व धर्म डोळ्यापुढे येतात. खरा कल्याणकारी धर्म कोणता याचे ज्ञान होण्यासाठी धर्म या शब्दामागे विशेषण असणे जरूर आहे. कारण ” व्यावर्तकं हि विशेषणम् “थोडक्यात व्यावर्तक म्हणजे अन्य पदार्थाची निवृत्ती करणारे म्हणजेच इष्ट पदार्थाचे बोध करून देणारे असावे लागते. जे विशेषण द्यावयाचे ते त्या पदार्थाचे असावे लागते. उदा. “सशृंग शश” असे म्हटले तर ते योग्य होणार नाही कारण सशाला शिंग नसते. तेंव्हा सशृंग हे विशेषण येथे योग्य नाही. ते गाईच्या ठिकाणी योजले तर योग्य ठरेल. तेथे सुद्धा संभवासंभव आहे. म्हणजे एखाद्या गाईला शिंग नसेलही. म्हणून शास्त्रकार सांगतात ” संभवं व्यभिचाराभ्यां स्याद्विशेषण मर्थवत्” आपल्या धर्मामागे सनातन आणि वैदिक अशी दोन विशेषणे योजलेली आहेत. आपल्या धर्माचे नांव हिंदू धर्म नसून सनातन वैदिक धर्म असे आहे. परंतु हे फारच फारच थोड्या लोकांना माहित असावे असे वाटते. आपल्यापैकी कोणालाही तुझा धर्म कोणता याचे ज्ञान होण्यासाठी धर्म या शब्दामागे विशेषण असणे जरूर आहे. कारण ” व्यावर्तकं हि विशेषणम् “थोडक्यात व्यावर्तक म्हणजे अन्य पदार्थाची निवृत्ती करणारे म्हणजेच इष्ट पदार्थाचे बोध करून देणारे असावे लागते. जे विशेषण द्यावयाचे ते त्या पदार्थाचे असावे लागते. उदा. “सशृंग शश” असे म्हटले तर ते योग्य होणार नाही कारण सशाला शिंग नसते. तेंव्हा सशृंग हे विशेषण येथे योग्य नाही. ते गाईच्या ठिकाणी योजले तर योग्य ठरेल. तेथे सुद्धा संभवासंभव आहे. म्हणजे एखाद्या गाईला शिंग नसेलही. म्हणून शास्त्रकार सांगतात ” संभवं व्यभिचाराभ्यां स्याद्विशेषण मर्थवत्” आपल्या धर्मामागे सनातन आणि वैदिक अशी दोन विशेषणे योजलेली आहेत. आपल्या धर्माचे नांव हिंदू धर्म नसून सनातन वैदिक धर्म असे आहे. परंतु हे फारच फारच थोड्या लोकांना माहित असावे असे वाटते. आपल्यापैकी कोणालाही तुझा धर्म कोणता असे विचारले तर तो हिंदू धर्म असे सांगेल. कारण मुळातच आपल्या धर्माची ओळख करून दिली जात नाही.\nआपल्या धर्माच्या विशेषणांना फार खोल अर्थ आहे. सनातन शब्दाचा अर्थ फार प्राचीन असा आहे.म्हणजेच आज जे धर्म प्रचलित आहेत त्या सर्वांत पूर्वीचा-चिरंतन असा आहे. तो किती पूर्वीचा याचा बोध वैदिक या विशेशणावरुन होतो.\nवैदिक – वेदेभवः किंवा वेदेन प्रतिपादितः म्हणजेच वेदात असलेला किंवा वेदाने प्रतीपादिलेला होय. वेद ग्रंथ अति प्राचीन आहेत हे बहुतेक सर्वच लोकांना मान्य आहे. आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की आमच्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही आणि वेदकालापासून तो अनादि आहे. आतापर्यंत अनेक राज्यक्रांत्या झाल्या, परधर्मियांनी निरनिराळ्या युक्तीने आक्रमणाने आपला धर्म नामशेष करण्याचा प्रयत्न केला तरी तो अद्याप टिकून आहेच. आज पाश्चात्य आमच्या वैदिक धर्माचे अध्ययन, यज्ञप्रक्रियेचा श्रद्धापूर्वक अभ्यास करताना दिसत आहेत. आम्ही त्याचा विचार सुद्धा करताना दिसत नाही, तर आचरण दूरच राहिले.\nचोदना लक्षणोSर्थो धर्मः (शंकर भाष्य) “चोदना एव लक्षणं – ज्ञापकं यस्यः” चोदना अमुक करावे असे विधि वाक्य. धर्मशास्त्रात विधि आणि निषेध असे दोन शब्द वारंवार येतात. विधीचे पालन करावयाचे असते आणि निषेधांचे उल्लंघन करावयाचे नाही. अर्थात वेदाने जी गोष्ट करावी असे सांगितले त्यानुसार करणे वागणे, म्हणजे आपला धर्म, तात्पर्य, सनातन वैदिक धर्माचे आचरण करणे महत्वाचे आहे.\nआ बैल (कुत्ते) मुझे मार\nदिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://echawadi.com/category/news/mumbai/", "date_download": "2021-01-20T12:12:10Z", "digest": "sha1:OHXFYQUEBIAWZKCHS76I4QC73A7BTLGR", "length": 17360, "nlines": 124, "source_domain": "echawadi.com", "title": "ई-चावडी - मुंबई - Marathi News", "raw_content": "\nWorld Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल\nगाबावर कधीही पराभव न बघितलेल्या कांगारूंना भारतानं चारली धूळ\nतर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल\nशिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द\nआपल्या नृत्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक अडकली विवाहबांधनात\nमुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा\nमुंबई : पतंगाचा मांज्याने पोलिस अधिकाऱ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला आहे. सुदैवा��े वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना घटना घडली. वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर […]\nकोव्हिशिल्ड लसीचा साठा मुंबईत दाखल; लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ लवकरच\nभारतात कोरोना लसीकरणासाठी मंगळवारी पुण्यातील सीरम इन्स्टियूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लस वितरणासाठी देशभरात रवाना करण्यात आली. दरम्यान आज सकाळी ५.३० वाजता १ लाख ३९ हजार ५०० लसीच्या कुप्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात पोहोचल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. १६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ […]\nमुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार\nमुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकारण तापले आहे. अशातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्यामागचे कारण म्हणजे, भारतातील […]\nवर्दी बाजूला ठेवून दोन हात करा; मनसेचे थेट पोलिसांनाच आव्हान\nमुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढत मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. ”वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय […]\nडब्बेवाला संघटनेच्या माजी अध्यक्षांना अटक\nमुंबई : मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तळेकर यांच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डबेवाल्यांना मोटरसायकल देण्याच्या नावाखाली कागदपत्रे जमा करुन त्यावर स���्या घेतल्या. भैरवनाथ नागरी पतपेढीतून कर्ज काढून मोटारसायकल न देता कर्जाची रक्कम परस्पर लाटली असा त्यांच्यावर आरोप आहे. सुभाष तळेकर यांना घाटकोपरमधील चिरागनगर […]\n‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय\nमुंबई : गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल आता सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकणार आहे. दरम्यान, […]\nउद्धव ठाकरेंकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली\nमुंबई : “पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक […]\nट्विटर युजरने विचारला प्रश्न; मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर\nमुंबई : ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. ५ जानेवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यां नागरिकांना मुंबई पोलिसांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, नियम मोडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी नागरिकांना […]\nअर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा\nमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची ��ंपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, […]\nकोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई\nन्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात थांबा, आधी हे वाचाच\nमुंबई : देशात कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोणाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतही सतर्क झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण अजूनही या व्हायरसचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या […]\nWorld Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल\nगाबावर कधीही पराभव न बघितलेल्या कांगारूंना भारतानं चारली धूळ\nतर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल\nशिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0.djvu/81", "date_download": "2021-01-20T13:45:57Z", "digest": "sha1:F35423R6TQQBF4J36RTFYGXXLALYQ3UW", "length": 4919, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:महाबळेश्वर.djvu/81 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nदिलें आहे. मालकमसाहेबांच्या दोन मुलीवरून “केट पाइंट\" व अमेलियाखोरा हीं नांवें देण्यांत आलीं आहेत. राणीचा मुलगा ड्यूक आफ क्याॅॅनाटचे नांव कोनॉट् पीकला दिलें आहे. अलिकडे “ फ्रियर हॉल \" व फ्रियरघांट हीं नांवें पडलीं आहेत; ' व रडतोंडीचा घाट' या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘रोटंडाघांट' असें नांव देण्यांत आलें आहे.\nलहान लहान प्रतीचे साहेब लोक बंगल्याला आपली स्वतःची नांवें किंवा विलायतेंतील खुबीदार नांवे देतात, जसे “ ईगल्सनेस्ट् \" “ वुडलॉंन \" “हिलस्टोन” “ ग्लेनमेार ” “आलबॉनिया' “फोरओक्स' “ लिलीकाटेज ” “रोजकाटेज् \" \" सनिसाइडू ” \"पारेडाइजलाज् \" सिडनी हैीस वगैरे, असाच प्रकार सर्व ठिकाणच्या हवाशीर जागीं चालला आहे. तेव्हां जेथें मनुष्य यत्न व्यर्थ आहे अशा कांहीं सृष्ट वस्तूंखेरीजकरून बाकीच्या बाबतीत कोंडयाचा मांडा करून परदेश कंठणारें आमचें इंग्रजसरकार व त्यांची अनुयायी मंडळी यांची धन्य असो. यांच्या या अशा अप्रतिम गुणामुळे त्यांचें राज्यावर सूर्य कधीही\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१९ रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/61376.html", "date_download": "2021-01-20T14:22:36Z", "digest": "sha1:M5SLTGCGEXCTKCUWQACSQ6EPKDR6NYTW", "length": 17608, "nlines": 207, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना \nमुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना \nश्री गणेशाचे अशा प्रकारे विडंबन करणार्‍यांवर श्री गणेशाची कृपा होईल का \nश्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे गणेशोत्सवाचा खर्‍या अर्थाने लाभ होण्यासाठी प्रत्येक धार्मिक कृतीमागील शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे \n(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्म��क भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)\nमुंबई : येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी या प्रकारच्या गणेशमूर्तीची स्थापना केली होती. काही प्रसिद्धीमाध्यमांनी ही एक अनोखी संकल्पना असल्याचे सांगत त्यादृष्टीने याचे वार्तांकन केले आहेे. (धार्मिक उत्सवांचा हिंदूंना सर्वंकष उत्कर्षासाठी लाभ व्हावा, या हेतूने पत्रकारिता होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी पुरोगामित्वाची झापडे दूर सारून धर्मशास्त्राला पूरक असे वार्तांकन करायला हवे – संपादक, दैनिक सनातन प्रभात)\nयाविषयी पोलीस अधिकारी म्हणाले, मी ५ वीत शिकत असतांना माझ्या वर्गशिक्षकांनी गणेशोत्सवात शिक्षकाच्या वेशातील गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावरून मला ही संकल्पना सुचली. (शिक्षकांना योग्य दृष्टीकोन नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसल्याचे उदाहरण निदान पुढची पिढी तरी धर्मशिक्षित व्हावी, यासाठी शासन शालेय शिक्षणात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणार का निदान पुढची पिढी तरी धर्मशिक्षित व्हावी, यासाठी शासन शालेय शिक्षणात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणार का – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस विभागात काम करत असतांना त्याच क्षेत्रातील गणपति बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे स्वप्न मनात होते. यासाठी ४ – ५ वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिं��ूंसाठी सकारात्मक\nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/5078", "date_download": "2021-01-20T13:00:52Z", "digest": "sha1:ZXV4R6WKX7MZ6D7UHIR4T7J6VWRHNK5U", "length": 16402, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर निषेध…! | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे – काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी\nफिल्मसिटी स्टुडिओ मध्ये घोटाळा , “आरपीआय डेमोक्रॅटिक चा पाठपुरावा”\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ���ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nवर्धा जिल्हात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ\nहिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्य यवतमाळात मोफत अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया शिबिर\nघाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काटपेल्लीवार, यमसनवार , येरावार गटाचे उमेदवार भरघोष मतांनी विजयी\n११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”\nमिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास पँनलचे 7 उमेदवार विजयी\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nमुंबई येथे महाराष्ट्र राज्य चे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब याना मुक्ताईनगर मुस्लिम समाज तर्फे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.\nसालार नगर अपघात प्रकरणी सिन्हा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल\nडीसीपीएस धारक शिक्षकाचे अकास्मिक निधन ,\nअंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं मारली बाजी ,\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nराऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व\nआष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nHome उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर...\nमध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर त���लुका येथे जाहीर निषेध…\nजळगाव / रावेर , दि. १४ :- राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा राजे शिवाजी महाराज चौक, रावेर व शहरवाशी यांच्या तर्फे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाची झालेली विटंबनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. सदरील घटना ही मध्यप्रदेश येथील छिंदगाव जिल्यातील सौसंर गांवी झालेली आहे’ येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे.सी. बी.च्या सहाय्याने काढण्यात आला . त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पूतळयाची विटंबना झाली. त्यामुळे शिवप्रेमी भक्तांची भावना दुखावली सदरचा पुतळा जे.सी. बी. च्या सहाय्याने काढणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी .\nराजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा व अँड. लक्ष्मीकांत शिंदे , राजेश शिंदे, प्रकाश पाटील,विजय महाजन,जितेंद्र महाजन, राम शिंदे, शाम शिंदे, संदीप शिंदे,दिपक शिंदे, अमोल पाटील, प्रदीप शिंदे ,रवींद्र महाजन, कल्पेश महाजन,विकी महाजन यांनी रावेर तहसीलदारांना निवेदन दिले.\nPrevious articleहिंगोली जिल्ह्यात सिंचनासाठी मिळाली ३८ कौटी ६८ लाख रूपयाची मंजुरी\nचांदेकसारे येथे चैतालीताई काळे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न\n“पोलीस बॉईज असोसिएशन” धुळे जिल्हाध्यक्ष पदी इम्रान शेख नियुक्त\nअवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच, पुरेसे बळ उपलब्ध करून देणार ; विभागीय आयुक्त रा.गमे यांची सूचना\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून मारली उडी \nमहत्वाची बातमी January 19, 2021\nबुलडाण्यात चोरट्यांनी आर टी वो मॅडम च्या घरावर मारला डल्ला\nअर्णबच्या त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संसदीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावे –...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nकृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.\nभरदिवसा गोळ्या बिस्कीट च्या दुकानावर दरोडा प्रतिकार करणाऱ्या महिलेची हत्या ,\nप्रेमात त्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या मजल्यावरून म���रली उडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/expel-bhujbal-vadettivar-demand-of-maratha-organizations-to-the-governor-128068127.html", "date_download": "2021-01-20T12:54:04Z", "digest": "sha1:PANRZUKGJ2SM7F3EKDURTHAC2YQTL4BA", "length": 7592, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Expel Bhujbal, Vadettivar; Demand of Maratha organizations to the Governor | भुजबळ, वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; मराठा संघटनांची राज्यपालांकडे मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआरोप:भुजबळ, वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; मराठा संघटनांची राज्यपालांकडे मागणी\nमराठा व इतर मागासवर्गीयांत तेढ पसरवत असल्याने कारवाई करा\nमराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून राज्यात मोर्चे, आंदोलने होत असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेच्या वतीने मंगळवारी राज्यपालांकडे करण्यात आली.\nनानासाहेब जावळे पाटील आणि रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले.\nराज्यपालांना भेटल्यानंतर नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना दोन्ही मंत्र्यांकडून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यात या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडून आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे आम्ही आज राज्यपालांची भेट घेऊन मागणी केली असल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले.\nरमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाकडे राज्य सरकारने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने मराठा समाजातील लाखो विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशापा���ून वंचित राहिले आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही. राज्यातील या दोन मंत्र्यांच्या विरोधात आम्ही आज राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपतींची भेट घेऊन ही मागणी लावून धरणार आहोत, असे केरे पाटील यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपतींचीही घेणार भेट\n> आश्चर्य म्हणजे मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना असतो. तरी राज्यपाल यांना या मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले आहे.\n> वडेट्टीवार व भुजबळ हे इतर मागासवर्गीय समाजाचे नेते आहेत. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, इतकीच त्यांची मागणी आहे.\n> दोन्ही मंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध केलेला नाही. भाजपच्या सांगण्यावरून क्रांती मोर्चाचे स्वयंघोषित समन्वयक निशाणा साधत असल्याचा आरोप मंत्र्यांचे समर्थक करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-motivational-story/", "date_download": "2021-01-20T12:58:54Z", "digest": "sha1:MGROQDLTP2D4GRTHXZMMNE6GATGX3Q26", "length": 8468, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "policenama Motivational story Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMotivational Story In Marathi : ‘आपल्या क्षमता ओळखण्याची गरज, इतरांवर अवलंबून राहणं…\nपोलिसनामा ऑनलाईन : एकदा गावात एक आळशी माणूस राहत होता. तो कोणतेच काम करत नव्हता. तो नेहमी रिकामा बसायचा.आणि विचार केला की काहीही न करता आपल्याला अन्न मिळायला पाहिजे. एक दिवस तो फिरत फिरत एका बागेत पोहोचला.तिथे आंब्याची झाडे होती. ही झाडे…\nशाहिद कपूर बनणार महाभारताचा ‘कर्ण’, बनवली जाणार…\nNora Fatehi नं सोशल मीडियावर शेअर केले रोचक…\nअभिनेत्री तब्बूचं Instagram अकाऊंट हॅक \nअभिनेत्री करिश्मा कपूरनं ‘स्टॅम्प ड्युटी’त कपात…\nकाजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा…\n‘ग्रामपंचायत निवडणुकीत ‘महाविकास’ला 80 %…\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81…\nPune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nTandav Controversy : भाजप आमदार राम कदम म्हणाले –…\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षक��ंच्या…\nजाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक \nअपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180…\n आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nPune News : डंपरच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू\nMumbai News : मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार,…\nगर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि…\nसरपंचपद आरक्षण : मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा, जाणून घ्या\nभाजपाकडून 5781 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा, म्हणाले – आम्हीच…\n‘जिसस कॉल्स’चे पॉल धिनाकरण यांच्यावर आयकर खात्याचे छापे\nकेवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा : राज्यपाल…\nPune News : यंदाच्या PIFF मोहोत्सवात रसिकांना मिळणार 180 चित्रपट पहाण्याची मेजवानी\n भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार्‍या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार\nCoronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/12/nagpur-airport-nagpur-nmc-comisioner.html", "date_download": "2021-01-20T13:35:39Z", "digest": "sha1:SNQ4G4BMRVY6ZMPJFUUOLZSWTVX7M3ZD", "length": 7662, "nlines": 83, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "विमानतळावरील व्यवस्थेची नागपुर मनपा आयुक्तांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना #NagpurAirport #NagpurNMC #Covid-19", "raw_content": "\nHomeनागपुरविमानतळावरील व्यवस्थेची नागपुर मनपा आयुक्तांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना #NagpurAirport #NagpurNMC #Covid-19\nविमानतळावरील व्यवस्थेची नागपुर मनपा आयुक्तांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना #NagpurAirport #NagpurNMC #Covid-19\nविमानतळावरील व्यवस्थेची नागपुर मनपा आयुक्तांनी केली पाहणी\nअधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना\nनागपूर, ता. २४ : नागपूर विमानतळावर येणारे प्रवाशांपैकी ज्यांनी मागील ४ आठवडयात परदेश प्रवास केला आहे अश्या प्रवाशांची तपासणी ���रून त्यांना विलगीकरणात पाठविण्याचे शासनाचे आदेश असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता. २४) विमानतळावर जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.\nयावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, पब्लिक हेल्थ इंस्टिट्यूचे डॉ. संजय चिलकर, मिहान विमानतळाचे संचालक आबीद रुही, टर्मिनल मॅनेजर अमित कासटवार उपस्थित होते.\nविमानाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने विमानतळावर त्यांच्या तपासणीची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगचे पालन कशा प्रकारे करण्यात येते, त्यावर नियंत्रण कसे आहे, याबाबत त्यांनी आढावा घेतला. यासोबतच प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांनी हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी व्हीएनआयटी येथे विलगीकरणाची व्यवस्था आहे. या दोन्ही व्यवस्थेचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. विलगीकरणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरून दोन बसेसची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.\nया व्यवस्थेच्या अनुषंगाने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.\nशाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार केंद्र सरकारने केला खुलासा #School #College #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nचंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_2.html", "date_download": "2021-01-20T14:02:14Z", "digest": "sha1:LIRUQBS6C7ESG4KWQIVKISXKBHNFJZVY", "length": 20366, "nlines": 151, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "आशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे' | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\nआशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे'\n'आशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे'\nगावाकड कोरोनामुळे शाळा बंद हाय....म्हणून पोर-बाळ सोबत घेऊन आलोय. कोरोना ची भीती वाटत होती. पण ऊसतोडी करण्याशिवाय पर्याय नाही. कारखान्यावर आलोय इथ पण शाळा बंद आहेत. पण इथं पोर कोपीवर शिकत हायत. अक्षर गिरवतायेत. समाधान वाटत...असे विष्णू सुळे आणि आजिनाथ सुळे या मुळच्या बीड येथील पालकांनी सांगितले.\nसोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प काम करत आहे. कोरोना काळात मुल शाळेपासून दुरावली जाऊ नये या करिता प्रकल्पाच्या माध्यमातून लेखन – वाचन उपक्रम तळावर राबवला जात आहे. कोरोना आजार जगभर पसरल्याने शाळा बंद आहेत. दरवर्षी विदर्भ- मराठवाडा या भागातून ऊसतोड करण्यासाठी कारखान्याकडे स्थलांतर करत असतात. ऊसतोड करण्यासाठी येताना मुले गावाकडे नातेवाईक, वस्तीगृह अश्या ठिकाणी शाळेच्या सोयीसाठी ठेवत असतात. तर काहीची सोय होत नाही ते सोबत घेऊन येतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार मुलांना सोबत घेऊन आले आहेत.\n‘आशा प्रकल्पा’च्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहमदनगर, औरंगाबाद ,बिड, बुलडाणा ,धुळे जळगाव, जालना ,नंदुरबार ,नाशिक ,उस्मानाबाद ,परभणी ,पुणे ,रायगड ,सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेश मधून सुद्धा ऊसतोड कामगार आले आहेत. मुलांचे केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १२५२ तर १��� ते १८ वयाची २७० मुले असल्याची सर्वेक्षणाअंती दिसून आले. ‘आशा प्रकल्पा’ने गेल्या चार वर्षातील तुलनेत केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयाची सर्वाधिक १२५२ मुले तळावर आढळून आली आहेत.\nशाळा सुरु असताना या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नजिकच्या शाळेत दाखल करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होते. शाळा बंद असल्याने या मुलांना शाळेत दाखल करणे अशक्य झाले. परंतु ‘आशा प्रकल्पाच्या’ माध्यमातून या मुलांना त्यांच्या कोपीवर जाऊन कार्यकर्ते मुलांना साक्षर करण्यासाठी धडे घेत आहेत.\nगावाकडे शाळेत जात असलेली मुले कोरोनामुळे पालकांच्या सोबत आल्याने दिवसा शाळा ऐवजी फडात तर हातात पेना एवजी कोयता दिसू लागला आहे. परंतु तळावर फडातून आल्यावर ‘आशा’चे कार्यकर्ते हातातील कोयता बोधट करण्याच्या दृष्टीने ७८ तळावर जाऊन लेखन -वाचन वर्ग घेत आहेत. मुलांना लोकसहभागातून साहित्य उपलब्ध झाल्याने मुले तळावर अक्षर गिरवताना आणि गाणी म्हणत असल्याने आमची मुले साक्षर होतील असे ऊसतोड कामगार बोलून दाखवत आहेत.\nदरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर मुले आली की, आशाचे कार्यकर्ते मुलाना शाळेत दाखल करत. आणि तळावर खेळ, गाणी, शैक्षणिक उपक्रम घेत. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कोप्यावर जाऊन रात्रीच्या वेळी लेखन-वाचन उपक्रम राबत अभ्यास वर्ग घेऊन मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांचे दूत बनले आहेत.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार\nअबब.... लग्नघरातील व्यक्ती निघाली कोरोनाबाधित.. गुळुंचे येथील प्रकार व-हाडी मंडळी जिल्हा ओलांडून गुळुंचे येथे लग्नाला; प्रशासनाच...\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमुर्टी मधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर दि १८ मे मुर्टी या ठिकाणी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बार...\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह\nमुरूम येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह: सोमेश्वरनगर परिसरातील पहिला पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्या...\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार\nअपघातात करंजेपुल येथील दोघे ठार सोमेश्वरनगर प्रतिनिधी निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धड...\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह\nखंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत नजिक खंडोबाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह सा...\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी\nमुरूम येथे तलवारीने हल्ला : कुटुंबातील सहा जण जखमी सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मुरूम येथे १५ जणांच्या टोळक्याने ...\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन\nशिवाजीराव (आण्णा) भोसले यांचे निधन सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ...\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना\nशिकारीच्या नादात बंदुकीच्या गोळीने तरुणाचा घेतला जीव : भोर तालुक्यातील घटना माणिक पवार भोर, दि.२२ दोन मित्रांच्या सोबत जाऊन शिका...\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस\n'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस सोमेश्वरनगर : प्रतिनिधी...\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो....\nघर विका...पण माझ्या लेकराला वाचवा : पोटच्या पोरासाठी आईचा टाहो.... सोमेश्वरनगर : प्रतिनिधी नवऱ्याने दोन महिन्यांपूर्वी निमोनिय...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : आशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे'\nआशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/india-a-vs-australia-a-rishabh-pant-hits-22-runs-in-an-over-mhsd-504706.html", "date_download": "2021-01-20T13:03:40Z", "digest": "sha1:JAHTBNHCERUXB62W7HW2AEKX2O72UFNY", "length": 15697, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : IND vs AUS : पंतचं धडाकेबाज शतक, 80 रनवर जीवनदान, पुढच्या 5 बॉलमध्ये केले 22 रन– News18 Lokmat", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nविशाल अजगराला काठीनं उचलत होता पोली�� आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nIND vs AUS : पंतचं धडाकेबाज शतक, 80 रनवर जीवनदान, पुढच्या 5 बॉलमध्ये केले 22 रन\nभारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने धमाकेदार शतक केलं आहे.\nभारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए (India vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात विकेट कीपर ऋषभ पंत याने धमाकेदार शतक केलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पंत 103 रनवर नाबाद खेळत होता. (Photo BCCI Twitter)\nऋषभ पंतने 73 बॉलमध्ये 9 फोर आणि 6 सिक्स मारून शतक पूर्ण केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये तर त्याने तुफान फटकेबाजी केली. विल्डरस्मिथच्या बॉलिंगवर पंतने तब्बल 22 रन केले. (Rishabh Pant/Instagram)\nत्याआधीच्याच स्वीपसनच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर डीप पॉईंटला सदरलॅन्डने पंतचा कॅच सोडला. त्यावेळी पंत एक रन काढून 81 रनवर पोहोचला. यानंतर मात्र पंतने मागे वळून बघितलं नाही आणि पुढच्या 5 बॉलमध्ये 22 रन केले. (Photo BCCI Twitter)\nदिवसाची शेवटची ओव्हर विल्डरस्मिथ टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पंतने एकही रन काढली नाही. यानंतर पंतने दुसऱ्या बॉलला डिप मीड विकेटवरून फोर, तिसऱ्या बॉलला फोर, चौथ्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून सिक्स मारून 95 रनपर्यंत मजल मारली. (Photo Rishabh Pant Twitter)\nपुढच्याच बॉलवर त्याने लॉन्ग ऑफला आणखी एक फोर मारून 99 रन गाठले. दिवसाच्या शेवटच्या बॉललाही पंतने डिप मीड विकेटच्या दिशेने फोर मारून शतक पूर्ण केलं. (Photo Rishabh Pant Twitter)\n'या' देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून क��सळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wevino.store/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2021-01-20T13:14:29Z", "digest": "sha1:L5OBEDXUXMH4CU7YHCB43ZJY6WOXTHQ4", "length": 22170, "nlines": 98, "source_domain": "mr.wevino.store", "title": "सेवा अटी - वाइन शॉप वेव्हिनो", "raw_content": "\n1.1 18 वर्षाखालील कोणालाही आम्ही अल्कोहोल विकू किंवा वितरित करणार नाही. ऑर्डर लावून आपण किमान 18 वर्षाचे असल्याची पुष्टी करता आणि आम्हाला खात्री नसल्यास वितरित न करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. हे\n१.२ आपण ऑर्डर देता तेव्हा एखादे उत्पादन उपलब्ध नसल्यास या घटनेत आम्ही पुनर्स्थापनाची व्यवस्था करण्यासाठी किंवा तुमच्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठीची दुसरी व्यवस्था करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधू.\n१.1.3 आमच्या वेबसाइटवर कोठेही ऑर्डर ठेवणे हा कराराचा करार होत नाही, जो आम्ही आपल्या ऑर्डर स्वीकारल्यानंतरच देयकावर प्रक्रिया करतो.\n1.4 आम्ही कोणतीही ऑर्डर न स्वीकारण्याचा अधिकार राखून ठेवतो.\n1.5 सर्व वस्तू उपलब्धतेच्या अधीन आहेत.\n२.१ सर्व वस्तूंच्या ऑर्डरसाठी डिलिव्हरी विंडोची पुष्टी केली जाईल checkout प्रक्रिया. आम्ही या टाइमफ्रेमची पूर्तता करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू परंतु ज्या वस्तूंना आम्ही आमच्या नियंत्रणाबाहेर मानतो अशा परिस्थितीमुळे या खिडकीत येण्यास अपयशी ठरणा goods्या वस्तूंसाठी आम्ही कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारत नाही.\n२.२ प्रसूतीसाठी आम्ही प्रामुख्याने यूपीएस कुरिअर सेवा वापरतो. हा कुरिअर केवळ तीन वेळा आयटम वितरित करण्याचा प्रयत्न करेल ज्यानंतर त्यांना वेव्हिनो स्टोअरमध्ये परत केले जाईल. या प्रसंगी किंवा आपण दिलेल्या चुकीच्या किंवा अपूर्ण वितरण पत्त्यामुळे आयटम परत केल्या गेल्या तर आम्ही पुनर्वितरणाच्या किंमतीवर पास करण्याचा अधिकार राखून ठेवतो.\n२.2.3 सेवा आणि गंतव्यस्थानानुसार पारगमन वेळा बदलतात. 'रेस्ट ऑफ वर्ल्ड' ऑर्डरसाठी, स्थानानुसार वितरण वेळ बदलते.\n२.2.4 कोणतीही स्थानिक उत्पादन शुल्क व कर ही ग्राहकांची जबाबदारी आहे. स्थानिक चालीरितीद्वारे आकारण्यात आलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्कासाठी आम्��ाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. आपल्या स्थानिक सीमाशुल्क प्राधिकरणास वस्तूंच्या क्लिअरन्ससाठी परवानगी देण्यासाठी विशिष्ट कागदपत्रे, प्रमाणपत्रे किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. कागदपत्रांची तयारी / खरेदी ही केवळ ग्राहकाची जबाबदारी आहे. स्थानिक सीमाशुल्क कार्यालयांच्या क्रियेशी संबंधित कोणताही विलंब वेव्हिनो.स्टोअरची जबाबदारी असणार नाही\n3.1 या साइटवर सूचीबद्ध सर्व किंमती व्हॅट 22% समावेश आहेत.\n3.2.२ आम्ही या वेबसाइटवरील सर्व किंमतींची माहिती अचूक असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न करीत असलो तरी कधीकधी एखादी त्रुटी येऊ शकते आणि वस्तूंची किंमत चुकीची असू शकते. आम्हाला आमच्या किंमतीनुसार एखादी किंमतीची त्रुटी आढळल्यास आम्ही एकतर आपल्याशी संपर्क साधू आणि आपण आपल्यास ऑर्डर रद्द करू इच्छित आहात की आपण विचारू किंवा योग्य किंमतीवर ऑर्डर सुरू ठेवू इच्छिता; किंवा आम्ही सूचित केले की आम्ही आपली मागणी रद्द केली आहे. आम्हाला चुकीच्या किंमतीवर वस्तूंचा पुरवठा करण्यास बांधील केले जाणार नाही.\n3.3 आम्ही आपली मागणी स्वीकारण्यापूर्वी कोणत्याही वेळी आमच्या निर्णयावर अवलंबून किंमती, ऑफर, वस्तू आणि वस्तूंचे तपशील समायोजित करण्याचा आमचा अधिकार राखीव आहे. वेबसाइटवरील कोणत्याही ऑफरवर अंतिम तारीख निर्दिष्ट केली असल्यास, तो केवळ मार्गदर्शक म्हणून हेतू आहे. वेव्हिनो.स्टोअरमध्ये कोणत्याही वेळी किंमती बदलण्याचा अधिकार आहे.\n4.1.१ आम्ही सदोष असलेल्या कोणत्याही वाईनला संपूर्ण परतावा किंवा बदली प्रदान करू. याचा परिणाम आपल्या वैधानिक अधिकारांवर होत नाही.\n4.2.२ आम्हाला आमच्याकडे सदोष बाटल्या परत देण्याची आवश्यकता असू शकते. आम्ही आपल्या सोयीनुसार याची आवश्यकता म्हणून व्यवस्था करू.\n.5.1.१ तक्रारीच्या बाबतीत कृपया समर्थन ईमेल करा .wevino.store आपल्याला शक्य तितके तपशील देत आहे. सर्व तक्रारी 48 तासांच्या आत मान्य केल्या जातील आणि पुढील 72 तासात आपण आपल्या तक्रारीच्या पूर्ण निराकरणाची अपेक्षा करू शकता. यापुढे काही उशीर झाल्यास आपणास कळविले जाईल. प्रत्येक तक्रारीस गोपनीय मानले जाईल आणि वरिष्ठ व्यवस्थापक त्यास उपस्थित राहतील.\n.6.1.१ गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा शोधण्याच्या उद्देशाने आणि / किंवा गुन्हेगारांना अटक किंवा खटला भरण्यासाठी आम्ही सं��ंधित माहितीनुसार पोलिस, इतर सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील एजन्सी किंवा प्रतिनिधी संस्था यांच्याकडे गोळा केलेली कोणतीही माहिती आम्ही सामायिक करू शकतो. या प्रकारे सामायिक केलेली माहिती विपणनासाठी वापरली जाणार नाही.\n7. पुनरावलोकने, टिप्पण्या आणि सामग्री\n7.1 या वेबसाइटचे वापरकर्ते पुनरावलोकने, टिप्पण्या आणि इतर सामग्री पोस्ट करू शकतात. हा अधिकार अशा अटींवर वाढविण्यात आला आहे की सामग्री अवैध, अश्लील, अपमानास्पद, धमकी देणारी, बदनामी करणारी, गोपनीयतेची आक्रमक, बौद्धिक मालमत्तेच्या हक्कांचे उल्लंघन करणारी किंवा तृतीय पक्षासाठी हानिकारक किंवा आक्षेपार्ह नाही. विशेषतः, सामग्रीमध्ये सॉफ्टवेअर व्हायरस, राजकीय प्रचार, व्यावसायिक आवाहन, साखळी पत्रे किंवा मास मेलिंग असू नयेत.\n7.2 आपण चुकीचा ईमेल पत्ता वापरू शकत नाही, कोणत्याही व्यक्तीची किंवा अस्तित्वाची तोतयागिरी करू शकत नाही किंवा कोणत्याही सामग्रीच्या उत्पत्तीबद्दल दिशाभूल करू शकत नाही.\n7.3 आम्ही कोणतीही सामग्री काढण्यासाठी किंवा संपादित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे, परंतु कर्तव्य नाही.\n7.4 आपण सामग्री पोस्ट केल्यास किंवा सामग्री सबमिट करत असल्यास, अन्यथा सूचित केल्याशिवाय:\nवेव्हिनो.स्टोअर आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना जगभरातून अशा प्रकारच्या सामग्रीतून व्युत्पन्न कामे तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा एक अनन्य, रॉयल्टी-मुक्त आणि पूर्णपणे उपपरवानाधारक अधिकार, अनुदान, पुनर्निर्मिती, प्रकाशित, सुधारित, रुपांतर, अनुवाद, वितरण मीडिया.\nवेव्हिनो.स्टोअर आणि त्याशी संबंधित कंपन्यांनी आणि उप-परवानाधारकांना अशा सामग्रीच्या संबंधात आपण सबमिट केलेले नाव निवडल्यास ते वापरण्याचा अधिकार द्या.\nआपण सहमती द्या की अशा सामग्री आणि सामग्रीशी संबंधित आपल्या बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांच्या संरक्षणाच्या कालावधीत आपण वर दिलेला हक्क अटल आहे. आपण अशा सामग्रीचे लेखक म्हणून ओळखले जाण्याचा आपला अधिकार आणि अशा सामग्रीच्या अवमानकारक वागणुकीचा आपला आक्षेप घेण्याचा हक्क सोडण्यास सहमती देता.\nआपण प्रतिनिधित्त्व करता आणि हमी देता की आपल्या मालकीची आहे किंवा अन्यथा आपण पोस्ट केलेल्या सामग्रीवरील सर्व अधिकारांवर नियंत्रण ठेवता; त्याप्रमाणे, वेव्हिनो.स्टोअरला सामग्र��� किंवा सामग्री सबमिट केल्याच्या तारखेपर्यंत, सामग्री आणि सामग्री अचूक आहे; आपण पुरविलेल्या सामग्री आणि सामग्रीचा वापर कोणत्याही वेव्हिनो.स्टोर पॉलिसी किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत नाही आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा घटकास इजा होणार नाही (यासह सामग्री किंवा सामग्री बदनामीकारक नाही). यापैकी कोणत्याही हमीच्या उल्लंघनामुळे किंवा त्याच्या संबंधात उद्भवलेल्या Wevino.store किंवा तिथल्या एखाद्या तृतीय पक्षाच्या विरुद्ध तृतीय पक्षाने आणलेल्या सर्व दाव्यांसाठी आपण Wevino.store आणि त्याच्या संबंधित कंपन्यांना नुकसान भरपाई करण्यास सहमती देता.\nवेव्हिनो.स्टोअरवरील उत्पादनांचे सर्व फोटो ओपन सोर्समधून घेतले गेले आहेत आणि माहितीच्या उद्देशाने आहेत. ऑर्डर उत्पादनांच्या वर्णनाशी संबंधित असले पाहिजेत परंतु विसंगती दिसू लागल्या म्हणून प्रतिमा आणि फोटोंशी संबंधित नाहीत.\n8.1 पहिल्या ऑर्डरमध्ये कृपया आपल्या ऑर्डर पुष्टीकरण ईमेलवर आणि वेबसाइटवर सूचित केल्यानुसार ईमेल, फॅक्स किंवा टेलिफोनद्वारे स्टोअरशी संपर्क साधा.\nवेव्हिनो - वाइन आणि स्पिरिट्स वितरण\nस्ट्राडा प्रति लॅझरेटो 2, 34015, मुग्गिया\nवाईन स्टोअर - अटी व शर्तीः\nसामान्य अटी व शर्ती\nआमच्या वाईन शॉप ऑफरः\nवाईन शॉप वेव्हिनो - उच्च दर्जाचे वाईन स्टोअर. वाईन डिलिव्हरी\nजगातील जवळजवळ कोणत्याही देशात जलद वाइन आणि उत्तेजन देणे. पूर्ण देयक संरक्षणासह वाइन आणि विचारांचे वितरण करण्याची हमी. आम्ही जगातील अग्रगण्य रेटिंगसह केवळ दुर्मिळ आणि अद्वितीय वाइन आणि आत्मे विकतो. आमचे वाइन शॉप वाइन आणि स्पिरिट प्रेमी आणि वाइन गुंतवणूकदारांसाठी देखील एक बैठक बिंदू आहे. खाजगी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी विनामूल्य सल्लामसलत आणि प्रमाणात सूट.\nआमच्या वाईन शॉपचे वृत्तपत्र:\n2021 XNUMX, वाईन शॉप वेव्हिनो\nस्लाइडशो नेव्हिगेट करण्यासाठी डावी / उजवा बाण वापरा किंवा मोबाइल डिव्हाइस वापरल्यास डावी / उजवीकडे स्वाइप करा\nपूर्ण पृष्ठ रीफ्रेशमध्ये निवड परिणाम निवडणे\nनिवड करण्यासाठी स्पेस की त्यानंतर बाण की दाबा\nआम्ही कुकीज वापरतो. अनेकांना वेबसाइट आणि त्याची कार्ये ऑपरेट करणे आवश्यक आहे, इतर सांख्यिकीय किंवा विपणन उद्देशांसाठी आहेत. \"केवळ आवश्यक कुकीज स्वीकारा\" या निर्णयासह आम्ही आपल्या गोपनीयतेचा आदर कर��� आणि साइटच्या ऑपरेशनसाठी आवश्यक नसलेल्या कुकीज सेट करणार नाही.\nकेवळ आवश्यक कुकीज स्वीकारा\nवैयक्तिक डेटा गोपनीयता सेटिंग्ज\nजतन करा आणि बंद करा\nआवश्यक कुकीज मूलभूत कार्ये सक्षम करतात आणि वेबसाइटच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात.\nविपणन कुकीज तृतीय पक्ष किंवा प्रकाशक वैयक्तिकृत जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी वापरतात. ते वेबसाइटवर अभ्यागतांचा मागोवा घेऊन हे करतात.\nगोपनीयता धोरण संपर्क कायदेशीर नोटीस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1/", "date_download": "2021-01-20T14:27:50Z", "digest": "sha1:6JJBXNPSDUC6R33OCIXXYFQLXXSYRYMZ", "length": 21040, "nlines": 175, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Warning: \"continue\" targeting switch is equivalent to \"break\". Did you mean to use \"continue 2\"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758", "raw_content": "\n'पीसीएनटीडीए ', 'पीएमआरडीए' मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\nमुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\n‘पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\n‘पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\n‘पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\n‘पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\n– उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी\n– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन\nसजग वेब टीम, पिंपरी\n कोरोना विषाणु आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण\nऔद्योगिक विकास महामंडळ आदी क्षेत्रातील सदनिका, मिळकतींवरील मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.\nयाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. शहरात कामगार व मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे.\nदरम्यान, राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मुद्रांक शुल्��ांत सवलत देवून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता हातभार लावला आहे. सदरची मुद्रांक शुल्क सवलत प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, हडको इत्यादीमार्फत बांधलेल्या सदनिका खरेदी करण्याकरिता लागू केल्यास त्याचा फायदा बहुसंख्यांना होईल, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सुमारे २७ रजिस्टर कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयात मिळून दरदिवशी सुमारे आठशेहून अधिक दस्त होतात. तर वर्षभरात सुमारे २८ ते ३० हजार दस्त नोंदवले जातात. कोरोनामुळे सध्या दस्तनोंदणी कमी होत असली, तर मुद्रांक शुल्कात अथवा रेडी-रेकनरच्या दरात सवलत मिळाल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.\n– आमदार महेश लांडगे\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा\nजुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा सजग वेब टीम, पुणे पुणे (दि.१७) | सिंचन भवन पुणे... read more\nभिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर करणार – खा.डॉ अमोल कोल्हे\nभक्तीशक्ती करिडॉर अंतर्गत भिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर होणार – खा.डॉ अमोल कोल्हे सजग वेब टिम, आंबेगाव मंचर |... read more\nनारायणगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न\nनारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधून वार्ड क्रमांक ४ मधील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याची माहिती सरपंच श्री.योगेश... read more\nआंबेगाव-शिरुर मधील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा होणार खंडीत\nसजग वेब टिम, आंबेगाव मंचर | आंबेगाव-शिरुर तालुक्‍यातील सुमारे दीड हजार सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडीत होणार आहे. शिरुर शहराला तातडीने... read more\n‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याच्या खा. कोल्हे यांच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद\n‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याच्या खा. कोल्हे यांच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद सजग वेब टीम, पुणे पुणे | पुणे जिल्ह्यातील... read more\nनारायणगाव : नारायणगाव चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांच्या मागील वर्षी झालेल्या निवडणूक प्रचाराचा प्रभाव अजूनही तसाच आहे याची प्रचिती काल... read more\nवेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करेन – वळसे पाटील.\n– शासनाने जनभावनेचा आदर करावा पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर... read more\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके सजग वेब टीम – बाबाजी पवळे, राजगुरूनगर राजगुरूनगर-महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात एक अग्रगण्य नाव असलेले... read more\nपार्थच्या पहिल्याच भाषणाची सोशल मीडियाने उडवली खिल्ली\nपिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार याच्या पहिल्या भाषणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवलेली... read more\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ\nपशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पशुसंवर्धन... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला ��हकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://echawadi.com/jobs/bank-holiday-december-2020-banks-will-remain-closed-for-11-days-in-total/26961/", "date_download": "2021-01-20T12:32:51Z", "digest": "sha1:NKOA34RWGUGFIW2ARMW5C6GTCD7CE43U", "length": 8614, "nlines": 104, "source_domain": "echawadi.com", "title": "ई-चावडी - महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ\nतुम्ही वीजबील भरलं आहे का\nजॅकलिनने शेअर केला फाटलेल्या ड्रेसमधील हॉट फोटो\nसलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर\nभारतासाठी नवं आव्हान तयार; पाहा इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक\n या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद\nनवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत.\nगल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा\nमहिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे. यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. शिवाय २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्यामुळे सलग चार दिवस काम बंद राहणार आहेत.\nगोव्यात १७ डिसेंबरला लॉसोन्ग पर्व, १८ डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम आणि १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन असल्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तर ३० डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि ३१ डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यामध्ये बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.\nTagged डिसेंबर २०२०, बँक, बँक हॉलिडे\nलॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल\nमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालं होतं. अशात अनेकांचे व्यवसाय बंद झाले. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्था आणि घरातलं बजेट दोन्ही कोलमडलं. अशात हातावर हात ठेवून बसून घर चालणार नव्हतं त्यामुळे हातातली कला आणि मनातली जिद्द या जोरावर मराठी तरुणानं एक व्यवसाय सुरू केला. गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक […]\nआणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\n कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद\nइंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ\nतुम्ही वीजबील भरलं आहे का\nजॅकलिनने शेअर केला फाटलेल्या ड्रेसमधील हॉट फोटो\nसलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/people-in-our-society-dont-know-how-to-deal-with-women-karnataka-high-court-128039039.html", "date_download": "2021-01-20T13:40:32Z", "digest": "sha1:W3YSO4BCIWP52GUCCSRFTUBFS63OIYP6", "length": 7580, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People in our society don't know how to deal with women, karnataka high court | महिलांशी कसे वागावे हे आपल्या समाजात लोकांना कळत नाही, महिलांनी प्रगती केल्यास आनंद व्हावा हे मुलांना शिकवत नाहीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबंगळुरू:���हिलांशी कसे वागावे हे आपल्या समाजात लोकांना कळत नाही, महिलांनी प्रगती केल्यास आनंद व्हावा हे मुलांना शिकवत नाहीत\nकर्नाटक हायकाेर्टाची घटस्फोटाच्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कडक टिप्पणी\nकर्नाटक हायकोर्टाने सोमवारी पुरुषप्रधान समाजावर कठोर टिप्पणी करताना म्हटले की,‘एका सशक्त महिलेशी कसे वागले पाहिजे हे पुरुषप्रधान समाजात लोकांना माहीत नाही.’ न्यायमूर्ती नटराज रंगास्वामी यांच्या खंडपीठात घटस्फोटाच्या एका याचिकेवर संयुक्तपणे सुनावणी करताना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना म्हणाल्या की, एका महिलेला अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. महिलांना दडपून ठेवावे, असेच समाजाला नेहमी वाटते. समाज महिला सबलीकरणाच्या गोष्टी तर करतो, पण महिलांशी कसे वागावे हे त्याला अद्यापपर्यंत कळलेले नाही. महिलांशी कसे वागावे हे पालकही मुलांना शिकवत नाहीत. महिलांनी प्रगती केली तर आनंद व्हायला हवा. पुरुषांची हीच मोठी समस्या आहे.”\nन्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या,‘जर महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि शिक्षित असेल तर तिला स्वत:ला आपल्या कुटुंबाशी असे वागता यावे की ज्यामुळे तिचा विवाह मोडू नये आणि ती स्वत: आनंदी राहावी. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिच्या आईने विनाकारण तिच्या दांपत्य जीवनात हस्तक्षेप करू नये,’ अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.\nमुलीच्या वकिलाने सांगितले की, माझी अशील आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. सासरच्या लोकांशी सामंजस्यपूर्ण संबंध ठेवण्यात ती अपयशी ठरत आहे. त्यावर खंडपीठाने म्हटले की, एकटी असणे याचा अर्थ पतीकडे दुर्लक्ष करावे, असा नाही. जे लोक घटस्फोटाचा अर्ज देतात, त्यांनी समुपदेशनाच्या सत्रात अवश्य उपस्थित राहावे. तसेच जोपर्यंत कायदेशीररीत्या घटस्फोट होत नाही तोपर्यंत चर्चा सुरूच ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांशी चर्चा केल्यावरच समस्येवर तोडगा निघेल. विवाह म्हणजे परस्परांतील सामंजस्यच आहे. ते अखेर दोन लोकांमध्येच असते. स्वत:साठी संबंध संपवणे योग्य नाही, अशी टिप्पणी करत खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे.\nदांपत्याला म्हटले-नाक मुरडू नका, आम्ही तुमच्यासाठीच उपाय सांगत आहोत\nहायकोर्टात जेव्हा ही चर्चा सुरू होती, तेव्हा घटस्फोटासाठी आलेले दांपत्य नाक मुरडत होते. त्यावर न्यायमूर्ती ना���रत्ना म्हणाल्या, नाक मुरडू नका. आम्ही तुमच्यासाठीच उपाय सांगत आहोत. खंडपीठाने अनेक उदाहरणेही दिली, त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड-१९ महामारीदरम्यान अनेक दांपत्यांनी आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली. एका दांपत्याने तर १८ वर्षांनंतर आपली घटस्फोटाची याचिका मागे घेतली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.in/contact-us/", "date_download": "2021-01-20T14:10:51Z", "digest": "sha1:J5HE2ZVIPHO3HVQUJJHP4PDVX455XLWB", "length": 4265, "nlines": 67, "source_domain": "eschool4u.in", "title": "Contact Us | E-school", "raw_content": "\nफक्त क्लिक करून हा भाग शेअर करा.\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम\n३९.गोष्टीतील गणित | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३८.पाढे तयार करूया | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३७.गुणाकार पूर्व तयारी | इ. दुसरी Quiz | गणित online test\n३६.आकृति बंध | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on १४.बेरीज – बिनहातच्याची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता दुसरी | गणित | प्रश्न सराव |मराठी माध्यम | E-school on २२.संख्ये चे शेजारी : लगतची मागची | इ. दुसरी Quiz | गणित online test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २३.रमाबाई भिमराव आंबेडकर | इ. तिसरी | मराठी Quiz |\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on १४. खजिनाशोध | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nइयत्ता तिसरी- बालभारती- प्रश्न सराव- मराठी माध्यम | E-school on २५. चित्रे | इ. तिसरी | मराठी Quiz | Onilne Test\nनिकालपत्रक इयत्ता १ ली ते ८ वी\nशालेय पोषण आहार (वार्षिक ताळमेळ सह ) ₹0.00\nसध्या आम्ही आमच्या अनेक उपक्रमास आपला मिळालेल्या प्रतिसादातून आम्ही या वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामधून तुम्हाला विविध प्रकारचे तंत्रज्ञान युक्त घटक उपलब्ध करून देत आहोत. सदर वेबसाईट मधील घटक आम्ही या क्षेत्रातील जाणकार व उपक्रमशील शिक्षक यांच्या मार्गदर्शन मधून बनवीत आहोत. सर्वसाधारण विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना मोफत किंवा कमी खर्चात ई साहित्य मिळावे. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व समस्या येथून पूर्ण व्हाव्यात असा या वेबसाईट बनविण्याचा उद्देश्य आहे.\nerror: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2262", "date_download": "2021-01-20T12:50:27Z", "digest": "sha1:MS7ZMADA6WPBUOBDYQ5HSGTE74LASO6B", "length": 13143, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nकोलकत्याच्या शुभांकर डे याला दर्जेदार बॅडमिंटन खेळायचे होते. त्याने खेळात कारकीर्द करण्याऐवजी नोकरी करावी हा पालकांचा आग्रह होता. बॅडमिंटनसाठी शुभांकरला घरून पळावे लागले. तेव्हा तो ज्युनियर खेळाडू होता. खिशात जास्त पैसेही नव्हते, पण जिद्द होती. महाराष्ट्रातील ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या बॅडमिंटन अकादमीत शुभांकर दाखल झाला. बॅडमिंटनचे दर्जेदार प्रशिक्षण घेत, खेळात व्यावसायिक कारकीर्द करणे हेच त्याचे ध्येय होते. काही वर्षे वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर शुभांकरची पुन्हा संघर्षयात्रा सुरू झाली. देशातील प्रमुख बॅडमिंटन अकादमीत त्याला प्रवेश मिळाला नाही. पण त्यामुळे तो निराश झाला नाही, उलट प्रेरित झाला. संधी शोधू लागला. युरोपमध्ये खेळण्यास सुरुवात केली. अखेर त्याला मोठे यश मिळाले. जर्मनीतील सारब्रुकेन येथे झालेली सुपर १०० गटातील सारलॉरलक्‍स खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यामुळे हा २५ वर्षांचा मेहनती खेळाडू प्रकाशझोतात आला. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या पाचव्या मानांकित राजीव औसेफ याला नमविले. अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत शुभांकरने बलाढ्य चिनी बॅडमिंटनपटूंना नमविण्याचा पराक्रम साधला होता. माजी जागतिक आणि ऑलिंपिक विजेता लिन डॅन याला त्याने दुसऱ्या फेरीत, तर उपांत्य फेरीत रेन पेंग्बो याला नमविले. गतवर्षी त्याने पोर्तुगाल आणि आईसलॅंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली होती, पण जर्मनीतील यश खास ठरले. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करत शुभांकरने करंडक जिंकला.\nशुभांकर हा अतिशय परिश्रम करणारा बॅडमिंटनपटू आहे. कोलकत्यात बादल भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रारंभीची गुणवत्ता बहरली. दर्जेदार प्रशिक्षणासाठी त्याला देशातील मोठ्या अकादमीत भरती व्हायचे होते, पण नकारामुळे ते शक्‍य झाले नाही. दरम्यानच्या काळात शुभांकर राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक ठरत होता, त्यामुळे नोकरीची संधीही चालून आली. नोकरीत अडकलो, तर व्यावसायिक बॅडमिंटन खुंटणार ही भीती त्याला वाटत होती. कालांतराने पालकांचा विरोध मावळला, पण सुरुवातीपासून सर्वाधिक पाठराखण मोठ्या बहिणीनेच केली. त्यामुळे शुभांकरचा बॅडमिंटन प्रवास सुसह्य झाला. जर्मनीत करंडक जिंकल्यानंतर, शुभांकरने पहिले प्रशिक्षक, तसेच बहिणीला यश अर्पण केले. देशात प्रशिक्षणाबाबत सापत्नभावाची वागणूक मिळालेल्या शुभांकरला डेन्मार्कमध्ये मोठी संधी मिळाली. तेथील ग्रेव्ह स्ट्रॅंड्‌स क्‍लबकडून खेळताना त्याला व्यापक स्पर्धात्मक व्यासपीठ लाभले. त्यामुळे त्याच्या खेळाचा दर्जाही उंचावला. युरोपात शुभांकरला एकाकी जीवनालाही सामोरे जावे लागले, पण तो डगमगला नाही. तेथे वैयक्तिक प्रशिक्षकही नव्हता, त्यामुळे आपल्या, तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यांचे व्हिडिओ चित्रण करून स्वतःच कच्चे दुवे हेरत होता. त्यातून शिकत गेला, खेळात सुधारणा घडवून आणली.\nदेशात मोठ्या अकादमीत प्रशिक्षण घेण्याची संधी लाभली नाही, पण शुभांकरने स्वतःची अकादमी सुरू करण्याचे ध्येय प्रत्यक्षात आणले आहे. व्यावसायिक बॅडमिंटनमधील त्याची कारकीर्द आकार घेत आहे, त्याचवेळी इतरांनाही सुविधा मिळवून देण्याचा विडा त्याने उचलला आहे. त्यासाठी इंडोनेशियातील अनुभवी प्रशिक्षक नूर मुस्ताकिम चायो यांना निमंत्रित केले. त्याचा वैयक्तिक प्रशिक्षकाचा प्रश्‍नही निकालात निघाला. ‘लक्ष्य’ या संस्थेचे त्याला पाठबळ लाभले. सुरवातीचा संघर्ष आणि अनुभवागणिक शुभांकर चांगलाच परिपक्व बनला आहे. त्याचा नातेवाईक अकादमीचे व्यवस्थापन सांभाळतो, त्यामुळे शुभांकरला स्वतःचा खेळ आणि तयारी यावर लक्ष केंद्रित करणे शक्‍य होते. नोव्हेंबर २०१८च्या जागतिक क्रमवारीत शुभांकरला ५४वा क्रमांक मिळाला, हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानांकन आहे.\nशुभांकरने जिंकलेल्या प्रमुख स्पर्धा\n२०१३ ः केनिया इंटरनॅशनल\n२०१४ ः बाहरीन इंटरनॅशनल\n२०१७ ः आईसलॅंड इंटरनॅशनल\n२०१७ ः पोर्तुगाल इंटरनॅशनल\n२०१८ ः सारलॉरलक्‍स खुली बॅडमिंटन स्पर्धा (जर्मनी, सुपर १००)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/solar-eclipse-2020-time-and-place-sutak-kaal-and-importance-surya-grahan-mhkk-504939.html", "date_download": "2021-01-20T14:05:53Z", "digest": "sha1:INRWUMM4Z4ZG27BQMOLLAD7A7QNULL6U", "length": 19572, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Solar Eclipse 2020: अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही पण या गोष्टींची काळजी घ्या | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चां���ीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nSolar Eclipse 2020: अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही पण या गोष्टींची काळजी घ्या\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nSolar Eclipse 2020: अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही पण या गोष्टींची काळजी घ्या\nयंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.\nपटणा, 14 डिसेंबर : 2020 या वर्षातलं आज श��वटचं सूर्यग्रहण होणार आहे. येणाऱ्या म्हणजेच 2021मध्ये दोन सूर्यग्रहण पाहता येणार आहेत. सूर्यग्रहणाबाबत अनेक समज गैरसमज आणि असतात. जरी भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी देखील त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हे सूर्यग्रहण नागरिकांना सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांतून पाहाता येऊ शकतं. प्रत्येक ग्रहणासाठी सूतक काळ असतो. यंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. त्यामुळे डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते.\nसूर्यग्रहण जरी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार असलं तरी भारतात 12 तासांसाठी सूतक पाळण्याची परंपरा आहे. जे ग्रहणाला आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांवर विश्वास ठेवातत असे लोक 12 तासांसाठी सूतक पाळतात. अशा नागरिकांच्या घरी सूतक काळ सुरू होण्याआधी जेवणं तयार करून जेवलं जातं. याशिवाय सूतक काळात पाणी आणि अन्न दूषित होऊ नये म्हणून तुळशीची पान टाकण्याचे परंपरा आहे.\nहे वाचा-वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, किती वाजता आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या\nयंदा हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं नागरिकांना देखील सूतक काळ पाळावा लागणार नाही. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागांत दिसून येईल. हे ग्रहण 5.30 तास असणार आहे. बिहारसह भारतामध्ये सावली असेल. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 7:03 वाजता सुरू होईल आणि रात्री 12: 23 वाजता संपेल.\nसूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सूर्यातून येणाऱ्या प्रखर किरणांमुळे डोळ्याचे विकार होऊ शकतात. म्हणून ग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट्य चष्म्याचा वापर करावा. सूर्यग्रहण पाहण्याचा आणि त्याच्या प्रकाशात राहिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावरही होतो असंही काही जुन्या जाणकारांचं मत आहे.\n(सूचना- हा लेख सामान्य ज्ञानावर आधारीत आहे News 18 लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10337", "date_download": "2021-01-20T14:03:53Z", "digest": "sha1:JG2YBJDK2R2U2G44EN6QFS4HNZDVE2MI", "length": 9888, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एसबीआयचे बँकिंग आता घरबसल्या – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएसबीआयचे बँकिंग आता घरबसल्या\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. डोअर स्टेप बँकिंग असे या नवीन सेवेचे नाव आहे. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा असून कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा यात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झाली आहे.\nया योजनेअंतर्गत, कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप अशा 6 सुविधांचा समावेश आहे.\nसर्वात महत्वाचे म्हणजे, केवायसी झालेले खातेधारकच डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय तुमचा वैध मोबाइल नं��र बँकेत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचे घर एसबीआय शाखेपासून 5 किमीच्या आत असायला हवे.\nया सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आर्थिक व्यवहार असेल, तर प्रति व्यवहार 100 रुपये आणि आर्थिक नसलेल्या व्यवहारासाठी 60 रुपये द्यावे लागतील.तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन रजिस्टर करावे लागेल. दिव्यांग व्यक्तींना मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागेल. अधिक माहिती https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services या वेबसाईटला भेट देऊ शकता.\n‘आयटीआय स्मॉल कॅप फंड’\nक्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\nसन -२०२१ सुरू झाले \nनोकरी गेली — या संकटात काय करायला हवं\nसोन्यात आजच्या घडीला गुंतवणूक करावी का\nगुंतवणूकीसाठी महत्वाचे लक्षात घेण्याचे मुद्दे\n*S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन\nगुंतवणुकीतील विविधिकारण ( Diversification )\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bharat-biotech-does-not-get-volunteers-for-vaccine-testing-128021928.html", "date_download": "2021-01-20T14:19:11Z", "digest": "sha1:6LAUAA6JTBXHPE3HHTOBLUVXIYBY75MV", "length": 4602, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bharat Biotech does not get volunteers for vaccine testing | भारत बायोटेकला लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेनात, तिसऱ्या टप्प्यात हवेत 2000 स्वयंसेवक, मिळाले दोनशे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वा���ण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना लस:भारत बायोटेकला लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेनात, तिसऱ्या टप्प्यात हवेत 2000 स्वयंसेवक, मिळाले दोनशे\nभारत बायोटेकची ही लस पहिल्या टप्प्यातील चाचणीत पूर्ण सुरक्षित व परिणामकारक ठरली आहे\nआयसीएमआरसोबत स्वदेशी कोरोना लस तयार करत असलेल्या भारत बायोटेकला “कोव्हॅक्सिन’च्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळत नसल्याने स्वदेशी लस अडचणीत आली आहे. एम्सने बुधवारी सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ७० ते ८० टक्के लोक नकार देत आहेत.\nडॉक्टरांनुसार, लसीची चाचणी सुरू झाली तेव्हा १०० लोकांची गरज होती आणि ४५०० लोकांनी अर्ज भरले होते. दुसऱ्या टप्प्यात ५० लोक हवे होते ४ हजार जणांनी इच्छा व्यक्त केली. आता तिसऱ्या टप्प्यात १५०० ते २००० लोक हवे आहेत, परंतु फक्त २०० लोकच तयार झाले आहेत.\nकोव्हॅक्सिन पहिल्या चाचणीत परिणामकारक :\nभारत बायोटेकची ही लस पहिल्या टप्प्यातील चाचणीत पूर्ण सुरक्षित व परिणामकारक ठरली आहे. याचे फार गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. २ ते ८ अंश तापमानात ही लस सुरक्षित राहू शकते. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून अद्याप त्याचा परिणाम समोर आलेला नाही. देशात ज्या प्रमुख तीन लस निर्मात्यांनी आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे त्यात कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/firam-p37104007", "date_download": "2021-01-20T13:10:43Z", "digest": "sha1:LQRC32C7JSQTZJV5QWJXZ4YEKG5RTMPI", "length": 16093, "nlines": 309, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Firam in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Firam upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nDisulfiram साल्ट से बनी दवाएं:\nFiram के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nFiram खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आण�� त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें शराब की लत\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Firam घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Firamचा वापर सुरक्षित आहे काय\nFiram चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Firamचे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Firamचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Firam चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nFiramचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nFiram चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nFiramचा यकृतावरील परिणाम काय आहे\nFiram हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nFiramचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Firam च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nFiram खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Firam घेऊ नये -\nFiram हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nFiram ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nFiram घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Firam तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Firam घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nFiram मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Firam दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Firam घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Firam दरम्यान अभिक्रिया\nFiram आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya/wagholi-gram-panchayat-will-be-included-municipal-corporation-green-signal", "date_download": "2021-01-20T12:09:32Z", "digest": "sha1:NC3YXAXG5FX2WCL4VREP27SY7RLMJ55G", "length": 11715, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार... - Wagholi Gram Panchayat will be included in the Municipal Corporation ... Green signal from Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार...\nवाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार...\nवाघोली गाव हे पुणे महापालिकेतच समाविष्ट होणार...\nबुधवार, 25 नोव्हेंबर 2020\nगेले अनेक दिवस हा विषय रखडला होता...\nलोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्ट्रीने सर्वात मोठी ग्रामपंचायत असा लौकिक असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महानगरपालिकेत सामाविष्ठ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nवाढत्या लोकसंख्येमुळे वाघोलीतील नागरीक हे पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधापासुन वंचित राहत असल्याने आणि ग्रामपंचायतीलाही हा सारा भार पेलणे अवघड असल्याने आमदार अशोक ���वार यांनी वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेत सामाविष्ठ करण्याबाबतचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून सरकारकडे लावुन धरला होता. या पार्श्वभुमीवर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नी बैठक घेतली. पवार यांनी वाघोली ग्रामपंचायत महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास ग्रीन सिग्नल दिला असल्याचे कळते आहे. वाघोली हे नव्याने तयार होणाऱ्या हडपसर पालिकेत घ्यावे, असे मध्यंतरी चर्चेत आले होते. मात्र तसे न करता पुण्यातच समावेश करण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.\nपुणे शहरालगतच्या ३४ गावांच्यापैकी वाघोली ही ग्रामपंचायत लोकसंख्येच्या दृष्ट्रीने सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. सध्याचा विचार करता वाघोलीची लोकसंख्या दीड लाखाच्यावर पोचलेली आहे. वाघोली हद्दीत १६५ मोठे बांधकाम व्यावसायिक काम करत आहेत. एकट्या वाघोली ग्रामपंचायत हद्दीत सध्या तब्बल चारशेहुन अधिक गृहनिर्माण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. यामुळे वाघोलीची कागदोपत्री लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असली तरी, वास्तवात मात्र ही लोकसंख्येने कधीत दिड लाखाचा आकडा पार केला आहे.\nवाढत्या लोकसंख्येमुळे वाढता घनकचरा, बेकायदेशीर बांधकामे, रस्ता कोंडी अशी आव्हाने तयार झालेली आहेत. याचा ताण वाघोली ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळेच मागील वर्षभरापासून वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता.\nपूर्व हवेलीमधील मोठ्या गावांना एकत्र करुन, स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्याबाबत शासन दरबारी चर्चा चालु असल्याने वाघोली बाबत निर्णय होत नव्हता. मात्र सध्याची स्थिती पहाता स्वतंत्र महानगरपालिका तयार करण्यासाठी लागणारा निधी व त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता स्वतंत्र महानगरपालिकेचा विषय करणे शक्य नसल्याने, स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबचा विषय सध्या तरी मागे पडलेला आहे.\nवाघोली हॉऊसिंग सोसायटी असोसिएशनकडून स्वागत...\nवाघोली हॉऊसिंग सोसायटी असोसिएशनचे संचालक संजीवकुमार पाटील यांनी वाघोली ग्रामपंचायत ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.पूर्व हवेलीमधील मोठ्या गावाना एकत्र करुन, स्वतंत्र महानगरपालिका तयार होणार असल्याचे कारण पुढे करत यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीं���ी या प्रश्नात लक्ष घालण्य़ास नकार दिला होता. मात्र आमदार पवार यांनी यात गेल्या वर्षभरापासून लक्ष घातले होते. ही निर्णय प्रक्रिया आता तातडीने होण्याची गरज आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे ग्रामपंचायत वाघोली अजित पवार ajit pawar आमदार कोरोना corona coronavirus महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/02/easy-way-to-wash-fruits-in-marathi/", "date_download": "2021-01-20T12:53:07Z", "digest": "sha1:XDYMRVSDF6YWTQJWZTU4ST6UN325BJFW", "length": 9189, "nlines": 54, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "फळं धुवून खाणे आहे फारच महत्वाचे, जाणून घ्या फळ स्वच्छ करण्याची सोपी पद्धत", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nफळं स्वच्छ करण्याची ही पद्धत आहे सगळ्यात सोपी\nफळं खाणे ही आरोग्यासाठी चांगली असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून आवर्जून आपण फळांचे सेवन करतो. बाजारातून आणलेली ताजी फळं खायला कोणाला आवडत नाही. पण सध्याचं वातावरण इतकं प्रदुषित आहे की, भाज्या, फळं जास्त काळ टिकाव्यात किंवा त्यांना किड लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात केमिकल्स आणि खतांची फवारणी केली जाते. तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फळांनी फ्रेश राहावे हा त्या मागचा हेतू असला तरीसुद्धा ही किटकनाशकं पोटात गेली की, मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे फळं धुवून खाणे फारच आवश्यक आहे. ही फळं धुण्याचीही विशिष्ट पद्धत आहे ती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. चला करुया सुरुवात\nबेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई\nआपण सगळेच बाजारातून फळं आणल्यानंतर नळाखाली धरतो, ती धुतो आणि खातो. पण कसे करण्यामुळे फळांवरील केमिकल्स जात नाही. तर ���ळं वरवर स्वच्छ होतात. तुम्ही सोशल मीडियावर फिरणारे अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील ज्यामध्ये फळंं चमकावी यासाठी मेण देखील लावलेले पाहिले असेल. अशा गोष्टी फळांमधून पटकन निघत नाहीत. म्हणूनच फळं नीट धुतली जायला हवीत.\nVastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली\nफळं स्वच्छ करण्याच्या या काही सोप्या पद्धती\nएका भांड्यात फळं काढून घ्या. ती छान पाण्यात बुडवून ठेवा. त्यात साधारण एक चमचाभर मीठ घालून ती तशीच 5 मिनिटे ठेवून द्या. पाच मिनिटांनी मीठाच्या पाण्यातून फळं बाहेर काढा. घरच्या घरी करण्यासारखा हा सोपा उपाय आहे. मिठामुळे फळांमधील किड निघण्यास मदत होते.\nव्हिनेगरच्या मदतीनेदेखील तुम्हाला फळांची स्वच्छता करता येते. तुम्हाला एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर घ्यायचे आहे. व्हिनेगर आणि पाण्याचे प्रमाण 1:2 असे असायला हवे. पाण्यात व्हिनेगर मिसळून तुम्ही त्यामध्ये फळं बुडवून ठेवा. साधारण 15 मिनिटं तरी तुम्ही त्यामध्ये बुडवून ठेवा. व्हिनेगर थोडे आंबट असते. त्यामुळे तुम्ही ते स्वच्छ करणे आवश्यक असते. तुम्हाला फळ पाण्यातून काढणे त्यानंतर गरजेचे असते.\nहल्ली बाजारात बायोवॉश नावाने लिक्वीड मिळते. त्याचा उपयोग करुन फळं स्वच्छ होतात. पाण्यामध्ये बायोवॉश टाकून तुम्ही फळ साधारण 5 मिनिटे ठेवा. त्यानंतर तुम्ही ही फळं स्वच्छ धुवून घ्या. बायोवॉश केल्यानंतर तुम्हाला फळं धुण्याची गरज नसते. पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका पाण्यातून पुन्हा फळं काढू शकता.\nहे ही असू द्या लक्षात\nकलिंगड, सफरचंद यासारखी फळं तुम्ही अगदी आरामात धुवू शकता. पण द्राक्ष, स्ट्रॉबेरी अशी फळं धुताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते.\nद्राक्ष धुताना ही काळजी थोडी जास्त घ्यावी लागते. कारण द्राक्षांमध्ये केमिकल्स जास्त अडकून राहतात. त्यामुळे तुम्ही ही फळं नीट धुवा.\nआता फळ धुताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा.\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/anushka-virat-quality-time-together-watch-video-in-marahi-in-marathi-803699/", "date_download": "2021-01-20T13:38:54Z", "digest": "sha1:QUJPERSFKZIXR4PGHN6K2RGHKCIJUKJP", "length": 10245, "nlines": 54, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "अनुष्का- विराटने केली स्पीडबोट सफर, पाहा व्हिडिओ in Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nअनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ\nअनुष्का आणि विराटच्या प्रेमाबद्दल जितके सांगू तितके कमी आहे.नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अनुष्का आणि विराट त्यांची एक टूर एन्जॉय करताना दिसत आहे. ही टूर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी केली अशी सुत्रांनी माहिती दिली असून दोन महिन्यांनंतर त्यांचा हा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. लग्नानंतर विराट आणि अनुष्का वेळ मिळेल तेव्हा फिरत असतात. त्यांच्या न्युझीलंड दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे देखील कळत आहे.\nअखेर मलायकाने अर्जुनसोबतच्या लग्नाचा केला खुलासा\nअनुष्काने घेतला विराटचा गालगुच्चा\nसेलिब्रिटी लग्नाला सुरुवात करणारे अनुष्का- विराट यांच्या लग्नाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले आहे. विराटच्या मॅचेस आणि अनुष्काच्या शुटींगच्या वेळा सांभाळून परदेशवारी करत असतात. त्यांचा क्वालिटी टाईम ते चांगला घालवत असतात. हा व्हिडिओ इयर एंड दरम्यानच्या आहे. अनुष्का झीरोच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. तर विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.चित्रपटाचे प्रमोशन संपल्यानंतर अनुष्का विराटला भेटायला थेट ऑस्ट्रेलियामध्ये गेली. त्यानंतर दोघांनी थेट ऑस्ट्रेलिया गाठले. त्यावेळी त्यांनी स्पीड बोडचा आनंद लुटला. या व्हिडिओमध्ये अनुष्का स्पीड बोट चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि विराट अनुष्काकडे कुतूहलाने पाहत आहे. स्पीड बोटच्या स्टेरिंगवरुन हात काढल्यानंतर अनुष्का हबी विरा��कडे पाहून इतकं गोड असते. इतकचं नाही तर त्या व्हिडिओत ती तिच्या डार्लिंग हबीचा गालगुच्चा घेत आहे. ज्यामुळे अनेकांच्या तोंडून Aww आल्यावाचून राहात नाही.\nअनुष्का ‘परी’नंतर शाहरुखसोबत झीरो या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट फार चालला नाही.या तिने एका दिव्यांग तरुणीची भूमिका साकारली होती. तिच्या या रोलविषयी जरी चर्चा झाली असली तरी हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अनुष्काच्या या रोलचे फारसे कौतुक झाले नाही. पण त्याआधी आलेला वरुणसोबतच्या ‘सुई धागा’ या चित्रपटाला मात्र अनेकांनी पसंती दिली होती. पण त्यानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट केलेला नाही. शिवाय तिच्या कोणत्याही आगामी प्रोजेक्टबद्दलची अधिक माहिती नाही. त्यामुळे अनुष्काने झीरोनंतर एक ब्रेक घेतला आहे, असेच म्हणायला हवे. अनुष्काच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही तिने चित्रपटासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. केवळ तिने तिचे शेअर केलेले काही फोटोज पाहायला मिळत आहे.\nप्रियांकाच्या घरी नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत\nअनुष्का आणि विराटच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरु असताना अचानक त्यांच्या लग्नाच्या बातम्या झळकू लागला. इटलीत अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पण अनुष्काने लग्नासाठी इतर सेलिब्रिटींना खो दिला असेच म्हणायला हवे कारण त्यानंतर प्रियांका चोप्रा - नीक जोनस, दीपिका- रणवीर सिंह, ईशा अंबानी- आनंद पिरामल, आकाश अंबानी- श्लोका मेहता यांची लग्ने झाली आणि अजूनही काही जोड्याही या वर्षात लग्न करणार आहेत.त्यामुळे याची सुरुवात अनुष्काने केली असे म्हणायला हवे.\nमाधुरी- संजय पुन्हा एकत्र\nलव्ह इज इन एअर\nअनुष्का आणि विराटचे सोशल अकाऊंट पाहिल्यानंतर ‘लव्ह इज इन एअर’ असेच म्हणावे लागेल. कारण हे दोघे सेलिब्रिटी कपल नाही तर आकंठ प्रेमात बुडालेले परफेक्ट कपल वाटतात. इतर कोणत्याही कपलसारखे एकमेकांसोबत वेळ घालवायला ते नक्कीच विसरत नाही. म्हणून त्यांच्या नात्यातील गोडवा टिकून आहे आणि तो त्यांच्या फोटोमध्ये देखील दिसून येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/online-get-together-of-marathi-lovers-parents-dd70-2343279/", "date_download": "2021-01-20T13:19:26Z", "digest": "sha1:NR5FUSWTUJ42V7MUCGVNK5XNVRWZKEHL", "length": 14687, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "online get-together of marathi lovers parents dd70 | मराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\nमराठीप्रेमी पालकांचे ऑनलाइन महासंमेलन\n१८ ते २१ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन\nमराठी शाळांचे पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून मराठी शाळांची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारे मराठी अभ्यास केंद्राचे ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ यंदा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान ऑनलाइन पार पडणार आहे.\nमुंबई : मराठी शाळांचे पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून मराठी शाळांची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारे मराठी अभ्यास केंद्राचे ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ यंदा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान ऑनलाइन पार पडणार आहे. यानिमित्त मराठी शाळांतील शिक्षक, पालक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.\nशिक्षकांसाठी वक्तृत्व आणि निबंध या दोन स्पर्धासाठी अनुक्रमे ‘ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील आव्हाने’ आणि ‘ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणातील माझे प्रयोग‘ हे विषय आहेत. सुशील शेजुळे : ९६०४५२३६६६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालकांसाठी वक्तृत्व आणि निबंध या दोन स्पर्धासाठी अनुक्रमे ‘करोनाकाळात शाळा घरात आली आणि..‘ आणि ‘करोनाकाळ आणि पाल्याच्या शिक्षणातील माझा सहभाग‘ हे विषय आहेत. यासाठी वैष्णवी : ८४२५८५४४८३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nखुल्या गटासाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा यांसाठी अनुक्रमे ‘मराठी शाळांसाठी शासनाने काय करायला हवे‘, ‘मराठी शाळांसाठी मी काय करू शकतो‘ हे विषय आहेत. शिक्षक, पालक आणि खुल्या गटाच्या स्पर्धासाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी ५० रुपये आहे.\nमहाविद्यालयीन गटासाठी वक्तृत्व, निबंध या स्पर्धासाठी अनुक्रमे ‘माझी मराठी शाळा मला आवडते कारण..‘, ‘माझी मराठी शाळा अशी हवी‘ हे विषय आहेत. ुल्या आणि महाविद्यालयीन गटासाठी ‘मराठी शाळेचे मारेकरी‘ हा मीम स्पर्धेसाठीचा विषय आहे. एकच मीम जेपीजी स्वरूपात पाठवावे. यासाठी प्रणव : ७३७८४०३५७१ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nशालेय गटासाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धासाठी ‘टाळेबंदीतील शाळेच्या आठवणी‘, ‘मला ऑनलाइन शिक्षण आवडते का‘, ‘माझी घरातली शाळा‘ असे विषय आहेत. के वळ एकच चित्र जेपीजी स्वरूपात पाठवावे. स्पर्धेचे माध्यम मराठी असून के वळ मराठी शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. संपर्क – प्रतिक्षा – ७२०८००८९८२. सर्व गटांची वक्तृत्व स्पर्धेची दृकश्राव्य फीत कमाल ३ मिनिटांची असावी. साहित्य पाठवण्यासाठी शेवटची तारीख ५ डिसेंबर आहे.\nसाहित्य पाठवण्यासाठी ईमेल आयडी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 भारतीय साहित्यकृतींचा परदेशी भाषांमध्ये अनुवाद\n2 सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार का\n3 ‘आयआयटी’मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती सुरू\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्���ा मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tanishkawomen.com/chocolate-pudding-959", "date_download": "2021-01-20T13:59:57Z", "digest": "sha1:YADBQ24RQCQGT3WAWJGECC55IVY66PPT", "length": 10432, "nlines": 111, "source_domain": "www.tanishkawomen.com", "title": "chocolate pudding | Tanishka Magazine", "raw_content": "\nगुरुवार, 31 मे 2018\nचॉकलेटची चव सर्वांनाच आवडते. चॉकलेट अगदी कधीही, केव्हाही खायला आवडतं. याच चॉकलेटपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले, की त्याची चव... म्हणजे..वा... चॉकलेटची चव वेगवेगळ्या रूपात चाखण्यासाठी या काही रेसिपी...\nसाहित्य - डार्क चॉकलेट ५० ग्रॅम, कॉर्न स्टार्च २ चमचे, साखर दीड कप, मीठ पाऊण चमचा, कोको पावडर २ चमचे, दूध २ कप, तांदळाचे पीठ १ चमचा, फ्रेश क्रिम ३ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स अर्धा चमचा.\nकृती - एका पॅनमध्ये साखर, कोको पावडर, तांदळाचं पीठ, कॉर्न स्टार्च, मीठ टाकून मिक्स करावे. त्यात थोडे दूध घालत ढवळत राहावे. मिश्रण एकजीव झाल्या वर मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. त्यात डार्क चॉकलेटचा चुरा घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. उकळी आल्यावर त्यात फ्रेश क्रिम टाकून मिक्स करावे व गॅस बंद करावा. नंतर इन्सेन्स घालून मिश्रण थोडे गार होऊ द्यावे. काचेच्या ग्ला समध्ये हे मिश्र ण ओतून फ्रिजमध्ये ३-४ तास सेट होऊ द्यावे. वरून ड्रायफ्रूट्सचे काप घालून थंड गार पुडिंग सर्व्ह करावं.\nसाहित्य - कोको पावडर २ चमचे, ६-७ बी काढून बारीक केलेले खजूर, अक्रोडचे काप अर्धा कप, कोकोनट पावडर २ चमचे, काजू/ बदाम/पि स्ता काप अर्धा कप, तूप दोन चमचे\nकृती - कढईत तूप टाकून त्यावर वरील सर्व साहित्य घालावे. थोडे परतून काढून घ्यावे. खजूर घातल्या ने वेगळी साखर घालायची गरज नाही. थोडे गार झाल्या वर लाडू वळावेत किंवा गरम असतानाच तूप लावलेल्या ताटावर थापून वड्या पाडाव्यात. थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. अतिशय हेल्दी आणि टेस्टी कोको डिलाइट रेडी.\nसाहित्य - रॉ चॉकलेट, केळी, ड्रायफ्रूट्स (आवडीनुसार), कोकोनट पावडर\nकृती - रॉ (कुकिंग) चॉकलेट डबल बॉयलर मेथडने वितळवून घ्यावे. केळ्याचे दोन मोठे काप करून घ्यावेत. त्याला टुथपिक लावावी. एका थाळीत कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सचे काप मिक्स करून घ्यावे. ट��थपिक लावलेलेकेळे मेल्टेड चॉकलेटमध्ये घोळवून कोकोनट पावडर व ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणात घोळवावे.\nनंतर बटर पेपरवर ठेवून फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवावे. चॉकलेट घट्ट झाले की बनाना चोको कॅंडी तयार.\nसाहित्य - कोको पावडर १ कप, मिल्क पावडर १ कप, दूध दीड कप, फ्रेश क्रिम १ कप, साखर १ कप (आवडीनुसार)\nकृती - वरील सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरने मिक्‍स करून घ्यावे. त्यात आवडीनुसार अक्रोड, बदाम, चॉकले टचे तुकडे टाकता येतील. हे मिश्रण टिनमध्ये ओतून टिन बंद करून फ्रिजरमध्ये सेट व्हायला ठेवावे. इन्स्टंट चॉकलेट आइस्क्रीम तयार. या मिश्रणात अर्धी कॉफी पावडर आणि अर्धी कोको पावडर घालून कॉफी चॉकलेट आइस्क्रीम बनवता येते.\nसाहित्य - मैदा ४ चमचे, दूध तीन चमचे, पिठीसाखर ३ चमचे, तूप/बटर/ तेल १ चमचा, कोको पावडर २ चमचे, व्हॅनीला इन्सेन्स पाऊण चमचा, बेकिंग पावडर पाऊण चमचा, ड्रायफ्रूट्सचे काप १ चमचा\nकृती - एका मगमध्ये (दुधाचा मोठा कप), वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. मिश्रण नीट एकजीव झाल्या वर मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर साधारण दीड मिनिट ठेवावे. केक छान फुलून वर येतो. आवडीनुसार गरम किंवा गार करून खावे.\nचॉकलेट साहित्य literature साखर दूध गॅस gas\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-slams-pm-narendra-modi-over-rafale-deal-327902.html", "date_download": "2021-01-20T13:36:42Z", "digest": "sha1:LUXLRHADJYKJXLOAQT44DHJ3WE5P5YLD", "length": 24715, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'...म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असं कुणी समजू नये' | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'...म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असं कुणी समजू नये'\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nअमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट आपल्या नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही सीरिज अडचणीत\n'...म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असं कुणी समजू नये'\n'मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे'\nमुंबई, 2 जानेवारी : 'ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये,' असं म्हणत शिवसेनेनं नवीन वर्षाच्या सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.\n'मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे,' असा आरोप करत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.\nकाय आहे सामनाचा अग्रलेख\nसोनिया गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसविषयी आम्हाला कणभरही ममत्व नाही, असण्याचे कारण नाही, पण राजकीय षड्यंत्रासाठी सरकारी यंत्रणांचा बेबंद वापर करू नये हे आमचे मत ठाम आहे. तीन हजार सहाशे कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारातील ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने दिल्लीच्या कोर्टात दिली व त्यावरून काँग्रेस आणि भाजपात बाचाबाची सुरू झाली आहे. हा जो कोणी मिशेल की फिशेल आहे त्यास दुबईतून ताब्यात घेतले व दिल्लीस आणले तेव्हा पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार तापला होता व भाजपच्या बुडास आग लागली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक-दोन मोठ्या प्रचारसभांत मिशेलचा उल्लेख करून सांगितले की, ‘आता बघा काय स्फोट होतात ते. ब्रिटनचा दलाल आणला आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही.’ या सगळ्यांचा अर्थ आता लागत आहे. मिशेल हा सोनिया गांधींचे व त्यांच्या मुलाचे नाव घेणारच हे पक्के होते व तसे संकेत पंतप्रधानांना होते. मिशेलची चौकशी सुरू होण्याआधीच मोदी यांनी गांधींकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली हे जरा गमतीचे वाटते.\nमिशेल यास हिंदुस्थानात आणूनही पाच राज्यांत मोदीप्रणीत भाजपचा पराभव व्हायचा तो झालाच. पण मिशन मिशेलचे लक्ष्य 2019 आहे व तसे स्पष्टपणे दिसत आहे. मिशेल हा कोठडीत आहे व आतमध्ये काय सुरू आहे ते कुणालाच सांगता येत नाही. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाचा निकाल याचदरम्यान लागला व अमित शहा यांच्यासह सर्वच आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयात म्हणे सीबीआय व इतर तपास अधिकाऱ्यांचे असे निवेदन आहे की, या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांची नावे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता व त्याप्रकरणी ही नावे घेतली गेली. सत्ताबदल झाला नसता तर ही नावे त्या खून प्रकरणात तशीच राहिली असती. आता काँग्रेसवाले नेमके तेच सांगत आहेत. सोनियांचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव टाकला जात आहे. याचा सरळसोट अर्थ असा की, सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची लाच वाटण्यात आली व देशाच्या माजी हवाई दलप्रमुखांना या प्रकरणात अटक झाली यापेक्षा धक्कादायक दुसरे काय असू शकेल ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी समजू नये.\nमिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान काही हजार कोटींचा आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे व क्वात्रोचीनंतर आता देशात मिशेलपुराण सुरू होईल. मिशेल आत आहे व बाहेर भक्तांनी त्याचा जयजयकार सुरू केला आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते. या सगळ्यांची सहानुभूती चुकूनही श्रीमती गांधी व त्यांच्या परिवारास मिळू नये हीच आमची भारतमातेच्या चरणी प्रार्थना आहे. या ‘बा-चा-बा-ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल\nVIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामा��ा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/afs-devlali-recruitment-2021/", "date_download": "2021-01-20T12:10:30Z", "digest": "sha1:5O25TBS3F4TPZ4YN5JAMRS7INZRK67NY", "length": 5664, "nlines": 112, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "एयरफोर्स स्कूल, देवळाली येथे नर्सरी प्रशिक्षित शिक्षक (NTT) या पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates एयरफोर्स स्कूल, देवळाली येथे नर्सरी प्रशिक्षित शिक्षक (NTT) या पदांसाठी भरती.\nएयरफोर्स स्कूल, देवळाली येथे नर्सरी प्रशिक्षित शिक्षक (NTT) या पदांसाठी भरती.\nAFS Devlali Recruitment 2021: एअरफोर्स स्कूल देवळाली येथे उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nOffline– देवळाली, नासिक येथील हवाई दलाच्या बाहेरील गेटवर ठेवलेला बॉक्समध्ये\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 जानेवारी 2021\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleHIL (इंडिया) लिमिटेड अंतर्गत भरती.\nNext articleCSIR-NIO रीजनल सेंटर मुंबई भरती.\nपश्चिम रेल्वे अंतर्गत १५ पदांसाठी भरती.\nभाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत भरती.\nपोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सदस्य पदासाठी भरती.\nपोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत सदस्य पदासाठी भरती.\nIDBI बँक अंतर्गत पदांसाठी भरती.\nSSB – सशस्त्र सीमा बल भरती.\nजनजातीय व्यवहार मंत्रालय अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/thailand-fisherman-become-millionaire-after-got-whale-vomits-ambergris-gh-502059.html", "date_download": "2021-01-20T13:57:10Z", "digest": "sha1:YKU6V4V2FAIFJW5S77F24VXIJ52SAPCC", "length": 18376, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMG! Whale च्या उलटीनं बनवलं करोडपती! 25 कोटींचा खजिना मच्छिमाराच्या हाती | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज ��पयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा म���त्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\n Whale च्या उलटीनं बनवलं करोडपती 25 कोटींचा खजिना मच्छिमाराच्या हाती\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n Whale च्या उलटीनं बनवलं करोडपती 25 कोटींचा खजिना मच्छिमाराच्या हाती\nव्हेलच्या उलटीमुळे (whale vomit) मच्छिमाराचं नशीबच फळफळलं आहे.\nबँकॉक, 03 डिसेंबर : उलटी शब्द जरी ऐकला तरी तोंड विचित्र होतं. मात्र हीच उलटी (vomit) तुम्हाला करोडपती बनवणार असेल तर. अशाच उलटीमुळे थायलंडमधील एक व्यक्ती करोडपती झाला आहे. थालयंडमधील (thailand) एका मच्छिमाराच्या (fisherman) हाती व्हेल माशाची (whale) उलटी लागली आहे. यामुळे तो तो करोडपती झाला आह���.\nअनेकदा आयुष्यात आपल्याला अपेक्षेपेक्षा अधिक मिळते. आशा काही घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. थायलंडमधील मच्छिमाराच्या बाबतीतही असंच घडलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नारीस नावाच्या या मच्छीमाराला व्हेल माशाची उलटी (whale vomit) सापडली आहे. याची किंमत जवळपास 24 लाख पाउंड म्हणजेच 25 कोटी रुपये इतकी आहे.\nव्हेल माशाच्या आतड्यामधून तो न पचवू शकणारा पदार्थ बाहेर टाकतो. अनेकजण याला माशाची उलटी म्हणतात तर अनेकजण याला माशाची विष्टा म्हणतात. अनेकदा हा पदार्थ माशाच्या मागील भागातून बाहेर पडतो. तो मोठा असेल तर मासा याला तोंडावाटे देखील बाहेर टाकतो. वैज्ञानिक भाषेत या माशाच्या उलटीला एम्बरग्रीस (ambergris) म्हणतात. जो दगडासारखा दिसतो. व्हेल मासा समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहत असल्याने त्याच्या पोटातून बाहेर पडणारा हा पदार्थ समुद्रकिनाऱ्यावर येण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो.\nहे वाचा - जिवंत प्राणी मारून नव्हे, प्रयोगशाळेतच तयार होतंय मांस; विक्रीही सुरू\nनारिसला सापडलेला एम्बरग्रीसचा तुकडा मोठा आहे. ज्याचं वजन जवळपास 100 किलो इतकं आहे. त्याला हा तुकडा आढळून आल्यानंतर त्याला माहित नव्हतं. या एम्बरग्रीसची किंमत 24 लाख पाउंड इतकी आहे. यासाठी एका बिजनेसमॅननी त्याला किलोसाठी 23,740 पाउंड देण्याचं आश्वासन दिलं आहे. या मच्छीमाराचे महिन्याचं उत्पन्न हे 500 पाउंड इतकं आहे. जर उच्चप्रतीचे हे एम्बरग्रीस निघालं तर काही दिवसांतच तो करोडपती होणार आहे.\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nलग्नानंतर 24 वर्षीय तरुणीची हत्या, नवरा आता शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात सडणार\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-pm-narendra-modi-working-at-3-am-on-corona-mission-mode-mhkk-445196.html", "date_download": "2021-01-20T14:25:35Z", "digest": "sha1:GDZ2SVLQUQV6GFUEXEL5RWT3YFPT6IZL", "length": 19606, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदीही झटताय अहोरात्र, पहाटे 3 पर्यंत करतात हे काम coronavirus pm narendra modi working-at 3 am on corona-mission-mode mhkk | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nRR चा कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी, या भारतीय खेळाडूवर मोठी जबाबदारी\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदीही झटताय अहोरात्र, पहाटे 3 पर्यंत करतात हे काम\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, ब्रिस्बेनच्या कामगिरीनंतर चिन्मय मांडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदीही झटताय अहोरात्र, पहाटे 3 पर्यंत करतात हे काम\nदेशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2500पर्यंत पोहोचला आहे.\nमुंबई, 03 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2500पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. तर अनेक राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीम जीव तोडून काम करत आहे. ही टीम प्रत्येक मिनिटांचे अपडेट्स जाणून घेत आहे. विविध उपाययोजना कशा करता येतील यावर तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे.\nपंतप्रधान कार्यालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी बऱ्याच वेळा पहाटे 03 वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तवेळही तज्ज्ञांसोबत चर्चा करत असतात. त्यांच्याकडून सल्ले घेत असतात. रात्री उशिरापर्यंत सभांची मालिका सुरू असते. या बैठकीत पंतप्रधान मोदी महासंकटाला रोखण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील यासंदर्भात चर्चा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 11 विशेष तज्ज्ञांची एक कोअर टीम 24 तास या महासंकटाचा सामना करण्यासाठी उपयायोजना काय करता येतील यावर काम करत आहे. या 11 जणांच्या टीममध्ये डॉक्टर, वैज्ञानिक, साथरोग तज्ज्ञ याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सामावेश आहे.\nहे वाचा-येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं वेळ द्या, मोदींचं देशाला आवाहन\nविश्वासू अधिकाऱ्यांकडून घेत आहेत प्रत्येक मिनिटांची माहिती\nदेशभरात पर्यावरण सचिव सीके मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकात एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, साथीचे रोग विशेषज्ञ डॉ. रमण यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी पीएमओचे विश्‍वस्त अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी आणि मयूर माहेश्वरी यांनाही टीममध्ये सहभागी करण्यात आलं आहे. याशिवाय सचिव पी.के मिश्रा हे स्वत: सतत अनेक तज्ज्ञांच्या संपर्कात असतात त्यांच्याकडून देशभरातील प्रत्येक घडामोडीची अपडेट्स घेत असतात.\nमीटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पाळतात सोशल डिस्टन्स\nमोदी जेव्हा जनतेला सोशल डिस्टन्सचं आवाहन करतात तेव्हा ते आधी स्वत:ही गोष्ट पाळतात. बैठकीला आणि महत्त्वाच्या मिटिंगमध्ये दोन खुर्चांमध्ये अंतर ठेवून बसतात. सोशल डिस्टन्सची काळजी घेतात. मागच्या शंभर वर्षात भारतावर पहिल्यांदा एवढं मोठं संकट आलं आहे.\nहे वाचा-कोरोनाचा धोका वाढला, देशात लॉकडाऊन असताना पंढरपूरमध्ये पार पडली बैलगाडा शर्यत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअखेर 'संभाजी बिडी' चे नाव बदलले, आता 'या' नावाने होणार विक्री\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/top-academicians-write-to-pmo-in-support-of-agriculture-reform-laws-od-508319.html", "date_download": "2021-01-20T14:28:03Z", "digest": "sha1:6NNOFTE4K3ZPDFMSZWRXLCASEQYEEVJ3", "length": 19951, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृषी सुधारणांच्या पाठिंब्याचा जोर वाढला, शिक्षणतज्ज्ञांनी लिहलं पंतप्रधानांना पत्र | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भ��ानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकृषी सुधारणांच्या पाठिंब्याचा जोर वाढला, शिक्षणतज्ज्ञांनी लिहलं पंतप्रधानांना पत्र\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमिशन पाणी : एका महिलेमुळे झाली शेकडो गावांची भरभराट\nकृषी सुधारणांच्या पाठिंब्याचा जोर वाढला, शिक्षणतज्ज्ञांनी लिहलं पंतप्रधानांना पत्र\n1991 पासून कृषी क्षेत्र (Agriculture Sector) सुधारणांपासून वंचित आहे. तेंव्हा ही संधी हुकली होती. आता कृषी सुधारणा करण्याचीयोग्य वेळ आली असल्याची आमची खात्री झाली आहे,’’ असं मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.\nमुंबई, 25 डिसेंबर : देशातील कृषी क्षेत्रामध्ये (Agriculture Sector) दूरगामी बदल घडवणारे ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयक (Agriculture reform laws) संसदेनं मंजूर केलं आहे. या विधेयकामधील सुधारणांच्या मुदयावरुन आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात गेल्या महिनाभरापासून तोडगा निघालेला नाही. या परिस्थितीमध्ये या कायद्याच्या समर्थनासाठी देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी पुढं येत आहेत. देशातील प्रमुख शिक्षण संस्थांमधल्या 34 शिक्षणतज्ज्ञांनी एकत्र येऊन (Academicians) या सुधारणांना पाठिंबा देणारं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे.\n'ही सुधारणांसाठी सुवर्णसंधी आहे, असा विश्वास या पत्राच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आला आहे. 1991 पासून कृषी क्षेत्र (Agriculture Sector) सुधारणांपासून वंचित आहे. तेंव्हा ही संधी हुकली होती. आता कृषी सुधारणा करण्याची योग्य वे�� आली असल्याची आमची खात्री झाली आहे,' असं मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.\n(हे वाचा-'शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करू',मोदी सरकारमधील मंत्र्यांचं आश्वासन)\nइंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर (IIM – B), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी मद्रास आणि रुरकी, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्यासह देशातील प्रमुख शिक्षणसंस्थांमधील 34 शिक्षणतज्ज्ञांनी एकत्र येऊन हे पत्र लिहलं आहे. कृषी सुधारणा कायद्यामुळे शेतकऱ्यांची मध्यस्थांच्या तावडीतून सुटका होईल. त्यांना माल विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल. या गोष्टीचा शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल असा विश्वास या सर्व मंडळींनी व्यक्त केला आहे.\nमहाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचाही पाठिंबा\nपंजाबमधील (Punjab) काही शेतकरी संघटना विधेयक रद्द व्हावे म्हणून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची कोंडी कायम असतानाच देशातील काही शेतकरी संघटनांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या संघटनेत महाराष्ट्रातील शेतकरी नेते शरद जोशी (Sharad Joshi) यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेचाही समावेश आहे.\n(हे वाचा-PM मोदींच्या हस्ते 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 2000 रुपये)\nशेतकरी संघटनेच्या जाहीर पाठिंब्यानंतर शिक्षण तज्ज्ञांनीही कृषी सुधारणा कायद्याबद्दल विश्वास व्यक्त करणारं पत्र पंतप्रधानांना लिहलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबात नव्यानं विचारमंथन सुरु होण्याची शक्यता आहे.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा कराय���ा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/farmer-issue-beed-drought-maharashtra-water-issues-rd-373583.html", "date_download": "2021-01-20T14:29:09Z", "digest": "sha1:2VZB4SGRMNZOP7GM67QDTM47W4JJJUEQ", "length": 19920, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू', डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फ��नच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nदुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू', डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च���या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nदुष्काळामुळं पाहुण्यांना सांगतो लेकीचं लग्न पुढच्यावर्षी करू', डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची व्यथा\nमारुती भोजने या 65 वर्षाच्या शेतकऱ्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. बहिणींचं लग्न कसं करू कर्ज कसं फेडू या चिंतेनं कर्ता मुलगा हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावला.\nबीड, 15 मे: बीड जिल्ह्यातील वाघे बाभूळगाव गावातील हसत्या-खेळत्या भोजने कुटुंबाला दुष्काळाची नजर लागली. मारुती भोजने या 65 वर्षाच्या शेतकऱ्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. बहिणींचं लग्न कसं करू कर्ज कसं फेडू या चिंतेनं कर्ता मुलगा हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावला.\nअशोक भोजने असं मुलाचं नाव होतं. मागच्यावर्षी 1 मे रोजी त्याचा विवाह केला. अशोक कुटुंब चालवत होता. 'बहिणींचं लग्न चांगलं करायचं' असं म्हणून दाखवायचा पण गावच्या जत्रेत आला, गावाकडे शेतीची परिस्थिती पाहिली आणि थक्क झाला. कर्ज कसं फेडायचं बहिणींचा विवाह कसा करायचा बहिणींचा विवाह कसा करायचा या टेन्शनमुळे त्याला हद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.\nमुलाला अशा पद्धतीने गमावल्यानंतर मुलीचं लग्न आणि संपूर्ण घराची जबाबदारी मारुती यांच्यावर आली. खरंच, दुष्काळ इथल्या लोकांच्या जगण्या-मारण्यावर खोलवर परिणाम करतोय. अर्थकारणापासून कौटुंबीक नातेसंबंधांपर्यंत सर्व काही दुष्काळामुळे बाधित झालं आहे.\nहेही वाचा : SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'\nदुष्काळावर मार्ग निघणार का\nकेज तालुक्यातील वाघे बाभूळगाव गावातील अल्पभूधारक मारुती भोजने यांना 5 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. 4 मुलींची लग्न कशीबशी केली. त्यात मुलगा अशोक मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा गार्ड म्हणून नोकरीला लागला. याचा त्यांना फार आनंद झाला होता. मुलाचं लग्न करायचं म्हणून कर्ज काढून घर बांधलं. पण बांधलेल्या या घरात आणि लग्नाच्या घाईत दुष्काळाने मात्र आयुष्यातले रंग काढून घेतले असं भोजने कुटुंबीय सांगतात.\nघरात 22 वर्षांची उपवर मुलगी आहे. यावर्षी शेतात कापूस आणि सोयाबीन लावला. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुलीचं लग्न होईल. त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मारुती भोजने यांच्यावर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.\nखरंतर अनेक कुटुंब दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. शासन 'उपाययोजना करत आहोत' असं सांगत असलं तरी झालेली नुकसान भरपाई तोकड्या मदतीने किंवा अनुदानाने भरून निघणारी नाही. कदाचीत समाजातील दानशूर हातांनी अशा लोकांना माणुसकीच्या भूमिकेतून मदत केलीतर थोडं ओझं हलकं व्हायला मदत नक्कीच होईल.\nVIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/gadchiroli-naxal-attack-fir-file-against-maoists-central-committee-team-369914.html", "date_download": "2021-01-20T13:16:24Z", "digest": "sha1:OOUBKKMQDLXXTV5D7UFTOK77PWS4VZ4B", "length": 19601, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR gadchiroli naxal attack FIR file against maoists central committee team | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने न��गरिकांना केलं सूचित\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nराष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणाऱ्या जो बायडन यांचं आहे थेट नागपूरशी कनेक्शन\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, चिन्मय मांंडलेकरला आठवला तो विजय\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n7 वर्षांच्या चिमुरडीला वाचवण्यासाठी धडपडत होता बाप; लेकीनं विमानातच जीव सोडला\nPIB च्या फेसबुक पेजवर अवतरली नेहा पेंडसे; 23 तासांनंतर आता सुधारली चूक\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्र��या\nUSच्या पहिल्या 'फर्स्ट लेडी' ज्या सुरू ठेवणार नोकरी,वाचा Jill Biden यांच्याविषयी\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nदिवसभरात सोन्याचांदीच्या दरात चढउतार; पाहा Latest Gold Price\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nगडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, ब्रिस्बेनच्या कामगिरीनंतर चिन्मय मांडलेकरला आठवला तो विजय\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nगडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात\nकोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता गडचिरोली माओवादी हल्ल्यातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.\nगडचिरोली, 05 मे : गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी ( 1 मे) झालेल्या भ्याड माओवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\n1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी ( 04 मे ) माओवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आ���ि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता माओवाद्याच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.\nवाचा :'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊतांची माघार, 'सामना'तून सारवासारव\n2018मध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा बदला\nजांभूरखेडा येथे सी-60 कमांडो जवानांचे वाहन जात असताना माओवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक चालक आणि 15 जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडेतुकडे झाले. दरम्यान, माओवाद्यांनी केलेला हा हल्ला मागील वर्षीच्या माओवादविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असं बोललं जात आहे.\nमागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले होते.\nवाचा : ‘राहुल गांधी तुमच्या वडिलांचा कार्यकाळ भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला’\nसाईनाथ आणि सिनू ठार\nया कारवाईत माओवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सिनू यांनाही मारण्यात आलं. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांतली ही सर्वात मोठी कारवाई होती. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.\nपाहा :VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं\nVIDEO: बुरखा बंदीवरून संजय राऊत यांचा यूटर्न\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/industry-will-open-in-pimpri-chinchwad-says-state-government-mhak-453295.html", "date_download": "2021-01-20T12:31:55Z", "digest": "sha1:HI2B3WCMSEERDTZ7IVCQXICDBPDP2WUS", "length": 20633, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिंपरी चिंचवडसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, उद्योग सुरू करण्यास परवानगी | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\nनाकावाटे दिली जाणारी मेड इन इंडिया लसही तयार; आता परवानगीची प्रतीक्षा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nचाकू हातात घेवून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nमिनी कुपर आणि ऑडी घ्यायची आणि..., चोरांचा प्रताप ऐकून पोलीसही गेले चक्रावून\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nडोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला Twitter चा दणका\nSara Ali Khan ने मालदीवच��या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nICC Test Ranking: ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला फटका\nIND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे या भारतीय खेळाडूंची कारकीर्द होणार खराब\nIPL 2021 : CSK ने सोडलं तर या 3 टीम लावणार रैनावर बोली\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; VIDEO VIRAL\nमालकानं वाजवली गिटार, पोपटानं गायलं गाणं; VIDEO पाहून म्हणाल, व्वा उस्ताद\nविशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO\nपिंपरी चिंचवडसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, उद्योग सुरू करण्यास परवानगी\n'बायकोने काळी जादू केली, 6 लाखांचे कबतूर घ्या, मुलगा वाचेल' पुण्यातील धक्कादायक घटना\nपुणेकर प्रामाणिकपणातही नंबर वन, या 2 जणांचं सर्वत्र होत आहे कौतुक\n'पुणे तिथे..', रस्त्यावर पडलेला काचांचा खच महिला वाहतूक पोलिसाने केला साफ, VIDEO\nGram Panchayat Result 2021: पुण्यात कुठे फुललं कमळ तर कुठे राष्ट्रवादीचं वर्चस्व\nपुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS; शेअर केला VIDEO\nपिंपरी चिंचवडसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, उद्योग सुरू करण्यास परवानगी\nपिंपरी-चिंचवडमध्ये अनेक मोठे उद्योग आहेत. राज्याचं अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nपुणे, 15 मे: नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती, यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आदेशित केले आहे. राज्यातील कोवीड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती.\nकोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nकोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, केंद्र शासनाने राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. यातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.\nकेंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत.\nडोनाल्ड ट्रम्प यांची चीनला सर्वात कठोर धमकी, तर अमेरिका हे टोकाचं पाऊल उचलणार\nग्रीन व ऑरेंज झोनमधील खासगी कार्यालये 100 टक्के सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबई (एमएमआर) व पुणे प्रदेश (पीएमआर) मधील पिंपरी चिंचवड महानगरपा���िका वगळता खासगी कार्यालये बंदच राहणार असून येथील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये ही 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तर इतर रेड झोनमधील शासकीय व खासगी कार्यालये ही 33 टक्के मनुष्यबळ वापरून सुरू राहतील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.\n पाण्याच्या वादावरून पाजलं मूत्र, वैतागून तरुणाने संपवलं आयुष्य\nरेडझोनमधील कंन्टेंटमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी मिळालेल्या उद्योग, औद्योगिक आस्थापनांनी ३३ टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट पाळणे बंधनकारक आहे. हे सर्व कामगार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राहणारे असावेत, त्यांच्या प्रवासासाठी डेडीकेटेड वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा ते आपल्या चार चाकी वाहनाने प्रवास करू शकतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचाकू हातात घेवून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/mexico-crying-competition-viral-video-do-you-know-about-day-of-the-dead-mourning-contest-theres-lots-to-cry-in-san-juan-del-rio-mhkb-494253.html", "date_download": "2021-01-20T14:29:22Z", "digest": "sha1:5NIDGGDGIIOT46FIW6HYTHFDCKM4SD4K", "length": 19502, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हे भलतच आहे! या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून-रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO Mexico crying competition viral-video-do-you-know-about-day-of-the-dead-mourning-contest-theres-lots-to-cry-in-san-juan-del-rio mhkb | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'या' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nकोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी\n...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका कंपनीने नागरिकांना केलं सूचित\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nटाटाचं मोठं गिफ्ट, या ऍपवरून कमावण्याची संधी\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\n 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमाने तिला जिवंत पुरलं\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nसैफच्या Tandav नंतर अली फझलची Mirzapur ही प्रसिद्ध सीरिज अडचणीत\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nTandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक UP पोलीस मुंबईत दाखल\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nIPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स\n'ही दोस्ती..', धोनीने 'या' खेळाडूंना चेन्नईतून केले मुक्त, पण रैना आहे कायम\nIPL 2021: मुंबई इंडियन्स संघाला चँपियन ठरवण्यात वाटा असलेला खेळाडू बाहेर\nचांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय\nPetrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर\nGold Rates: मंगळवारी स्वस्त झालं सोनं तर चांदीला मात्र झळाळी, तपासा आजचे भाव\nPNB खातेधारकांसाठी मोठी बातमी1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\n कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया\nVITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम\n'जोधा-अकबर'च्या ऐश्वर्यालाही टाकलं मागे; लग्नात अशी नटल मानसी नाईक; पाहा PHOTO\nSara Ali Khan ने मालदीवच्या समुद्रकिनारी प्रिंटेड बिकीनीमध्ये केलं Bold फोटोशूट\nजॅकलिन फर्नांडिसच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, हे PHOTOS व्हायरल\nफिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर चर्चेत; BOLD PHOTO नी लक्ष वेधणारी अभिनेत्री\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nऑस्ट्रेलियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\n'रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट',मालकाने मेन्यू कार्डवरच दिली माहिती\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\n या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून-रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nIND vs AUS: स्वतःची टीम हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन चाहत्याने 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा, अंगावर रोमांच उभा करणारा VIDEO\n'माझ्या रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ चांगला तर हा वाईट...', मालकाने मेन्यू कार्डवरच दिलं स्पष्टीकरण; Photos Viral\nरणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर\nकुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; पाहा VIRAL VIDEO\n या देशात होते रडण्याची स्पर्धा; रडून-रडून स्पर्धकांची हालत खराब, पाहा VIDEO\nद डे ऑफ द डेड हा मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी एक रडण्याची स्पर्धाही ठेवली जाते. स्पर्धेत सर्वाधिक रडणाऱ्या व्यक्तीला बक्षिस दिलं जातं.\nमेक्सिको, 6 नोव्हेंबर : मेक्सिकोमध्ये (Mexico) दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी द डे ऑफ द डेड (Day of Dead) सण साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जातात. त्याला सजवतात, मृत्यू झालेल्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन जातात. हा मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी एक रडण्याची स्पर्धाही ठेवली जाते. स्पर्धेत सर्वाधिक रडणाऱ्या व्यक्तीला बक्षिस दिलं जातं.\nकोरोनामुळे मेक्सिकोमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे यावर्षी संपूर्ण कब्रस्तान सणासाठी बंद आहेत. NYT च्या रिपोर्टनुसार, यावर्षी डे ऑफ द डेड दिवशी सार्वजनिक उत्सवांवर बंदी आहे. कोणीही हा सण साजरा करण्यासाठी कब्रस्तानमध्ये गेलं नाही. परंतु सॅन जुआन डेल रियो शहरात दरवर्षी होणारी रडण्याची स्पर्धा यावर्षीही झाली. पण ही स्पर्धा यंदा ऑनलाईन घेण्यात आली. लोकांनी स्पर्धेसाठी 2-2 मिनिटांचे रडण्याचे व्हिडिओ पाठवले होते.\n(वाचा - 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच...)\nरडण्याची अजब स्पर्धा -\nदरवर्षी या स्पर्धेत लाईव्ह परफॉर्म करावं लागतं. पण यावर्षी व्हर्च्युअल स्पर्धेत आश्चर्यकारक, दरवर्षीपेक्षा दुप्पट एंट्रीज आल्या होत्या. सर्वश्रेष्ठ रडणारा निवडण्याची परंपरा येथील, प्राचीन परंपरेचा भाग आहे, ज्यात एखाद्याच्या मृत्यूनंतर रडण्यासाठी भाडेतत्त्वावर महिलांना बोलवण्यात येत होतं. रडण्याच्या या स्पर्धेचा पहिला अवॉर्ड कॅलिफोर्नियाच्या प्रिंसेसा कॅटलीना चावेजने जिंकला. अभिनेत्री असलेल्या चावेजने, कोरोनाने मला रडण्यास मजबूर केल्याचं यावेळी सांगितलं.\n60 सेकंदात इतके पुलअप्स मारून रचला वर्ल्ड रेकॉर्ड,वाचून विश्वास बसणार नाही)\nटूरिझम ब्युरोचे प्रमुख एजुआर्दो गुइलेन यांनी सांगितलं की, एखाद्याच्या मृत्यूवर रडणंच नाही, तर हसणंही मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग आहे. ही समस्येचा सामना करण्याची एक पद्धत आहे. या स्पर्धेसाठी आलेले रडण्याचे विचित्र, अजब व्हिडिओ पाहून, पॅनलवर असलेल्या जजने, पुढील वर्षी रडण्याच्या स्पर्धेत पुरुषही भाग घेऊ शकतील, अशी घोषणा यावेळी केली.\nडरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nDhaakad: कंगनाच्या बोल्ड लुकनंतर आता दिव्याच्या 'डेंजर लुक'चीही चर्चा\nऑस्ट्र���लियन फॅनच्या 'वंदे मारतम' घोषणा; अंगावर रोमांच उभा करेल हा VIDEO\nअमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/184494", "date_download": "2021-01-20T13:46:10Z", "digest": "sha1:2YMRIVAPHG4IO2D4N7UFUWRYCD5E5GBP", "length": 2497, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मेलबर्न विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मेलबर्न विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:०८, २० डिसेंबर २००७ ची आवृत्ती\nNo change in size , १३ वर्षांपूर्वी\n\"टुलामरीन विमानतळ\" हे पान \"टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\n०६:२३, २० डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nKatyare (चर्चा | योगदान)\n०७:०८, २० डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nछो (\"टुलामरीन विमानतळ\" हे पान \"टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/xui126.html", "date_download": "2021-01-20T12:59:17Z", "digest": "sha1:VPEDBZ2S6ZPGQQWBHWKZSXIARPWKRTUO", "length": 13434, "nlines": 90, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आज दिनांक २ सप्टेंबरचे राशिभविष्य", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रआज दिनांक २ सप्टेंबरचे राशिभविष्य\nआज दिनांक २ सप्टेंबरचे राशिभविष्य\nआज दिनांक २ सप्टेंबरचे राशिभविष्य\nसार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रां��ाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. नवीन स्त्रोत प्रकट होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.\nश्री सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्यां्साठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. गृहस्थीजीवनात माधुर्य राहील.\nप्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडाल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्त्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवा असे श्री सांगतात. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्यापासून सावध राहा.\nश्री सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. पैशाची चणचण भासेल. दुर्घटना, शस्त्रक्रिया असे योग आहेत. ईश्वरभक्तीमुळे जरा दिलासा मिळेल.\nपती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याचे योग श्री सांगतात. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीशी मुलाखात होईल पण ती आनंददायक ठरणार नाही. कोर्ट- कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब लागेल.\nशारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्न देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा मिळेल. आपल्या हाता खालचे कर्मचारी आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल. श्री च्या आशीर्वादाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.\nश्री सांगतात की आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल. तन आणि मन तरतरी आणि स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी ��ेईल पण त्यात फार खोलात उतरू नका असे श्री सांगतात.\nशारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्री सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबातील सदस्य, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची तब्बेत बिघडेल. जमीन, वाहन इ. च्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा.\nगूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभाचा योग आहे. लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. मानप्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीशी मुलाखात होण्याची शक्यता आहे.\nश्री आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. तब्बेतीच्या काही तक्रारी राहतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल.\nशारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आर्थिक दृष्ट्या लाभाचा दिवस. अध्यात्म व चिंतनात गोडी वाटेल.\nआर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्री सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. मित्र- स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. जामीन किंवा कोर्ट कचेरी प्रकरणात न पडणे अधिक चांगले ठरेल.\nJoin WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस पेज\nआमच्या whatsaap Group ला जॉईन व्हा\nआटपाडी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण दिनांक २९ रोजी होणार : तहसिलदार सचिन लंगुटे\nघरनिकी ग्रामपंचायत उमेदवार निहाय झालेले मतदान\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'मानदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nमानदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'मानदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'मानदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bharinews.com/motivational-news/va-pu-kale-quotes-100", "date_download": "2021-01-20T12:18:16Z", "digest": "sha1:DE722KGAONAEZCOQZVVYL577ZTAT7DH3", "length": 4679, "nlines": 125, "source_domain": "www.bharinews.com", "title": "Va Pu Kale Quotes On life In Marathi | Images | Good thoughts | Bharinews", "raw_content": "\nजगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही ह्यावर माझा विश्वास नाही....\nआयुष्यभर ठसठस असलेली पण न सांगता येणारी असंख्य दुःख तो आपल्या बरोबर नेतो.\nमाणूस अपयशाला भीत नाही . अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर \nयाची त्याला भीती वाटते .\nपहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिलंय. जीवनाची हीच गम्मत आहे.\nआपण प्रतिक्षणी मारतो आणि म्हणतो , 'जगतोय '.\nड्रिंक्स असतातच , पण नशा असतेती सहवासाची\nआणि किक चढतेती गप्पांची.\nपाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळेस पडत असला तरी ,\nप्रत्येकाचं भिजणं वेगळं असत.\nकुठेही हिशोब न ठेवता ,\nजी गणिताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री .\nपूजे साठी कुणी फुलं घेतो , कुणी सुवर्ण घेतो.\nस्वतःच्या कुवतीप्रमाणे जो तो समाधान निवडतो.\nमन मारून मिठीत जगण्यापेक्षा,\nमन मोकळे करायला मिळालेली कुशी अधिक सुरक्षित ...\nआपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि,\nसमजावं आपला उत्कर्ष होतोय.\nभूक आहे तेवढ खाणे ही प्रकृती,\nभूक आहे त्यापेक्षा खाणे ही विकृती\nआणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून\nदुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती...\nलाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं.\nदरी निर्माण झाली म्हणजे आपण खोल जायचं नसतं. ती पार करायची असते....\nआयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संपत्ती लाभली की ,\nधकधकाची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात,\nकाट्यांची टोक बोथट होतात आणि सार सोपं होऊन जात....\nकोणताही ���्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-20T12:50:19Z", "digest": "sha1:6BE24TS3HXQMYG3SIYQFOA4J4E33VDYI", "length": 9830, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शासनाने भोई समाजाला सवलती द्याव्यात : भाऊसाहेब बावणे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nशासनाने भोई समाजाला सवलती द्याव्यात : भाऊसाहेब बावणे\nराष्ट्रीय भोई समाजातर्फे कार्यक्रमाचे आयोजन\nपिंपरी : देशात भोई समाज बहुसंख्येने राहत आहे. पण तो संघटित नसल्यामुळे समाज्यावर सतत शासन दरबारी अन्याय सहन करावा लागतो. समाजाला संघटित करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे भोई समाजाला देखील सवलती द्याव्यात, असे मत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी दापोडी येथे व्यक्त केले. दापोडी येथील नरवीर तानाजी पुतळा या ठिकाणी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संघटनेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप गवते, प्रदेश म���ासचिव अभिषेक घटमाळ, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, महिला मंच प्रदेश अध्यक्षा उज्ज्वला वाघवले, पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब मोरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा परिनिता तारु, पुणे जिल्हा विभाग प्रमुख बाळासाहेब गवते, युवा मंच प्रदेश महासचिव तुषार साटोळे, पुणे जिल्हा मच्छीमार संघ अध्यक्ष रामदास भोकरे, पुणे जिल्हा युवा मंच अध्यक्ष ज्योतिबा शिर्के आदी उपस्थित होते.\nसंघटन मजबूत होणे गरजेचे\nभाऊसाहेब बावणे पुढे म्हणाले की, भोई समाजाला संघटित करणे गरजेचे आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशात मिशन 2020 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात व तालुका संघटित करुन संघटनेचे विचार घरोघरी पोहचविण्याचे काम संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. आपला समाज हा आज विखुरला गेला आहे. याला एकत्र करण्यासाठी आपण एकत्र येऊन देशात आपले संघटन मजबूत गरजेचे आहे. संपुर्ण देशभर समाजजोडो अभियानास सुरवात केली आहे. भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी प्रयत्न संघटना मार्फत करण्यात संघर्ष आहे. या साठी 65 वर्षे पासून सामाजिक संघटना पाठपुरावा करत आहे.\nदापोडी-निगडी दुहेरी बीआरटी मार्गात मेट्रोकडून घुसखोरी सुरुच\nसर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन\nखान्देश माळी मंडळाच्या वधू-वर सूचीचे प्रकाशन\nडॉ.रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल कलाम गोल्डन अवॉर्ड प्रदान\nसर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन\nपालिकेत ठाण मांडून बसलेल्यांच्या जम्बो बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/murder-of-surendra-singh-intensive-investigation/", "date_download": "2021-01-20T14:02:55Z", "digest": "sha1:362A7AQGTLWODWSOUU452OBFFWCMRP4L", "length": 7460, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "स्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ७ जण ताब्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन\nविधानसभा लढविणाऱ्या उमेदवाराचा ग्रा.पं.निवडणुकीत पराभव\nएरंडोलमधील खडके खुर्दमध्ये सुनेकडून सासूचा पराभव\nग्रामपंचायत निवडणूक: जिल्ह्यात महाजनांची सरशी; खडसेंची पिछाडी\nअभूतपूर्व: भादलीत तृतीयपंथी उमेदवार विजयी\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nस्मृती इराणींच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ७ जण ताब्यात\nअमेठी: उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील बारौली या गावाचे माजी सरपंच स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या भाजपाच्या एका कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ.पी.सिंह यांनी चौकशी सुरु केली आहे. स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आरोपींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. >\nपराभवाच्या धक्क्याने लालूंनी केला अन्नत्याग\nएनडीए आणखी विस्तारणार ; जगनमोहन रेड्डी यांनी घेतली मोदी, शहांची भेट\nVIDEO: जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि ग्रामसेवकांची कारागृहात रवानगी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार\nएनडीए आणखी विस्तारणार ; जगनमोहन रेड्डी यांनी घेतली मोदी, शहांची भेट\nभाजपची मुस्लिमांबद्दल बेगडी आपुलकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/05/21/featured/11739/", "date_download": "2021-01-20T12:53:56Z", "digest": "sha1:5FCF4NAILVCZPAMATU5XPDHXYGLXCDKJ", "length": 12874, "nlines": 253, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Beed : Corona Breaking : मोठा धक्का! उर्वरित 13 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nपाण्यावर असेल आता ड्रोनची नजर…..\nएक अदृश्य साथ…. आदरणीय रावसाहेब तळवलकर\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनिवडणूक संपली विरोध संपला आंम्ही सर्व बंधू \nराज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण\nडॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\n उर्वरित 13 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह\n उर्वरित 13 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nबीड – जिल्ह्यात कोरोना या विषाणूने कहरच केला असून काल राहिलेल्या 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्याला जबरदस्त धक्का बसला आहे. जिल्ह्यातील जनतेने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहर व ग्रामीण भागामध्ये शासनाच्या आदेशाचे पालन केले होते.\nमुंबई पुण्यासह ईतर शहरातून आलेल्या लोकांनी जिल्ह्यातील जनतेचा घोर वाढवला काल (दि20) राहिलेले 13 अहवाल\nदुपारनंतर जाहीर झाले. अन् सर्वच म्हणजे 13 पॉझिटिव आल्याने जिल्ह्याला हा जबरदस्त धक्का आहे. आता संख्या 36 वर जाऊन पोहोचली त्यापैकी 1 महिला दगावली, 1पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला आणि 6 पुण्याला पाठवण्यात आले ते 8 जण कमी झाले त्यामुळे आता 28 कोरोना पॉझिटिव्ह जिल्ह्यात संख्या आहे. कालचे 13 पॉझिटीव आल्यामुळे जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे.\nजिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या पुढील प्रमाणे\nनवीन अहवाल प्राप्त झालेले रुग्ण पुढिलप्रमाणे आहेत.\n1 – सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)\n1 – कुंडी ता.धारूर\n11 – नित्रूड ता.माजलगाव\nजिल्हयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण २९ झाली आहे.\nPrevious articleNewasa : घोडेगाव येथे कापड दुकानाला भीषण आग; सुमारे 10 लाखाचे नुकसान\nNext articleKarjat : ‘न्याय योजनेचा’ एका दिवसाचा लाभ लाभार्थींना वाटप\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nनदीपात्रातील वाळू लिलावासाठी सुरू केल्या हालचाली :, नदीकाठच्या शेतकर्‍यांचा लिलावास विरोध\nकर्जत तालुक्यात ‘बर्निंग कारचा थरार’ तलाठी सुखरूप\nमुलगी साराने वरुण सोबत अंडरवॉटर केलेला लीप लॉक सिन वर सैफअली...\nShrigonda : घुटेवाडी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदी ज्ञानेश्वर मांडगे बिनविरोध\nपिंपरी-चिंचवड प्रशासनाला पवारांचे कठोर बोल म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखा\nअण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर केंद्र सरकारला जाग\nBollywood : डान्स मास्टर सरोज खान यांचे निधन; श्रीदेवी ते आलिया...\nकाॕंग्रेस का हात गरिबो के साथ… म्हणत सामान्यांच्या खिशावर दरोडे\nया पोलीस आयुक्तांचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये….\nShrigonda : लिंबू व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट; कमाल बाजारभाव देण्यास टाळाटाळ\nShrigonda : कोळगावात पुन्हा एक कोरोना रुग्ण आढळला\nKopargaon : पिता पुत्राची आत्महत्या\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nBeed : जिल्ह्यात लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर, वाचा काय सुरू काय...\nबीड जिल्ह्यामध्ये 129 ग्रामपंचायती मध्ये वंचित निवडणूक लढवणार…. ज्ञानेश्वर कवठेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://1000chandra.blogspot.com/2009/06/blog-post_25.html", "date_download": "2021-01-20T12:13:22Z", "digest": "sha1:YXN3A7X4TET6GLQLEVM5CYZ46ITJSUQQ", "length": 10083, "nlines": 43, "source_domain": "1000chandra.blogspot.com", "title": "Sahasrachandradarshan: मी चिनू", "raw_content": "\nमी चिनू (म्हणजे श्वेताचा पुण्यातला मित्र जो कि सर्पमित्र पण आहे). सहस्र मध्ये मी चिनूची भूमिका करतो. सहस्र बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सहस्रच्या खूप आठवणी, किस्से आहेत सांगण्यासारखे. सहस्रच्या process च्या दरम्यान मला खूप काही मिळालं, खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी ह्या process दरम्यान. आणि एक की सहस्र हे माझं सगळ्यात आवडत नाटक आहे आणि आम्ही ते पुन्हा करणार आहोत म्हणून भारी वाटतंय. अगदी सुरवातीपासून आम्ही सहस्रसाठी खूपच process केली आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप फायदा झाला.\nमला आठवतय की मला आणि श्वेताला (अमृता वाणी) अगदी सुरवातीला जेव्हा आम्ही सगळेजण आपआपल्या सीनसाठी काम करत होतो तेव्हा दादानी मला आणि अमृताला process चा एक भाग म्हणून एक exercise सांगितला होता. त्याने मला आणि अमृताला माझ्या गाडीवरून फिरून यायला सांगितलं होतं. म्हणून मी आणि अमृता निघालो. त्यावेळी आम्ही गुप्ते मंगलला तालीम करत होतो. तर गुप्ते पासून थोड्या अंतरावर गेलो आणि अमृता म्हणाली की तिला मला काही तरी सांगायचं आहे, मग मी म्हणालो की मग सांग की... पण ती काहीच बोलत नव्हती .. मग जरा वेळानी परत म्हणाली कि मला तुला काहीतरी सांगायचंय आणि परत गप्प बसली. माझी चिडचिड व्हायला लागली होती. ती नुसतंच सांगायची की मला तुला काहीतरी सांगायचंय पण काहीच बोलत नव्हती. असा बराच वेळ गेला आणि नंतर माझी जरा जास्तीच चिडचिड व्हयला लागली, मी चिडून ओरडून तिला पुन्हा विचारलं पण ती काहीच बोलत नव्हती. मला एकदा वाटला पण होत की सरळ गाडी रस्त्याच्या कडेला घ्यावी आणि विचरावं .. कारण मी ओरडून तिला विचारत असताना सिग्नलला सगळे आमच्याकडे बघत होते आणि त्यामुळे मला जरा जास्तीच राग आला होता . पण आता आम्ही फिरून गुप्तेच्या जवळ आलो होतो पण ती काहीच बोलली नव्हती. शेवटी गाडी लावताना ती म्हणाली की गाडी पार्क कर मी सांगते. मी गाडी पार्क करायला गेलो पण तिथे पण माझी चीडचीड झाली, लौकर जागाच मिळत नव्हती. शेवटी एकदाची गाडी पार्क केली आणि परत आलो तर अमृता वर निघून गेली होती. आता तर जास्तीच सटकलं माझं डोकं मी पण तावातावानी वरती गेलो. मी दादाला सांगणार होतो तेवढ्यात त्याने आम्हाला सीन करायला सांगितला..... आणि त्या दिवशी आमचा सीन खूपच चांगला झाला. मला खूप बर वाटलं.\nत्यानंतर अनेकदा process चा भाग म्हणून मी आणि अमृता खडकवासल्याला, भूगाव लेक इथे गेलो. नाटकात आमचा सीन हा नदीकाठी घडतो म्हणून नदीकाठचा फील यावा, पाण्याचा आवाज, दगड, झाडं, पक्षी, पाण्यात दगड मारल्यानंतर येणारा आवाज या सगळ्या गोष्टी त्यामुळे अनुभवायला मिळाल्या.\nमाझ्यासाठी म्हणून दादानी मला आणि अमृताला सर्पोद्यानातपण जायला सांगितलं होत, खूप मज्जा आली त्यावेळी.\nprocess चाच एक भाग म्हणून आम्ही रोज चित्र पण काढत होतो, दादा कधीकधी आम्हाला writing exercise पण सांगायचा त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला \nआमचं नाटक हे मुळातच कोकणातलं , आणि आमच्यात अनेक जणांनी कोकण नीट पाहिलं नव्हतं. म्हणजे तिथले लोक कसे राहतात, त्यांचं daily routine कसं असतं, तिथली लोकं कोणती कोणती कामं करतात ह्याची माहिती होण्यासाठी आम्ही एकदा कोकणात आंजर्लेला गेलो होतो. तिथे तर खूप मज्जा केली आम्ही. दादानी प्रत्येकाला त्याच्या character नुसार काही ना काहीतरी exercise दिले होते. प्रत्येकाला character नुसार specific वास, आवाज, काही कामं, फुलं etc.. सांगितलं होत. मला त्याने tourist म्हणून फिरायला सांगितलं होतं. वेगवेगळे पक्षी, फुलं, झाडं etc बघायला सांगितलं होतं. तिथे आम्ही सगळेजण नाटकातल्याप्रमाणे वागत होतो, आणि खरंच मला त्या दिवसात मी दीक्षित कुटुंबात आल्यासारखा वाटत होतं . आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण ट्रीप मध्ये मलाच फक्त साप दिसले, बाकी कोणालापण नाही.\nकोकणात आम्ही सगळ्यांनी आपले सीन त्या त्या locations वर जाऊन केले, खूप मज्जा आली. मला आणि अमृताला आम्ही ज्या घरात राहिलो होतो त्या घराच्या मागच्या बाजूला एक पायवाट होती जी की डोंगरावर गणपतीच्या देवळात जात होती .. त्या ठिकाणी सीन करताना एक पाण्याचा एक ओहोळ वाहत होता त्याचा इतका छान आवाज येत होता की बास् ... खूप छान वाटत होतं ...\nकोकणात जाऊन आल्यावर तिथली झाडं, फुलं ह्या सगळ्याचा आमच्या performance वर खूप छान effect झाला \nआमची कोकण ट्रीप ...\nसहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/anish-bhanwala-love-horoscope.asp", "date_download": "2021-01-20T14:23:42Z", "digest": "sha1:34FAYBACRZGH6IRVIX7BF67JGXHF32JM", "length": 9856, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अनिश भानवाला प्रेम कुंडली | अनिश भानवाला विवाह कुंडली anish bhanwala, shooter", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अनिश भानवाला 2021 जन्मपत्रिका\nअनिश भानवाला 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 1\nज्योतिष अक्षांश: 28 N 59\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअनिश भानवाला प्रेम जन्मपत्रिका\nअनिश भानवाला व्यवसाय जन्मपत्रिका\nअनिश भानवाला जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअनिश भानवाला 2021 जन्मपत्रिका\nअनिश भानवाला ज्योतिष अहवाल\nअनिश भानवाला फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकाम आणि खेळांबाबत तुम्ही जितके उत्साही असता तेवढेच उत्साही प्रेमाबाबतही असता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पण जेव्हा काम संपते तेव्हा तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी वेळत पोहचण्यासाठी घाई करता. लग्न झाल्यावर मात्र घरात तुमची सत्ता असावी, असे तुम्हाला वाटत असते. केवळ आक्रमकपणे सत्ता गाजवणे गरजेचे नाही, चांगल्या प्रकारेही सत्ता गाजवता येते. तुम्ही स्त्री असाल तर तुम���ही तुमच्या पतीला व्यवसायात मदत कराल आणि तुम्ही हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडाल.\nअनिश भानवालाची आरोग्य कुंडली\nअतिकाम आणि अतिताण घेणे टाळा. तुम्ही या दोन्ही गोष्टी करता आणि तुमचा स्वभाव असा आहे की ज्यामुळे तुम्हाला धोका पोहोचू शकतो. तुम्ही भरपूर झोप घ्या आणि झोपताना कसलाही विचार करू नका. त्यावेळी तुमचे मन पूर्ण रिकामे असू द्या. आठवड्यातील सुट्टीच्या वारी फक्त आराम करा आणि आठवडाभर ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या करण्यात वेळ घालवू नका. खूप खळबळ ही चांगली नसते आणि अति घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रसन्न आणि शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्याबाबत चिंता करणे टाळा. निद्रानाशा, न्यूराल्जिया (मज्जातंतूवेदना), डोकेदुखी, डोळ्यांवर ताण येणे यासारखे विकार वयाच्या तिशीनंतर होऊ शकतात.\nअनिश भानवालाच्या छंदाची कुंडली\nफावला वेळ जोमदारपणे घालवणे तुम्हाला आवडते आणि त्याचा तुम्ही सदुपयोग करता. तुमच्या उर्जेचा विचार करता फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळ तुमच्यासाठी उत्तम राहतील आणि तुमचे कौशल्य त्यात उत्तम असेल. प्रौढ वयात तुम्हाला चालण्याचा व्यायाम जास्त आवडेल. पण चार मैल चालण्याऐवजी चौदा मैल चालण्याचा तुम्ही विचार कराल. सुट्टी घालविण्यासाठी समुद्रकिनारी बसणे आणि केवळ खाण्यापिण्यात वेळ घालवणे तुम्हाला मान्य नसते. दूरवर दिसणाऱ्या टेकड्या तुम्हाला साद घालतात आणि त्या जवळून कशा दिसतात हे पाहण्याची तुम्हाला हौस असेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://krushisamrat.com/organic-farming-will-be-encouraged/", "date_download": "2021-01-20T13:33:43Z", "digest": "sha1:IGBUAZYRNKMNJQGZGNZZUGTR6A326SJO", "length": 15711, "nlines": 153, "source_domain": "krushisamrat.com", "title": "सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार | Krushi Samrat", "raw_content": "\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार\nरासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. विषमुक्त अन्न ही आज काळाची गरज झाली आहे. शेतकर्‍यांचे शेतीतील उत्पन्न वाढविण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी वाशिम येथे सेंद्रीय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्���ात जास्तीत जास्त सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट तयार करण्यासाठी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.\nअनसिंग येथील राजाभाऊ इंगळे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बीज प्रक्रिया सयंत्र मिळाले आहे. या सयंत्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे धान्य जागेवरच स्वच्छ करून देण्यात येत असल्याने शेतमालाला दीडपट भाव मिळत आहे आणि मला रोजगार सुध्दा उपलब्ध झाला आहे. हे केवळ शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमुळेच शक्य झाले आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची विनंती त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली असता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला निश्‍चितच प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. इंगळे पुढे की, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त पाणी, विषमुक्त धान्य आणि विषमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.\nमालेगाव तालुक्यातील तिवळी येथील शेतकरी परमेश्‍वर झनक मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाले, मी काही वर्षांपासून सेंद्रीय शेती करीत आहे. आमची शेतकरी उत्पादक कंपनी असून जवळपास 250 शेतकरी या कंपनीशी जोडले आहेत. यातील 50 शेतकर्‍यांनी सन 2016-17 या वर्षात 50 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती केली. आता सेंद्रीय शेतीचे क्षेत्र 350 एकर इतके झाले आहे. उडीद, मुग, चवळी, तूर व भाजीपाला पिके आम्ही घेत आहोत. कृषी विभागाच्या पुढाकाराने व मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.\nवाशिम तालुक्यातील धुमका येथील प्रगतशील शेतकरी अनिल धुळे यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे मिळाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. मागील वर्षी गावाशेजारील धरणात पाणी नसल्यामुळे डाळिंबाची बाग जगविणे कठीण झाले होते. मात्र सामूहिक शेततळे मिळाल्यामुळे या शेततळ्यातील पाण्याचा वापर डाळिंबाची झाडे वाचविण्यास झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी पपईची लागवड करतात, मात्र पपईला फळपीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे निसर्गाच्या ल���रीपणामुळे जर पपईचे नुकसान झाले तर शेतकर्‍याला नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे पपई पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी केली असता मुख्यमंत्र्यांनी लवकरच कृषी विभागाशी बोलून पपई पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करण्याची ग्वाही त्यांना दिली. नाफेडला 29 मे 2018 ला हरभरा विकला, परंतु आजपर्यंत विकलेल्या हरभर्‍याचे पैसे मिळाले नसल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून त्वरित पैसे देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.\nमानोरा तालुक्यातील म्हसनी येथील रेशीम शेती करणारे शेतकरी रवींद्र पंडित यांनी जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकर्‍याच्या घरी रेशीम धागा काढण्याचा कारखाना असला पाहिजे, तसेच बँकांनी शेड बांधण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, निश्‍चितच रेशीम शेतीला चालना देण्यात येईल. कारण या शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. वर्षातून तीनदा रेशीम पीक घेता येत असल्यामुळे शेतकर्‍यांना चांगला नफा देखील मिळतो. म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांना या शेतीकडे वळविण्यासाठी निश्‍चितच पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nलोकसंवाद कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मानोरा तालुक्यातील देऊरवाडी येथील तुळशीराम ढोके, वाशिम येथील रवी भोयर, कोंडाळा महाली येथील कैलास डाखोरे, व्याड येथील जगन बोरकर, वनोजा येथील गणेश कुरवाडे यांनीही सहभाग घेतला.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nTags: Organic farming will be encouragedसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार\nकृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\nरब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे\nपरतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास\nखुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव\nकमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक\n२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित\nअतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान\nकरा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nलसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण\nशाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/five-lakhs-of-help-from-big-bins-to-the-families-of-martyrs/", "date_download": "2021-01-20T12:15:57Z", "digest": "sha1:PO3CQZSHDNXU4HY6LFGZHBRF2NBB3FEH", "length": 3893, "nlines": 69, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शहीद जवानांच्या कुटुंबीयांना बिगबींकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत - News Live Marathi", "raw_content": "\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना बिगबींकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना बिगबींकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत\nNewslive मराठी- जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुबीयांच्या मदतीसाठी गौतम गंभीर, अनिल अंबानी पाठोपाठ बिग बी ही धावले.\nशहिद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख देण्याचे अमिताभ बच्चन यांनी जाहिर केले आहे. शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारसह सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. गौतम गंभीर आणि रिलायन्सचे प्रमुख अनिल अंबानी यांनी शहीद जवानांच्या कुटंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.\nमाझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…\nदहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहिद एकाचा अपघाती मृत्यू\nपंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…\n‘Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nदहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा\nश्रीलंकेच्या मुलीने भारतातील शेतकऱ्याच्या मुलाशी केले लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/woman-divorced-her-arranged-marriage-husband-and-forms-throuple-with-married-punjabi/329035", "date_download": "2021-01-20T12:47:07Z", "digest": "sha1:O4AJVGCU2HXMNM677QIOMFQ3G5OTUIBQ", "length": 10177, "nlines": 79, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " पतीला सोडून विवाहित मैत्रिणीच्या घरी गेली महिला, आता तिघांमध्ये संबंध woman divorced her arranged marriage husband and forms throuple with married punjabi", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\nपतीला सोडून विवाहित मैत्रिणीच्या घरी गेली महिला, आता तिघांमध्ये संबंध\nअमेरिकेतल्या पंजाबी जोडप्याच्या घरात राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रिण आता कायमची त्या घरातील सदस्य बनली आहे.\nमैत्रिणीसह तिच्या पतीसोबत थाटला संसार (फोटो साभार: polylove_triad)\nअमेरिकेतल्या पंजाबी जोडप्याच्या घरात राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रिण आता कायमची त्या घरातील सदस्य बनली आहे.\nमहिला घटस्फोटाच्या घटनेनंतर आपल्या मैत्रिणीकडे भावनिक आधारासाठी काही दिवस राहिली होती\nतिघांमधील बॉन्डिंग अशी बनली की तिघेही आता गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.\nन्यू यॉर्क : अमेरिकेतल्या पंजाबी जोडप्याच्या घरात राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रिण आता कायमची त्या घरातील सदस्य बनली आहे. वास्तविक, ही महिला घटस्फोटाच्या घटनेनंतर आपल्या मैत्रिणीकडे भावनिक आधारासाठी काही दिवस राहिली होती, परंतु, आता तिघांमधील बॉन्डिंग अशी बनली की तिघेही आता गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.\nअमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये राहणार्‍या सनी आणि स्पीती यांचे 2003 साली लग्न झाले. सनीचा जन्म पंजाबमध्ये झाला असून वयाच्या आठव्या वर्षी तो न्यूयॉर्कला आला होता. यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याची स्पीतीची गाठ पडली आणि काही काळानंतर दोघांचे लग्न झाले.\nस्पीती तिची मैत्रिणी पिद्दू कौरच्या अरेंज मॅरेजमध्ये सामील झाली होती. तथापि, कौरचे लग्न काही महिने टिकले. खरं तर, कौरच्या नवऱ्याने लग्न यासाठी केले की तिच्या पालकांनी सांगितले की लग्नानंतर आपल्याला एक नवीन कार देतील. सततची भांडण यामुळे कंटाळून कॅलिफोर्नियामधील नवऱ्याचे घर सोडून कौर ही सनी आणि स्पीती यांच्याबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कला गेली.\nया नात्य���त अडकल्यानंतर स्पितीला बर्‍याच वर्षांपर्यंत असेही वाटले होते की तिचा नवरा मैत्रिणीमुळे तिला सोडून तर देणार नाही. तिच्या या अस्वस्थतेमुळे आणि भीतीमुळे तिघांनी काही नियम बनवले. या नियमांनुसार तिघांमध्ये कोणतेही रहस्य राहणार नाही आणि दोन व्यक्ती कधीही स्वतंत्र डेट्सला जाणार नाहीत. स्पीती म्हणाली की कौर जेव्हा आमच्या आयुष्यात आली तेव्हा ती घटस्फोटाच्या काळातून जात होती. आम्ही एकमेकांना ऐकायचो, एकमेकांशी इमोशनल व्हायचो आणि एकमेकांसोबत डान्सही करायचो. हे आकर्षण फक्त भावनिक नव्हते तर सनीसुद्धा या निर्णयामुळे खुश होता.\nया नात्यापूर्वी सनी आणि स्पीती यांना दोन मुली होत्या, ज्या 16 आणि 15 वर्षांच्या होत्या आणि आता स्पितीने तिच्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे, ती 9 वर्षाची आहे. याशिवाय कौरने 4 वर्षाच्या मुलालाही जन्म दिला आहे. या तिघांचे कुटुंब पारंपारिक भारतीय पार्श्वभूमीचे असल्याने या लोकांना या कुटुंबातील काही सदस्यांशी संबंध तोडावे लागले. घरातील लोकांना या तिघांचे नाते समजू शकले नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nVIDEO: मंत्री महोदयांचा महिलांसोबत डान्स; कोविड नियमांचा फज्जा, व्हिडिओ व्हायरल\nIPS अधिकाऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पत्नीने पकडले रंगेहाथ, व्हिडिओ आला समोर\n[VIDEO] कुत्र्याला तलावात उचलून फेकणारा नराधम कॅमेऱ्यात कैद\nमहिलेची वॉचमनला बेदम मारहाण, CCTV मध्ये संपूर्ण प्रकार कैद; पाहा VIDEO\nपंतप्रधान मोदींची मोरासोबत आहे खास मैत्री, शेअर केला खास व्हिडिओ\nभारताचा मदतीचा हात, सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा\nNPS स्कीममध्ये गुंतवणूक करुन करता येईल जबरदस्त कमाई\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' ऑफर\nसेटवरील वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम\nआठवलेच्या पक्षाला ग्रामपंचायतीत 'इतक्या' जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/morarji-desai-pakistan-raw-agent/", "date_download": "2021-01-20T13:12:55Z", "digest": "sha1:LGPAVZ7SYPMUNTCMGNZ2X5A7EQNKFFWU", "length": 15315, "nlines": 111, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मोरारजी देसाईंनी पाकिस्तानला मदत करुन आपल्याच RAW च्या अधिकाऱ्यांना मारलं होत ?", "raw_content": "\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल ���र तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nBol Bhidu - विषय हार्ड\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार…\nटागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…\nबाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”\nमोरारजी देसाईंनी पाकिस्तानला मदत करुन आपल्याच RAW च्या अधिकाऱ्यांना मारलं होत \nमोरारजी देसाई पाकधार्जिणे होते. ते पाकिस्तानला वारंवार मदत करायचे. त्यामुळेच त्यांना निशाण ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब देण्यात आला.\nमोरारजी देसाई यांच्यावर आधारित एका लेखावर एका भिडूने वरील कमेंट केली. अनेकदा मोररजी देसाई यांच्यावर पाकिस्तानधार्जिण असल्याचा आरोप होतोच पण त्याहून महत्वाच म्हणजे त्यांच्यावर भारताचीच गुप्तचर यंत्रणा संपवण्याचा आरोप केला जातो.\nया गोष्टीमागे खरच काही तथ्य आहे का \nयाचा उलगडा केला आहे तो तत्कालीन RAW च्या काऊंटर टेरेरिझम युनिटचे प्रमुख असणाऱ्या बी. रमण यांनी. त्यांनीच काही तथ्ये समोर आणली होती. यानुसार ऑपरेशन कहुता दरम्यान रॉ च्या अधिकाऱ्यांची हत्या पाकिस्तानात झाली होती व त्यास सर्वस्वी मोरारजी देसाई कारणीभूत होते.\nतत्पुर्वी मोरारजी देसाई यांचा रॉ कडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता ते समजून घ्यायला हवं. मोरारजी देसाई यांनी रॉ चा उल्लेख इंदिरा गांधींच पर्सनल सैन्य म्हणून वारंवार केला होता. त्याचसोबत त्यांचा भारताने अण्वस्त्र चाचणी करण्यास देखील विरोध होता.\nदेसाईंनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर RAW चे बजेट मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं. शिवाय त्यांनी भारत आण्विक उर्जेचा वापर अण्वस्त्र तयार करण्यासाठी करणार नाही असे सांगितले होते.\nअमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रप्रमुख जिमी कार्टर यांनी भारताला अणुभट्यांसाठी आवश्यक असणारे जड पाणी आणि युरेनियम देवू केलं होतं. पण मोरारजी देसाई यांनी त्यास नकार दिला होता.\nयापाठीमागे मोरारजी देसाईं हे गांधीवादी असल्याचे कारण देखील देण्यात येते.\nपण ऑपरेशन कहुता बद्दल मोरारजी देसाईंच्या भूमिकेबद्दल आजही संशय घेतला जातो कारण,\nकहुता हे पाकिस्तान मधल्या रावळपिंडी जवळ असणारं एक गाव होते. इथं पाकिस्तानने प्रोजेक्ट ७०६ नावा��ं ऑपरेशन सुरू केलं होतं. वास्तविक खान रिसर्च लॅबोरेटिज नावाने १९७४ सालापासून पाकिस्तानने अणुबॉम्ब तयार करण्याचे काम चालू केले होते. भारताने आण्विक शस्त्र तयार केल्यामुळे पाकिस्तान देखील अणुबॉम्ब तयार करण्याच्या पाठीमागे लागला होता.\nया गोष्टींचा माग घेण्याची जबाबदारी पाकिस्तानमध्ये असणाऱ्या रॉ च्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.\nकहुताच्या भागात नेमकं काय चालू आहे याचे पुरावे भारतात सादर करायचे. हे पुरावे आतंराष्ट्रीय व्यासपीठावर मांडल्यानंतर पाकिस्तानच्या अणुबॉम्ब करण्याच्या कार्यक्रमाला खिळ बसेल असा अंदाज बांधण्यात येत होता.\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल…\nही निवडणूक सध्या संघ आणि भाजपसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे.\nपण त्यासाठी महत्वाची होती याचे पुरावे गोळा करणं.\nरॉ कामाला लागली. त्यासाठी त्यांनी एक आयडिया केली.कहुता प्रकल्पातले अधिकारी ज्या ठिकाणी केस कापत होते, तिथे जावून त्यांचे केस गोळा केले. ते भारतात पाठवून देण्यात आले व भारतात त्या केसांच परिक्षण करण्यात आलं. परिक्षण केल्यानंतर त्या केसांवर आण्विक किरण पडली असल्याची माहिती मिळाली.\nकहुतामध्ये आण्विक शक्तीशी संबधित प्रयोग चालू आहेत याची माहिती तर मिळाली होती पण त्यासाठी कहुता येथील हालचालींच्या ब्लू प्रिन्ट देखील हव्या होत्या. त्याची जबाबदारी RAW च्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली. मात्र यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची मंजूरी हवी होती.\nमोरारजी देसाई यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्यात आली अन् इथेच माशी शिंकली.\nमोरारजी देसाई आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख झिया अल हक् यांची चांगली मैत्री होती. ते फोनवर बोलत असायचे.\nझिया उल हक हा खूपच बेरकी माणूस होता. त्याला ठाऊक होतं की मोरारजी देसाई शिवांबू म्हणजे स्वतःच मुत्र प्राशन करतात. तो पंतप्रधान देसाई यांना नेहमी शिवांबू बद्दल आपल्याला उत्सुकता आहे अस दाखवायचा. या उपचारपद्धतीचे प्रश्न विचारायचा. यातूनच त्याने पंतप्रधानांना घोळात घेतले. त्यांना वाटले झिया उल हकशी आपली दोस्तीच झाली.\nअशाच एका फोनवरील चर्चेत मोरारजी देसाई झिया अल हक् यांना म्हणाले,\nमाझ्या पाकिस्तानमधल्या हेरांनी तुमच्या कहुतामध्ये काय चाललय हे सांगितलय.\nएवढी महत्वाची गोष्ट खुद्द भारताच्या पंतप्रधानांच���या तोंडातून आल्याने जनरल झिया अल हक् यांनी कहुतामध्ये ऑपरेशन राबवले आणि RAW च्या हेरांना शोधून मारण्यात आलं. यामुळे पाकिस्तान तर अण्वस्त्रसज्ज देशांच्या यादीत जावून बसला पण RAW ला इतिहासातील सर्वात मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला.\nहे ही वाच भिडू.\nकॅनडात नाईट क्लबला गेलेल्या मोरारजी देसाईंसोबत काय झालं\nमोरारजी देसाई यांचा जीव वाचविण्यासाठी वायूसेनेच्या ५ अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला होता \nरघुराम राजन यांच्या वडीलांना राजीव गांधीनी अपमानस्पदरित्या रॉमधून काढून टाकलं होतं.\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला पत्ता…\nही निवडणूक सध्या संघ आणि भाजपसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे.\nगाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.\nपुण्याचे लेले स्वयंपाक करत होते अन् द्रविड त्यांना भाजी चिरून देत होता ..\nMPSC ने नियुक्ती रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा सरकारला…\nथेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर…\nतांडवच्या वादानंतर भारतात देवनिंदेच्या कायद्याची मागणी का होत आहे\nसाडी नेसून डिस्को गाणाऱ्या गायिकेवर बंगालच्या मंत्र्यांनी बंदी आणली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/03/mint-face-packs-to-fight-skin-problems-in-summer-in-marathi/", "date_download": "2021-01-20T13:15:56Z", "digest": "sha1:TAPXA7OHOJVKXLG3TWTN2SYDSLFHHSGZ", "length": 12135, "nlines": 78, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "त्वचेवर चमक राहण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात वापरून पाहा पुदीन्याचे फेसपॅक", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nउन्हाळ्याच्या दिवसात त्वच���वर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक\nउन्हाळ्याच्या दिवसात आपल्या बऱ्याचशा सरबतांमध्ये अथवा खाण्यामध्ये पुदीन्याचा वापर करण्यात येतो. पुदीन्याच्या ताजेपणाने या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला चांगला थंडाईचा फील देतो. काही जण तर चहामध्येही पुदीन्याचा उपयोग करतात. पुदीन्याची पानं ही पचनक्रियेसाठी उपयुक्त असून तोंडाला येणाऱ्या खराब दुर्गंधीपासूनही सुटका मिळवून देतात. पण याचा उपयोग चेहऱ्यासाठी केला गेला तर यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते. पुदीन्यामध्ये मेन्थॉलचं प्रमाण असतं आणि यामध्ये जीवाणूरोधी गुणदेखील असतात. उन्हाळ्यात त्वचेसंबंधी अधिक समस्या निर्माण होत असतात. चेहऱ्यावर जास्त मुरूमं येणे, अॅक्ने, सनबर्न, रेडनेस अथवा रॅश येणे याचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसात वाढलेले दिसून येते. या सगळ्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण त्वचेसाठी पुदीन्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पण हा उपयोग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर त्वचेसाठी पुदीन्याचे तुम्ही वेगवेगळे फेसपॅक तयार करून त्याचा वापर करू शकता. तुम्ही हे फेसपॅक घरच्या घरी तयार करू शकता. ते कसे करायचे हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.\nपुदीना आणि काकडी या दोन्ही गोष्टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. याचा फेसपॅक बनवणंही अत्यंत सोपं आहे. यातील अँटिऑक्सिडंट्सच्या गुणधर्मामुळे चेहऱ्याच्या त्वचेला अधिक फायदा मिळतो.\nपुदीन्याची ताजी पाने घ्या\nत्यामध्ये काकडीचे तुकडे आणि मध घालून एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या\nही पेस्ट तुम्ही 15 मिनिट्स स्वतःच्या चेहऱ्यावर लावा\nनंतर थंंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला परिणाम दिसून येईल\n2. पुदीना आणि मुलतानी मातीचा फेसपॅक (Mint leaves and Multani Mitti)\nमुलतानी माती चेहऱ्यासाठी खूपच परिणामकारक मानली जाते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी पुदीन्याच्या पानाबरोबर तुम्ही याचा वापर करू शकता.\nपुदीन्याची काही ताजी पाने घ्या\nत्यामध्ये मुलतानी माती, मध आणि दही मिक्स करा\nही पेस्ट व्यवस्थित फेटून तयार करा आणि मग चेहऱ्याला साधारण 20 मिनिट्स लावा\nत्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा\nवाचा - वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक\nत्वचेचा पीएच लेव्हल समान करण्यासाठी आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात आणण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग केला जातो. यामध्ये पुदीन्याचाही तुम्हाला चांगला उपयोग करून घेता येतो.\nपुदीन्याची काही पाने घ्या\nत्यामध्ये गुलाबपाणी आणि मध एकत्र मिक्स करा\nहे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि मग चेहऱ्याला साधारण 20 मिनिट्स लावा\nत्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला तुमचा चेहरा अधिक स्वच्छ आणि मऊ मुलायम झालेला दिसून येईल\nहळदी आणि पुदीन्याचा फेस पॅक लावून अॅक्ने आणि मुरूमं तुम्ही घालवू शकता. यामध्ये असणारे अँटिबायोटिक हे आपल्या त्वचेवर अधिक चांगला परिणाम करते आणि चेहऱ्यावरील मुरूमं घालवून चेहरा स्वच्छ करायला मदत मिळते.\nहळदीच्या पावडरमध्ये पुदीन्याची काही ताजी पाने मिक्स करा\nपाण्याचा थोडा वापर करून हे मिक्सरमधून वाटून घ्या\nही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला साधारण 15 मिनिट्स लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा\nहिरव्यागार पुदीनाचे आश्चर्यकारक फायदे - Mint (Pudina) Benefits In Marathi\nतुमच्या त्वचेवर जर धूळ आणि तेल जमलं असेल तर तुम्ही हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. तुम्हाला अशावेळी चेहरा स्वच्छ करण्याची आणि हायड्रेटिंगची गरज असते.\nपुदीन्याची पाने, ओट्स, काकडीचे लहान तुकडे, मध आणि दूध हे एकत्र करा\nहे सर्व तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या\nत्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करताना हळूहळू लावा\nचेहरा नंतर थंड पाण्याने धुवा\nत्वचेवर पुदीना वापरण्याचे कोणतेही साईड इफेक्टस नाहीत. पण ज्या व्यक्तींची त्वचा अति संवेदनशील असते त्यांनी आपल्या त्वचेवर पुदीना वापरण्याआधी नक्की डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यावा.\nवजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-01-20T13:32:50Z", "digest": "sha1:BHPSZGK3D723IG6WHMN46EX7GIIXF2RI", "length": 11858, "nlines": 212, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील राजकीय पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २२ उपवर्गांपैकी या वर्गात खाली�� २२ उपवर्ग आहेत.\n► आंबेडकरवादी राजकीय पक्ष‎ (४ क, १८ प)\n► तमिळनाडूतील राजकीय पक्ष‎ (१ क, १ प)\n► पक्षानुसार भारतीय राजकारणी‎ (२४ क)\n► भारतातील राजकीय पक्षाचे साचे‎ (१ क)\n► महाराष्ट्रातील राजकीय पक्ष‎ (७ क, २२ प)\n► आम आदमी पार्टी‎ (१ क, ८ प)\n► भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)‎ (१ क, ७ प)\n► भारतीय कम्युनिस्ट पक्ष‎ (१ क, २ प)\n► जनता दल (संयुक्त)‎ (२ क, १ प)\n► जनसंघ‎ (१ क, १ प)\n► तेलुगू देशम पक्ष‎ (१ क, १ प)\n► द्रविड मुन्नेट्र कळगम‎ (१ प)\n► बहुजन समाज पक्ष‎ (१ क, २ प)\n► भारतीय जनता पक्ष‎ (१ क, ५ प)\n► भारतीय राष्ट्रीय काँग्रेस‎ (३ क, ९ प)\n► भारतीय रिपब्लिकन पक्ष‎ (२ क, ९ प)\n► भारिप बहुजन महासंघ‎ (१ क, १ प)\n► महाराष्ट्र नवनिर्माण सेना‎ (१ क, २ प)\n► राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष‎ (१ क)\n► वंचित बहुजन आघाडी‎ (२ क, २ प)\n► शिवसेना‎ (१ क, ३ प)\n► समाजवादी पक्ष‎ (१ क, ४ प)\n\"भारतातील राजकीय पक्ष\" वर्गातील लेख\nएकूण १२३ पैकी खालील १२३ पाने या वर्गात आहेत.\nअखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम\nअखिल भारतीय एन.आर. काँग्रेस\nअखिल भारतीय जन संघ\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस\nअखिल भारतीय मुवेंदर मुन्ननि कळगम\nअखिल भारतीय मुस्लिम लीग\nअखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा\nआंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया\nइंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन\nकर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष\nजन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक)\nजम्मु काश्मीर पीपल्स लोकशाही पक्ष\nजम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष\nजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स\nजम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी\nझारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)\nडोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष\nनाग विदर्भ आंदोलन समिती\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)\nमारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)\nलोकतांत्रिक जन समता पक्ष\nविदर्भ राज्य निर्माण काँग्रेस\nशिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग)\nसंयुक्त गोवा लोकशाही पक्ष\nसंयुक्त लोकशाही पक्ष (मेघालय)\nसमाजवादी जनता पक्ष (महाराष्ट्र)\nसमाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nस्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष\nLast edited on २२ एप्रिल २०१३, at १८:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf/231", "date_download": "2021-01-20T14:45:53Z", "digest": "sha1:3OZ2GJ6GVLJ6PI7OBEKSDV7C3JF55ALZ", "length": 7446, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/231 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n२०२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २४ कान्होजीच्या सत्काराची तयारी पेशवे दप्तर भा. ७ क्र. २१] [८-११-१७१४ [महाराष्ट्रांत इतिहास-संशोधनाचा संघटित खाजगी उद्योग इ. स. १८७८ साली 'काव्येतिहाससंग्रह' मासिकाच्या प्रकाशनाने झाला असे . म्हणण्यास हरकत नाही. सरकारच्या ताब्यात असलेले मराठी राज्याचे पेशवे दप्तर अभ्यासकांस खुले व्हावे यासाठी खूप खटपटी झाल्या परंतु त्यास यश आलें नाहीं. अखेर पन्नास वर्षांनंतर म्हणजे इ. स. १९३० पासून सरकारने हे दप्तर खुले करण्यास सुरुवात केली. पेशवे दप्तर मूळ शनवारवाड्यांत होते. परंतु दुस-या बाजीरावाच्या कारकीर्दीत शनवारवाड्यास आग लागली तेव्हां ते तेथून घाईघाईने रेसिडेन्सींतून ठिकठिकाणी ठेविले गेले. इ. स. १८१८ त एल्फिन्स्टनने ते एकत्रित केले. त्यांत एकंदर १३००० रुमाल आहेत व त्यांत मुख्यतः इ. स. १७२९ ते १८१७ या काळचे कागद आहेत. पुढील काळांत यांत दक्षिण विभाग कमिशनरचे अहवाल, निरनिराळ्या सरदारांच्या वकिलांचीं दप्तरे, कुलाबकर आंग्-यांचे दप्तर, रत्नागिरीचे कोंकण दप्तर, सातारा छत्रपतीचे दप्तर इनाम कमिशनचे जमावदप्तर अशा रीतीने या दप्तरांची संख्या १३००० हून आतां ३५६३३ पर्यंत वाढली आहे. त्यांपैकी ८५५९ इंग्रजी, २७०४५ मराठी व २९ पशयन आहेत. या दप्तराचा अधिक परिचय प्रा. सरकार यांनी पेशवे दप्तराच्या प्रकाशनास एक छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे तीत पहावा. सरकारने रिय��सतकार श्री. सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालीं 'पेशवे दप्तराची पाहणी करून त्यांतील निवडक कागदपत्र एकूण ४५ भागांत प्रकाशित केले. हे काम इ. स. १९३० पासून इ. स. १९३४ पर्यंत च होते. अद्यापहि अनेक महत्त्वाचे लेख अप्रकाशितच आहेत. संशोधकांनी यत्न केल्यास तेथे जाऊन हे कागदपत्र पाहण्याची आज व्यवस्था आहे. प्रकाशित झालेल्या पत्रांनी मराठेशाहींतील कित्येक प्रसंगांवर चांगला प्रकाश पाडला आहे. प्रस्तुतचे पत्र शाहूच्या खाजगीकडील नोकर वसंतराव खोजा याचे आहे. कान्होजी आंग्रे व शाह यांचा समेट बाळाजा विश्वनाथाने घडवून आणला, त्यानंतरची ही दोघांची पहिलीच भेट होय.] ४६]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१८ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/consumerhelpline/", "date_download": "2021-01-20T12:06:26Z", "digest": "sha1:NG4M4PSSYGDHWSN2YNEIY7IOMEL7LQHX", "length": 8348, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "consumerhelpline Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nसुनावणी लांबली तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकले पाहिजे : अशोक चव्हाण\nPune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका\ncoronavirus : ‘लॉकडाऊन’मध्ये दुकानदार ‘सामाना’वर अगाऊ रक्कम घेतात, घर बसल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन आहे. यामुळे लोक आवश्यक वस्तू विकत घेत आहेत आणि त्यांच्या घरात साठवत आहेत, जेणेकरून येत्या काळात त्यांना त्रास होणार नाही. या संधीचा फायदा घेत दुकानदारांनी अनेक…\nVideo : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात…\nअभिनेत्री करिश्मा कपूरनं ‘स्टॅम्प ड्युटी’त कपात…\nSuhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत…\nPune News : मारहाण केल्याचा आरोपावरून प्रसिद्ध अभिनेते व…\nPune News : TDR वापराचे प्राधान्यक्रमाचे परिपत्रक प्रशासनाने…\nसावळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान…\nकाँग्रेस प्रदेशाध्य���्षपदी नाना पटोले यांच्या नावावर…\nलोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7…\nईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक \nआरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, 16 तासांपूर्वी घेतली होती…\nजम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान…\nसुनावणी लांबली तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकले पाहिजे :…\nGold Rate : सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या\nव्यक्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी…\nअकबरच्या नवरत्न राजवाड्यासमोर खोदकाम, आढळला 16 व्या शतकातील…\n वादग्रस्त ट्राफीक सेंटीनल योजना अखेर…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nजिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7 अ‍ॅक्ट्रेस अन् मॉडेलनं…\nPune News : रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत कु-बिल्ट…\nTandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच \nGold Silver Price : आज 117 रुपयाने महागलं सोनं, चांदीचे सुद्धा भाव…\nगावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष \nTandav Controversy : ‘मीदेखील हिंदूच, पण…’, स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटमुळं नवं तांडव…\nPune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे\n20 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व तुळ राशीवाल्यांसाठी दिवस शुभ, इतरांसाठी असा आहे बुधवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-2668", "date_download": "2021-01-20T12:10:07Z", "digest": "sha1:FVVQ6I2KNV5WRGVGTWA4UYYTLRLU22AU", "length": 21487, "nlines": 163, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nसोमवार, 18 मार्च 2019\nकिमान मजुरी दरपद्धती निश्‍चित होणार\nराष्ट्रीय मजुरी दर ठरविण्यासाठीची पद्धत निश्‍चित करण्याचे काम डॉ. अनुप सतपथी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्यात आले होते.\nसदर समितीने मजुरी दर निश्‍चितीच्या पद्धतींचे परीक्षण व पुनरवलोकन करून एक अहवाल शासनाकडे दिला आहे.\nमजुरी दरांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मानकानुसार समतोल आहाराचा (२४०० उष्मांकांसह ५० ग्रॅम प्रथिने आणि ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थ) विचार समाविष्ट असावा.\nयाशिवाय कपडे, घरभाडे, इंधन, शिक्षण, वीज, आरोग्य, वाहतूक अशा अन्नेतर खर्चांचाही विचार करण्यात यावा.\nघरभाडे व भत्ता म्हणून शहरी भागातील मजुरांना किमान मजुरी वेतनाव्यतिरिक्त ५५ रुपये प्रतिदिन (दरमहा १४३० रुपये) अधिक देण्यात यावेत.\nदर पाच वर्षांनी किमान मजुरी दराचे पुनरवलोकन करून त्यात तेव्हाच्या परिस्थितीनुसार योग्य ते बदल करून घ्यावेत. सदर समितीने विविध भौगोलिक भागांसाठी सामाजिक, आर्थिक आणि श्रमिक बाजारपेठेतील स्थितीनुसार वेगवेगळे किमान मजुरी दर निश्‍चित केले आहेत.\nप्रदेश १ - आसाम, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओडिशा, प. बंगाल\nप्रतिदिन मजुरी - ३४२ रुपये\nप्रदेश २ - उत्तराखंड, तेलंगणा, छत्तीसगड, जम्मू-काश्‍मीर, राजस्थान\nप्रतिदिन मजुरी - ३८० रुपये\nप्रदेश ३ - महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू\nप्रतिदिन मजुरी - ४१४ रुपये\nप्रदेश ४ - हिमाचल प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली, गोवा\nप्रतिदिन मजुरी - ४४७ रुपये\nप्रदेश ५ - त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नागालॅंड, मणिपूर\nप्रतिदिन मजुरी - ३८६ रुपये\nसाखरेच्या किमान विक्री दरात वाढ\nकेंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ करून साखरेचा दर ३१ रुपये प्रतिकिलो केला आहे.\nसाखर कारखान्यांवरील कर्जाचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यात सुमारे सहा टक्‍क्‍यांनी वाढ होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. (मानांकन संस्था इक्राचा अहवाल)\nगेल्या अनेक महिन्यांपासून किमान विक्री दर २९ हजार रुपये प्रतिटनांवर स्थिर राहिल्याने जानेवारी २०१९ पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली.\nकिमान विक्री दराच्या वाढीनंतर कारखान्यांच्या नफ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांस होणे\nअपेक्षित असून त्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित असणार आहे.\nत्या अनुषंगाने संकटग्रस्त साखर कारखान्यांसाठी शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क लागू करून निर्यात शुल्क रद्द केले आहे.\nसन २०१८-२०१९ मध्ये ३.०७ कोटी टन साखर उत्पादन होणे अपेक्षित असून देशांतर्गत मागणीपेक्षा ४५ लाख टन साखरेचे अधिक उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.\nअमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या ‘ऑपोर्च्युनिटी रोव्हर’ या यानाची मोहीम संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.\nसन २००३ मध्ये ‘स्पिरीट’ हे पहिले यान प्रक्षेपित केल्यानंतर ९० दिवसांनी २००४ मध्ये जानेवारी महिन्यात ‘ऑपोर्च्युनिटी’ हे यान प्रक्षेपित करण्यात आले होते.\nसौरउर्जेवर कार्यप्रणाली करणारी स्पिरीट आणि ऑपोर्च्युनिटी\nही दोन्ही याने क्रमशः मंगळावरील ‘ग्रुसेव क्रेटर’ आणि ‘मेरीडीयेनी प्लेनम’ या परस्पर विरुद्ध दिशेला असणाऱ्या ठिकाणी उतरली होती.\nमागील वर्षी जून महिन्यात झालेल्या धुळीच्या प्रचंड वादळामुळे सूर्यकिरणांअभावी ‘ऑपोर्च्युनिटी’ निद्रिस्त अवस्थेत जाऊन १० जूननंतर संपर्कात आलेच नाही.\nमंगळाच्या दक्षिण गोलार्धात सुरू होत असणारा हिवाळा लक्षात घेता कमी सूर्यप्रकाश आणि तापमान यांमुळे हे यान पुन्हा सुरू होण्याच्या शक्‍यता धूसर झाल्याने नासाने ही मोहीम संपल्याचे जाहीर केले.\nकेवळ ९० दिवसांचा कार्यकाळ गृहीत धरून प्रक्षेपित केलेल्या या यानांपैकी ‘स्पिरीट’ने आठ वर्षांत आठ किलोमीटरचा प्रवास करून मे २०११ पर्यंत, तर ‘ऑपोर्च्युनिटी’ने १५ वर्षांत ४५ किलोमीटरचा प्रवास करून जून २०१८ पर्यंत कार्य केले.\nएफपीआय गुंतवणुकीवर मर्यादा नाही\nभारतीय रिझर्व्ह बॅंकेने अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीवर (FPI) बाँडस्‌मध्ये २० टक्के गुंतवणुकीची मर्यादा घालणारा आदेश मागे घेतला आहे.\nकॉर्पोरेट ऋण बाजारातील एफपीआय गुंतवणुकीच्या एप्रिल २०१८ मध्ये घेतलेल्या आढाव्यानंतर एफपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ही २० टक्‍क्‍यांची मर्यादा लागू करण्यात आली होती.\nमात्र यामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार प्रतिबंधित होत असल्याचे लक्षात आल्याने बाँडस्‌ गुंतवणुकीवरील २० टक्‍क्‍यांची मर्यादा मागे घेण्यात आली आहे.\nअमेरिका आणि मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.\nआणीबाणीच्या काळात अमेरिकेतील विकासकामे, लष्करी व आपत्तीव्यवस्थापनाचा निधी आणि इतर प्रकल्प थांबविण्यात येणार असून भिंत उभारण्यासाठी आठ अब्ज डॉलर्सचा निधी उभा ���ेला जाणार आहे.\nनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. मात्र, निधी उभा राहू न शकल्याने ते अजून पूर्ण झालेले नाही.\nअमेरिकी संविधानानुसार परकीय अथवा देशांतर्गत संकटाच्या काळातच देशात आणीबाणी लागू करता येत असून याकाळात प्राप्त होणाऱ्या विशेषाधिकारांनुसार संसदेच्या मंजुरीशिवाय राष्ट्राध्यक्ष निर्णय घेऊ शकतात.\nमेक्‍सिकोतून येणाऱ्या शरणार्थींची वाढती संख्या हे ट्रम्प यांनी आणीबाणीसाठी दिलेले कारण संविधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.\nअर्जेंटिनाचे राष्ट्रपती मोरेशियो मक्री यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि अर्जेंटिनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.\nभारत आणि अर्जेंटिना यांच्यातील परस्पर राजनैतिक सबंध आणि मैत्रीला ७० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा हा विशेष दौरा होता.\nसंरक्षण, अणुऊर्जा, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी तसेच इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार, भारतातील प्रसार भारती आणि अर्जेंटिनामधील फेडरल सिस्टीम ऑफ मीडिया ॲण्ड पब्लिक कॉन्टेन्ट्‌स यांच्यात सामंजस्य करार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, अर्जेंटिना आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्यात अंटार्क्टिकातील सहकार्यासाठी सामंजस्य करार, भारतीय केंद्रीय औषध मानके संघटना आणि अर्जेंटिनाच्या औषधे, खाद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशासन यांच्यात सामंजस्य करार या करारांचा समावेश आहे.\nअमेरिकेने अणू कार्यक्रमातून माघार घेऊनही आणि अमेरिकेच्या दबावाला न झुकता इराणने आपले आक्रमक शस्त्रास्त्र धोरण कायम राखत फतेह या अत्याधुनिक पाणबुडीची निर्मिती केली आहे.\nइराणने बनवलेली ही पहिलीच स्वदेशी बनावटीची पाणबुडी असून ती मध्यम श्रेणीतील आहे. तिचे अनावरण राष्ट्रपती हसन रोहानी यांच्या हस्ते अब्बास या शहरातील बंदरात केले.\nदोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासह समर्थ असणारी सुमारे सहाशे टन वजनाची फतेह पाणतीर आणि नौदल सुरुंगानी सज्ज आहे.\nदोन फेब्रुवारी रोजी इस्लामि�� क्रांतीच्या चाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त होईवेझ या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची केलेली चाचणी आणि आता फतेहची निर्मिती यामुळे जागतिक पटलावर तणाव वाढत चालला आहे.\nभारत इंधन शिक्षण आरोग्य झारखंड उत्तराखंड छत्तीसगड जम्मू काश्‍मीर राजस्थान महाराष्ट्र गुजरात कर्नाटक केरळ तमिळनाडू हिमाचल प्रदेश पंजाब मेघालय मिझोराम सिक्कीम\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://citytimestv.com/category/h/", "date_download": "2021-01-20T13:55:28Z", "digest": "sha1:VD7J2MH52C4S6UYIOB2K7Z6N2RJ77XU2", "length": 13127, "nlines": 193, "source_domain": "citytimestv.com", "title": "महाराष्ट्र - Citytimestv", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची हे माहितीये पण…; नारायण राणे\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत करणार चौकशी\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे टिकास्त्र\nविधानमंडळ होणार जनतेसाठी खुले\nमराठमोळ्या अजिंक्य रहाणेसाठी अजितदादांचं खास ट्विट; म्हणाले…\nपहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…\nmaratha reservation : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी\nमुंबईःमराठा आरक्षण प्रकरणी ( maratha reservation ) सुप्रीम कोर्टात ( supreme court ) आजपासून सुनावणी होणार आहे. ही सुनावणी २५ जानेवारीपासून सुरू होणार होती. पण सुप्रीम कोर्टाने अलिकडेच सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम…\nMSEDCL Bill Recovery: लॉकडाऊन काळातील सहानुभूती संपली; वीज ग्राहकांना महावितरण देणार…\nमुंबई:वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून ताज्या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका…\nNCB च्या जाळ्यात ‘हाय प्रोफाईल’ दलाल, सलग तिसऱ्या दिवशी कारवाई\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई: नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थविरोधी मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन दलालांना जेजे इस्पितळ परिसरातून अटक केली आहे. यामुळे आता अमली पदार्थांचे दक्षिण मुंबईतील जाळे जवळपास…\nUddhav Thackeray: मुंबईबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिले ‘हे’…\nमुंबई: मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, शौचालयांची बांधणी, फूड हब उभारणी, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि…\nCM ठाकरेंच्या वाटेत अडथळे कोण आणतंय; राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री म्हणाला…\nमुंबई: राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची स्तुती केली. ( Jayant…\nधारावीतील करोना नियंत्रणात; आज सापडले फक्त ३ रुग्ण\nमुंबईः मुंबई शहरातील धारावी आणि दादर भागात आज रुग्णसंख्येचा आकडा खाली आला असून ही सर्वांसाठीच दिलासा देणारी बाब आहे. विशेष म्हणजे धारावीत आज करोनाचे फक्त ३ नवीन रुग्ण आढळले तर माहिममध्ये फक्त २ रुग्ण सापडले आहेत. (Coronavirus in…\nत्यांचा अंत वाईट असतो; नीलेश राणेंचा रोख कोणाकडे\nमुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले तरी या नव्या समीकरणाची चर्चा थांबताना दिसत नाही. भाजपचे नेते अद्यापही या धक्क्यातून बाहेर आले नसल्याचं चित्र आहे. माजी खासदार…\n६ हजार ग्रामपंचायतींवर आमचाच विजय; भाजपचा दावा\nमुंबईः आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच सुमारे सहा हजार ग्रामपंचायची जिंकल्या आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतींचे निकाल आता स्पष्ट होतायेत. यावेळी राज्यातील…\nपरळीतील ग्रामपंचायत निकालांवर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nमुंबई: राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी…\nमुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची हे माहितीये…\n‘तांडव’चा वाद वाढला; उत्तर प्रदेश पोलीस…\nसरकारच्या मनात नेमकं काय; मराठा आरक्षणावरुन फडणवीसांचे…\n× आमच्याशी संवाद करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mustafizur-rahman-dashaphal.asp", "date_download": "2021-01-20T14:14:59Z", "digest": "sha1:FESZ6R5YYYROFQQKEZVJZ5P2YQDABODY", "length": 17553, "nlines": 136, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मुस्तफिजूर रहमान दशा विश्लेषण | मुस्तफिजूर रहमान जीवनाचा अंदाज mustafizur rahman, cricketer, bangladesh", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मुस्तफिजूर रहमान दशा फल\nमुस्तफिजूर रहमान दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 89 E 34\nज्योतिष अक्षांश: 22 N 45\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nमुस्तफिजूर रहमान प्रेम जन्मपत्रिका\nमुस्तफिजूर रहमान व्यवसाय जन्मपत्रिका\nमुस्तफिजूर रहमान जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमुस्तफिजूर रहमान 2021 जन्मपत्रिका\nमुस्तफिजूर रहमान ज्योतिष अहवाल\nमुस्तफिजूर रहमान फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमुस्तफिजूर रहमान दशा फल जन्मपत्रिका\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर May 11, 2003 पर्यंत\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2003 पासून तर May 11, 2010 पर्यंत\nवरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अगदी मौल्यवान हिऱ्यांसारखे असाल. तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात ती फार नाजूक असतील.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2010 पासून तर May 11, 2028 पर्यंत\nया काळात तुम्���ी धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2028 पासून तर May 11, 2044 पर्यंत\nकाही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते, पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे आणि कोणतेही काम अपूर्ण ठेवता कामा नये. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीचे सखोल अवलोकन करणे गरजेचे आहे. अचानक नुकसान संभवते. परदेशी संबंधांतून तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला फारसा फायदा करून न देणाऱ्या कामात गुंतावे लागेल. कुटुंबात काही कुरबुरी होतील. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2044 पासून तर May 11, 2063 पर्यंत\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2063 पासून तर May 11, 2080 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2080 पास���न तर May 11, 2087 पर्यंत\nव्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2087 पासून तर May 11, 2107 पर्यंत\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nमुस्तफिजूर रहमान च्या भविष्याचा अंदाज May 11, 2107 पासून तर May 11, 2113 पर्यंत\nहा कालावधी मिश्र घटनांचा राहील. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तिमत्वांना आकर्षित करू शकाल, आणि त्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्या भावंडांमुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग उद्भवतील. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. काही धार्मिक कार्य होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हे वर्ष लाभदायी असले.\nमुस्तफिजूर रहमान मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमुस्तफिजूर रहमान शनि साडेसाती अहवाल\nमुस्तफिजूर रहमान पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/umbai-port-project-completed-in-september-2022-zws-70-2346123/", "date_download": "2021-01-20T14:01:10Z", "digest": "sha1:QFGWI5UR6DFVHFTTUMFQOV2VFPV5MDEN", "length": 16563, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "umbai Port project completed in September 2022 zws 70 | मुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nमुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण\nमुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण\nनगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nनगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही\nमुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी अशा पारबंदर प्रकल्पाचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड – एमटीएचएल) ३५ टक्के काम पूर्ण झाले असून ठरलेल्या वेळेत म्हणजे सप्टेंबर २०२२ पर्यंत तो पूर्ण होईल. नगर विकासमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा पाहणी दौरा करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची ग्वाही दिली.\nअनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला हा २२ किमीचा प्रकल्प मार्च २०१८ मध्ये मार्गी लागला आहे. सध्या या प्रकल्पावर अभियंते, कुशल/अकुशल कामगार असे सुमारे सहा हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. ‘टाळेबंदीच्या काळात कामावर झालेल्या परिणामामुळे प्रकल्पास विलंब होईल अशी शक्यता वाटत होती, मात्र कामाचे तास वाढवले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे. त्यामुळे प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकतो,’ असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.\nस्टील गर्डरचा देशात प्रथमच वापर\nपुलाखालून बोटींची वाहतूक सुकर होणे आणि समुद्रातील तेलवाहिन्यांना धक्का लागू नये यासाठी खांबामध्ये अधिक अंतर ठेवणे गरजेचे असते. त्या ठिकाणी अत्याधुनिक ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक्सचा (ओएसडी) वापर करण्यात येत आहे.\nएकूण २२ किमी पुलापैकी ४.१ किमीचा टप्पा स्टील बॉक्स गर्डरचा असेल. ९० ते १८० मीटर लांबीचे २९ ओएसडी वापरले जातील. या स्टीलबांधणीचा खर्च सुमारे चार हजार ३०० कोटी आहे.\n’ हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर गाठताना ४० मिनिटांची बचत होईल. मात्र या मार्गावर पथकर आकारला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अंदाजानुसार सुमारे २०० रुपये पथकर आकारला जाऊ शकतो.\n’ एमटीएचएलला शिवडीकडील बाजूस वरळी-शिवडी उन्नत मार्ग, पूर्व मुक्त मार्ग या दोन्ही ठिकाणी तर नवी मुंबई येथे विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरशी थेट जोडणी असेल.\n’ जेएनपीटी, राज्य महामार्ग ५४, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई विमानतळ या दिशेने प्रवास सुकर होईल, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा चिर्ले येथून आठ किमीवर आहे.\nमहानगर प्रदेशात दहा वर्षांत सिग्नलविरहित रिंगरूट\nमुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या सुमारे नऊ विविध वाहतूक प्रकल्प पूर्ण झाल्यावर या परिसरात सिग्नलविरहित ‘रिंगरूट’ अस्तित्वात येऊ शकतो, असे आर. ए. राजीव यांनी सांगितले. वरळी-शिवडी उन्नत मार्ग, एमटीएचएल, विरार अलिबाग मल्टी मोडल कॉरिडॉर, प्रस्तावित वसई-मीरा भाईंदर उन्नत मार्ग, प्रस्तावित वर्सोवा- मीरा भाईंदर सागरी सेतू, सध्या काम सुरू असलेला वांद्रे-वर्सोवा सेतू, वांद्रे-वरळी सागरी, सागरी किनारा मार्ग आणि पूर्व मुक्त मार्ग या सर्व प्रकल्पांत एकमेकास जोडणी आहे. उदाहरणार्थ शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी मार्ग, शिवडी-चिर्ले ट्रान्स हार्बर मार्ग या प्रकल्पांना जोडला जाईल. त्यामुळे दहा वर्षांत हा सिग्नलविरहित रिंगरूट होऊ शकतो.\n’ पाण्यावरील आणि समुद्रावरील देशातील सर्वात लांब पूल\n’ एकूण लांबी २२ किमी\n’ ३ + ३ मार्गिका, दोन्ही बाजूस एक आपत्कालीन मार्गिका.\n’ सर्वात उंच खांब २६ मीटर\n’ समुद्रात सर्वात खोल पाया ४७ मीटर\n’ १०० वर्षांची क्षमता.\n’ फ्लेमिंगो असलेल्या ८.५ किमी पट्टय़ात ध्वनिरोधक\n’ संवेदनशील क्षेत्रात दृश्यरोधक\n’ प्रकल्प खर्च – १७ हजार ८४३ कोटी\n’ हावडा पुलाच्या तिप्पट स्टीलचा वापर.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तांडव' विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल\nकंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या 'क्वीन'नं दिली धमकी, म्हणाली...\n'बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..' ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न\nकाही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला\nआता मुंबईत 'तांडव' होणार उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 Coronavirus : मुंबईत रुग्णदुपटीच्या कालावधीत वाढ\n2 विद्यापीठ यंत्रणा गोंधळात\n3 प्रवेश परीक्षांबाबत अद्यापही अस्पष्टता\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/action-on-illegal-construction-dd70-2345337/", "date_download": "2021-01-20T14:29:11Z", "digest": "sha1:7GLCL5H7KPP5ZR6QOYEM62M5BT74APUI", "length": 11603, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "action on illegal construction dd70 | अनधिकृत बांधकामांवर कारवाई | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nदिव्यातील मोकळ्या जागेतील चाळी जमीनदोस्त\nदिवा प्रभाग समिती क्षेत्रातील दहा अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे.\nठाणे : दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील दहा अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही सर्व बांधकामे पाडण्यात आली आहेत. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पालिका पथकाने बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिका प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पालिका पथकाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत ‘दोस्ती रेंटल’च्या पाठीमागील अझीम खान आणि परवेज खान यांच्या दहा खोल्यांचे बेकायदा बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2021: RCB ने राखून ठेवले 'हे' १२ क्रिकेटपटू\n\"मी लवकरच....\", ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया\n'तांडव' विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल\nकंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या 'क्वीन'नं दिली धमकी, म्हणाली...\n'बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..' ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न\nकाही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला\nआता मुंबईत 'तांडव' होणार उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 एमआयडीसीतील रस्त्याचे लवकरच सपाटीकरण\n2 पायाभूत साक्षरता, संख्याज्ञानासाठी ‘स्वाध्याय’ गंगा विद्यार्थ्यांच्या दारी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क म��कडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/midc-road-work-will-start-soon-dd70-2345338/", "date_download": "2021-01-20T12:57:22Z", "digest": "sha1:K5MEBC3AI63B4QFXQDBFKMFU3XV7HY2L", "length": 12812, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "midc road work will start soon dd70 | एमआयडीसीतील रस्त्याचे लवकरच सपाटीकरण | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज\nपालिका रुग्णालयांत मोफत औषधे\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nएमआयडीसीतील रस्त्याचे लवकरच सपाटीकरण\nएमआयडीसीतील रस्त्याचे लवकरच सपाटीकरण\nकल्याण शिळफाटा, पत्रीपूल रस्त्याने डोंबिवलीत रिजन्सी अनंतम प्रवेशद्वारासमोरून डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना सुरुवातीलाच रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे.\nकल्याण शिळफाटा, पत्रीपूल रस्त्याने डोंबिवलीत रिजन्सी अनंतम प्रवेशद्वारासमोरून डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना सुरुवातीलाच रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे. चढ असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होताना अडथळा येतो.\nडोंबिवली : कल्याण शिळफाटा, पत्रीपूल रस्त्याने डोंबिवलीत रिजन्सी अनंतम प्रवेशद्वारासमोरून डोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना सुरुवातीलाच रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे. चढ असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होताना अडथळा येतो. गेले दीड महिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या वेळी या रस्त्यावरील चढ काढून टाकण्यात येणार आहे.\nपावसाळ्यात या उंचवटय़ामुळे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने हा रस्ता जलमय होतो. रस्त्यावरील पाणी परिसरातील बंगल्यांमध्ये शिरते. वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून वाहन चालवावे लागते. दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिळफाटा अंतर्गत रस्ता ते घरडा सर्कल काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू असतानाच वाहने चालविताना अडथळा ठरणारा उंचवटा रस्ता सपाट करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता पराळे राव यांच्याकडे विचारणा केली असता, शिळफाटा रस्त्याने डोंबिवलीत येणारी वाहने वळण घेत असतात. उंचवटा रस्ता तात्काळ काढला तर प्रवेशद्वारावर वाहन कोंडी होईल. त्यामुळे हे काम काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आल्यावर शेवटच्या टप्प्यात उंचवटा सपाट करुन तेथे एकसारखा रस्ता तयार करण्यात येणार आहे.\nडोंबिवलीत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील चढ अडचणीचा ठरत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत आहे का' कंगनाचा निर्मात्यांना संतप्त सवाल\nजियाला साजिद खानने टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं; बहिणीनं केला गौप्यस्फोट\n\"भारतीयांना कमी समजू नका\"; ऐतिहासिक विजयावर सनी देओल यांनी व्यक्त केला आनंद\nसलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ईदला रिलीज होणार 'राधे' चित्रपट\nमला आई व्हायचं आहे पण स्पर्म डोनर म्हणून...; बिग बॉसच्या घरात राखीचा आणखी एक प्रताप\nपाणीकपातीतून १२ तासांची सूट\nजिल्ह्य़ात उपचाराधीन करोना रुग्ण दीड टक्के\nअग्निशमन दलाला ९० मीटर उंच शिडीची प्रतीक्षा\nइमू योजनेची कर्जवसुली सुरूच\nठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत\nडॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा\nगर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार\nबनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पायाभूत साक्षरता, संख्याज्ञानासाठी ‘स्वाध्याय’ गंगा विद्यार्थ्यांच्या दारी\n3 अखेर पाणी प्रश्न मिटणार…..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्��� जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nआयपीएस कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; ठरले देशातील पहिलेच अधिकारीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703520883.15/wet/CC-MAIN-20210120120242-20210120150242-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}