diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0378.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0378.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0378.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,573 @@ +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/12/17/chitranchi-bhasha-.aspx", "date_download": "2020-09-30T23:59:36Z", "digest": "sha1:F5J7VPTAYSRLZQVHVP2GD4I6LXO6ARL2", "length": 8846, "nlines": 60, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "चित्रांची भाषा", "raw_content": "\nतुम्हाला चित्र काढायला आवडतात मलाही आवडतात. मला ती नुसती काढायलाच नाही, तर त्यांच्याशी गप्पा मारायलाही आवडतं. होय मलाही आवडतात. मला ती नुसती काढायलाच नाही, तर त्यांच्याशी गप्पा मारायलाही आवडतं. होय चित्र माझ्याशी बोलतात. अगदी भरभरून चित्र माझ्याशी बोलतात. अगदी भरभरून त्यांना फक्त थोडं बोलतं करावं लागतं, ती आपणहून नाही येत बोलायला. हे कसं करावं बरं\nउत्तर तसं फारसं अवघड नाही. चित्रांना फक्त प्रश्‍न विचारायचे. त्याची सुरुवात चित्रात प्रथमदर्शनी काय दिसतं इथपासून करावी. याचं उत्तर मिळालं की, पुढचे प्रश्‍न. जसं की, चित्रातल्या घटकांची संख्या किती इथपासून करावी. याचं उत्तर मिळालं की, पुढचे प्रश्‍न. जसं की, चित्रातल्या घटकांची संख्या किती त्यांची स्थिती (झेीळींळेप) कोणती त्यांची स्थिती (झेीळींळेप) कोणती\nचित्राचा सगळ्यात महत्त्वाचा घटक बहुतांशी वेळेला त्याच्या मध्यभागी चितारलेला असतो. त्याला (सेंट्रल फिगर) असं म्हणतात. त्याच्या आजूबाजूला काय काढलं आहे ते चित्राला पूरक आहे की विरोधाभासी आहे, हेही विचारावं.\nहे प्रश्‍न विचारून झाल्यावर आपल्याला चित्राबद्दलची फक्त ढोबळ माहिती मिळते. आणखी माहिती मिळवण्यासाठी चित्राला जवळून पाहायची गरज असते. नीट पाहिल्यावर त्याला ‘कसं’ या स्वरूपाचे प्रश्‍न विचारावे. उदा., व्यक्तिचित्रं असल्यास त्यांचा चेहरा कुठल्या बाजूस आहे’ या स्वरूपाचे प्रश्‍न विचारावे. उदा., व्यक्तिचित्रं असल्यास त्यांचा चेहरा कुठल्या बाजूस आहे चेहर्‍यावर कुठले हावभाव आहेत चेहर्‍यावर कुठले हावभाव आहेत फक्त चेहराच दर्शवला आहे की, संपूर्ण शरीर चितारले आहे\nव्यक्तिचित्रं नसल्यास दृश्य गोष्टींचा आकार काय आहे चित्रामधल्या इतर घटकांच्या पार्श्‍वभूमीवर त्या कुठल्या प्रमाणात आहेत, हे विचारावे व या प्रश्‍नांची उत्तरं मिळवावी.\nही सगळी माहिती गोळा करत असताना चित्रामधल्या प्रकाशाचं (किंवा त्याच्या अभावाचं) चित्रण व सावल्यांना दिलेलं महत्त्व विसरता कामा नये.\nप्रकाश व सावल्या यांच्या चित्रण कलाकार फक्त रंगांतूनच आपल्यासमोर आणतो. अशा वेळेला त्याला जादूगार म्हटलं, तर चुकीचं ठरणार नाही.\nआतापर्यं�� आपण चित्रात जे डोळ्यांना दिसतं, त्याची मनात यादी कशी करायची ते बघितलं. आता वेळ आली आहे, ती डोळ्यांना दिसतं त्या पलीकडे जाऊन बघायची. असं करताना ‘का’ हा प्रश्‍नवाचक शब्द अतिशय उपयोगी ठरतो.\nउदा., चित्राचा आकार असाच का आहे एखादं चित्र कॅनव्हासच्या कोपर्‍यातच का काढलं आहे एखादं चित्र कॅनव्हासच्या कोपर्‍यातच का काढलं आहे सदर चित्रात हेच रंग वापरण्याचा हेतू कोणता असावा सदर चित्रात हेच रंग वापरण्याचा हेतू कोणता असावा चित्रातल्या घटकांची संख्या नेमकी एवढीच का असावी\nहे व असे प्रश्‍न चित्रांना समजून घेण्याची नवीन दारं उघडतात. गमतीचा भाग असा की, या प्रश्‍नांना व त्यांच्या उत्तरांना चूक व बरोबरच्या तराजूत तोलता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला ते चित्र वेगवेगळी उत्तरं देत असतं.\nएखाद्या चित्रसंग्रहालयात आपल्याला अनेक जण असे दिसतात की, जे एकाच चित्राकडे तासन्तास बघत बसतात. त्यांचा त्या चित्रांशी संवाद चालू असावा. हा संवाद फक्त चित्रांनी माणसांशी नव्हे; तर चित्रकाराने एका दर्दीशी साधलेला संवाद असतो. चित्र जुनी असली, तर त्या काळाने या काळाशी साधलेला संवाद असतो.\nचित्रवाचन हे माध्यम इतकं प्रबल आहे की, मानसशास्त्रातही त्याचा उपयोग केला जातो. चित्राच्या विवेचनानुसार त्या व्यक्तीचा उगम, त्याची जडणघडण इतकंच नव्हे; तर त्याच्या पूर्वानुभवाचाही आढावा घेता येतो.\nजशी एखादी कथा अथवा एखादं पुस्तक आपल्या डोक्यात एक चित्र उभं करतं, तसंच चित्रंही त्यांच्या सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतात. त्यांना ‘काय’, ‘किती’ हे प्रश्‍न तेवढे विचारा, बघा कशी चटाचटा बोलू लागतात ती. आपले डोळे व मन हीच त्यांची भाषा, अवकाश असतो फक्त ती अवगत करण्याचा.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/abhiruchi-suchi-by-mrunalini-kamat", "date_download": "2020-10-01T01:47:32Z", "digest": "sha1:NZAF2BF35I3SKPE7DZ2Q3IE6QD5ZOZSN", "length": 4235, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Abhiruchi Suchi by Mrunalini Kamat Abhiruchi Suchi by Mrunalini Kamat – Half Price Books India", "raw_content": "\nमराठी वाङ्मयाला नवे वळण देणारे आणि एकूणच मराठी वाङ्मयात ‘नवते’चे वारे निर्माण करणारे दमदार नियतकालिक म्हणून ‘अभिरुचि’ या नियतकालिकाचे महत्त्व फार मोठे आहे. ‘अभिरुचि’ने मराठी वाङ्मयात तर नवता प्रस्थापित केलीच, पण त्याहीपेक्षा वाचकांना प्रोत्सा���ित करणारी, जागृत करणारी, सजग करणारी नियनिराळी ‘सदरे’ चालवून वाङ्मय ही केवळ लेखक-कवींची, संपादक-प्रकाशकांची मक्तेदारी नसून,वाचकमनापर्यंत पोहोचणारी ती एक चळवळच आहे, ही धारणा प्रस्थापित केली. डॉ. मृणालिनी कामत यांनी ‘अभिरुचि’ मासिकाच्या वाङ्मयीन कार्याचा सखोल व चिकित्सक अभ्यास केलेला आहे; तो यथावकाश ग्रंथरूपाने बाहेर येईलच. येथे त्यांनी ‘अभिरुचि’च्या अव्वल कालखंडातील म्हणजेच जोपर्यंत ते नियतकालिक बडोदे येथून प्रसिद्ध होत होते, त्या 1943 ते 1953 या अकरा वर्षाच्या कालखंडातील समग्र साहित्याची वाङमयप्रकारांनुसार सूची दिलेली आहे. मुख्य म्हणजे ‘अभिरुचि’चे वाङ्मयीन कार्य विशद करणारा सुदीर्घ लेखही डॉ.कामत यांनी या सूचिग्रंथास जोडलेले आहे. त्यामुळे हा सूचिग्रंथ अभ्यासकांना निश्चितपणे दिशादर्शक करणारा ठरेल. - डॉ. विद्यागौरी टिळक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/shitu-by-g-n-dandekar-1", "date_download": "2020-10-01T00:20:23Z", "digest": "sha1:Y75UGSL5R7NQMWXWVKDV5E646G6QGILT", "length": 5926, "nlines": 85, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Shitu By G N Dandekar Shitu By G N Dandekar – Half Price Books India", "raw_content": "\nमी माझी मानसकन्या शितू आपणाहाती सोपवीत आहे. आज माझे गेल्या अडीच वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. एवढा काल मी माझ्या शितूला मनाच्या उरीपोटी वागविले आहे. अनेक रसिकांना मी ही कथा ऐकविली. अनेकांना ती फार आवडली. अनेकांनी डोळे पुशीत आपले अंतर हालेले असल्याची कबुली दिली. मला माहीत आहे, ती आपण कदाचित माझ्या या विधानाला हरकत घ्याल. ती माझ्या लेकीची भलावणी आहे असे म्हणाल. ठीक आहे. ही भलावणी मी इथेच थांबवितो. कन्या दुसर्‍याच्या हाती सोपविल्यावर ती अशी आणि तशी आहे, हे सांगत बसणे बरे नव्हे. मात्र शितूवर संस्कार करण्यासाठी मी जे काय केले आहे, ते सांगायला हवे. शितू कोकणकन्या आहे. माझ्या वाडवडिलांची जन्मकर्मभूमी जरी कोकण असली तरी माझा बहुधा सर्व जन्म घाटावरच गेला. कोकणी जीवन, वातावरण, भाषा इत्यादी ऐन कोकणी वस्तूंशी मी जवळजवळ अपरिचितच होतो म्हटले तरी चालेल. पण कोकणविषयक आकर्षण मात्र माझ्या मनी विलक्षण अलीकडे कोकणातील आमचा गाव आणि माझे आजोळ या दोन्ही गावी वारंवार जाऊन मी माझी कोकणदर्शनाची हौस भागवून घेत असतो. असेच एकदा खाडीच्या पाण्यावर हेलकावे खात असलेल्या नावेतून दाभोळ ते गुडघे हा प्रवास करीत असता माझ्या मनी शितू जन्�� पावली. लगेच मी कोकणचे सडे, तळ, धारी, राने, खलाटया, खाडया, बंदरे या सर्वांशी प्रत्यक्ष हिंडून घनिष्ठ परिचय करून घेतला. करवंदीच्या काटयांनी झाडांच्या खोडावर टोचलेल्या पानांवर आमच्या घरच्या ठासणीच्या बंदुकीचे बार टाकले. कोकणचे ताठ म्हातारे कुळवाडी आणि म्हातार्‍या यांच्याशी त्यांच्या घरांच्या उंबरठयांवर बसून गप्पा मारल्या. त्यांनी सांगितलेल्या खवीसहडळींच्या गोष्टी भाविकपणे ऐकल्या. त्यांच्याकडून, दर्यागीते, लावण्या, चकवे ही कोकणगीते म्हणवून घेतली आणि ती लिपीबद्ध केली. तिथल्या वनस्पती, चालीरीती, संकेत, पक्षी, लावणी, बेरणी, भाजणी, नावे, आचार-अगदी शिव्यासुद्धा-एका टिपणवहीत आवर्जून टाचून घेतल्या. कधी माझ्या घरी आलात तर मी तुम्हांला ती माझी वही दाखवीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/foreign/donald-trump-nominated-nobel-peace-prize/10457/", "date_download": "2020-09-30T23:59:49Z", "digest": "sha1:VEHVYLKMV7RT2EH6CHICAIB6XR4NZNXH", "length": 12580, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nडोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यांना हे नामांकन 2021 च्या पुरस्कारासाठी मिळालं आहे.\nइस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.\nट्रम्प यांना ती निकषांसह हे नामांकन देण्यात आले आहे. त्यामध्ये पहिली अट म्हणजे इतर राष्ट्रांसोबत सहकार्याची भावना जपत वाटाघाटी करण्यात ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. दुसरी अट म्हणजे मध्य पूर्व भागात सैन्यांची घट केली आहे. तर, तिसरा निकष म्हणजे शांततेचा प्रसार करण्यातह�� ट्रम्प यांनी पुढाकार घेतला.\nTagged डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन\nजॉनसन बेबी पावडर वापरताय, तर आहे कॅन्सरचा धोका\nप्रत्येक घराघरात लहान बाळासाठी जॉनसन अँड जॉनसन बेबी पावडर वापरली जाते. मात्र ही जॉनसन बेबी पावडर धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या पावडरमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार बेबी पावडरच्या नमुन्यात एस्बेस्टसचा अंश आढळला आहे. एस्बेस्टस हे एक धोकादायक कार्सिनोजेन आहे. यामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत अशा […]\nरशियाने कोरोनावर दुसरी एक लस शोधल्याचा केला दावा\nआता रशियाने कोरोना विषाणूवर लढण्यासाठी आणखी एस लस शोधल्याचा दावा केला आहे. आणि या लसीचे कोणतेही साइडइफेक्ट नसल्याचे रशियाने सांगितले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियानं कोरोनाची पहिली लस विकसीत केल्याचे 11 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं. कोरोना विषाणूवर लस शोधणारा रशिया पहिला देश ठरला होता..रशियानं ही लस वापरण्याची परवानगीही दिली होती. आता रशियानं करोना […]\nकाश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानने भारतासाठी बंद केली ‘ही’ सेवा\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान आक्रमक भूमिकेत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा कट करणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क टपाल सेवाच बंद केली आहे. पाकच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानमधून भारतात कोणतेही टपाल येणार नाही. यासंदर्भातील माहिती शनिवारी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा कट करणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क टपाल सेवाच […]\n‘मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक, अनपेक्षित; निर्णयाला आव्हान देणार’\nगुगलने कर्मचाऱ्यांना दिलं ‘हे’ अनोख गिफ्ट\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्य���च्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nअशोक चव्हाणांचे सनातनशी संबंध – आंबेडकर\nतुम्ही पाहायला का…आयुषमानचा साडीतला फोटो\nगणपती बाप्पा मोरया; राज्यभरात मोठ्या उत्सवात गणरायाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6000", "date_download": "2020-10-01T00:06:04Z", "digest": "sha1:R7WYQ3EXRFQCLTU4LPEASPE3U53BI57G", "length": 7319, "nlines": 122, "source_domain": "abhivrutta.com", "title": "देशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार – ABHIVRUTTA", "raw_content": "\nदेशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार\nदेशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार\nनवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत 101 हून अधिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे.\nयासंदर्भातील एका यादीनुसार संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात निर्मिती व्यावसायाला मोठी संधी मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\n‘डीजीसीए’ ने विमानतळ संचालकांना नोटीस बजावली होती\nआपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत : पंतप्रधान\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित ��ंत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nज्येष्ठ नेते जसवंत सिंह पंचतत्त्वात विलीन\nतावडेंसह पंकजा मुंडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी\nबिहार विधानसभेची तीन टप्प्यात निवडणूक\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/cyber-crime-increased-in-the-corona-period/articleshow/78122549.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-10-01T00:41:54Z", "digest": "sha1:TQYXQGRM536KMQLGE5JHMCQWEC4ZVDB7", "length": 16488, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील\n'तुमचं केवायसी अपडेट करायचं आहे', 'नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील' अशा प्रकारचा फोन किंवा मेसेज तुम्हालाही येऊ शकतो. पण, अशा बनावट कॉल्सपासून सावध राहा. कारण, करोनाच्या काळात विविध युक्त्या लढवत तुम्हाला फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत.\nअनिकेत जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टर\nकोव्हीड १९चा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच, या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन वॉलेटची, क्रेडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमिष अशी विविध कारणं देत सायबर हल्लेखोर लोकांची फसवणूक करत असल्याची उदाहरणं समोर येऊ लागली आहेत.\nलॉकडाउनमुळे काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर बहुतांश लोक घरून काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी लोकांची खटपट सुरू आहे. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये कित्येक पटीनं वाढ झाली आहे. काही सायबर हल्लेखोर नोकरीकरीता बनावट वेबसाइट बनवून तसंच सरकारच्या विविध योजनांच्या बनावट वेबसाइट तयार करत आहेत. त्याचबरोबर करोना युद्धाच्या नावाखाली निधी जमा करण्याचं कारण दाखवत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. क्रेडीट कार्ड केवायसी अपडेट अशी कारणं दाखवत होणाऱ्या फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष करत आहेत.\nलॉकडाउनच्या काळात ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारची पेमेंट ऑनलाइन करण्यावरच भर देत आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर हल्लेखोर खोट्या शॉपिंग वेबसाइटही तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठी सरकारकडून भत्ता मिळेल अशी आमिषं दाखवली जात आहेत. खोट्या वेबसाइट तयार करून नोकरी गमावलेल्या लोकांना सायबर हल्लेखोर लक्ष्य करत आहेत. तज्ज्ञांच्या मते इंटरनेटवरील वापरकर्त्याचं वर्तन तपासून सायबर हल्लेखोर नागरिकांची फसवणूक करत आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल नसलेली जागरुकता याला कारणीभूत ठरत असल्याचं बोललं जातंय.\n० तुमची कोणतीही संवेदनशील माहिती कुणाशीही शेअर करू नका.\n० तुमचा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सपेक्षा जास्त ठेवा. त्यामध्ये अंक, चिन्हं आणि कॅपिटल त्याचबरोबर स्मॉल लेटर्सचा समावेश असावा.\n० पासवर्ड अवघड असावा आणि तो लक्षात ठेवण्याची सवय करा. तो ठराविक काळानंतर बदला.\n० तुमचा बँक अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, सीव्हीव्ही कोड, एटीएम पासवर्ड कोणाही अनोळखी व्यक्तीला सांगू नका.\n० तुमचा पासवर्ड तुमची जन्मतारीख, शाळेचं नाव असं सोपं असू नये.\n० काम संपल्यावर तुमचा कम्प्युटर लॉक करूनच जागेवरून उठा.\n० ऑनलाइन शॉपिंग करताना तुमच्या स्वतःच्या कम्प्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवरूनच करा.\n० तुमच्या लॅपटॉप आणि कम्प्युटरला अँटीव्हायरस सिस्टिम बसवून घ्या.\n० सार्वजनिक ठिकाणचं वाय-फाय वापरणं टाळा.\n० सायबर गुन्ह्याचा अनुभव आल्यास काय करावं हे जाणून घ्या. लगेचच स्थानिक पोलिसांची मदत घ्या.\n० कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर अनोळखी ईमेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड करू नका.\n० कोणत्याही वेबसाइटला भेट देताना वेबसाइट स्पेलिंग पुन:पुन्हा तपासा. काहीवेळा स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करून बनावट वेबसाइट तयार केल्या जातात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसायबर गुन्हे बँक खात्याचे तपशील केवायसी अपडेट cyber crime corona period\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण���यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-rhea-chakraborty-call-detail-record-actress-called-aamir-khan-and-other-bollywood-celebrities/", "date_download": "2020-10-01T00:22:32Z", "digest": "sha1:SYMVDU2Y4APTVQC5XSBZI7LULW5535JH", "length": 19143, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्ड्समधून आमिर खानसह अनेक बॉलीवुड कलाकारांशी 'बातचीत' झाल्याचं आलं समोर ? | bollywood rhea chakraborty call detail record actress called aamir khan and other bollywood celebrities", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nरिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्ड्समधून आमिर खानसह अनेक बॉलीवुड कलाकारांशी ‘बातचीत’ झाल्याचं आलं समोर \nरिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्ड्समधून आमिर खानसह अनेक बॉलीवुड कलाकारांशी ‘बातचीत’ झाल्याचं आलं समोर \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये प्रत्येक दिवशी आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. सुशांतचे वडील केके सिंह यांनी जेव्हापासून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, रिया बॉलीवुडच्या अनेक सेलेब्रिटीजच्या संपर्कात होती. या सेलेब्समध्ये आमिर खान, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नावाचा सहभाग आहे.\nसुशांत सिंह राजपूत केसमध्ये बॉलीवुड सेलेब्सची शांतता अगोदरपासून अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. तर आता रिया चक्रवर्तीच्या क��ल डिटेल्सची माहिती समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एबीपीच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीची आमिर खान, श्रद्धा कपूर, आदित्य रॉय कपूरसह रकुल प्रीत, राणा दग्गुबाती आणि सनी सिंह सारख्या सेलेब्सशी चर्चा झाली आहे.\nया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आमिर खानला रियाने कॉल केला होता आणि आमिरने रियाशी तीन मॅसेजद्वारे संवाद साधला. या रिपोर्टवरून इंडस्ट्रीच्या इनसायडर्सने सांगितले की, रियाच्या कॉल डिटेल रेकॉर्डमधील नंबर आमिर खानचाच आहे. याशिवाय रियाने अक्ट्रेस रकुल प्रीतला 30 वेळा कॉल केला होता आणि रकुलने रियाला 14 वेळा कॉल केला होता. या दोघींचे मॅसेजद्वारे सुद्धा बोलणे झाले होते. आदित्य रॉय कपूरला रियाने 16 वेळा कॉल केला आहे आणि त्याने रियाला सातवेळा कॉल केला आहे.\nतर श्रद्धा कपूरला रियाने तीन वेळा कॉल केला तर श्रद्धाने रियाला दोन वेळा फोन करून चर्चा केली. सोनू के टीटू की स्वीटी चा अभिनेता सनी सिंहला रियाने 7 वेळा कॉल केला आणि सनीने रियाला 4 वेळा कॉल केला. राणा दग्गुबातीशी रियाने 7 वेळा संपर्क साधला तर राणाने रियाला 4 वेळा कॉल केला.\nरिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिया महेश भट्टच्या देखील संपर्कात होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात दोघांमध्ये 16 कॉल्सद्वारे चर्चा झाली. रियाने महेश भट्टला 9 वेळा कॉल केला तर मेहश भट्टकडून रियाला 7 वेळा कॉल आला.\nसध्या, रियाच्या चौकशीसह आणखी काही दृष्टीने तपास सुरू आहे. मागील दिवसात रियासह तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत, माजी मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी केली आहे. सुशांतचा हाऊस मॅनेजर, त्याचा सीए संदीप श्रीधर आणि बहिण मीतू सिंहचा जबाब सुद्धा नोंदवून घेण्यात आला आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCoronavirus Vaccine News : देशातील लोकांपर्यंत कशी पोहोचणार लस आज होऊ शकतो महत्वाचा निर्णय\n पंढरपूर ते कराड दरम्यान झालेल्या भीषण अपघातात सहाय्यक निरीक्षकाचा मृत्यू\nउत्तर कोरियाने पुन्हा बनविला अणुबॉम्ब, ‘कोरोना’ काळात आणखी शक्तिशाली बनले…\nआता घरीच बनविली जाईल दारू, सरकारनं 20 वर्ष जुन्या मागणीला दिली मान्यता\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा स्थगितीची याचिका\n‘कोरोना’च्या काळात नवीन शब्द : ऑक्सफोर्ड डिक्श��रीनं निर्देश न…\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला इन्स्टाग्रामवर लिहावं लागलं –…\nछोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक , मोदी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, जाणून…\n3 दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, वर्गमित्रानंही…\nAC मध्ये प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना मोठा झटका \n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nJ & K : दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला…\n मुंबईतही लवकरच Send Off \n‘या’ महिन्यात पूर्णपणे Unlock होऊ शकते मुंबई \nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nमानवनिर्मित अस्वच्छता व प्लास्टिकचा बेफाम वापर आरोग्यासाठी…\nCorona Virus : ‘या’ पध्दतीनं 30 सेकंदात नष्ट…\nहिरड्यांमध्ये वेदना असतील तरी जेवण टाळू नका, घ्या…\n‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या…\nHigh BP ला घाबरता जाणून घ्या याबद्दलचे समज-गैरसमज\nआम्ही तंबाखूचे सेवन करणार नाही, मुंबईकरांनी घेतली शपथ\n‘फूड पॉयझनिंग’चा त्रास टाळण्यासाठी करा…\n‘गाऊट’ म्हणजे नक्की काय \nमहिलांनी मासिक पाळीतील ‘वेदनामुक्ती’साठी पाळावे…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nदेशात पुन्हा एकदा एक हजाराहून जास्त मृत्यू, 24 तासात 80 हजार…\nआता घरीच बनविली जाईल दारू, सरकारनं 20 वर्ष जुन्या मागणीला…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nमंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव\nAmazon ची नवी टेक्निक आता फक्त हात दाखवून करता येईल पेमेंट, नसेल…\nचटणी अन् भाकरी, रस्त्याच्या कडेलाच संभाजीराजेंनी घेतला जेवणाचा आस्वाद,…\nमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला\nअडुळसा आरोग्यासाठी बहुगुणी, ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठेवतील तंदुरूस्त, संक्रमणापासून राहाल दूर\nबिहार विधानसभा : BJP, JDU, LJP मिळून लढणार निवडणूक, भूपेंद्र यादव यांनी केली घोषणा\nSBI-ICICI सह अनेक बँकांनी ग्राहकांना पाठवला ‘हा’ संदेश आज रात्रीपासून बंद होतील ‘डेबिट’ आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_975.html", "date_download": "2020-10-01T00:24:05Z", "digest": "sha1:2SLGQ3C3GYVECEBQWBMLKDYTUPR5CPVJ", "length": 9786, "nlines": 64, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध ११३ गुन्हे दाखल", "raw_content": "\nलॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध ११३ गुन्हे दाखल\nbyMahaupdate.in मंगळवार, एप्रिल ०७, २०२०\nमुंबई, दि.7 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून\nराज्यात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.\nया गुन्हेगारांना व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 6 ���प्रिल 2020 पर्यंत 113 गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड 15, पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, सातारा 7, जळगाव 7 , नाशिक ग्रामीण 6 , नागपूर शहर 4 ,नाशिक शहर 4, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3 , रत्नागिरी 3, जालना 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, नवीमुंबई 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .\nबीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्या द्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.अशाच प्रकारच्या एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली. सदर आरोपी ने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो .\nधार्मिक भावना दुखावणारे मजकूर फॉरवर्ड न करण्याचे आवाहन\nमहाराष्ट्र सायबर मार्फत असे आवाहन करण्यात येते की, जर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सॲप ग्रुपवर आहात त्यावर कोणी परिचित , अपरिचित व्यक्तीने असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी .तसेच आपण असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी.\nआपण जर व्हाट्सॲप ग्रुपचे निर्माते , ॲडमिन असाल तर चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व व्हिडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी आपण group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे.\nसायबर गुन्ह्यांविरुद्धच्या तक्रारी संपर्क साधावा\nमहाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉटसअप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत. तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/girish-mahajan-show-you-baramati-ajit-pawar/", "date_download": "2020-10-01T02:25:41Z", "digest": "sha1:LVBZMSOTPV2NSTZ3TEPGLZCYM77UXD4V", "length": 11487, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "गिरीश महाजन; बारामतीत या तुम्हाला दाखवतो- अजित पवार - News Live Marathi", "raw_content": "\nगिरीश महाजन; बारामतीत या तुम्हाला दाखवतो- अजित पवार\nNewslive मराठी- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी पवारांची बारामती जिंकून दाखवू असे विधान एका कार्यक्रमात केलं होत.\nमात्र बारामती काय आहे ते माहिती आहे का बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत पवार यांनी महाजन यांना खुले आव्हान केलं आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेनिमित्त पारोळा येथे जाहिर सभेत बोलत होते.\nबारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केले आहे. गेल्या ५० वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. उगाच काहीही, उचलली जीभ लावली टाळूला,असंही पवार यावेळी म्हणाले.\nपक्षाने जबाबदारी दिली तर बारामती पालिकाही जिंकून दाखवू- गिरीश महाजन\nTagged अजित पवार, गिरीश महाजन\n“…तर ‘मातोश्री’ समोर येऊन आंदोलन करू”\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. बऱ्याच लोकांच्या हाताला काम नाही त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. अनेक कंपन्या देखील बंद आहेत. अनेक व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत. यामध्ये कोरोनाकाळात लागू करण्यात आलेल्या डीजे बंदीमुळे साउंड सिस्टीम आणि लाईट मालक व कामगारवर्ग यांच्य���वर देखील सध्या उपासमारीची […]\nकोरोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप\nNewslive मराठी- कोरोना महामारीवरून राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी यावरून राज्य सरकावर टीका केली आहे. सरकार रोज असे निर्णय घेत आहे की सर्वसामान्यांना त्रास होईल, खत बी-बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. खत मिळत नाहीत, हे सरकार बांधावर खत बी बियाणे देणार होते कसलं बांधावर, दिवसभर रांग लावली तर एक खताच […]\nकोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा\nNewsliveमराठी – गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात ८२ अप तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रही जाहीर करण्यात आलं आहे. […]\nबारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई\nपशुपालकांनी प्राण्यांच्या तुटलेल्या हाडांना जोडण्यासाठी येथे संपर्क साधा…..\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उ��य सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nनवीन वर्षात ५२ नद्यांची शुद्धीकरण मोहिम- रामदास कदम\nकंगना रणावतने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट\nउजनी ची पाणीपातळी झपाट्याने कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1191/", "date_download": "2020-10-01T02:13:50Z", "digest": "sha1:YXJBBENJPXN66MJZXY5AHSWV2TWXVGV6", "length": 11088, "nlines": 82, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nजिल्ह्यात 865 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि.10 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 865 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.\nजिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कैलास नगर (2), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2),अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), अन्य (16) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 39 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.\nऔरंगाबादेत २४ तासांत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nकोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 10601 कोरोनामुक्त, 3248 रुग्णांवर उपचार सुरू\nराज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा\nआरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजाविण्याचे गृहमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिल��� मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/muslim-community-not-named-in-cab-even-once-amit-shah/articleshow/72439027.cms", "date_download": "2020-10-01T02:52:35Z", "digest": "sha1:LGACKIPL67FRQUNIJ3AZJLAPJDASJCPK", "length": 15467, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाच वर्षे तुम्हाला आमचं ऐकावंच लागेलः अमित शहा\nवादग्रस्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडले. हे विधेयक लोकसभेत मांडताच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु, विरोधकांच्या गदारोळात अमित शहा यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. जनतेने आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षे आमचे ऐकावेच लागेल, असे शहा सांगत शहा यांनी विरोधकांचा विरोध हाणून पाडला. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात .००१ टक्के पण नाही. त्यामुळे विरोधकांनी 'वॉकआऊट' करू नये असेही त्यांनी म्हटले.\nनवी दिल्लीः वादग्रस्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडले. हे विधेयक लोकसभेत मांडताच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु, विरोधकांच्या गदारोळात अमित शहा यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. जनतेने आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षे आमचे ऐकावेच लागेल, असे शहा सांगत शहा यांनी विरोधकांचा विरोध हाणून पाडला. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात .००१ टक्के पण नाही. त्यामुळे विरोधकांनी 'वॉकआऊट' करू नये असेही त्यांनी म्हटले.\nविरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. या विधेयकात कुठेही मुसलमान लिहिले नाही. सर्व मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. विरोधकांनी खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नये. मी संपूर्ण देशाला आश्वासन देतो की, हे विधेयक संविधानाच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन करीत नाही. सर्वांनी कलम १४ चा उल्लेख केला. हे कलम कायदा बनवण्याला रोखू शकत नाही. नागरिकतेवर पहिल्यांदा निर्णय होत नाही. १९७१ साली इंदिरा गांधी यांनी म्हटले होते. बांगलादेशहून आलेल्या लोकांना नागरि���त्व दिले जाईल. काँग्रेस शासन काळात युगांडाहून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढवला.\nहे विधेयक मांडताच सभागृहात विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. त्यावर अमित शहा म्हणाले, जनतेने सरकारला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला आमचे ऐकावेच लागेल. भारताच्या शेजारच्या तीन राष्ट्रात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानचा प्रमुख धर्म इस्लाम आहे. अफगाणिस्तानच्या संविधानात सांगितले की, धर्म इस्लाम आहे. संविधानानुसार पाकिस्तान राज्याचा धर्म ही इस्लाम आहे. काँग्रेसने धर्माच्या नावावर विभाजन केले आहे. विभाजन झाले नसते तर या विधेयकाची गरज पडली नसती. काँग्रेसने आम्हाला हे करण्यासाठी परावृत्त केले आहे. या विधेयकावरून सभागृहात एकच गदारोळ उडाला आहे. या विधेयकात सुधारणा व्हावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर काँग्रेससह टीएमसी, यूआयडीएफ, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी विरोध केला आहे. दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर करण्याच्या बाजुने २९३ तर विरोधात ८२ मते पडली आहे.\nNRC: बाहेरची ओझी छाताडावर का घेता- सेना\nकर्नाटक निकाल: मोदींचा काँग्रेसवर हल्ला; सेनेला टोला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nLive कर्नाटक पोटनिवडणूक: भाजप विजयाच्या दिशेनं... काँग्रेसनं मान्य केला पराभव महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्द��न ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/corona-updates", "date_download": "2020-10-01T01:06:20Z", "digest": "sha1:3QZKEJFN3YT62LIWLZN6LWZT7SIPHKRH", "length": 5043, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona Updates", "raw_content": "\nजिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ६१ हजारांवर\nजिल्ह्यात करोनाचा आकडा ४१ हजार वर\nनाशिकमध्ये करोना बाधितांची संख्या ३८ हजार पार; गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण\n शहरातील एवढ्या पोलिसांना करोनाची लागण\nजिल्ह्यात २४ तासात १७ करोना बळी\nजिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा २८ हजार पार\nजिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा 23 हजार पार\nजिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा २१ हजार ८३९ वर\nराज्यातील २६४ पोलिसांना करोनाची लागण\nजिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 21 हजारांवर\nजिल्ह्यात २४ तासांत ६०३ नवे करोना रुग्ण\nदेशातील बाधितांची संख्या १८ लाखाच्या पार\nदेशात गेल्या २४ तासांत ५७ हजा��� नवे रुग्ण\nनगर; १३३ रुग्णांची करोनावर मात\nजिल्हयात आज आढळले ९७ करोना बाधित\nजिल्ह्यात आज ९३ रुग्ण करोनामुक्त\nदिंडोरी शहरातील बँकेत करोनाचा शिरकाव\nसाकुरीमध्ये आढळला पहिला करोना बाधित\nजिल्ह्यात करोनाग्रस्तांची ९ हजारी पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-market-committe-dimolish-24969?page=1", "date_download": "2020-10-01T00:41:42Z", "digest": "sha1:DXOBQSLOH6O5XNICPK3J7ZDBPP7LLJCM", "length": 20681, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on market committe dimolish | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nथेट शेतमाल विक्री, खासगी बाजार, ई-नाम हे शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांना पूरक मार्ग म्हणून चांगले आहेत. हे मार्ग सध्यातरी बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था ठरू शकत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.\nऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समित्या बरखास्त करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. बाजार समित्यांमध्ये शेतमालाची लूट होते, तसेच त्यास वाजवी दरसुद्धा मिळत नाही, हेही बाजार समित्या बरखास्त करण्यामागचे एक कारण त्यांच्याकडून सांगितले जात आहे. देशात एकूण बाजार समित्या जवळपास (मुख्य आणि उपबाजार) ७००० आहेत. त्यामध्ये दररोज १३ लाख ६३ हजार मेट्रिक टन शेतमाल येतो. एकूण शेतमाल उत्पादनाच्या एक तृतीअंश शेतमालच बाजार समित्यांमध्ये येतो. बाजार समित्यांनी देशभरात २५ हजार कोटींच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. साडेपाच हजारांच्या वर कर्मचारी या व्यवस्थेत काम करतात.\nएवढी मोठी व्याप्ती असलेल्या शेतमाल बाजार यंत्रणेस गुंडाळायचे असेल तर पर्यायी व्यवस्था काय हा खरा प्रश्न आहे. देशात ई-नाम प्रभावीपणे राबविण्यासाठी हे सर्व होत असेल तर त्याची वस्तुस्थितीसुद्धा जाणून घ्यावी लागेल. प्रचलित बाजार व्यवस्थेत शेतकऱ्यांची प्रचंड लूट होते. त्यामुळे जलद, पारदर्शक आणि स्पर्धाक्षम प्लॅटफॉर्म म्हणून ई-नामची अंमलबजावणी केंद्र सरकारने २०१६ पासून सुरू केली आहे. परंतू या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर केवळ १४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मचा काहीही उपयोग झालेला नाही. राज्यातील पुण्यासारख्या मोठ्या बाजार समितीत ई-नामची अंमलबजावणी होत नाही. अशा वेळी इतर ठिकाणी काय होत असेल, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेलच\nकृषी आणि पणन हा राज्याचा विषय आहे. शेतमाल पणन चा थेट संबंध कृषी, व्यापार, सहकार या क्षेत्राशी येतो. अशा वेळी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री बाजार समित्या बरखास्तीसाठी पुढाकार घेत असतील, तर हे देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. बिहार या राज्यात २००८ मध्ये बाजार समिती कायदा रद्द करण्यात आला. तेथे आज शेतमाल विक्रीची काय अवस्था आहे, याचे केंद्र सरकारने एकदा अवलोकन करावे. बिहारचा शेतकरी आज आपला शेतमाल रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, नदीपात्र जेथे जागा मिळेल तिथे विकताना दिसतो.\nदेशात बाजार समित्या अस्तित्वात येण्यापूर्वी सावकार, व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन जात असत. त्यांनी शेतकऱ्यांना अगोदरच कर्ज दिलेले असायचे. त्याचे व्याज ते मनमानी लावत होते. शिवाय शेतमालाचे वजनमाप तेच करीत, भावही त्यांनी ठरविलेलाच मिळत असे. यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीची सरकारच्या नियंत्रणात एक व्यवस्था बाजार समित्यांच्या रुपाने देशात विकसित झाली. मात्र, कालांतराने बाजार समित्यांमध्येसुद्धा आडते, व्यापारी, हमाल, माथाडी हे घटक संघटित होऊन त्यांनी शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे. यात शेतकरी मात्र विखुरलेलाच राहिला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले संचालक हे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचेच हित जोपासत आहेत. बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही बळावली असून त्यातून शेतकऱ्यांचे शोषण वाढले आहे. अशा वेळी बाजार समित्यांमधील दोष, त्रुटी दूर करण्याऐवजी त्या बंदच करणे हा निर्णय शहाणपणाचा ठरणार नाही.\nकेंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा फटका शेती, शेतकऱ्यांना यापूर्वी अनेक वेळा बसला आहे. त्यात अजून एक चुकीचा निर्णय शेतकऱ्यांवर लादू नये. सर्व राज्यांना विश्वासात घेऊन, यातील जाणकारांशी चर्चा करूनच बाजार समित्या बरखास्त करायच्या की नाही याबाबतच��� निर्णय घ्यायला हवा. मुख्य म्हणजे असे करताना पर्यायी व्यवस्थेवरही विचार व्हायला हवा. थेट शेतमाल विक्री, खासगी बाजार, ई-नाम हे शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांना पूरक मार्ग म्हणून चांगले आहेत. हे मार्ग सध्यातरी बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था ठरू शकत नाहीत. अशा वेळी बाजार समित्या बंद करण्याऐवजी त्यात सुधारणा करून त्या अधिक सक्षम आणि स्पर्धाक्षम करणे यातच देशातील शेतकऱ्यांचे हित आहे.\nई-नाम e-nam निर्मला सीतारामन nirmala sitharaman शेतमाल बाजार commodity market बाजार समिती agriculture market committee विषय topics व्यापार पुढाकार initiatives बिहार कर्ज व्याज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...��ुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ncp-leaders-join-bjp", "date_download": "2020-10-01T01:25:46Z", "digest": "sha1:CCZWYTUJEABSZLDDWVD5Y3TP3UWOMS4V", "length": 9096, "nlines": 162, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "NCP leaders join bjp Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nभाजपमध्ये शेवटची मेगाभरती, दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची शक्यता\nभाजपने (BJP) शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण ताकद लावण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीतील (NCP) असंतुष्ट नेत्यांना गळाला लावणे भाजपने अद्यापही थांबवलेलं नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या नांदेडमधील सभेत मेगा भरती, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रांगेत\nया यात्रेनिमित्ताने नांदेडमध्ये मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. 30 ऑगस्ट रोजी नवा मोंढा मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये भाजप प्रवेशाची जंबो भरती आयोजित करण्यात आली आहे.\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/bat-vs-crowned-eagle-classification/comparison-61-86-1", "date_download": "2020-10-01T01:39:39Z", "digest": "sha1:ZG2N5JMCLPDNYQKZJKSS5RWBIWNR6XDC", "length": 4071, "nlines": 147, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "फलंदाज वि लाभ गरुड वर्गीकरण", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nफलंदाज वि लाभ गरुड वर्गीकरण\nडोळे आणि इतर इंद्रिये\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nलाभ गरुड वि उडू न शकणारा एक...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nलाभ गरुड वि Bowerbird\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nलाभ गरुड वि काकाकुवा\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/organic-farming-without-using-chemicals/", "date_download": "2020-10-01T00:25:08Z", "digest": "sha1:4FPMCQ6TZ4ILBJRSH4ZDXV24RGK3AWPW", "length": 10996, "nlines": 142, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रसायनांशिवाय सेंद्रीय शेती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\nJanuary 15, 2014 सुरेश खडसे कृषी-शेती\nशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वतःची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वांच्या पुढे येत असतात.\nबाबुराव वानखेडे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आमला गावचे एक कल्पक शेतकरी. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वतः शेती करण्यास सुरुवात केली. काही वर्षे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वतःच्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत.\n१९७७-७८ सालापासून ते सेंद्रीय शेती पद्धतीने शेती करतात. आहे. एका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय- २८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नैसर्गिकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७० -७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही. बाबुरावांनी काही वर्षे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला ब���जारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले.\nबाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.\nलेखक : सुरेश खडसे\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3289/", "date_download": "2020-10-01T01:14:04Z", "digest": "sha1:K6T2LGEEXY2TJUW6SIFNY4J4PMK7OGCG", "length": 4129, "nlines": 99, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-खरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....", "raw_content": "\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nकाही समजन्याआधिच engineering संपत आले आहे.\nआत्ताच तर कुठे B.E. ला आलो होतो आणि बघता बघता वर्ष संपले.\nहे सोनेरी दिवस संपत आलेत.\nमनात कुठेतरी एक खंत आहे ;\nअजुन तर खूप काही करायचे आहे.\nपण वेळ तर वाळु प्रमाने निसटत आहे\nउद्या काय याची काळजी आहे...\nमित्रांपासून दूर जाण्याची भीती आहे..\nकाही तरी गमावातोय याची खंत आहे.;\nमनात एक हुरहुर लागून आहे.\nनव्या आयुष्याची पहाट आहे...\nतर जुन्याची सान्जवेळ आहे...\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nRe: खरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: खरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nRe: खरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nखरच दिवस भुर्रकन उडून चाललेत....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-10-01T02:46:33Z", "digest": "sha1:FTYCRXFYSYUJRXGXZEXZM4RDYZ37NOAA", "length": 6210, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.\nभारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामधील एक छोटे बेट\nजी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.\n१ जगातील आकाराने सर्वात मोठी बेटे\nजगातील आकाराने सर्वात मोठी बेटेसंपादन करा\n3 अंटार्क्टिका 14,000,000 5,400,000 कोणताही नाही\nइंडोनेशिया (पश्चिम पापुआ व पापुआ) आणि\nइंडोनेशिया (पश्चिम कालिमांतान, मध्य कालिमांतान, दक्षिण कालिमांतान व पूर्व कालिमांतान) आणि\nमलेशिया (साबा व सारावाक)\nइंडोनेशिया (आचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा, बेंकुलू, रियाउ, जांबी, दक्षिण सुमात्रा व लांपुंग)\n8 व्हिक्टोरिया बेट 217,291[३] 83,897\nकॅनडा (नॉर्थवेस्ट टेरिटोरीज व नुनाव्हुत)\nयुनायटेड किंग्डम (इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स)\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/kolhapur/maharashtra-floods-queue-petrol-pump-kolhapur/", "date_download": "2020-10-01T01:55:20Z", "digest": "sha1:DB2TFSCCLZ7C4V63B4VXZ7OH2WHYCCH6", "length": 18911, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Floods : कोल्हापूरात पेट्रोलपंपावर प्रचंड रांगा - Marathi News | Maharashtra Floods queue at petrol pump in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्���ांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Floods : कोल्हापूरात पेट्रोलपंपावर प्रचंड रांगा\nकोल्हा पूरात पेट्रोलपंपावर प्रचंड रांगा लागल्या आहेत.\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस क��विड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2020-10-01T02:14:42Z", "digest": "sha1:UY7ENDNPIHU5PSBPPZ4LD27CYDHVUNC2", "length": 17725, "nlines": 74, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "जीएसटी - सर्वांच्या खिश्यातून कर वसूली - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social जीएसटी - सर्वांच्या खिश्यातून कर वसूली\nजीएसटी - सर्वांच्या खिश्यातून कर वसूली\nजीएसटी म्हणजे गुड्स् ऍण्ड सर्व्हिस टॅक्स (वस्तु व सेवा कर) विषयी मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नुकचेच संमत झाले आहे. याचा अर्थ असा नाही कि देशात लगेच जीएसटी लागू होईल. ही कर प्रणाली अमलांत येण्यासाठी मोदी सरकारला अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडायची असून याला किमान वर्षभराचा कालावधी लागेल, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. कारण राज्यसभेच्या मंजूरीनंतर आता लोकसभेची मोहर लागणे बाकी आहे. त्यानंतर २९ पैकी किमान १५ राज्यांच्या विधानसभेतही यास मंजूरी मिळणे आवश्यक राहील, त्यानंतरच राष्ट्रपती त्यास मंजूरी देतील.\nजीएसटीवरुन गेल्या सहा महिन्यांपासून मोदी सरकार व कॉंग्रेसमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे युध्द सुरु असल्याने जीएसटी म्हणजे काय या विषयी सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एकिकडे हा विषय व्यापारी, उद्योजकांचा असून याचा आपल्यावर काहीएक फरक पडणार नाही, असा समज मध्यमवर्गीय व गरीबांमध्ये (ज्यांना किमान जीएसटी हा शब्द माहित आहे असे) आहे. तर दुसरीकडे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सन १९४७ नंतरसचे सर्वात महत्त्वाचे करसुधारणा विधेयक म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. परंतु हा विषय इतका महत्वाचा आहे तर देशात जीएसटी संमत होण्यासाठी इतकी वर्ष का लागली या विषयी सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. एकिकडे हा विषय व्यापारी, उद्योजकांचा असून याचा आपल्यावर काहीएक फरक पडणार नाही, असा समज मध्यमवर्गीय व गरीबांमध्ये (ज्यांना किमान जीएसटी हा शब्द माहित आहे असे) आहे. तर दुसरीकडे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सन १९४७ नंतरसचे सर्वात महत्त्वाचे करसुधारणा विधेयक म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. परंतु हा विषय इतका महत्वाचा आहे तर देशात जीएसटी संमत होण्यासाठी इतकी वर्ष का लागली हा प्रश्‍न देखील अनेकांना सतावत आहे.\nया विषयावरुन भाजप व कॉंग्रेसमध्ये युध्दच छेडले गेेलेेेे आहे. यासाठी जीएसटीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. अप्रत्यक्ष कर सुधारणांचा भाग म्हणून केळकर समितीने सन २००३ मध्ये करसुधारणांचा भाग म्हणून जीएसटीची शिफारस केली होती. त्यानंतर २००६ मध्ये युपीए सरकारने जीएसटी विधेयक तयार केले व २०११ मध्ये ते मांडले होते. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जीएसटी ची घोषणा केली होती. हे विधेयक ६ मे २०१५ रोजी लोकसभेत संमत झाले मात्र राज्यसभेत संमत झाले नाही. आता जीएसटी संमत करण्यासाठी वारंवार कॉंग्रेस नेत्यांचा उंबरठा झिजवणार्‍या भाजपाने त्यावेळी या विधेयकास कडाडून विरोध केला होता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी म्हणाले होते की, ‘जीएसटी कभी सफल नही हो सकता’ हा व्हिडीओ सर्वकडे व्हायरल होत आहे. तो https://youtu.be/Mn8kURUEgGK या लिंकवर उपलब्ध होता मात्र नंतर हटविण्यात आला आहे. ‘एक देश एक कर’ ही संकल्पना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वप्रथम मांडली होती. असेही आपण भाजपनेत्यांकडून ऐकत आहोत. (श्रेयाची राजकिय लढाईबद्दल नंतर कधीतरी लिहेल. तो आताच्या लेखाचा विषय नाही)\nआपण जगभरातील कर प्रणालीचा ढोबळपणे अभ्यास केल्यास असे लक्षात येते कि, सध्या भारत वगळता जगातील अनेक विकसित देशांमध्ये याच पद्धतीची करप्रणाली आहे. सध्या भारतात दोन प्रकारचे कर आहेत. एक प्रत्यक्ष कर व दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची थेट करदात्यांकडून होते. जसा प्राप्तीकर किंवा कंपनी कर तर अप्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची वसुली ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षपणे ��ेली जाते. जसे, आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर सेवा कर, जकात किंवा एलबीटी. देशातील जो व्यक्ती दारिद्र रेषेखालील आहे, त्याच्या खिशातूनही अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून कर वसूली होत असते. इतकेच काय तर रस्त्यावर भीक मागणार्‍यांनेही भीकेच्या पैशातून एखादी काडीपेटीही खरेदी केली तरी तो सरकारला अप्रत्यक्ष कर देत असतो, असे म्हटल्यास चुकिचे ठरणार नाही\nजीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर असून तो वस्तू किंवा सेवांवर हा एकच कर यापुढे लागू राहील. जीएसटी हे अप्रत्यक्ष करांच्या रचनेतील सुधारणांचे लक्षणीय पाऊल मानले जात आहे. जीएसटी लागू झाल्यास देशाच्या करप्रणालीत पारदर्शकता येणार आहे. जीएसटी लागू झाल्या नंतर सेल्स टैक्स, सर्विस टैक्स, एक्साइज ड्यूटी हे सर्व टैक्स बंद होतील आणि एकमेव जीएसटी राहणार आहे. केंद्रीय करातील केंद्रीय अबकारी कर, अतिरिक्त अबकारी शुल्क, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन (एक्साइज डयूटी) ऍक्ट १९५५, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर हे सर्व कर जीएसटीमुळे राहणार नाहीत. राज्यांचे मूल्यवर्धित कर, विक्री कर, लॉटरी, जुगार व सट्टेबाजीवरील कर, करमणूक कर ( स्थानिक संस्था कर वगळता), राज्याचे उपकर, अधिभार, चैनीच्या वस्तूंवरील कर, खरेदी कर, जकात व प्रवेश कर हे देखील राहणार नाहीत.\nग्राहकांचा फायदा अन् तोटा\nसध्या एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकाला ३० ते ३५ टक्के रक्कम कराच्या रूपात द्यावी लागते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम २० ते २५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात सर्व वस्तूंचे दर समान राहातील. त्याचा ग्राहकांना फायदा होईल. मात्र दुसरीकडे आयकर विभागाकडील माहितीनुसार देशातील केवळ ४ टक्केच लोक आयकरच्या जाळ्यात आहेत. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर असल्याने याची वसूली गरीब व श्रीमंत अशा दोघांकडून होईल. हा कर लागू झाल्यानंतर किमान दोन वर्ष तरी महागाई वाढेल, असे तज्ञांचे मत आहे व याचा फटका मध्यमवर्गीयांसह गरीबांनाच जास्त बसेल.\nराज्यातील कॉर्पोरेट लॉबिंगला आळा बसेल\nजीएसटीमुळे केंद्र व राज्ये यांच्यात करवसलीवरुन अनके वादही निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यांना एखाद्या वस्तूला कमी करातून उच्च करांमध्ये ढकलायचे असेल तर त्यांना तसे करता येणार नाही. म्हणजे व्यसनाला आळा घालण्यासाठी सिगारेट राज्यांना महाग करायची असेल तर तसे करता येणार नाही. किंवा एखाद्या वस्तूवरील कर माफही करता येणार नाही. कराचे दरही जीएसटी मंडळ ठरवेल. यामुळे राज्या-राज्यात होणार्‍या कॉर्पोरेट लॉबिंगला निश्‍चितच आळा बसणार आहे. (केंद्रातील नव्हे) जीएसटीमुळे राज्यांना महसूल बुडण्याची भीती वाटत असली तरी जीएसटी लागू केल्यानंतर राज्यांना पहिली पाच वर्षे केंद्र सरकार महसुलातील तोटा भरून देईल. ज्या राज्यातील ग्राहक जास्त असतील त्या राज्यांना करात जास्त वाटा मिळेल. हा निकष बघता उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ यांना करात जास्त वाटा मिळेल. तामिळनाडू, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना महसूल बुडण्याची भीती वाटते आहे मात्र त्यांनाही भरपाई देण्यात येईल. जीएसटी विधेयक हे सर्वाच्या फायद्याचे आहे, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढीस चालना मिळेल व महसुलातही वाढ होईल. वस्तू व सेवा करामुळे व्यापार-व्यवसाय करणे सोपे होईल. व्यापार वाढेल व राज्यांना करातून मिळणारे उत्पन्न बुडणार नाही, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. यामुळे जीएसटी देशाला कोणत्या मार्गाने नेतो याचे उत्तर आगामी काळच देईल\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/vidarbha/", "date_download": "2020-10-01T01:56:22Z", "digest": "sha1:JLBVQJCV4QILIHXNW2IUFFVXW5TOQ4X5", "length": 36008, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे – राज्यमंत्री बच्चू कडू | राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे - राज्यमंत्री बच्चू कडू | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nराज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे - राज्यमंत्री बच्चू कडू\nराज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.\nदेवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू\nगाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.\nफडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले\nफडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.\nमुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाची आत्महत्या\nमुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११.३�� च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली.\nहिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.\nमाणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे\nनंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.\nयवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी\nयवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.\nयवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा\nयवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.\nकितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे\nशिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठ���करे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.\nआ.बच्चू कडूंच्या प्रयत्नाने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना हक्काचं वाहन मिळालं\nराज्यातील प्रशासकीय पातळीवरील लोकहिताच्या कामांची जवाबदारी जरी जिल्ह्यातील निरनिराळ्या सरकारी खात्यांवर असली तरी, आजची अनेक सरकारी खातीच सुविधां अभावी सामान्य लोकांची कामं वेळेवर मार्गी लावू शकत नाहीत. मात्र स्थानिक लोक प्रतिनिधी जर जागृत असतील तर त्यावर देखील मात करता येणं शक्य असल्याचं अमरावतीमध्ये पाहायला मिळालं आहे.\nसध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार\nशेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nसंजय राऊत हे शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा: आ. रवी राणा\nसध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.\nशिवसेनेत लवकरच फूट पडेल; २०-२५ आमदार फडणवीसांच्या संपर्कात: आ. रवी राणा\nसध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी २०१४साली शपथपत्रात लपवलेल्या २ गुन्हे प्रकरणांची नोंद २०१९च्या शपथपत्रात\nदक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या नावावर चार प्रलंबित प्रकरणांची नोंद देखील दाखविण्यात आली आहे.\nअर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम\nश्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास ८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आपल्या पत्नीचे विश्वस्त पद कायम राहावे म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ८० कोटी किंमत असणारी सरकारी जमीन तिरुपती देवस्थान ट्रस्टला चक्क १ रुपया या कवडीमोल भावाने दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी पारदर्शकतेचा कायम पुरस्कार करणा-या मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या जमिनीचे बाजारमूल्य दोनशे कोटी आहे.\nयवतमाळ अपहरणनाट्य: मास्टरमाईंड भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे गृहमंत्र्यासोबत फोटो\nव्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करून ५० लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा देखील समावेश असून शुभम टोलवानी असं त्याचं नाव आहे. क्रिकेटच्या सट्ट्यात पैसे हरल्यामुळे त्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून पैसे कमावण्याचा शॉर्टकट स्वीकारला होता आणि त्यात पुरता फसला आहे.\nअमरावती शिवसेनेतील वाद विकोपाला; मातोश्रीवर बैठका\nमाजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. गुढे यांची पक्षातून हकालपट्टी करा असे आवाहन अडसूळ यांनी पक्षप्रमुखांना केले. या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले.\nनागपूर विद्यापीठात आता शिकविणार आरएसएस'चा इतिहास\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशाच्या उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात सदर विषयाला अनुसरून धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. मात्र नागपूर संघाचे मुख्यालय असून आणि मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत बहुमताने वीजमं होताच, पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nपोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी\nराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.\n धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक\nमहाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने म���ाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फ��णवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2571520", "date_download": "2020-10-01T00:35:32Z", "digest": "sha1:6HJ5Z7CVLD77QKCS7325JTZ56IY3A4O3", "length": 6187, "nlines": 32, "source_domain": "cuiler.com", "title": "ऑनलाइन खरेदीदार उच्च दरांमध्ये रूपांतरित, आणि केवळ ब्लॅक शुक्रवारी आणि सायबर मिमलटवर नाही", "raw_content": "\nऑनलाइन खरेदीदार उच्च दरांमध्ये रूपांतरित, आणि केवळ ब्लॅक शुक्रवारी आणि सायबर मिमलटवर नाही\nया आठवड्यातील मार्केटिंग लँड ऑनलाइन रिटेल सेल्स मिमलनुसार, जे देखील सूचित करते की गेल्या आठवड्यात एकूण ई-कॉमर्स रहदारी आधीच्या आठवड्यापेक्षा 142 टक्क्यांनी अधिक होती, उलट रुपांतरण विक्री 42 टक्क्यांनी वाढली होती कालावधी\nहा अहवाल Semaltेट या कंपनीच्या डेटावर आधारित आहे जो जाहिरात रिटेल व्यवसायाद्वारे ऑनलाइन किरकोळ व्यवहारांवर डेटा गोळा करतो, ज्यामुळे ब्रॅण्ड मोठ्या किरकोळ विक्रेत्यांच्या वेबसाईटवर जाहिराती चालवण्यास परवानगी देतात.\nविशेष म्हणजे, प्री-हॉलिडे आधारभूत श्रेणीच्या तुलनेत शनिवारी आणि रविवारीच्या सरासरी रूपांतरण दराने अनुक्रमे 4.2 आणि 3.6 ने वाढले.\nहे कदाचित सायबर मिमललेटच्या घटते घटचे प्रतिबिंबित करते, कारण खरेदीदारांना आता त्यांच्या कार्यस्थानी संगणक आणि इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून राहण्याऐवजी कनेक्ट करण्याचे अनेक ठिकाण असतात.\nडेटा या विशिष्ट शनिवार व रविवार दरम्यान पीक खरेदी वेळा अंतर्दृष्टी देखील प्रदान. सायबर सोमवारी, जेव्हा अनेक दुकानदार दिवसात कामावर होते, किरकोळ साइट वाहतुकीची 9 ते 10 दिवसांच्या दरम्यान वाढ झाली. पूर्वी वेळ\nथँक्सगिव्हिंगने एका तासातच ट्रॅफिक शिखर पाहिले, परंतु सकाळी 11 वाजल्यापासून ते 12.00 पर्यंत ब्लॅक साल्मल वाहतूक सर्वाधिक होती. ET नमुना 2013 मध्ये जे निरीक्षण होते त्य���नुसार होते.\nआम्ही सुट्टी खरेदी हंगामाद्वारे आमच्या रिटेल Semalt कॅल्व्हरच्या एक भाग म्हणून या साप्ताहिक मार्केटिंग जमिनीवर डेटा सारखी करणार आहोत. काही अतिरिक्त संदर्भ येथे आढळू शकते.\nपामेला पार्कर मार्केटिंग लॅण्ड, मॅरटेक टुडे व सर्च इंजिन भूमी येथे कार्यकारी वैशिष्ट्ये संपादक आहेत. 1 99 8 पासून या विषयावर त्यांनी नोंदवलेली आणि लिहिलेली डिजिटल मार्केटिंगवर तिने आदरणीय अधिकार दिला आहे. ती ClickZ चे माजी व्यवस्थापकीय संपादक आहे आणि फेडरेशन मिडिया पब्लिशिंगमध्ये स्वतंत्र प्रकाशकांना त्यांच्या साइट्सची कमाई करण्यास मदत करत होते Source .\nफेसबुक पुढील आठवड्यात 'सेंद्रीय पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ इंप्रेशन मोजले सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\n(5 9) ग्राहक जेव्हा सोशल मीडियावर खत घालतात तेव्हा त्याचा प्रतिसाद कसा द्यावा\nमाझे शीर्ष 5 आवडते अपवाद ईमेल\nब्लॅक शुक्रवारी आणि सायबर सोमवार चॅनेल: रीटेलटेल ई-कॉमर्सहोल्ड रिटेलरव्यवस्थापक स्तंभाची आकडेवारी: ऑनलाइन खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/sensitivity-quotient/articleshow/70364793.cms", "date_download": "2020-10-01T02:50:03Z", "digest": "sha1:X7JCS5E7GI3KHL24ZLYNLAVKTA374JMO", "length": 16735, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजोळच्या घरी आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चुलवण होती स्नानगृहात घमेले ठेवलेले असायचे आणि बाहेरून त्याखाली लाकूड, शेणकुटे, काट्याकुटक्या घालायचे...\nआजोळच्या घरी आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी चुलवण होती. स्नानगृहात घमेले ठेवलेले असायचे आणि बाहेरून त्याखाली लाकूड, शेणकुटे, काट्याकुटक्या घालायचे. थंडीत त्या चुलवणाजवळ सकाळी जाऊन शेकत बसायची मजा कोणत्याही प्रकारच्या हिटरमध्ये नाही. चुलवणासमोरच्या छोट्या जागेत आम्ही मुले दाटीवाटीने बसलेलो असायचो. एकमेकांना ऊब देत चुलवणाची ऊब घेत असू.\nचुलवणे बंद होऊ लागली आहेत आणि प्रेमाची ऊब दुर्मीळ. आता बटण दाबले की हिटर सुरू होतो आणि बटण दाबले की बंद. त्याप्रमाणे गरजेपुरते नात्याचे बटण दाबू जाऊ लागले आहे आणि सहज बंदही केले जाऊ लागले आहे. त्रिकोणी कुटुंबात मुलांना दादा, ताई, आत्या, मावशी, काका, मामा ही नातीच माहीत नसतात. मग तो एकटाच मुलगा हातात मोबाइल घेऊन त्यावर खेळू लागतो आणि एकटेपणाचा, माणूसघाणेपणाचा आणि तुसडेपणाचा शिकार बनतो.\nव्यक्तिमत्व फुलून यायचे असेल तर कौटुंबिक भावना जोपासायला हवी. यासाठी नात्यांची ऊब आवश्यक आहे. मग हे नाते कुटुंबातील असो अथवा मित्र मैत्रीणींचे असो. आम्ही निसर्गरम्य पहाडात गेलो होतो. निर्जन दरीत फुललेली फुले चित्त प्रसन्न करीत होती. तिथे स्थानिक माणूस एकटाच बसला होता. त्याला आम्ही म्हणालो 'ह्या निर्जळ स्थळी ही निसर्गाची रूपे तुला किती संपन्नता देत आहेत' तो उत्तरला, 'होय, पण त्याहीपेक्षा खूप दिवसांनी इथे कुणी माणूस आला आणि त्याच्याशी बोलता आले ही प्रसन्नता खूप मोठी आहे.' निसर्ग आणि विज्ञान याद्वारे प्राप्त होणारी संपन्नता जशी हवी आहे तशी नाती आणि अध्यात्म याद्वारे प्राप्त होणारी प्रसन्नताही गरजेची आहे. माणसांमधील प्रेमाची ऊब त्याच्या वेदना वाचायला शिकवते आणि त्या वेदनेवर फुंकर देते, त्याला आधार देते आणि एकमेकांवर सावली धरते.\n''मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले.''\nना. धों. महानोर यांनी आकाशाने वाकून घनगर्द सावल्या देण्याची कल्पना किती सुंदर केली आहे पु. ल. देशपांडे यांनी इरावती कर्वे यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखात 'वृक्षासारखी नकळत सावल्या धरणारी ही माणसे' असे म्हटले आहे. छोटे असताना आपण सावली घ्यावी आणि मोठे झालो की सावली द्यावी. छोटे असताना चुलवणासारखी ऊब घ्यावी आणि मोठे झाल्यावर अशी चुलवणे व्हावे..\nअसे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्यांच्या ज्योती बाहेरूनही डोलताना दिसतात. तसे सज्जनांचे अंगभूत सद्भाव बाहेर प्रकटतात. आपल्या व्यक्तित्वातून काय बाहेर प्रकट व्हायला हवे हे ठरवायला हवे ना मग त्यासाठी विविध अवगुण टाकून द्यायला हवेत ना मग त्यासाठी विविध अवगुण टाकून द्यायला हवेत ना 'रूणु झुणु रूणु झुण रे भ्रमरा 'रूणु झुणु रूणु झुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा' हे जीवरूपी भ्रमरा तुझे अवगुण सांडू देत. 'परिमळाची धाव भ्रमर ओढी' भ्रमराला सुगंधाकडे जाणे समजते हे जसे आपसूक तसे एकमेकांना ऊब देणे आपसूक.\nइंग्लंडमधील फ्लोरेन्स नाइटिंगेल ही परिचारिका युद्धकाळात रात्री सारे निद्रिस्त असताना हातात एक दिवा घेऊन वेदनेने विव्हळणाऱ्या प्रत्येक रूग्णाच्या पलंगाजवळ जात असे आणि त्याची सेवा करीत असे. तिचे दिवा घेऊन जाणारे हे रूप इतके प्रसिद्ध झाले की, तिला 'द लेडी विथ ए लॅम्प' असे टोपणनाव मिळाले. आपापल्या परीने जेव्हा आपण असे दीप धरू तेव्हा,\nसारेच दीप कसे मंदावले आता \nज्योती विझु विझु लागल्या.\nही कवी अनिलांना वाटणारी खंत उरणार नाही. आपल्याभोवती संवेदनशून्यतेची अमावस्या राहणार नाही तर संवेदनशीलतेची कोजागिरी होत राहील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nवेळेतच ओळखा करोनाची लक्षणे...\nमुतखडा : उपचार आणि प्रतिबंध...\nसंकट ओले, बरसून आले\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टो��र महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathicountries-social-industry-ignoredmaharashtra-24770", "date_download": "2020-10-01T01:59:41Z", "digest": "sha1:EMQQ3G3O5YMTRX7EYC2GZ7ZMBEX7HTGQ", "length": 20641, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,countries social industry Ignored,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशाची सामाजिक उद्योजकता दुर्लक्षित; ग्रामीण भारत परिषदेतील सूर\nदेशाची सामाजिक उद्योजकता दुर्लक्षित; ग्रामीण भारत परिषदेतील सूर\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nपुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती क्षेत्रावरील आधारित सामाजिक उद्योजकतेमध्ये करिअर म्हणून येण्यात कमालीचा रस आहे. मात्र, त्यांना भांडवलपुरवठा होत नसून, मोठ्या शासकीय संस्थांची भूमिकादेखील प्रोत्साहनाची नाही, असा सूर ग्रामीण भारत परिषदेत निघाला.\nपुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती क्षेत्रावरील आधारित सामाजिक उद्योजकतेमध्ये करिअर म्हणून येण्यात कमालीचा रस आहे. मात्र, त्यांना भांडवलपुरवठा होत नसून, मोठ्या शासकीय संस्थांची भूमिकादेखील प्रोत्साहनाची नाही, असा सूर ग्रामीण भारत परिषदेत निघाला.\nटाटा ट्रस्टच्या ‘विकासान्वेष फाउंडेशनने बायफ मुख्यालयात तीनदिवसीय ‘ग्रामीण भारत’ परिषद आयोजित केली आहे. परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यास राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी स्टडीजचे संचालक विजय महाजन, बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी, विकासान्वेष फाउंडेशनचे संचालक संजीव फणसळकर, सल्लागार अजित कानिटकर, संशोधक उषा गणेश, अनलिमिटेडच्या सीईओ अंशू भारतीय, हैदराबादच्या अग्रीश्रीचे प्रवर्तक भिक्शम गुज्जा, गो फोर फ्रेशचे प्रवर्तक मारुती चापके, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आ. प्राध्यापक शंभू प्रसाद व्यासपीठावर होते. कानिटकर-प्रसाद संपादित ‘शेतीचे भवितव्य ः भारतातील सामाजिक उद्योजकतेचा उदय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.\nनफा नव्हे तर सामाजिक हित आणि विकासाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या कंपनी, उद्योग किंवा व्यावसायिक उपक्रमाला ‘सामाजिक उद्योजकता’ म्हटले जाते. गेल्या दशकापासून कृषी व इतर क्षेत्रात सामाजिक उद्योजकतेची वाढ मोठ्या प्रमाणात देशात होते आहे. मात्र, देशातील कॉर्पोरेट उद्योजकतेला गुंतवणूक, प्रोत्साहन तसेच धोरणात्मक पाठबळ मिळते, तसे कोणतेही पाठबळ सामाजिक उद्योजकतेला अद्यापही लाभलेले नाही. यामुळे या परिषदेत देशातील अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.\nस्रोत व यंत्रणा तोकडी ः सोहनी\nसोहनी म्हणाले, की सामाजिक उद्योजकतेला आर्थिक पाठबळ देणारे स्रोत व प्रशिक्षण यंत्रणा तोकड्या आहेत. या संस्था नफ्यात नसतील त्या शाश्वतदेखील राहणार नाहीत. या संस्था उद्योगांना आकर्षित करीत नाहीत, हीदेखील एक समस्या आहेत. बायफने दुर्गम आदिवासी भागात प्रक्रिया व विक्रीची साखळी तयार केली. केरळात कॉर्पोरेट पद्धतीचे काजू प्रक्रिया उद्योग आहेत. मात्र, बायफच्या या काजू प्रक्रिया केंद्राकडे वेगळ्या पद्धतीने बघायला हवे. कारण, आम्ही काजू प्रक्रिया उद्योगात महिला सबलीकरण, कृषी प्रक्रिया आणि आदिवासी शेतकरी विकास अशा तीनही मुद्द्यांवर एकाच वेळी काम करतो आहोत.\nहृदय एनजीओचे ठेवा ः महाजन\nसामाजिक उद्योजकतेमध्ये पाच लाखांची गुंतवणूक होत नाही. मात्र, साध्या अॅप्लिकेशनसाठी १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक होत असल्याचे पाहून धक्का बसतो, असे महाजन यांनी स्पष्ट केले. “आपल्याला आपल्या कामाची पद्धत बदलावी लागेल. भांडवली बाजारातील उद्योजक, गुंतवणूकदार यांच्यात जागृती करावी लागेल. सामाजिक उद्योजकाचे हृदय हे एनजीओचे असते. डोके उद्योजकाप्रमाणे नफ्यातोट्याविषयी जागरूक असणारे आणि शासकीय व अन्य यंत्रणेला बरोबर घेऊन चालणारे हात असावेत,” असा सल्ला त्यांनी दिला.\n“माझ्या मते विकासाची नव्याने व्याख्या करायला हवी. सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेणारी, जीवनमान समृद्ध करणारी तसेच निसर्ग व पर्यावरणाला परस्परपूरक ठरणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय. १३० कोटींच्या भारतात सामाजिक उद्योजकतेचा विस्तार कसा करायचा हे आव्हानात्मक आहे. पण, आपण लढलेच पाहिजे,” असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.\nअनुभव मोठा़़; मात्र संशोधन सामग्री नाही\nलेखक कानिटकर म्हणाले, की देशाला सामाजिक उद्योजकेतेची दीर्घ व चांगली परंपरा आहे. विविध भागांमध्ये असंख्य प्रयोग होत आहेत. मात्र, या प्रयोगांवर आधारित अभ्यास व संशोधनाची साधने देशात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विदेशांतील साधनसामग्रीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, विदेशांतील सामाजिक संदर्भ पूर्णतः भिन्न आहेत. यासाठी आम्ही देशातील निवडक अशा १५ सामाजिक उद्योजक संस्थांचा अभ्यास परिपूर्ण पुस्तक तयार केले आहे. त्याचा लाभ देशातील विद्यापीठे, कृषी क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी, तज्ज्ञ व देशाच्या धोरणकर्त्यांनादेखील होईल.\nपुणे शेती करिअर भारत विकास राजीव गांधी उपक्रम प्रशिक्षण केरळ गुंतवणूक गुंतवणूकदार निसर्ग पर्यावरण लेखक\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nपणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...\nशेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...\nमाॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधीकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...\n पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...\nकृषी, पणन कायद्यांच्या अ��मलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Aluminium-Level.html", "date_download": "2020-10-01T00:00:58Z", "digest": "sha1:RKLAHXL45KVERY3WSWK473BMPEVQ2GCB", "length": 8331, "nlines": 195, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "अल्युमिनियम पातळी उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > मोजमाप साधन > अल्युमिनियम पातळी\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nद खालील आहे बद्दल अल्युमिनियम पातळी संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे अल्युमिनियम पातळी.\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: uminumल्युमिनियम + पीपी\nजाडी: 0.6 मिमी -1 मिमी\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा लहान बबल पातळी\nपॅकेजिंग तपशील:स्टिकर + उष्णता संकोचनीय\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nस्टिकर + उष्णता संकोचनीय\nसाहित्य: uminumल्युमिनियम + पीपी\nजाडी: 0.6 मिमी -1 मिमी\nगरम टॅग्ज: अल्युमिनियम पातळी, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nअल्युमिनियम आणि एबीएस पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी\nअल्युमिनियम पातळी सह 3 पीसी बबल\n30 सेमी अल्युमिनियम पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी सह 2 बबल\nअल्युमिनियम शीर्ष वाचा पातळी\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/beti-bachao-beti-padhao-ganpati-358", "date_download": "2020-10-01T01:16:24Z", "digest": "sha1:OGYATVK3MVMWINAPUDP664T4IGUM7X5L", "length": 6462, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बाप्पा चालले शाळेत ! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy शिवशंकर तिवारी | मुंबई लाइव्ह टीम उत्सव\nआतापर्यंत तुम्ही अनेक बाप्पा पाहिले असतील. गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळानं काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. असाच काहीसा प्रयत्न गिरगावमध्ये राहणा-या थानावाला कुटुंबियांनी केलाय. या कुटुंबियानं बेटी बचाव, बेटी पढाओ असा संदेश दिलाय. त्यांनी सादर केलेल्या देखाव्यात बाप्पा एका छोट्या मुलीसोबत शाळेत जाताना दिसतोय. तसंच बाप्पांची सवारी म्हणजेच उंदिर टाळ्या वाजवताना दाखवण्यात आलाय. शाळेत जाणारा बाप्पा गिरगावमध्ये सध्या आकर्षक ठरतोय.\nबप्पास्कूलmumbailivevisarjanfestivalशाळाबाप्पाबेटी बचाओ बेटी पढाओsave child\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nराज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू\nठाण्यातल्या 'या' भागामध्ये १ ऑक्टोबरला पाणी पुरवठा खंडित\nरिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nविमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा\nपैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल\nज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-%C2%A0sunil-mali-marathi-article-4425", "date_download": "2020-10-01T01:50:53Z", "digest": "sha1:46JTJJ6ZEIU7QBZBOA7QQUX3MQGGDX2N", "length": 38898, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Sunil Mali Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nएका बाजूने गर्दी अजिबात न करणे, कडकडीत लॉकडाउननंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोनाशी मुकाबला करताना कटाक्षाने पाळणे आवश्‍यक असलेल्या गोष्टी... तर दुसऱ्या बाजूने तोंडावर आलेला लाखोंची गर्दी खेचणारा अन तब्बल १२८ वर्षांची परंपरा असलेला वैभवशाली गणेशोत्सव...\nवेळ आहे भान राखण्याची\nएका बाजूने गर्दी अजिबात न करणे, कडकडीत लॉकडाउननंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या कोरोनाशी मुकाबला करताना कटाक्षाने पाळणे आवश्‍यक असलेल्या गोष्टी... तर दुसऱ्या बाजूने तोंडावर आलेला लाखोंची गर्दी खेचणारा अन तब्बल १२८ वर्षांची परंपरा असलेला वैभवशाली गणेशोत्सव...\nया पेचातून सुवर्णमध्य काढण्यासाठी गरजेचे आहे विवेकी समाजमन, उत्सवाच्या कर्त्या-धर्त्यांनी दाखवणे अपेक्षित असलेले सामाजिक भान; तसेच गर्दी न करताही म्हणजे नागरिकांना अगदी घरबसल्या गणेशदर्शन घडवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची समयसूचकता...\n‘उत्सवच रद्द करा’, अशी एकारलेली मागणी काही जण करण्याची शक्‍यता असली तरी उत्सव साजरा करणे आवश्‍यकच आहे, असे ठामपणाने म्हणता येते. देशातली कोरोनाबाधितांची संख्या रोज पन्नास-���न्नास हजारांनी आणि मृत्यू पाचशे-सहाशेंनी वाढत असतानाही उत्सव झालाच पाहिजे. अशा स्थितीत, उत्सव झालाच पाहिजे, असे म्हणण्याचे कारण काही धार्मिक नाही की सार्वजनिक गणेशपूजनाची परंपरा पाळलीच पाहिजे, अशी परंपरावादी वृत्तीही नाही. कोरोनाच्या मुकाबल्यासाठीच गणेशोत्सव होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी औषधे आणि येऊ घातलेली लस ही जशी गरजेची आहे, तशीच आवश्‍यक आहे सकारात्मक वृत्ती कोरोनाने समाजमनाला मरगळ आलेली आहे, अनिश्‍चिततेच्या ढगांनी त्याच्यावर गर्दी केली आहे. एका भयाने समाजाला ग्रासलेले आहे. विविध प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या, चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या कोरोनाच्या स्थितीच्या (त्याच त्या पठडीतल्या) बातम्यांचीच चर्चा सर्वत्र होते आहे. एका बाजूने कोण कधी बाधित होईल, याची खात्री नाही. बाधा झाली तर रुग्णालयांत बेड मिळेलच, याचा भरवसा नाही. मिळाला तरी वैद्यकीय लढ्यातून आपण वाचू, याची निश्‍चिती नाही. दुसऱ्या बाजूने लॉकडाउनने कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे रोजगार जाण्याची भीती आहे, रोजचे उत्पन्न कमी झाले आहे आणि भविष्यात दिसणारा अंधार कधी हटणार, हे माहिती नाही. यांतून समाजाला बाहेर काढायचे तर होरपळलेल्या सामान्य माणसाच्या मनावर फुंकर घालण्याची आवश्‍यकता आहे, त्याला आशेची वाट दाखविण्याची, त्याच्या मनाला उभारी देण्याची, त्याला सावरण्याची, या संघर्षात लढण्यासाठी हिंमत देण्याची गरज आहे. हा मानसोपचार गणेशोत्सव समर्थपणे करू शकतो.\nगणेशोत्सवाने समाजमन कोरोनाशी खंबीरपणाने लढू शकतो, हे खरे असले तरी नेहमीच्याच डामडौलात, नेहमीच्याच वातावरणात, दरवर्षीप्रमाणेच गर्दी करून उत्सव साजरा करता येणार नाही, हेही वास्तव आहे. गर्दीने होईल सर्दी म्हणजे सर्दीसारखाच असलेला कोरोना विषाणू फोफावू शकतो आणि सामूहिक संसर्गाची पुढची पायरी आपण वेगाने चढू शकतो, याचेही भान आपल्याला असले पाहिजे. फुटबॉलची मॅच असो, चर्चचा किंवा तबलिगी जमातचा मरकज कार्यक्रम असो, त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढतो, हे जगातील अनेक देशांमधील गेल्या सहा महिन्यांतील घटना पाहता आपल्याला निश्‍चितपणे सांगता येते. त्याच्यापासूनच बोध घेऊन नुकत्याच झालेल्या रमजान ईदच्या सामूहिक नमाजाच्या प्रथेला फाटा देण्याचे सामाजिक दायित्वही पुण्यासारख्या शहर��तील समाजाने निभावले आहे. तसेच भान येत्या गणेशोत्सवातही दाखवण्याचे कर्तव्य नागरिकांनी दाखवणे आवश्‍यक आहे. मग ते शहर पुणे असो, मुंबई असो वा कोल्हापूर असो.\n... अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बदलत्या काळानुसार आपल्या हाताशी आले आहे. त्याचा फायदा घेऊन उत्सव अधिक नेटकेपणाने करता येईलच, पण त्याचबरोबर लोकसहभाग हा उत्सवाचा आत्माही साधता येईल. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. गणेशमूर्तीचे दर्शन घेणे, हात जोडून प्रार्थना करणे हा जसा महत्त्वाचा भाग असतो तसाच मंडळांच्या देखाव्यांचा आनंद लुटण्याचाही असतो. या दोन्ही गोष्टी नव्या तंत्राने करता येऊ शकतील. कोरोनाच्या साथीमुळे अनेक कार्यालयातील कर्मचारी वर्क फॉर्म होम म्हणजेच घरून काम करू लागले. कार्यालयातील बैठका बंद पडल्या, तसेच विविध विषयांवरील प्रत्यक्ष परिसंवाद-मेळावे-चर्चासत्रे-व्याख्याने-कार्यशाळांवरही गदा आली. नव्या तंत्रज्ञानाने तिथेही मदत केली. झूमसारख्या ॲपने शंभर जण एकाच वेळी एकत्र येऊ लागले, एकमेकांना पाहू लागले, बोलू लागले. परिसंवाद-मेळावे-कार्यशाळा आदी निर्विघ्नपणे सुरू झाल्या. ‘माझा वेबिनार आहे आज,’ यांसारखी वाक्‍ये आजूबाजूला ऐकू येऊ लागली. काही ॲपवर तर दोन-दोन हजार जण एकाच वेळी एका व्यासपीठावर येऊ शकतात, जॉईन होऊ शकतात. या तंत्राचा उपयोग आपल्याला आपले देखावे सादर करताना होऊ शकतो.\nपुण्यासारख्या शहरातील गणेशोत्सवातील गेल्या काही वर्षांमधील देखावे पाहिले, तर कलाकारांनी सादर केलेले म्हणजेच जिवंत देखावे बऱ्याच ठिकाणी करण्यात आल्याचे लक्षात येईल. या देखाव्यांचे चित्रीकरण करून ते ‘झूम’सारख्या साधनांनी रोज दाखवणे शक्‍य आहे. त्यासाठी पुणेकरांना देखाव्याच्या मांडवापर्यंत यायची गरज उरणार नाही.\nप्रत्येक मंडळाने झूम किंवा तत्सम ॲपवरची मिटींग रोज ठरावीक वेळांना बुक करायची आणि प्रत्येक मिटिंगचा पासवर्ड जाहीर करायचा. दर अर्ध्या तासासाठी वेगळी मिटिंग आणि वेगळा पासवर्ड असेल. त्यात येणाऱ्या पहिल्या शंभर जणांना देखावा पाहता येईल. यापेक्षा अधिक जण सामावून घेतले जाणारे ॲपही आपल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत.\nउत्सवात फिरताना, उत्सवातील उत्साही कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे आयटीमधील अनेक तंत्र���्ञ, अभियंते मंडळांचे कार्यकर्ते म्हणून महिनामहिना राबतात. ते याहीपुढचे उपाय सुचवू शकतील. तसेच मंगलमूर्तींचे दर्शन ‘फेसबुक लाइव्ह’सारख्या माध्यमांतून आपल्याला भाविकांना घडवता येऊ शकते. अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती वर्षभर ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी मूर्तीची पूजा मांडली जाऊ शकते, वेगळा उत्सवाचा मांडव टाकण्याचीही गरज नाही. काही जणांकडे मूर्तींसाठी अशी व्यवस्था नसेल तिथे मांडव उभारावा लागेल, मात्र मांडव उभारला तरी किंवा उभारला नाही तरी दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी होणार नाही आणि शारीरिक अंतर ठेवूनच भाविक दर्शन घेतील, अशी खास व्यवस्था करावी लागेल.\nमांडवात पाच किंवा दहा जणांनाच एकावेळी प्रवेश देण्याचे बंधन पाळावे लागेल. समाधानाची, कौतुकाची अन आनंदाची बाब पुण्यातील गणेशोत्सवाच्या अनेक प्रमुखांशी बोलल्यानंतर पुढे आली आणि ती म्हणजे सद्यस्थितीचे अचूक भान पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना आहे. प्रत्यक्ष उत्सवाच्या कितीतरी आधीपासूनच अनेक मंडळांचे कार्यकर्ते कोरोनाच्या युद्धात उतरले होते. हातावर पोट असणाऱ्या असंघटित घटकांना रेशन, रोजचे जेवण पुरवणे असो, डॉक्‍टरांना वैद्यकीय किट देणे असो किंवा मास्कचे वाटप करणे असो.. आपापल्या परीने उत्सवाचे कार्यकर्ते कार्यरत असल्याचे दिसत होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर मानाच्या सात गणेश मंडळांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटर चालवून या कामावर कळसच चढवला. तसेच कोरोनाबाधितांचा संपर्क झालेल्या व्यक्तींना शोधण्याच्या म्हणजेच ट्रेसिंग करण्याच्या कामामध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी २७५ मंडळांच्या कार्यकर्त्यांची फौजही तयार झाली. बाधित ज्या भागात असतील, त्या भागातील रहिवाशांशी त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची ओळख असल्याने त्या कार्यकर्त्यांमार्फत त्या व्यक्तींना शोधणे सोपे जाते. त्यामुळे आपापल्या भागात अशी मदत करण्यास कार्यकर्ते तयार झाले, हीसुद्धा खूपच मोठी गोष्ट होती. अनेको कार्यकर्ते स्पेशल पोलिस ऑफिसर म्हणून काम करू लागले.\nप्रत्यक्ष उत्सवही यंदा आरोग्य उत्सव म्हणूनच साजरा होईल, अशीच तयारी सुरू असून ती स्वागतार्हच आहे. दरवर्षीप्रमाणेच मोठा मांडव न उभारता लहान मांडव उभारण्या��ा मनोदय अनेकांनी बोलून दाखवला आणि तो प्रत्यक्षातही आणला जात असल्याचे उत्सवाला काही दिवसच बाकी असताना दिसू लागले आहे. ‘ज्या मंडळांचे गणपती वर्षभर मंदिरांत विराजमान झालेले असतात, त्या मंडळांनी मांडव न उभारता आहे त्या मंदिरांतच श्रींची प्रतिष्ठापना करावी,’ या व्यक्त केलेल्या अपेक्षेला पहिला प्रतिसाद दिला तो मानाच्या अखिल मंडई मंडळाने. उत्सवाच्या सुमारे तीन आठवडे आधीच त्यांनी तसे जाहीर केले आणि त्याबद्दल त्या मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. मंडई मंडळाची शारदा-गजाननाची मूर्ती वर्षभर कायमस्वरूपी मंदिरात असते आणि त्या मंदिरात भाविकांना सामावून घेतले जाईल, एवढी जागाही आहे. ‘दर्शनासाठी एका वेळी केवळ पाचच जणांना प्रवेश देणार, दर तासाने मंदिरात जंतूनाशकाची फवारणी करणार, रांगेतील भाविकांना एकमेकांपासून लांब राहण्याच्या सूचना देण्यासाठी कार्यकर्ते उभे करणार,’ ही त्यांची योजना इतर मंडळांना आदर्श अशीच ठरली. अर्थात, त्यानंतर अनेक मंडळांनी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरणही केले. हत्ती गणपती मंडळानेही अशाच प्रकारे मांडव रद्द केला आणि कायमस्वरूपी मंदिरातच प्राणप्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. ‘लॉकडाउनमध्ये अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून या काळात कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करणे योग्य राहील. नोकऱ्या गेलेल्या अनेकांना मदत आवश्‍यक आहे,’ असेही मानकर यांनी सुचविले.\nपुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती उत्सवाने नेहमीप्रमाणे मोठा मांडव न उभारता छोटा मांडव उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणतात, ‘हा लोकोत्सव साध्या पद्धतीने करायचे आम्ही ठरवले. प्राणप्रतिष्ठेची तसेच विसर्जनाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. उत्सवाआधी धान्यवाटप-अन्नवाटपाचे काम मंडळाने केलेच, पण प्रत्यक्ष उत्सवातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. गणेशाच्या प्रत्यक्ष दर्शनाला न येताच भाविकांना गणेशदर्शन घडेल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. फेसबुकवरून अभिषेकाचे प्रक्षेपण होईल. फर्ग्युसन महाविद्यालयातील कोरोना केंद्राची व्यवस्था आठ मंडळांनी उचलली असून तेथील कोरोनाबाधित तसेच संशयितांना जेवण, चहा-नाश्‍ता, आयुर्वेदाचे उपचारही करण्या��� येत आहेत.\nत्याचप्रमाणे त्यांची मानसिक शक्ती वाढण्यासाठी प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा आदींचेही नियोजन केले आहे.’\nपुण्यातील सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणपती. त्या ट्रस्टनेही कोरोना वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पावले उचलली. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संकेतस्थळावरून तसेच फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींच्या माध्यमांतून घरबसल्या गणेशदर्शन घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे या ट्रस्टचे महेश सूर्यवंशी सांगतात. या ट्रस्टने ससून रूग्णालयात तीन हजार जणांच्या भोजनाच्या व्यवस्थेबरोबरच कोरोना साथीशी लढण्यासाठी सात रुग्णवाहिका मोफत दिल्या आहेत. यंदाच्या उत्सवात सजावट रद्द करण्यात आली असून साधा मांडव उभारला जात आहे. त्यात केवळ दर्शन घेण्यासाठीच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘एका वेळेला किती भाविकांना प्रवेश द्यायचा, गर्दी टाळण्यासाठी काय करायचे, याबाबत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या आदेशांची काटेकोररित्या अंमलबजावणीही आम्ही करणार आहोत,’ अशी ग्वाहीही सूर्यवंशी यांनी दिली.\nउत्सव साधेपणाने होणार असल्याची झळ अनेक व्यवसायांना, लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला बसली. उत्सवातील उलाढाल यंदा वीस टक्‍क्‍यांपर्यंत कमी होईल, असा या उत्सवात प्रदीर्घ काळ सक्रियतेने भाग घेणारे कार्यकर्ते आनंद सराफ यांचा अंदाज आहे. अनेक मूर्तिकार, सजावटकार, शिल्पकारांना वर्षातून एकदा हक्काचे मिळणारे काम यंदा मिळणार नसल्याने मंडळांनी तसेच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी त्याची दखल घ्यावी, अशी तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर यांची अपेक्षा आहे. ते म्हणतात, ‘उत्सवातील मूर्तिकार, सजावटकार, शिल्पकार यांना हा फटका आहेच, पण या कलाकारांना मदत करणाऱ्या अनेक कुटुंबांवरही त्याचा परिणाम झाला आहे. उत्सवात एका मंडळामध्ये साठ ते पासष्ट जणांचे पथक चार महिने काम करत असते. त्यांचे आर्थिक गणित त्यावर अवलंबून असते. मंडळांनी आपल्या कलाकारांना यथाशक्ती मदत केल्यास त्यांनी ती उपयोगी पडेल.’\nसजावट न करता छोटा मांडव उभारून गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी तुळशीबाग मंडळ घेणार आहे. मांडव उभारला तरी त्याचा वापर सोशल डिस्टन्सिंगसाठी करण्याचे नियोजन काही मंडळांनी केले आहे. तांबड�� जोगेश्‍वरी मंडळानेही त्याचाच अवलंब केला आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे राजाभाऊ टिकार देतात.. ‘मांडवाच्या शेजारी रक्तदानासाठी स्वतंत्र मांडव उभारला जाणार असून नऊ दिवस रक्तदान शिबिर घेतले जाईल तसेच मास्क, होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटपही मांडवात करण्यात येईल.’ लक्ष्मी रस्त्यावरील गुरूजी तालीम मंडळानेही सोशल डिस्टन्सिंगच्या पालनावर भर देऊन साधेपणाने उत्सव करण्याचे ठरवल्याचे मंडळाचे प्रवीण परदेशी सांगतात.\nवेधक देखाव्यांबरोबरच सामाजिक उपक्रम राबवणारी अनेक मंडळेही कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवामध्ये वेगळा विचार करत असल्याचे दिसून येते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, रवींद्र बरिदे यांनी ‘दहा दिवसांत आरोग्याशी निगडित दहा उपक्रम’ करण्याचा संकल्प सोडला आहे, तर आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी मंडळाच्या परिसरातील सर्वांची अँटिजेन चाचणी करण्याचे ठरवले आहे. ‘मंडळांनी आरोग्य उत्सव यंदा साजरा करावा,’ अशी अपेक्षा खडकमाळ आळी मंडळाचे संजय बालगुडे व्यक्त करतात.\nगणेशोत्सव मंडळांकडून गर्दी टाळण्यासाठी अनेक स्तुत्य पावले उचलली जात असली तरी आता नागरिकांचीही जबाबदारी आहे. मंडळांनी मांडव न घालता मंदिरातच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली किंवा छोटा मांडव घातला किंवा सोशल डिस्टन्सिंगसाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तर सगळेच मुसळ केरात जाण्याची शक्‍यता आहे. नागरिकांकडून पहिली अपेक्षा अशी, की शक्‍यतो ज्या मंडळांच्या गणेशाचे, देखाव्याचे दर्शन घरीच बसून अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने पाहता येणे शक्‍य आहे, अशा मंडळांजवळ जाऊच नये. तसेच एका मंडळाकडून दुसऱ्या मंडळाकडे जातानाही एकमेकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्याचे भान हवे. पुण्याचे उदाहरण पाहिले तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग मंडळ या एकाच भागात असलेल्या नावाजलेल्या मंडळांची सजावट पाहण्यास नागरिक मोठी गर्दी करतात. काही ठिकाणी तर एकमेकांना अगदी खेटून जावे लागते, एवढी गर्दी उत्सवाच्या अखेरच्या दिवसांत होते. अशी गर्दी झाली तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडेल आणि कोरोनाची लागण वेगाने होईल. त्यासाठी प्रशासना��ेही या मंडळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरूनही दहा-पंधरा जणांना एका वेळी सोडण्याची यंत्रणा उभारण्याची आवश्‍यकता लक्षात येते.\nसार्वजनिक उत्सवाप्रमाणेच घरोघरी बसवल्या जाणाऱ्या श्रींच्या पद्धतीतही यंदापुरता बदल नागरिकांनी करण्याची गरज आहे. देवघरातील पूजेच्या छोट्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठापना करून प्रत्यक्ष विसर्जनाची मूर्ती आणणे टाळले तर खूप फरक पडू शकतो. सार्वजनिक उत्सवाप्रमाणेच घरच्या गणेशाचे विसर्जनही रद्द करता आले, तर ते परिणामकारक ठरेल.\n... हे होऊ शकेल, यंदाचा गणेशोत्सव कोरोनाचे विघ्न वाढवणारा नव्हे तर ते परतवून लावणारा ठरेल याचे कारण सामाजिक जबाबदारीची जाणीव असणारे समाजमन जागे असल्याची वाटत असलेली खात्री आणि विश्‍वास\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/category/editorial/?filter_by=popular7", "date_download": "2020-10-01T01:57:56Z", "digest": "sha1:ZLPBFC6I3DWEK3PLLZM6CCBM5EZGZHRT", "length": 8450, "nlines": 100, "source_domain": "citykatta.com", "title": "Editorial Archives | CityKatta", "raw_content": "\nऔरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)\nकोरोना या आजाराबद्दल ऐकलं, वाचलं अथवा माहित नसलेला व्यक्ती जगात सापडणे अशक्य आहे. इतक या लहानश्या विषाणूने संपूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे. या विषाणूमुळे आजवर अठरा लाखाहून अधिक लोकांना ग्रासलंय, तर एक लाख वीस हजारांच्या आसपास लोकांचा बळी घेतलाय. कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, आटोक्यात कधी येईल, लस...\nजीस रेल से जा न सके, मर के उसी मे सवार थें हम याद रखना ए दुनियावालो तुम्हारे घर की निव रखनेवाले मजदूर थे हम.... गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार हा पॅरासाईट या चित्रपटाला मिळाला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की पॅरासाईट म्हणजे कोण अनेकांना याचं उत्तर सापडलं नाही, किंवा...\nऔरंगाबाद – जळगाव रस्ता: चुकीच्या नियोजनाचा बळी\nऔरंगाबाद शहराला जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा तसेच खान्देशला जोडणारा औरंगाबाद- जळगाव महामार्ग सध्या चर्चेचा विषय झाला आहे. चुकीच्या नियोजनाचा उत्तम नुमुना होऊ शकेल असाच प्रवास या रस्त्याचा नशिबी आला आहे. दुतर्फा टुमदार झा��ीसाठी प्रसिध असलेला या राज्य महामार्गाच्या मजबुतीकरणाची २०१३ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केली. नंतरच्या...\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा\nकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत २०१८-१९ चे बजेट सादर केलं. त्यांनी जाहीर केलेल्या तरतुदी संसदेने मंजूर केल्यानंतरच अमलात येतील. हे निवडणुकीआधीच्या वर्षाचे बजेट आहे, हे स्पष्टच आहे. बजेटमध्ये शेती, ग्रामीण भागासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ‘इंडिया’ला नव्हे, ‘भारता’ला द्या; नागरिकांचे आरोग्य वाढवा - असेच काही मनात घेऊन हा अर्थसंकल्प...\nश्रेयासाठी चेकमेट पण रोगापेक्षाही औषध जालीम\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या भोवती असलेल्या शंभर खदानीमध्ये कचरा टाकण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा औषध जालीम’ अशी अवस्था आहे. औरंगाबादेतील हिंसाचाराच्या पाश्र्वभू्मीवर कदाचित घाईने हा निर्णय घेण्यात आला असावा. कचराप्रश्नी कोणताही लोकनेता लोकक्षोभासमोर जाण्यास कचरत होता. आपली मतपेढी शाबूत ठेवण्यासाठी सगळे राजकारण २१ दिवस कच-याभोवती फिरत आहे. राजकारणी...\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/lifestyle/peel-of-apple-is-useful-for-health-keep-it-in-your-diet/10553/", "date_download": "2020-10-01T02:17:08Z", "digest": "sha1:KNKHD72UDC7Y34XFDBFXMLMK4ZEBXVNZ", "length": 12886, "nlines": 120, "source_domain": "worldmarathi.com", "title": "सफरचंदाचे सालाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nसफरचंदाचे सालाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nसफरचंद खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण सफरचंदाच्या साला���ासून होणारे फायदे अनेकांना माहित नाही. अनेकजण सफरचंदाचे साल काढून खातात पण सफरचंद सालासकट खाल्ले पाहिजे. यात अनेक पोषक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याच सफरचंदाच्या सालापासून होणारे फायदे सांगणार आहोत.\nसफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने अ‍ॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. रक्तवाढ होते.\nसफरचंदाच्या सालाच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रियादेखील होते.\nलठ्ठपणा कमी होतो- वजन कमी करण्यासाठी सफरचंद सालीसकट खावे. यामुळे चरबी कमी होते. यातील उर्सोलिक अ‍ॅसिडमुळे वजन कमी होते.\nमोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालांसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.\nसफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते.\nTagged सफरचंदाचे सालाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nसापाला पाहून ती घाबरली, मात्र तो साप नसून होते…\nतुम्हालाही जर रस्त्यात साप दिसला तर साहजिकच तुम्ही देखील घाबरणार. अशीच घटना एका तरुणी सोबत घडली. आणि तिने हा किस्सा फेसबुकवर पोस्ट केला आहे. झाले असे की, फेसबुक युझर फातिमा दाऊदला तिच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये एक साप दिसला. या सापाला पाहून ती जोरजोरात ओरडली. तिचे ओरडणे ऐकूण तिच्या समोरुन जाणारी एक वयस्कर महिला देखील घाबरली. पण […]\nटाळ्या वाजवण्याचे हे आहेत फायदे\nटाळ्या वाजविण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात टाळ्या वाजविण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे 1.पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते. 2.टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो. 3.रक्तदाब कमी असणाऱ्यांना सुद्धा टाळ्या वाजवल्या मुळे अत्यंत फायदो होतो. 4.पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. 5.टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो. […]\nरोगप्रतिकारशक्ती वाढवायची मग ‘या’ फळांचे करा सेवन\nकोरोनाच्या महासंकटकाळात कोरोना विरुध्द लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्त��� वाढविण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करायचे याची माहिती देणार आहोत. भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अलीकडेच अशा काही पदार्थांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये आवळा, संत्री, पपई, सिमला मिरची, पेरू आणि लिंबू यांचा समावेश आहे. […]\nतुम्हाला कोण कॉल करतय याची माहिती देणार आता गुगल\nरोगप्रतिकारशक्ती वाढवायची मग ‘या’ फळांचे करा सेवन\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nया अटीवर केजरीवाल देणार राहूल यांना पाठिंबा\nअनेक पक्षांमधील मोठे नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक – फडणवीस\nईव्हीएम विरोधात एल्गार; 21 ऑगस्टला भव्य मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_45.html", "date_download": "2020-10-01T01:57:37Z", "digest": "sha1:NCU6CGPY7B23BWZ3DN2AFXZLJY4AL3DJ", "length": 6745, "nlines": 60, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित...", "raw_content": "\nकोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित...\nकोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.\nभारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा रुग्ण आहे. पुण्यात आठ, मुंबईत दोन रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. अशाप्रकारे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे.\nफ्रान्स, जर्मनी, स्पेन नागरिकांचा व्हिसा रद्द\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारताने तीन देशांच्या नागरिकांना भारतात प्रवेशण्यासाठी तात्पुरती बंदी घातली आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिकांना सध्या भारतात येण्याची परवानगी नाही. अजूनपर्यंत देशात दाखल न झालेल्या, प्रवेश न केलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांच्या नियमित आणि ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे.\nकोरोना व्हायरस म्हणजे काय\nकोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.\nकोरोनाची लक्षणे कोणती आहेत \nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.\nकोरोनाबाबत काय काळजी घ्याल\nतोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.\nकोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला प��लिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/amalner-news/", "date_download": "2020-10-01T00:44:51Z", "digest": "sha1:VGEITF52E2YNDAPJWJSZRPXTFST2YAJD", "length": 11598, "nlines": 196, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "amalner news Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nअमळनेर मतदारसंघाचा कायपालट करणार\nआमदार शिरीष चौधरींचे आश्‍वासन अमळनेर - गेल्या पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातुन कोट्यावधी रूपयांचा निधी आणला आहे. तालुक्यासाठी जिव्हाळ्याचा असलेल्या पाडळसरे ...\nतोकडे मनुष्यबळ…तरीही अमळनेर पोलीस कर्तव्यदक्ष\nदोनशे कर्मचार्‍यांची गरज अमळनेर (सचिन चव्हाण)- अमळनेर शहरासह तालुक्याच्या लोकसंख्येचा आढावा घेतला तर लोकसंख्या ही सुमारे चार ते पाच लाख ...\nडी.आर. कन्या शाळेकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट\nशैक्षणिक नुकसान होत असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास अमळनेर ः अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेच्या अर्जापोटी विद्यार्थीनींकडून अव्वाच्यासव्वा रक्कम उकळणार्‍या खान्देश ...\nस्वातंत्र्य दिनी रंगला ‘एक शाम वीर जवानो के नाम’\nवीर पत्नी सुषमा राजपूत यांचा साडी देऊन सन्मान अमळनेर : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ‘एक ...\nशिर्डी येथील हत्याकांडाप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा\nअमळनेर ठाकुर समाज मंडळाचे प्रांधिकार्‍यांना निवेदन अमळनेर- शिर्डी येथे दि.१३ जुलै रोजी ठाकूर कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ...\nअमळनेर प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी सामाजाचा ताट वाटी मोर्चा\nअमळनेर : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी ८ रोजी शहरातील राजपुत्र एकलव्य सेना, आदिवासी एकता परिषद तसेच विविध संघटनानी मोर्चा काढला. ...\nनिराधार योजनेची २७०० प्रकरणे एकाच बैठकीत मंजूर\nआमदार शिरीष चौधरींच्या पुढाकारामुळे गरजूंना न्याय अमळनेर- सर्वसामान्य जनतेबाबत लोकप्रतिनिधीला खरंच कळवळा असला तर तो काय करिष्मा करू शकतो याचा ...\nदोधवत येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन\nजि.प.सदस्या जयश्री पाटील यांचा पाठपुरावा अमळनेर - मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील दोधवत येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=248783:2012-09-07-14-12-31&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T01:07:33Z", "digest": "sha1:7AUSU4XAXNHXB6GBO4RWFMNVPSUGCUPE", "length": 35139, "nlines": 241, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nव्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच\nअ‍ॅड.शरद भाटे,शनिवार ८ सप्टेंबर २०१२\nसध्या २००६ मध्ये खरेदी केलेल्या सदनिकांवरील व्हॅटचा प्रश्न चर्चेत आहे. हा व्हॅट बिल्डरनेच भरायचा असला तरीही तो खरेदीदारांच्याच माथी मारण्याचे बिल्डरांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षपणे हा व्हॅट बिल्डरांवर लादला असला तरी अप्रत्यक्षपणे त्याचा बोजा सदनिका खरेदीदारावरच पडणार आहे.\nसध्या २० जून २००६ च्या नंतर खरेदी केलेल्या सदनिकांचे व्हॅट प्रकरण चांगलेच गाजत आहे. असा व्हॅट साधारणपणे सदनिका/ बंगले/ दुकाने/ कार्यालयीन जागांना लागू होतो. सरकारने हा व्हॅट २००६ ते २०१० या काळासाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने ५ टक्के दराने लागू केला आहे, तर १-४-२०१० पासून घेतलेल्या स्थावर मिळकतींवर १ टक्का दराने लागू केला आहे. हा असा दोन प्रकारचा व्हॅट लावण्यात भेदभाव का या अजब तर्कशास्त्रापुढे अक्कल काम करीत नाही. बहुतेक ‘आले सचिवाच्या मना’ असेच वाटते. यापूर्वी हा व्हॅट भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट होती, ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच हा व्हॅट सदनिका खरेदीदाराने भरावयाचा की बिल्डरने, याबाबतही निकाल लागला असून सर्वोच्च न्यायालयाने हा व्हॅट बिल्डर्सना भरावयास सांगितला आहे. त्यामुळे सदनिका खरेदीदार खूश आहेत, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नाही, हेही तेवढेच खरे आहे.\nहा व्हॅट का लावला, तर सरकारच्या तिजोरीत चांगलाच खडखडाट आहे. या व्हॅटपासून सरकारला ८०० ते १००० कोटी रुपये उत्पन्न व्हॅटच्या रूपाने मिळणार आहे, पण त्याबरोबरच बिल्डर लॉबीशी सरकारचे ���ाकडे येणार आहे, हेही तितकेच खरे आहे. मराठी शब्दकोशात ‘व्हॅट’ या शब्दाचा अर्थ ‘मोठे िपप’ असा आहे, तसेच या व्हॅटचे आहे. ठाण्यात जसे सर्व पक्षांनी (त्यांच्या स्वार्थासाठी का होईना) नवीन मालमत्ता करप्रणाली रद्द ठरवून घेतली आहे, तसाच तमाम जनतेने सरकारवर दबाव आणून हा व्हॅट रद्द करून घेतला पाहिजे. यासाठी गृहनिर्माण जिल्हा संघटनांना हाताशी धरणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच सदनिका खरेदीदारांना या व्हॅटबद्दल काहीच माहिती नाही, असे आता दिसून येत आहे. सदनिका खरेदीदारांनी जागा घेताना मुलगी चांगली दिसली म्हणून लग्न करून मोकळे झाले, पण त्या मुलीच्या शिक्षणाबाबत/खानदानाबाबत काहीच चौकशी केली नाही. हे वास्तव/वस्तुस्थिती ८० टक्के सदनिका खरेदीदारांच्या बाबतीत खरे आहे. याचाच अर्थ सदनिका खरेदीदारांनी जेव्हा बिल्डरशी करार केला तेव्हा त्या करारातील अटी/मुद्दे काय आहेत, हे जराही वाचून पाहिलेले नाही. याचाच अर्थ अशा करारांमध्ये यापुढे केव्हाही सरकारने कोणत्याही प्रकारचे कर वाढविले तरी सदर कर आम्ही भरू, अशी शब्दरचना (पोटकलम) आहे. काही खरेदीदारांनी हीच बाब स्वतंत्रपणे शपथपत्रावर (अ‍ॅफिडेव्हिट) लिहून दिली आहे. त्यामुळे याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न बिल्डर्सकडून नक्कीच होणार आहे.\nआता व्हॅटबाबत थोडी पाश्र्वभूमी पाहू. त्यामुळे वाचकांना व्हॅट प्रकरण समजेल. हा व्हॅट २० जून २००६ पासून लागू झाला. या बाबतीत २००९ साली बांधकाम व्यावसायिकांना सरकारने नोटिसेस जारी केल्या, पण त्याकडे ना सरकारने ना बिल्डर्सने जराही लक्ष दिले व सरकार आता जागे झाले आहे. या बाबतीत क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रीयल इस्टेट डेव्हलपर्स असो. ऑफ इंडिया) पुणे या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सदर व्हॅट रक्कम भरणा करू नये, असा स्थगिती हुकूम दिला होता. त्यावर महाराष्ट्र शासनाने क्रेडाईच्या याचिकेसंबंधी व्हॅट लागू करण्याचा उद्देश नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले व त्यामुळे क्रेडाईने त्यांची दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या परवानगीने काढून घेतली. हे असे झाल्यावर महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१० पासून विक्री केलेल्या सदनिकांवर १ टक्का व्हॅट आकारण्याची योजना अमलात आणली व त्यानुसार सदनिकाधारकाकडून १ टक्का व्हॅट वसूल करण्��ास सुरुवात झाली. हा व्हॅट करारामध्ये नमूद केलेल्या रकमेवर १ टक्क्याने लावण्यात आला.\nत्यानंतर महाराष्ट्र शासनाने पुन्हा २००६ ते २०१० या कालावधीत विक्री केलेल्या सदनिकांवर पूर्वलक्ष्यी (रेट्रॉस्पेक्टिव्ह) प्रभावाने व्हॅट वसुलीच्या नोटिसा बांधकाम व्यावसायिकांना पाठविल्यामुळे क्रेडाई-पुणे मेट्रो ही संस्था परत उच्च न्यायालयात गेली, पण तेथे ही याचिका उच्च न्यायालयाने एप्रिल २०१२ मध्ये फेटाळली. यावर क्रेडाई संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात ‘सोशल लिव्ह पिटिशन’ दाखल केले. त्यावर नुकताच २८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा व्हॅट बिल्डर्सनी भरावयाचा आहे, असा निकाल बिल्डर्सविरुद्ध देऊन बिल्डर्सना व्हॅट नोंदणी करण्यासाठी १५ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली असून, हा व्हॅट ३१ ऑक्टोबरपूर्वी सरकारी तिजोरीत जमा करावयाचा आहे. असे केल्यास विक्रीकर खाते बिल्डर्सना या भरलेल्या व्हॅटवर कोणत्याही प्रकारचा दंड अथवा व्याज लावणार नाही. या निकालातील महत्त्वाची बाब काय तर हा व्हॅट सदनिका खरेदीदारांनी भरावयाचा नसून बिल्डर्सनी भरावयाचा आहे. ही व्हॅटबाबतची पूर्वपीठिका आहे.\nजसे इंधनाचे (पेट्रोल) भाव वाढले की त्याचा फटका सर्वच क्षेत्रांत बसतो, तसेच व्हॅट हा बिल्डर्स भरणार असले तरी त्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फटका हा सदनिकाधारकांनाच बसणार आहे. ज्यांना १ टक्काच व्हॅट आहे असे बरेच सदनिका खरेदीदार स्वत:हून हा व्हॅट भरणार आहेत. ज्यांनी बिल्डर्सना हमी (अंडरटेकिंग) दिली आहे ते खरेदीदारही हा व्हॅट भरणार आहेत. या भट्टीमध्ये होरपळणार आहेत कोण तर ज्यांची सदनिका खरेदी २००६ ते २०१० या दरम्यान आहे ते खरेदीदार, कारण त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने ५ टक्के दराने व्हॅट द्यावा लागणार आहे. अर्थात हा व्हॅट बिल्डर्सनी भरलाय असेच कागदोपत्री दिसणार आहे, हेही तेवढेच खरे. याबरोबर यापुढे बिल्डर्सना व्हॅट भरावा लागणार असल्यामुळे जागांचे भाव आपोआप (व्हॅटच्या प्रमाणात न वाढता) भरमसाट वाढणार आहेत. सरकारने बिल्डर्सना व्हॅट बसवून बिल्डर्सविरुद्ध कितीही कांगावा केला तरी सरकार व्हॅटच्या बदल्यात बिल्डर्सना काही तरी फायदा नक्कीच मिळवून देईल, हे निश्चित. याचे कारण सरकार व बिल्डर्स या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे वास्तव आहे. नाही तर निवडणुकांना पसा मिळणार कसा\nव्हॅट लागू करण्याचा निर्णय सरकारने २००५ साली घेतला, पण त्याच्या कार्यवाहीला २०१२ सालची अखेर उजाडली. बिल्डर्स हा व्हॅट आपल्या खिशातून भरण्याची जराही शक्यता नाही. जी मंडळी कर्मचाऱ्यांचा कापलेला भविष्य निधी, व्यवसाय कर ढापतात त्या मंडळींकडून व्हॅट भरला जाण्याची अपेक्षा करणे हा वेडेपणा आहे. खरेदीदारांनी व्हॅट न भरल्यास ही मंडळी जागेचा ताबा अडकविणार आहेत. बिल्डर्सकडे एम नावाच्या तीन पॉवर्स असतात. त्यातील मनी व मसल या दोन पॉवर्स मजबूत असतात, तर खरेदीदाराकडे तत्त्वाच्या गप्पा मारण्यापलीकडे हातात काहीच नसते. शिवाय त्याला त्या जागेत राहावयास जावयाचे असल्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी स्थिती खरेदीदाराची झालेली असते. त्यामुळे खरेदीदार हा नेहमीच बिल्डरपुढे फिका पडतो. त्यातून बरेच ग्राहक कायद्याच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. या व्हॅटमुळे ते आणखीनच धास्तावले आहेत. या व्हॅट लागू झालेल्या ६ वर्षांत ज्यांनी आपले जुने घर विकून नवीन घेतले त्यांच्या बाबतीत काय तरतूद आहे याचा खुलासा मिळत नाही. घर खरेदी करताना व्हॅट नव्हता. तो किती तरी वर्षांनी लावला, त्यामुळे याच खरेदीवर सरकार परत दुसरे कोणते कर लावेल का, याचीही धास्ती वाटते. आधीच वाढत्या महागाईने जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामध्ये ही व्हॅटची भर.\nसर्वोच्च न्यायालयाने आत्ता दिलेला निर्णय हा हंगामी निकाल आहे. अजून अंतिम निकाल यावयाचा आहे. समजा तो निकाल बिल्डर्सच्या बाजूने लागला तर बिल्डर्स व घर खरेदीदार असे दोघेही खूश होणार आहेत. तसे झाल्यास ३१ ऑक्टोबपर्यंत सरकारने व्हॅटपोटी जी रक्कम जमा केली असेल ती व्याजासह बिल्डर्सना परत करावी लागेल. ३१ ऑक्टोबपर्यंत व्हॅटचा भरणा न केल्यास त्यानंतर होणाऱ्या उशिरासाठी बिल्डर्सना व्याज व दंड असे दोन्ही भरावे लागणार आहेत. विक्रीकर विभागाला ही व्हॅटची रक्कम एका वेगळ्या खात्यात जमा करावी लागणार आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदनिकाधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या व्हॅटची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायम आहे. हा व्हॅट बिल्डर्सना भरावा लागणार असला तरी बिल्डर्स हे सरकारपेक्षा खूप हुश्शार आहेत, कारण त्यांनी करारात तशी तरतूद केली आहे. काही बिल्डर्सनी स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्�� व बँक गॅरंटीजही घेतल्या आहेत. सरकार शेतकरी, साखर कारखाने यांना भरपूर सवलती देते. तसाच विचार सरकारने सदनिकाधारकांच्या बाबतीत करावा. अर्थात शेतकरी व साखर कारखानदार यांच्याकडून सरकारला राजकीय लाभ उठविता येतो. तसे व्हॅटच्या बाबतीत होणार नाही, हे सरकारला पक्के ठाऊक आहे.\n‘नियमांचे जंजाल, करी उद्योजकाला घायाळ’ हे सुद्धा खरे आहे, कारण सध्या बँका व बिल्डर्सचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे बिल्डर्सना व्हॅट भरण्यासाठी कर्ज मिळणे कठीण आहे. म्हणून बिल्डर्सना अन्य मार्गानी खेळते भांडवल जमा करावे लागणार आहे. शिवाय घर खरेदीदाराकडून व्हॅट वसूल करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा उपयोग होणारच आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या काळात हा व्हॅट बिल्डर्सना भरावा लागणार आहे. त्यामुळे त्वरित व्हॅट भरणा व कडक दंड यामुळे बिल्डर्सना त्यांचे भांडवल बांधकामावरून इकडे वळवावे लागणार आहे. हे असे काहीही असले तरी खरेदीदार, बिल्डर्स व जिल्हा गृहनिर्माण संस्था यांनी एकत्रितपणे बसून सरकारवर दबाव आणल्यास त्याचा फायदा होण्याचीही शक्यता आहे. हे असे म्हणण्याचे कारण आता सरकारला नितांत पशांची गरज आहे. त्यामुळे कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी तो पक्ष हेच करील, हेही तेवढेच खरे आहे.\nआता वास्तव्याच्या नजरेतून पाहिल्यास जो ग्राहक वस्तू खरेदी करतो तोच त्या वस्तू खरेदीवरील कर भरतो. तसा विचार केल्यास सदनिका खरेदीदाराला व्हॅट भरावा लागेल, पण हे असे झाल्यास घरांच्या किमती वाढतच राहतील व हे दुष्टचक्र चालूच राहील. एकीकडे महागाई गगनाला भिडत चालली आहे. त्यात हा व्हॅटचा भस्मासुर. भरपूर पसेवाले व काळा पसावाले गुंतवणुकीच्या नजरेतून एक के बाद एक अशा सदनिका खरेदी करीत असतात. यावर कायद्याची बंधने आली पाहिजेत. कायद्याची बंधने आणताना सरकारनेच सगळ्या पळवाटा बंद ठेवल्या तरच त्या धोरणाला अर्थ आहे. तरी सामान्य नागरिकाला राहण्यासाठी हक्काचे घर असावे असे सरकारला वाटत असल्यास घरे स्वस्त कशी होतील याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/rajysabha-and-vidhan-parishad-election-not-option-nota/", "date_download": "2020-10-01T01:01:44Z", "digest": "sha1:53KPYMFAMCJDV2IDOH2NBKCBEBKXLUR6", "length": 8318, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिल��सादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nराज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय नाही\nin ठळक बातम्या, featured\nनवी दिल्ली-राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधून ‘नोटा’या पर्यायाचा वापर करण्यात येऊ नये असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून दिले आहे.\n21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीसाठी ‘नोटा’चा पर्याय काढून टाकला पाहिजे, असे मत नोंदविले होते. राज्यसभेची मतदान प्रक्रिया गुंतागुंतीची असते, त्यामध्ये ‘नोटा’चा वापर केल्यास क्लिष्टतेत वाढच होईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते.\nराज्यसभा आणि विधानपरिषद या निवडणुकांच्या मतपत्रिकेत ‘नोटा’चा पर्याय छापला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. मात्र लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘नोटा’चा पर्याय कायम राहणार आहे. सर्वसामान्य नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हाच ‘नोटा’चा वापर केला जाऊ शकतो, असे मत सर्वोच्च न्यायालयाने 21 ऑगस्ट रोजी मांडले होते.\nनेहरू नगर कब्रस्थानातील दोन घरांना आग\nजम्मू-काश्मीरसह हरियाणाच्या भूकंपाचे धक्के\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nजम्मू-काश्मीरसह हरियाणाच्या भूकं���ाचे धक्के\nरुपयाच्या अवमूल्यनामुळे महाराष्ट्राला १८ कोटींचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-10-01T01:26:56Z", "digest": "sha1:SV357RGO4ZRDNK45A7FUQIB3QGP4TN5R", "length": 8428, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "व्होडाफोन, आयडियाला कोर्टाचा दणका; महसूल जमा करण्याचे आदेश ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nव्होडाफोन, आयडियाला कोर्टाचा दणका; महसूल जमा करण्याचे आदेश \nनवी दिल्ली: दुरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेल यांना न्यायालयाकडून आज शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली आहे. समायोजित सकल महसूल (एजीआर) जमा करण्यास दुरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांकडून केल्या जात असलेल्या विलंबाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे. दुरसंचार विभागाकडे तब्बल १.४७ लाख कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्याय���लयाने कंपन्यांना दिले आहेत.\nयाप्रकऱणी पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे. मात्र, तत्पुर्वी दुरसंचार विभागाकडे तब्बल १.४७ लाख कोटी रुपये जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने या कंपन्यांना दिले आहेत. समायोजित सकल महसूल प्रकरणाची आढावा याचिका या अगोदर फेटाळली असुनही अद्यापर्यंत एक पैसा देखील जमा करण्यात आलेला नाही.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जळगाव दौरा; जाणून घ्या मिनिट टू मिनिट दौरा \nनगरसेवक नामदेव ढाके यांच्या “तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nनगरसेवक नामदेव ढाके यांच्या \"तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प\" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/good-officers-swimming-tankothers-face-punishment-22195", "date_download": "2020-10-01T01:46:53Z", "digest": "sha1:PBAF6JQ5NVW22PZOGJMENPPGQDYOVP44", "length": 14505, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "good officers on swimming tank....others to face punishment | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफिर्यादिशी चांगले वागणारे पोलिस स्विमिंग टॅंकवर\nफिर्यादिशी चांगले वागणारे पोलिस स्विमिंग टॅंकवर\nफिर्यादिशी चांगले वागणारे पोलिस स्विमिंग टॅंकवर\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nपुणे : पोलिस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादिला सन्मानाची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज गौरव केला. जिल्ह्यातील तब्बल ६७ पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला लोणावळ्यातील एका वाॅटर पार्कवर सहलीची व्यवस्था अधीक्षक कार्यालयाने केली होती. मात्र वेळोवेळी सूचना देऊनही आपल्या कार्यपद्धतीत बदल न करता फिर्यादीला वैताग देणाऱ्या ४८ अधिकारी व कर्मचारी यांना तंबी देण्यात आली.\nपुणे : पोलिस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादिला सन्मानाची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज गौरव केला. जिल्ह्यातील तब्बल ६७ पोलिस कर्मच���री आणि त्यांच्या कुटुंबाला लोणावळ्यातील एका वाॅटर पार्कवर सहलीची व्यवस्था अधीक्षक कार्यालयाने केली होती. मात्र वेळोवेळी सूचना देऊनही आपल्या कार्यपद्धतीत बदल न करता फिर्यादीला वैताग देणाऱ्या ४८ अधिकारी व कर्मचारी यांना तंबी देण्यात आली.\nअर्थात ही तंबी केवळ कागदोपत्री नसून पगारवाढ रोखण्यासाऱखी कारवाईही संबंधितांवर करण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीशी व्यवस्थित वागावे, त्यांची तक्रार तत्परतेने नोंदवून घ्यावी, फिर्याद नोंदविण्यासाठी त्याला हेलपाटे मारायला लावू नयेत, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयापासून ते पोलिस अधीक्षकांपर्यंत सर्वांनी दिल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही.\nसुवेझ हक यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डमी तक्रारदार बनवून पोलिस ठाण्यात पाठविले होते. तेथे या डमी तक्रारदारांच्या अनुभवाच्या आधारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या डमी तक्रादारांच्या अनुभवाच्या आधारावर संबंधित पोलिस ठाण्याचे मूल्यमापन करण्यात आले. फिर्यादिला पिण्यासाठी पाणी विचारले का, त्याच्याशी सौजन्याने वागले का, त्याला फिर्याद न घेता परत पाठवले का, त्यासाठी कोणती कारणे दिली, ठाणे अंमलदार संबंधित तक्रारदाराशी कसे वागले, या आधारे पोलिसांना मार्क देण्यात आले.\nयाबाबत `सरकारनामा`शी बोलताना हक यांनी सांगितले की जेव्हा सुरवातीला हा प्रयोग केला होता. तेव्हा एकूण पोलिस ठाण्यापैकी दोन तृतीयांश ठाण्यांचे रिपोर्ट हे नकारात्मक होते. केवळ एक तृतीयांश पोलिस ठाण्यांतच फिर्यादिला चांगली वागणूक मिळाली. दुसऱ्यांदा हा प्रयोग केल्यानंतर हे चित्र आता उलट झाले आहे. दोन तृतीयांश पोलिस ठाण्यात आता फिर्यादिंना चांगली वागणूक मिळते आहे. तक्रार नोंदवून घेण्याचे सक्तीचे केल्याने पुणे जिल्ह्याचा क्राइम रेट हा ५० टक्क्यांनी वाढला आहे.\nया आकडेवारीतूनच फिर्याद नोंदविण्यासाठी लोक पुढे येत असल्याचे आणि त्या नोंदवून घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यात चांगले काम करणाऱ्यांना आज गौरविण्यात आले. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. याशिवाय त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक दिवसासाठी वाॅटर पार्कची सहलही आयोजित करण्यात आली. इतर चुकारांचे आता याबाब�� `प्रबोधन` करण्यात येत आहे. त्यासाठी कारवाईही केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले\nपुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन\nशिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुणे पोलिस पगारवाढ सर्वोच्च न्यायालय ठाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/municipal-corporation-selection-8-permanent-seats-now-focus-post-chairman-59238", "date_download": "2020-10-01T00:45:58Z", "digest": "sha1:FA6GLVYJX6HOB2D3PLPY662RYA3NG6ID", "length": 12079, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Municipal Corporation: Selection of 8 permanent seats, now the focus is on the post of Chairman | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर महापालिका : `स्थायी`च्या 8 जागांच्या निवडी, आता लक्ष सभापतीपदाकडे\nनगर महापालिका : `स्थायी`च्या 8 जागांच्या निवडी, आता लक्ष सभापतीपदाकडे\nनगर महापालिका : `स्थायी`च्या 8 जागांच्या निवडी, आता लक्ष सभापतीपदाकडे\nगुरुवार, 30 जुलै 2020\nसध्या महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे. स्थायी समतीचा सभापतीही भाजपचाच होण्याचे घाटत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. या समतीच्या 8 जागा गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होत्या.\nनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या 8 सदस्यांच्या जागांसाठी निवड झाली असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे 3, भाजप 2, शिवसेना 2, काॅंग्रेस 1 अशा सदस्यांचा समावेश आहे. आज आॅनलाईऩ सभा होऊन ही निवड झाली आहे. आता सभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.\nसध्या महापालिकेत भाजप सत्ताधारी आहे. स्थायी समतीचा सभापतीही भाजपचाच होण्याचे घाटत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. या समतीच्या 8 जागा गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होत्या. राज्य शासनाच्या जुलैमधील परिपत्रकानुसार या निवडी झाल्या आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानंतर आजही आॅनलाईन सभा बोलाविण्यात येवून या निवड करण्यात आल्या. महापाैर बाबासाहेब वाकळे, उपमहापाैर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर तसेच अधिकारी या सभेस उपस्थित होते.\nसभा सुरू होण्यापूर्वी महापाैरांकडे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकीटात आपल्या पक्षांच्या सदस्यांची नावे सादर केली होती. सभा सुरू झाल्यानंतर महापाैर वाकळे यांनी गटनेत्यांकडून मिळालेल्या नावांची यादी जाहीर केली. या रिक्त जागा भरल्यानंतर आता स्थायी समितीत शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 5, भाजपचे 3, काॅंग्रेसचे 2 व बहुजन समाज पक्षाचे 1 असे 16 सदस्य झाले आहेत. यातून आता सभापतीपदाची निवड होणार असून, त्यासाठी राजकीय बांधणी सुरू आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका ठप्प आहेत. त्यामुळे स्थायीच्या सभापतीची निवडही काही दिवस रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nस्थायी समितीचे नवीन सदस्य\nराष्ट्रवादी - सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे\nभाजप - मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे\nशिवसेना - शाम नळकांडे व विजय पठारे\nकाॅंग्रेस - सुप्रिया जाधव\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले\nपुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nचंद्रकांतदादांनी बोलविलेल्या बैठकीला एकनाथ खडसे हजर\nजळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याचे संदर्भात काल एक `ऑडिओ क्लिप` व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nबिहारमध्ये फडणवीस भाजपचे 'कारभारी'\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारमधील सत्तारूढ भाजपचे प्रभारी म्हणून आज अधिकृतरीत्या...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात\nपंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nबाबरी निकालाचे लालकृष्ण अडवानींनी केले 'असे' स्वागत\nनवी दिल्ली : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह 32 जणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने आज...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नगर विकास विभाग sections बाबा baba स्वप्न कोरोना corona महाराष्ट्र maharashtra विजय victory\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/category/mumbai-konkan/", "date_download": "2020-10-01T01:21:50Z", "digest": "sha1:EC4NWDDVHFLJYVFWBG5C2VPF3ZFCT2L4", "length": 8578, "nlines": 219, "source_domain": "malharnews.com", "title": "मुंबई/कोंकण | मल्हार न्यूज", "raw_content": "\nशिक्षक दिना निमित्तश्री निर्मलादेवी यांचे मार्गदर्शनाचा ऑनलाइन लाभ घेण्याचे आवाहन\nचक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द\nनिसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी मदतीचे वाटप गतिमानतेने करावे -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देणार ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे\nमुंबईच्‍या ख-या हिरोंनी वाढवली मेयेर व्हिटाबायोटिक्‍सच्‍या मार्फत रोगप्रतिकार शक्‍ती\nमात्र आता संयम ठेवा…\nरायगड मध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठक\nरोगराई वाढणार नाही या���ी काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nऐन पावसाळ्यात आपत्ती काळात प्रत्येकाने सज्ज असणे गरजेचे ; प्रांताधिकारी विठ्ठल...\nपालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे कोविड केअर सेंटरबाबत घेतला आढावा\nयुगनिर्माते प्रतिष्ठान तर्फे गरजूंना अन्नधान्याचे वाटप\nवावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे – पालकमंत्री आदिती तटकरे\nउरण तालुक्यातील मोरा येथील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र)...\nपनवेल व नवी मुंबई परिसरातील कर्मचाऱ्यांची सेवा काही अंशी अत्यावश्यक ...\nकोटा येथे अडकलेले 27 विद्यार्थी व 7 पालक रायगड मध्ये दाखल\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%81_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T01:57:30Z", "digest": "sha1:6ZEYIPCKSI7RCGS47KWTQPT3AFDEQG4X", "length": 7353, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अबु धाबी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअबुधाबी (देवनागरी लेखनभेद: अबु धाबी, अबू धाबी; अरबी: أبو ظبي ; आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन: Abū ẓabī ; शब्दश: अर्थ: हरणाचा पिता[१]) ही संयुक्त अरब अमिराती या पश्चिम आशियातील देशाची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर इराणाच्या आखातात उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे ८,६०,००० (इ.स. २००८)[२] आहे.\nसंयुक्त अरब अमिराती देशाची राजधानी\nअबुधाबीचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान\nदेश संयुक्त अरब अमिराती\nक्षेत्रफळ ६७,३४० चौ. किमी (२६,००० चौ. मैल)\n- घनता २९४ /चौ. किमी (७६० /चौ. मैल)\nसंयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. अमिरातींच्या राजघराण्याचे वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर ���नले आहे. अमिरातींमधील नाना तर्‍हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. अबुधाबी सिक्युरिटी बाजार, संयुक्त अरब अमिराती केंद्रीय बॅंक या महत्त्वाच्या वित्तीय संस्था येथेच असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालयेही येथे आहेत. इ.स. २००८ साली संयुक्त अरब अमिरातींच्या सकल वार्षिक उत्पन्नात अबुधाबीचा वाटा ५६.७ %, इतका मोठा होता [३][४].\n^ \"द सिक्रेट ऑफ लाइव्ह नेम्स\". २३ ऑगस्ट, इ.स. २००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) (इंग्लिश मजकूर)\n^ संयुक्त अरब अमिराती: मोठी शहरे, गावे आणि त्यांच्या लोकसंख्येविषयीची सांख्यिकी. वर्ल्ड गॅझेटियर (इंग्लिश मजकूर).\n^ गल्फन्यूज: दुबई कॉंट्रिब्यूट्स मोर दॅन ३०% ऑफ द यू.ए.ई. इकोनॉमी (इंग्लिश मजकूर) . आर्काइव.गल्फन्यूज.कॉम (१६ जून इ.स. २००९). १६ जुलै इ.स. २००९ रोजी मिळवले.\n^ गल्फन्यूज: अबुधाबी ॲंड दुबई लीड्स इन कॉंटिब्यूशन्स तो जीडीपी. वेब.डीसीसीआइअ.एई. १६ जुलै इ.स. २००९ रोजी मिळवले. (इंग्लिश मजकूर).\nअबुधाबी महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ (अरबी मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील विकिट्रॅव्हलावरील माहिती पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11712", "date_download": "2020-10-01T01:36:36Z", "digest": "sha1:GFETUQU43XH4RDE43RPSBGMJSN7QWCFP", "length": 3883, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे-५२ Premier वृत्तांत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे-५२ Premier वृत्तांत\nअमर आपटे येतोय.... लवकरच, बावन्नपानी या मायबोली माध्यम प्रायोजकांनी प्रसिद्ध केलेल्या बाफ मुळे 'पुणे ५२' या चित्रपटा विषयी बरच कुतुहल निर्माण झालं होत. 'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध' आणि 'काय बदललं' या स्पर्धां मधे सहभागी झाल्यावर या चित्रपटात गुंतणे सहाजिकच होत. शुभारंभाचा खेळ मुंबईत होणार असल्याचे शुभवर्तमान कळल्यावर चिन्मयला मेल करुन टिकीट बुक केलं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/12/19/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2020-10-01T00:29:33Z", "digest": "sha1:2VGUWAC35MWTR47SRNZQ6LJQXR2Q3KUR", "length": 12420, "nlines": 123, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "सुर्यास्त (कथा भाग -२)", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nसुर्यास्त (कथा भाग -२)\n ” समीर मनातल्या मनात म्हणाला.\nसायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच होत असे. तो सतत तिच्या नजरेस पडत असे. दोघांमध्ये येता जाता बोलण होत.\n“समीर अरे मला तुझी थोडी मदत हवी होती” सायली जाणाऱ्या समीरकडे पाहत म्हणाली.\n सायलीला चक्क माझी गरज पडावी क्या बात है ” समीर सायलीकडे हसत म्हणाला.\n मला काही विचारायचं होते तुला \n ” समीर उत्सुकतेने म्हणाला.\n” समीर सायलीला म्हणाला.\n“समीर माणूस प्रेमात पडलेले कसे कळते रे ” सायली अचानक म्हणून गेली.\nसमीरला या प्रश्नाचं उत्तर कसे द्यावे तेच कळतं न्हवते. तो कित्येक वेळ शांत राहिला.\n“तुला का हे विचारावं वाटलं सायली कोणाच्या प्रेमात पडली आहेस का\n असं काही नाही . सहजच विचारते तुला मी सहजच विचारते तुला मी\n“पण सायली प्रेमात पडलेले कळतं अस नाही पण ते लक्षात येत असही नाही पण ते लक्षात येत असही नाही तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू ” समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.\n“समीर तु प्रेम करतोस कोणावर\nसमीर काहीच न बोलता निघून गेला. कित्येक वेळ सायली त्याच्या प्रेमाची व्याख्या आठवत होती. आनंद आणि अश्रू यातच प्रेम कसे असेल याचा हिशोब ती करत होती. कदाचित समीरला काहीतरी बोलायचं असेन पण ते शब्द कुठेतरी विरले असतीन का असे तिला वाटत होते.\nसमीर आता मित्रासोबत बाहेर आला होता. त्याच्या मनात सायलीबद्दल अनेक विचार फिरत होते.\n“समीर अरे कोणत्या विचारात आहेस” समीरचा मित्र सचिन त्याला म्हणत होता.\n“काही नाहीरे सचिन, सायली आज प्रेम म्हणजे काय विचारत होती मला पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो \n“काय विचारलं तिने अस” सचिन समीरला विचारू लागला.\n“प्रेम करतोस कोणावर अस विचारत होती मला \n“समीर बहुतेक ती तूषारच्या प्रेमात आहे मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर \nसचिनच्या या बोलण्याने समीर नक्कीच मनात कुठेतरी दुखावला होता. पण का मनात कुठेतरी सायली बद्दल असलेली प्रेमाची भावना समीरला शांत बसू देत न्हवती.\n” ती कविता तिच्याकडे पाहूनच सुचली होती ना ” समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला ” समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला असे कित्येक विचार करत समीर घरी आला. नीट जेवला ही नाही.\nसचिन ने सांगितल्या पासून समीरच वागणं सायलीबद्दल पूर्ण बदलून गेलं होत. तो आता तिच्याशी थोड तुटकच बोलू लागला होता. आणि ही गोष्ट सायलीच्या ही लक्षात आली होती. तेव्हा\n“समीर अरे कुठे आहेस ” सायली समीरच्या समोर येत म्हणाली.\n“आहे इथेच, कुठे जाणार दुसरीकडे\n“भेटलाच नाहीस म्हणून विचारलं\n“रोज भेटाव अस काही आहे का \n“समीर तु असा का बोलतोयस \n“मग कस बोलायचं सांग मला \n” सायली समीरकडे पाहत होती.\n“काहीं उरलेच नाही आता ”समीर अगदी रागात म्हणाला.\n अस आईला म्हणनारा समीर सायलीच्या प्रेमात पडला होता. वरवर ते त्याला कळत न्हवते. पण त्याची वागणूक आता तेच सांगत होती. सायली पुन्हा पुन्हा त्याला बोलतं होती. पण समीरच्या मनात काही वेगळच चाललं होत. सायली आणि तुषार यांच्यात खरंच काही आहे का सचिन म्हणतोय ते खरं असेन का सचिन म्हणतोय ते खरं असेन का की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिच��� मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिचं मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर असा मनात विचार येताच समीर त्याला भेटायला निघाला . मनातल्या वादळास कुठेतरी निवारा शोधायला निघाला.\n6 thoughts to “सुर्यास्त (कथा भाग -२)”\nसुर्यास्त (कथा भाग -१)\nसुर्यास्त (कथा भाग- ३)\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/1849__ashutosh-sunil-patil", "date_download": "2020-09-30T23:57:26Z", "digest": "sha1:H5XAU2HF4PQ43JBREYO6RXJ77IBHIG7G", "length": 8022, "nlines": 240, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ashutosh Sunil Patil - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nहा ग्रंथ अशुतोष पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिला आहे. या ग्रंथात, भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते क्षत्रपांच्या इतिहासापर्यंत त्यांची वंशावळ, त्यांनी काढलेले चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन धातूतील नाणी व त्यावर येणारी विविध चिन्हे, तसेच या राज्यकर्त्यांनी काढलेल्या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्ठी लिपीमधून येणारा लेख याबाबतचे सविस्तरपणे विवेचन केले आहे....\nइथून फिरली दिशादिशांना शिवराज्याची द्वाही, देव-देश आणि धर्म पाहातसे बनून दिशा दाही असा हा राजियांचा गड किल्ले रायगड आणि याच किल्ले रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्णक्षणापासून झालेली शिवचलनाची सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/05/news-shevgaon-mp-dr-sujay-vikhe-05/", "date_download": "2020-10-01T02:51:04Z", "digest": "sha1:UF3WRB773FZYHIZ5UBV7EOYDTWTJIXRU", "length": 11065, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "एकही शेतकरी वंचित राहणार नाही - खा. डॉ. सुजय विखे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nHome/Ahmednagar News/एकही शेतकरी वंचित राहणार नाही – खा. डॉ. सुजय विखे\nएकही शेतकरी वंचित राहणार नाही – खा. डॉ. सुजय विखे\nशेवगाव :- अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान १०० टक्के असून, शेतीचे पंचनामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेवारीचा खेळ न करता सरसकट पंचनामे करून शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, या जाणिवेतून काम करावे, अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे यांनी दिल्या.\nखा. विखे यांनी आज मुंगी, हातगाव व गदेवाडी या गावांत समक्ष भेटी देऊन शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शेवगाव तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nया वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार डॉ.विनोद भामरे,तालुका कृषी अधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, जि. प. सदस्य राहुल राजळे,नगरसेवक अरुण मुंडे, सागर फडके, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, चंद्रकांत गरड यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.\nखा. डॉ. विखे म्हणाले- अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे. पावसामुळे आतापर्यंत फक्त ६४७० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झालेले असून, पावसाने उघडीप दिल्यास १० तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करून संबधित शेतकऱ्याचे नाव, त्याच्या झालेल्या नुकसानीची टक्केवारी, बाधित क्षेत्र याची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्ड���र प्रसिध्द करण्यात येणार आहे.\nही यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यात ज्या शेतकऱ्याचे नाव नाही किंवा इतर बाबतीत तफावत आढळल्यास संबधिताने पुढील तीन दिवसांत संबधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी व त्यानंतर तालुक्याच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल शासकीय पातळीवर सादर करावा.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा : शरद पवार\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/31/sai-mandir-will-remain-closed-sansthans-decision/", "date_download": "2020-10-01T02:29:44Z", "digest": "sha1:WLHIOTOY25QEUXJ3SLQUSPUOE23T5AQV", "length": 9342, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय Shirdi News", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणत���ही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Ahmednagar News/साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय\nसाई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय\nअहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं.\nमात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे.\nउपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली.\nमहाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासनाच्‍या मान्‍यतेअंती साईबाबा समाधी मंदिर उघडणे बाबत निर्णय घेतला जाईल, असं ठाकरे स्पष्ट केलं आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/23/ahmednagar-breaking-2-more-new-patients-added-in-the-district/", "date_download": "2020-10-01T01:55:35Z", "digest": "sha1:KVPB5BNBKHHQM6Z4ERW5WPXNKFS63GFK", "length": 9578, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आणखी 2 नवे रुग्ण,एकूण रुग्ण संख्या @ 304! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Breaking/अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आणखी 2 नवे रुग्ण,एकूण रुग्ण संख्या @ 304\nअहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आणखी 2 नवे रुग्ण,एकूण रुग्ण संख्या @ 304\nअहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची भर पडली.\nनगर शहरातील वाघ गल्ली नालेगाव येथील ३८ वर्षीय महिला आणि अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.\nहे दोन्ही रुग्ण यापूर्वी तेथे बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. दरम्यान, ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.\nआज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.\nआज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४९ झाल��� आहे तर एकूण रुग्ण संख्या ३०४ इतकी झाली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/collector-and-sp-both-are-mbbs-doctor-helpful-chandrapur-52285", "date_download": "2020-10-01T00:01:58Z", "digest": "sha1:5AF4CW7BFDSDJFMZUPRBZJ3HPV3LWD3E", "length": 16279, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "collector and SP both are MBBS doctor helpful for Chandrapur | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nया जिल्ह्यात कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक दोघेही डाॅक्टर असल्याचा असाही फायदा\nया जिल्ह्यात कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक दोघेही डाॅक्टर असल्याचा असाही फायदा\nया जिल्ह्यात कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक दोघेही डाॅक्टर असल्याचा असाही फायदा\nया जिल्ह्यात कलेक्टर आणि पो���िस अधीक्षक दोघेही डाॅक्टर असल्याचा असाही फायदा\nशुक्रवार, 10 एप्रिल 2020\nराज्यात बाधितांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. असे असताना तिन राज्यांच्या सिमेवर असलेला चंद्रपूर जिल्हा या संकटापासून दूर आहे. याचे श्रेय वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेल्या जिल्ह्याच्या या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना दिले जात आहे.\nचंद्रपूर : तेलंगणा आणि छत्तीसगढ यो दोन्ही राज्यांच्या सिमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका सर्वाधिक राहील, अशा शक्‍यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होत्या. परंतु या जिल्ह्याचे दोन्हा प्रमुख अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्‍वर रेड्डी हे दोघेही डॉक्‍टर आहेत. या काळात त्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं कसब पुरेपूर वापरत कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीत येऊ दिलेल नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांमधील समन्वय, नियोजन आणि अनुभवामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही, असे म्हटले जाते.\nमहाराष्ट्रात कोरोनाना हाहा:कार माजवला आहे. येथील प्रशासन एकप्रकारे युद्धाला सामोरे जात असल्याचे चित्र राज्यभर आहे. प्रशासकीय पातळीवर निरनिराळे प्रयोग, प्रयत्न केले जात आहेत. राज्यात बाधितांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. असे असताना तिन राज्यांच्या सिमेवर असलेला चंद्रपूर जिल्हा या संकटापासून दूर आहे. याचे श्रेय वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेल्या जिल्ह्याच्या या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना दिले जात आहे. दोन्ही अधिकारी काटेकोर पद्धतीने नियोजन करीत आहेत. एमबीबीएसचे शिक्षण या कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या कामी येत आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या लढाईत बाजी मारली आणि जिल्हावासीयांनी दिलासा दिला आहे.\nसुमारे तीस लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसणे मोठे आव्हान होते. मात्र जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं कसब या संकटकाळात पुरेपून वापरलं. खेमणार यांनी 2008 मध्ये मुंबईतील केईएम जीएस मेडिकल कॉलेजमधून आपले एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. तर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. महत्त्वाचे म्हणजे हे दोघेही केंद्रीय सेवा परीक्षेत बॅच��ेट होते. परीक्षा दिल्यानंतर एकजण `आएएस` तर दुसरा `आयपीएस` झाला.\nकेंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे निर्देश या दोन्हा अधिकाऱ्यांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या बळावर समजून घेणे सोपे जात आहे. जिल्ह्यातील यंत्रणा अहोरात्र कोरोना निर्मूलनासाठी झटत आहेत. त्याला डॉक्‍टरी ज्ञानाची साथ मिळत असल्याने हे सहज साध्य होत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी. मात्र वैद्यकीय शिक्षणानंतर त्यांचा कल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांकडे वळला. 2011 मध्ये महेश्वर रेड्डी केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होऊन आयपीएस झाले.\nमहाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीत लक्षवेधी कामगिरी करत नक्षलविरोधी मोहिमेचे अवघड काम सहजपणे करून दाखविले. आता कोरोना नियंत्रणाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या डॉक्‍टरी शिक्षणाचा मोठा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यातील पोलिस दलासह नागरिकांच्या बचावासाठी त्यांचे वैद्यकीय ज्ञान मोलाचे ठरत आहे. संपूर्ण राज्य आणि देश कोरोनाशी मुकाबला करत आहे. मात्र या संकटावर मात करणे नियोजनानेच शक्‍य होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी डॉक्‍टर असल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा चंद्रपूरच्या कोरोना नियंत्रणासाठी झाला आहे. जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसणे या समन्वय आणि अनुभवाची पावती आहे, असे त्यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉझिटिव्ह\nनागपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांना थोडा खोकला जाणवू लागला होता. त्यामुळे त्‍...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nखासगी डाॅक्टरांकडून कोरोनाबाधितांची लूट, पालिकेने लढवली ‘ही’ शक्कल\nचंद्रपूर : कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात गेला, की तेथे त्याची लूट सुरू होते. नाना प्रकारची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. शासकीय...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nजिल्हाधिकारी म्हणतात ऑक्सिजन मुबलक, मग का होताहेत मृत्यू \nनागपूर : शहरात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मेडिकलमध्ये बव्हंशी मृत्यू...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nकोरोनाची भीती डॉक्टर करताहेत ‘कॅश’, एकाच चाचणीचे वेगवेगळे दर\nचंद्रपूर : जगभर कोरोनाने उच्छाद मांडला आहे. लोक रोज जीवन मरणाची लढाई लढत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून अपेक्षा जास्त आहेत. पण काही डॉक्टर्स मात्र...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nपुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, अधीक्षकपदी अभिनव देशमुख\nपुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लाॅकडाऊन काळात वाधवान बंधूंच्या पासमुळे चर्चेत आलेले अमिताभ गुप्ता...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/after-month-and-half-sale-liquor-started-nagar-53748", "date_download": "2020-10-01T02:27:16Z", "digest": "sha1:5PTYY7ZQALSBEMFUD467MSKGZMJFZE6K", "length": 14362, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "After a month and a half, the sale of liquor started in the nagar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदीड महिन्याची कसर काढली, रखरखत्या उन्हात थांबून अखेर `घेतलीच`\nदीड महिन्याची कसर काढली, रखरखत्या उन्हात थांबून अखेर `घेतलीच`\nदीड महिन्याची कसर काढली, रखरखत्या उन्हात थांबून अखेर `घेतलीच`\nमंगळवार, 5 मे 2020\nभर उन्हात दुपारी दोनच्या दरम्यानही काही ठिकाणी तब्बल अर्धा किलोमीटर तळीराम रांगेत उभे राहिले. कडक उन्हाचा चटका, रस्त्यावर तापलेली डांबरी सडक, प्रचंड उकाडा याची तमा न करताही दारु खरेदी करूनच संबंधित मंडळी घरी गेली.\nनगर : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आज मद्यविक्रीची दुकाने उघडल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात मद्यविक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी केली. शहरातील काही मोठ्या दुकानदारांनी रस्त्यावर सामाजिक अंतर पाळत विक्री करण्याचे नियोजन केले. तेथे भर दुपारच्या वेळी रखरखत्या उन्हात तळीराम तास-दोन तास रांगेत उभे राहिले, पण अखेर दारू घेवूनच माघारी गेले.\nराज्यभर काल सकाळपासून मद्यविक्री सुरू झाली असली, तरी जिल्हाधिकाऱ्यांनी काल उशिरा आदेश काढून आजपासून दारुविक्रीला परवानगी दिली. त्यामुळे मद्यपींनी आज सकाळपासूनच दारुच्या दुकानासमोर गर्दी केली. सकाळी दह��पासून विक्री सुरू झाली. आज भर उन्हात दुपारी दोनच्या दरम्यानही काही ठिकाणी तब्बल अर्धा किलोमीटर तळीराम रांगेत उभे राहिले. कडक उन्हाचा चटका, रस्त्यावर तापलेली डांबरी सडक, प्रचंड उकाडा याची तमा न करताही दारु खरेदी करूनच संबंधित मंडळी घरी गेली.\nदरम्यान, रस्त्यावरील मोठ्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचा नियम पाळला गेला, मात्र गल्लीबोळातील दुकानांमध्ये मद्यपींनी प्रचंड गर्दी केली. तेथे पोलिसांनीही कानाडोळा केला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडवत अनेकांनी दारु खरेदीचा आनंद घेतला. काही ठिकाणी दुकानदार व ग्राहक यांच्यात गुरबुरी झाल्या. भांडणे होऊ नये म्हणून बहुतेक मद्यविक्रीत्यांनी जवळ युवकांची फाैज ठेवलेली दिसून आली.\nसंगमनेर : आज मद्याची परवानाधारक दुकाने उघडणार असल्याच्या आनंदातून, पहाटे पाचपासून ग्राहकांनी दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी दिल्याने आज संगमनेरातील नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका दुकानासमोर मद्यपींची रांग लागली होती. दुकानासमोर सावलीसाठी टाकलेला मंडप, मंदिरातील दर्शनबारीसारखी केलेली व्यवस्था आणि सुमारे 500 मीटरपर्यंत लागलेली सर्व वयोगटातील मद्यपींची रांग महामार्गावरील प्रवाशांना अचंबित करीत होती.\nफिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. नंबर लावून मिळालेल्या मद्याच्या बाटल्या पिशव्यांमध्ये भरुन हसऱ्या चेहऱ्याने लोक रवाना होत होते. रणरणत्या उन्हातील 38 अंश सेल्सियस तपमानात मद्याच्या तपश्चर्येसाठी ठामपणे उभ्या असलेल्या या लोकांनी दुपारी 12 च्या सुमारास प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकाने बंद केल्याने मोठा झटका बसला.\nएरवी समाजापासून चोरुन लपून दारुचा आस्वाद घेणारी युवा पिढी आज मात्र उघड्यावर आली होती. कोणाचीही पर्वा न करता, तोंडाला मास्क बांधून ओळख लपवित खुलेआम रांगेत उभ्या असलेल्य़ा युवकांची संख्या लक्षणिय होती. काहींनी पिशव्या नसल्याने, अंगातील शर्टात गाठोडे बांधून बाटल्या नेल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहजारे - विखे पाटील भेट त्या श्रेय वादावर टाकला पडदा\nराळेगण सिद्धी : राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजनापूर्वी आज खासदार ���ॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार\nजामखेड : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला व माजी मंत्री राम शिंदे यांना जय...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगर सकाळ दारू संगमनेर प्रशासन administrations पुणे महामार्ग पोलिस विभाग sections\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/election-commission-issues-notice-to-sadhvi-pragyasingh-thakur-for-her-remarks-against-hemant-karkare/articleshow/68967400.cms", "date_download": "2020-10-01T02:47:56Z", "digest": "sha1:IHSC3H3AT6T2II2WOYB2BA5COWGCTH5B", "length": 12211, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "साध्वी प्रज्ञासिंह: करकरेंबद्दल विधान: साध्वीला निवडणूक आयोगाची नोटीस\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरकरेंबद्दल विधान: साध्वीला निवडणूक आयोगाची नोटीस\nमुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तेव्हाचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.\nमुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तेव्हाचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.\nसाध्वी भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत असून भोपाळचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी साध्वीला बजावण्यात आलेल्या नोटिशीबाबत आज माहिती दिली.\nसाध्वी प्रज्ञाच्या विधानाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. शिवाय संबंधित कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला याक्षणी नोटीस बजावण्यात येत असून २४ तासांत त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल येताच तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nभोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात साध्वी प्रज्ञाने करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या कार्यक्रमाच्या परवानगीबाबत विचारले असता काही अटींवर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, असे खाडे यांनी स्पष्ट केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nPM मोदींवरील वेबसीरिजही थांबवली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Aishwarya-Roy-corona-News.html", "date_download": "2020-09-30T23:56:04Z", "digest": "sha1:AJIFPRHBUV6MC5OFWVICT4XQBZI7TWUM", "length": 5170, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "धक्कादायक : अमिताभ पाठोपाठ ऐश्वर्या,आराध्या यांना कोरोनाची बाधा", "raw_content": "\nधक्कादायक : अमिताभ पाठोपाठ ऐश्वर्या,आराध्या यांना कोरोनाची बाधा\nमुंबई - महानायक अमिताभ बच्च्चन, त्यांचा मुलगा अभिषेक बच्च्चन, पाठोपाठ आता सून ऐश्वर्या रॉय - बच्च्चन, तसेच नात आराध्या हिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. पत्नी जया बच्च्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बच्च्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना झाल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे.\nमहानायक अमिताभ बच्च्चन यांनी स्वतः ट्विट करून आपणास कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर अभिषेक बच्च्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. आज सून ऐश्वर्या रॉय - बच्च्चन, तसेच नात आराध्या हिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.\nअभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १० दिवसांत त्यांच्���ा संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला कंटेन्मेंट झोन म्हणन घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या बंगल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.\nअमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अगदी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे चाहते, सेलिब्रेटी, क्रिकेटर्स, राजकीय नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/communists-does-not-believe-in-democracy-they-believe-in-gantantra-says-pm-narendra-modi/articleshow/62932188.cms", "date_download": "2020-10-01T00:18:47Z", "digest": "sha1:L3H2XTHSJANHHASV66MSUGUT7AXV7GIL", "length": 13251, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'कम्युनिस्टांचा गण नव्हे, 'गन'राज्यावर विश्वास'\n'कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हे अराजकवादी असून निवडणुकीत ते अशांतता पसरवण्याचं काम करतील, कारण त्यांचा 'गण'राज्यावर नाही तर 'गन'राज्यावर विश्वास आहे', असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीत केला.\n'कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हे अराजकवादी असून निवडणुकीत ते अशांतता पसरवण्याचं काम करतील, कारण त्यांचा 'गण'राज्यावर नाही तर 'गन'राज्यावर विश्वास आहे', असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीत केला. त्रिपुरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगरतळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. कम्युनिस्ट पक्षाला हटवून त्या ठिकाणी भाजपचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थितांना केले.\nगरिबांच्या घरांसाठी, प्रत्येक गावात वीज देण्यासाठी, घराघरात गॅस देण्यासाठी केंद्र सरकार रा���्य सरकारला दरवर्षी पैसे देते. परंतु, हे पैसे नेमके जातात कुठं, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर पैशांची अफरातफर करीत असल्याचा आरोप केला. कम्युनिष्टांना लक्ष्य करतानाच मोदींनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. काँग्रेस त्रिपुरात निवडणूक लढवत आहे, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर पैशांची अफरातफर करीत असल्याचा आरोप केला. कम्युनिष्टांना लक्ष्य करतानाच मोदींनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. काँग्रेस त्रिपुरात निवडणूक लढवत आहे, दिल्लीत मैत्री आणि त्रिपुरात विरोध असं काँग्रेसचं नाटक का, दिल्लीत मैत्री आणि त्रिपुरात विरोध असं काँग्रेसचं नाटक का, असा सवाल मोदींनी केला.\nप्रत्येक कामात कम्युनिष्ट पक्षातील लोक हल्ला करतात. किमान वेतन मिळावे यासाठी नाटक करतात. परंतु, त्रिपुरात किमान वेतन सुद्धा मिळत नाही. कम्युनिष्ट पक्ष कधी किमान वेतन देईल का. त्रिपुरात भाजपचे सरकार सत्तेत आल्यास किमान वेतन देण्याचे काम भाजप सरकार करेल, असे मोदी यावेळी म्हणाले. देशात सातवा वेतन आयोग दिला जातोय परंतु, त्रिपुरात चौथा वेतन आयोग दिला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नाही तर ते भ्रष्टाचार करणार नाही तर काय. त्रिपुरात भाजपचे सरकार सत्तेत आल्यास किमान वेतन देण्याचे काम भाजप सरकार करेल, असे मोदी यावेळी म्हणाले. देशात सातवा वेतन आयोग दिला जातोय परंतु, त्रिपुरात चौथा वेतन आयोग दिला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नाही तर ते भ्रष्टाचार करणार नाही तर काय. आमचे सरकार आल्यास कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार पगार देऊ, असेही मोदी यावेळी म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nहाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली...\nपीएनबी घोटाळा: काँग्रेस-आपने भाजपला घेरले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी किमान वेतन कम्युनिस्ट पक्ष Narendra-Modi gantantra Democracy Communists\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-theft-rs-48000-worth-soyabeans-deolali-camp-25128", "date_download": "2020-10-01T00:47:07Z", "digest": "sha1:JBVZYGZWMMUMUP43MAXPWPT52Y7FWBCE", "length": 14110, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Theft of Rs. 48,000 worth of soyabeans from Deolali Camp | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी\nदेवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या सोयाबीनची चोरी\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nनाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात करंजकर कुटुंबीयांच्या शेतातील बंद खोलीतून ४८ हजार ६०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरी गेल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nनाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात करंजकर कुटुंबीयांच्या शेतातील बंद खोलीतून ४८ हजार ६०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरी गेल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nयेथील शेतकरी सोमनाथ गंगाधर कंरजकर यांनी शेतातून चार-पाच दिवसांपूर्वी सोयाबीन काढणी करून सत्तावीस गोण्यांमध्ये भरून मळ्यातील खोलीत शनिवारी (ता. १६) रात्री सात वाजेच्या दरम्यान ठेवली होते. मात्र, रविवारी (ता. १७) सकाळी रोजच्याप्रमाणे मळ्यात गेले असता मळ्यातील खोलीचा दरवाजा चौकटीसह काढलेला दिसला अन् खोलीतील ठेवलेले सोयाबीनच्या सत्तावीस गोण्या अंदाजे ४८ हजार ६०० रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याचे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.\nचोरट्यांनी बंद खोलीचा दरवाजा तोडून शेतीमाल लंपास केला आहे. अगोदरच नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे उत्पादन घेतले. विक्रीसाठी खोलीत सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांचा अद्याप काही सुगावा लागला नाही. याबाबत पुढील तपास सहायक उपनिरीक्षक आर. एस. जाधव करीत आहेत.\nनाशिक nashik सोयाबीन चोरी गंगा ganga river सकाळ पोलिस शेती farming\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/inx-media-case/", "date_download": "2020-10-01T00:02:56Z", "digest": "sha1:GRUTJIISSJXPXW3CIEBOE2LVMO3CIEV6", "length": 3754, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "inx media case Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n106 दिवसानंतर चिदंबरम तुरुंगाबाहेर; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर\nआयएनएक्‍स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीला नोटिस\nपी.चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nपी. चिदंबरम यांचा अंतरीम जामीनासाठी अर्ज\nअखेर पी.चिदंबरम यांना जामीन मंजूर\nपी.चिदंबरम यांच्यासह पुत्राला 50 लाख डॉलरची लाच दिली\nआयएनएक्‍स मीडिया प्रकरण: सीबीआयकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल\nआयएनएक्स मीडिया प्रकरण : पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक\nपी.चिदंबरम यांची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव\nपी. चिदंबरम यांना ‘सुप्रीम’ झटका; जामीन अर्ज फेटाळला\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/ministers-prime-minister-narendra-modis-new-cabinet/", "date_download": "2020-10-01T00:58:31Z", "digest": "sha1:DFQ7OHINOCE5AID3NDJEQ4UPJIR2ZYXY", "length": 26262, "nlines": 354, "source_domain": "www.lokmat.com", "title": "PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती? - Marathi News | ministers of Prime Minister Narendra Modi's new Cabinet | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज��यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nPHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री, कशी वाटली खाती\nअमित शहा - गृहमंत्री\nभाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध\nनिर्मला सीतारमन - अर्थमंत्री\nपक्षाच्या प्रवक्त्या, संरक्षण मंत्री म्हणून यशस्वी कामकाज\nराजनाथ सिंह - संरक्षण मंत्री\nभाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.\nनरेंद्र सिंग तोमर - कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज\nनगरविकास, ग्रामविकास पंचायतराज खात्यांचा अनुभव. मध्य प्रदेशमध्ये संघटना वाढीस मदत\nपीयुष गोयल - रेल्वे मंत्री\nस्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री\nनितीन गडकरी - दळणवळण\nमाजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.\nप्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण\nमनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी.\nरवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी\nरामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण\nसदानंद गौडा - रसायन आणि खते\nकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कायदा आणि न्याया खात्याचा अनुभव. शांत अभ्���ासू व्यक्तीमत्व. कर्नाटकमध्ये भाजपा बळकट करण्यात वाटा\nहरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग\nपंजाबला प्रतिनिधित्व मिळेल. तिसऱ्यांदा खासदार\nथावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण\nमध्य प्रदेशातील भाजपाचे ज्येष्ठ नेते. दलित मागासवर्गीयांना भाजपाशी जोडले.\nडॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्री\nचीन अमेरिकेसोबत वाटाघाटींवेळी चांगले संबंध\nरमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकास\nउत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, राज्य निर्मितीसाठी प्रयत्न\nअर्जुन मुंडा - आदिवासी विभाग\nझारखंड माजी मुख्यमंत्री. आदिवासी, मुलींच्या शिक्षणासाठी कामगिरी\nडॉ. हर्षवर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान\nदिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम\nधर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील\nमुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक\nप्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाण\nडॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास\nउत्तर प्रदेशमध्ये भाजपची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठई प्रयत्न\nगिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय\nगजेंद्र शेखावत- जल शक्ती\nकृषी शेतरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम. राजस्थानमध्ये संघटना बांधणीवर तसेच किसान मोर्चाचे प्रमुख म्हणून काम\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nनरेंद्र मोदी शपथविधी नितीन गडकरी स्मृती इराणी\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\nIN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो\nसई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nIPL 2020 : आई रोजंदारी कामगार अन् वडील साडी कंपनीत कामाला; SRHच्या टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास\nपृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली\nबाबो; कागिसो रबाडाची अजब कामगिरी; IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांनाही हे जमलं नाही\nIPL 2020 : RCBच्या डग आऊटमध्ये दिसली 'मिस्ट्री गर्ल'; विराट अन् टीमसह केला विजयाचा जल्लोष\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nभय इथले संपत नाही कोरोना माहामारीत कांगो तापाचा कहर; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा\nच्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे..\nकोरोना संकट काळात आणखी एका विषाणूचा धोका; आयसीएमआरकडून सतर्कतेचा इशारा\nएक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा\nकोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=259113%3A2012-11-01-19-51-10&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T02:31:08Z", "digest": "sha1:C7PF4JB6ATBEPNKZMJSY2UUGMKJRC3UX", "length": 2188, "nlines": 3, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "घरसजावटीसाठी…", "raw_content": "\nशनिवार , ३ नोव्हेंबर २०१२\nदिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. प्रत्येक जण दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी बाजारात काय नवीन आले आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करणाऱ्यांना काय भेट द्यावी, भाऊबिजेसाठी भावाला वा बहिणीला कोणती वस्तू द्यावी याचे आडाखे बांधले जातात. निर्मिती आर्ट्सने तुमच्यासाठी खास पर्याय उपलब्ध केले आहेत. विशेष म��हणजे या वस्तू पर्यावरणपूरक आहेत. बांबू, टेराकोटा, नारळाच्या करवंटय़ा, झाडांच्या शेंगा यांपासून तयार केलेल्या वस्तू घराच्या सजावटीत भर घालतील. भिंतीवरील घडय़ाळ, विविध प्रकारच्या आकर्षक फुलदाण्या, चित्रे, की-होल्डर, टेबल टॉप, फोटोफ्रेम आणि विविध प्रकारच्या पणत्या यांचा समावेश आहे. या वस्तूंची किंमत २५०० पासून पुढे आहे. या वस्तू निर्मिती आर्ट्स, खासरावी इस्टेट, एस. के. बोले रोड, आगर बाजार, पोर्तुगीज चर्चजवळ, दादर प., मुंबई-४०००२८ येथे मिळतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/132", "date_download": "2020-10-01T00:00:40Z", "digest": "sha1:SGCCBUHIVH5UITZKI7OOPIGIN4JMQ6AY", "length": 3106, "nlines": 56, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "Staff Selection Commission [SSC] मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या 5846 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nStaff Selection Commission [SSC] मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या 5846 जागा\nStaff Selection Commission [SSC] मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या 5846 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-09-2020 आहे.\nएकूण जागा - 5846\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - 25\nपरीक्षा शुल्क - 100\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 07-09-2020\nह्या व्हिडिओत दिल्ली पोलीस 5846 कॉन्स्टेबल भरती बद्दल माहिती दिलेली आहे.\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1226/", "date_download": "2020-10-01T00:47:40Z", "digest": "sha1:XUAOYOIX6Y5YOMP4C2SZCG2ZUX5CRA5I", "length": 14339, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर,5 कोरोनाबाधितांचा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात म��त्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआरोग्य औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र\nऔरंगाबाद जिल्ह्यात 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर,5 कोरोनाबाधितांचा मृत्यू\nजिल्ह्यात 1317 कोरोनामुक्त, 837 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि. 10 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 837 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2275 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.घाटीत चार, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.\nजिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कैलास नगर (3), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2), अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (2), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), रोशन गेट (1), गल्ली नं.2 पुंडलिक नगर (1) खोकडपुरा (1), जय हिंद नगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर एन 2, सिडको (1), सिल्क मिल कॉलनी (1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा परिसर (1) गल्ली नं.27, बायजीपुरा (1), भावसिंगपुरा (1) हर्सूल परिसर (1) अन्य (16) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 42 महिला आणि 83 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.\nआतापर्यंत 1317 जण कोरोनामुक्त\nमनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1317कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.\nघाटीत चार, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू\nशासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 9 जून रोजी रात्री 10.20 वा., दिलरास बिस्मिल्लाह कॉलनीतील 55 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा दुपारी 1.55 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच आज सकाळी 10.45 वा. किल्लेअर्क येथील 79 वर्षीय महिला आणि बायजीपुरा, सेंट्रल नाका येथील 38 वर्षीय पुरुष रुग्णाचा दुपारी 2.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात टिळक नगरजवळील रवींद्र नगरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 92, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 28, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 121 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.\n← राज्यात ४६ हजार ७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\n ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन →\nकोविडसंदर्भात राज्यात १ लाख ५१ हजार गुन्हे दाखल\nजालना जिल्ह्यात 62 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nप्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापरास मनाई\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/rats-bag-train-passengers-bag-sahyadri-express/", "date_download": "2020-10-01T01:26:05Z", "digest": "sha1:D6OOUMQALUQMVQVQP3D6MR4SRANQQ347", "length": 28478, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर - Marathi News | A rat's bag on a train passengers' bag in the Sahyadri Express | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दि���ासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nसह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर\nस्वच्छ भारत अभियानाचे धिंडवडे; रेल्वेचा डब्यातील अटेंडंट होता गायब, प्रवाशांमध्ये गोंधळ\nसह्याद्री एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बॅगवर उंदराचा वावर\nडोंबिवली: कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते व विधि अधिकारी ललीत वाईकर हे सह्याद्री एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असतांना ‘एस-६’ या बोगीमध्ये प्रवाशांच्या बॅगवर जीवंत उंदीर फिरताना आढळून आल्याने डब्यात एकच गोंधळ उडाला. मंगळवारी सकाळी कर्जत ते नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या रेल्वे प्रशासनाची अनास्था या निमित्ताने उघड झाली आहे. रेल्वे हा उंदरांसारख्या प्राण्यांचा अड्डा आहे का\nकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा दिखावूपणा कशाला हवा असा संतप्त सवाल वाईकर यांनी केला. देशभर स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. केंद्रापासून ते गल्लीपर्यंत त्याचे नारे दिले जातात. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, सामाजिक संस्था त्यासाठी नियोजन करतात, पण ते खरे नसून सगळा दिखावा असल्याची टीका त्यांनी केली. बॅगवर मोठा उंदीर बघून डब्यात एकच कल्ला झाला. डब्यात कोणताही अटेंडंट नसल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न होता. रेल्वेच्या डब्यात असा मोठा उंदीर वावरत असेल तर प्रवासी सुरक्षित प्रवास कसा करु शकतील, असा सवाल करुन वाईकर म्हणाले की, लहान मुले असो की, वृद्ध यांना रात्री झोपेत उंदीर चावला तर त्याला जबाबदार कोण डब्यातील उंदराच्या वावराचा किळसवाणा प्रकार संतप्त करणारा असल्याने आपण तातडीने सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केल्याचे ते म्हणाले. प्रवाशांच्या सोबत अन्नपदार्थ असतात. खाद्यपदार्थांच्या पिशवीत उंदीर शिरला असता तर, असा सवाल करुन वाईकर म्हणाल�� की, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गृहित धरु नये. प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेता तर त्यांना चांगली, दर्जेदार सुविधा देणे रेल्वेचे कर्तव्य आहे. गलिच्छ कारभार करु नका, अशा शब्दात त्यांनी रेल्वे प्रशासनाचे कान टोचले आहेत. हा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात त्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, कर्जत रेल्वे पॅसेंजर असो.च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या विषयाला वाचा फोडावी, आणि रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा अशी मागणी केली.\n35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब\nसीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी टाटा, अदानींसह ४३ कंपन्या इच्छुक\n\"काँग्रेसनं ७० वर्षांत काहीच केलं नाही, तर मग तुम्ही काय विकताय\nरेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार\nहावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून तीन दिवस\nअमरावतीच्या किसान रेलचा अकोल्यालाही होणार फायदा\nईएसआयसी कार्यालयात कामगारांवर होणार उपचार\nएसटीचा बेस्ट प्रशासनाला आधार, ५० बस रस्त्यावर धावणार\nठामपाचे सहायक आयुक्त सुनील मोरे निलंबित\nजनसुनावणी रद्द करता येणार नाही\nकुणाचा मानसिक कोंडमारा, तर कुणी रंगलं कुटुंबात\nवैद्यकीय अधीक्षकांविरोधात महिला रुग्णाची पोलीस ठाण्यात तक्रार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=239612:2012-07-23-18-22-21&catid=402:2012-01-20-09-49-01&Itemid=406", "date_download": "2020-10-01T01:30:26Z", "digest": "sha1:VJE4CYMZNTZYDMJOCUK5CIENBG25ZHE3", "length": 32345, "nlines": 254, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : दीर्घ यशाचे गमक..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> आकलन >> आकलन : दीर्घ यशाचे गमक..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआकलन : दीर्घ यशाचे गमक..\nप्रशांत दीक्षित ,मंगळवार, २४ जुलै २०१२\nयश अनेकांच्या हाती लागते, पण यशाला स्थिरता देणे फारच थोडय़ांना जमते. असे का होते याचे कारण माणसाच्या स्वभावात दडलेले आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तुलनेतून हे चटकन लक्षात येईल.\nस्टीफन कोवे हे एक नावाजलेले लेखक. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. स्टीफन कोवे हेही व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बोलत असत.\nमात्र त्यांची यशाची व्याख्या वेगळी होती. यश हे क्षणिक असता कामा नये, त्याला स्थायी स्वरूप दिले पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असे. क्षणिक यश हे कोणत्याही प्रयत्नाविनाही मिळते. कधी ती दैवी देणगी असते तर कधी निव्वळ योगायोग. मात्र यशाला स्थिर स्वरूप देण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. विशेष प्रयत्न करावे लागतात. कोवे यांनी यावर भर दिल्यामुळे त्यांची पुस्तके ही व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा व्यवस्थापन शास्त्रात जास्त लोकप्रिय ठरली.\nयश हा माणसामधील गुणसमुच्चयाचा परिणाम असतो, असे कोवे मानत. अचानक लाभणारे यश हा माणसातील गुणांचा एकत्रित परिणाम असतोच असे नव्हे. बहुधा अंगी असलेल्या लहानशा गुणाला मिळालेला तो अकल्पित प्रतिसाद असतो. या गुणाची तीव्रताही कमी असते. साहजिकच अशा गुणाच्या प्रकटीकरणातून मिळणारे यश फारसे टिकत नाही. परंतु, परस्परपूरक अशा अनेक चांगल्या गुणांचा समुच्चय माणसाजवळ असेल, तर त्या गुणांपासून मिळणारे यश टिकाऊ असते. अर्थात गुण असूनही अपयशी राहिलेल्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा अपयशी व्यक्तींचाही बारकाईने अभ्यास केला, तर त्यांच्यात एखाद-दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या गुणाची कमतरता आढळून येते. शिस्त, मेहनत, चिकाटी हे गुण बहुधा या व्यक्तींकडे कमी असतात. या गुणांची कमतरता व्यक्तीला अपेक्षेइतके यश मिळवून देत नाही.\nआणखी एक अवगुण व्यक्तीचा घात करतो. यशाला कितीही स्थिरता देण्याचा प्रयत्न केला, तरी सतत बदलणे हा तर प्रकृतीचा नियम आहे. साहजिकच यशाबरोबर अपयशाची साथ ही ठरलेली असते. वारंवार येणारे अपयश सहन करणे एकवेळ सोपे, पण यशापाठोपाठ येणारे अपयश सहन करणे भल्याभल्यांना कठीण जाते. यशापाठोपाठ येणाऱ्या अपयशाच्या कालखंडात व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो. हे अपयश पचवून पुन्हा यशाकडे एकाग्र होण्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचे सामथ्र्य असते.\nव्यक्तीच्या अंगातील गुणांचा समुच्चय वाढविता येतो. त्यासाठी काही सवयी अंगी बाणवाव्या लागतात. सवयींमुळे स्वभाव बनतो. माणसाने काही तत्त्वे मनाशी घट्ट धरली, तर त्यानुसार वागण्याची वृत्ती वारंवार जोर पकडू लागते. या वृत्तींमधूनच सवयी बनतात. यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या सात चांगल्या सवयींची ओळख कोवे याने करून दिली. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, डायरी लिहिणे असल्या या सवयी नाहीत. या सवयी म्हणजे जगण्याची एक दृष्टी आहे. उदाहरणार्थ, ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह’ बनणे ही कोवे यांच्या मते एक सवय आहे. ही सवय अंगी बाणवलेला माणूस प्रत्येक प्रसंगात पुढाकार घेतो. पुढाकार घेतल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो नवनवीन गोष्टी शिकू शकतो. कोवे यांनी नमूद केलेल्या अन्य सवयी अभ्यासण्यासाठी त्यांची पुस्तके विचारपूर्वक वाचली पाहिजेत.\nगुणसमुच्चयाची ही कल्पना नवीन नाही. व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण कसे वाढवित नेले याचे तपशीलवार वर्णन बेंजामिन फ्रॅन्कलीनने आत्मचरित्रात केले आहे. फ्रॅन्कलीन याने चांगल्या गुणांची यादीच तयार ठेवली होती. प्रत्येक आठवडय़ाला एका गुणाचा तो मनापासून सराव करी. त्या वेळी अन्य गुणांकडे लक्ष देत नसे व आपल्यातील अवगुण लपविण्याचाही प्रयत्न करीत नसे. मात्र त्या आठवडय़ात हाती घेतलेला गुण प्रत्येक प्रसंगात जास्तीत जास्त उत्कटतेने आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करी. हे एक प्रकारचे व्रतपालनच होते. आपले व्यक्तिमत्त्व लक्षणीय घडविण्यात या पद्धतीचा त्याला खूप उपयोग झाला.\nराजेश खन्ना यांच्या निधनाची बातमी व त्यानंतरच्या प्रतिक्रिया वाचताना स्टीफन कोवे यांच्या यशासंबंधीच्या मांडणीची आठवण होते. राजेश खन्ना यांच्याकडे अभिनयाचे विलक्षण गुण होते. तथापि, या गुणांना स्थायी स्वरूप देणे त्यांना कधीही जमले नाही. सहज, सुंदर, निरागस अभिनयाची दैवी देणगी त्यांना होती. पण ही देणगी टिकवून धरणारे अन्य पूरक गुण त्यांच्याकडे नव्हते. अभिनयातून त्यांना अफलातून यश मिळाले. सलग चौदा चित्रपट हिट देण्याचा अद्याप अबाधित राहिलेला विक्रम त्यांनी नोंदला. परंतु, या यशाला पेलण्यासाठी आवश्यक असणारे अन्य गुणांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ त्यांच्या स्वभावात नव्हते.\nयाउलट अमिताभ बच्चन यांचा स्वभाव आहे. उच्च अभिनयाचे दैवी दान त्यांच्याही बाजूने पडले होते. मात्र त्याला अन्य अनेक चांगल्या गुणांची जोड मिळाली होती. शिस्त, मेहनत, कष्टाळूपणा, चिकाटी आणि हेवा वाटावा असा संयम या गुणांचे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर अमिताभ बच्चन यांच्याजवळ होते. अभिनयात ते मागे पडले की हे अन्य गुण त्यांना तोलून धरीत. यशापशाचे चढउतार त्यांच्या आयुष्यातही अनेकदा आले. पण अपयशाच्या कालखंडातही इंडस्ट्रीवरील त्यांचा प्रभाव ओसरला नाही. शिस्त, मेहनत, चिकाटी अशा ‘ग्लॅमर’ नसलेल्या गुणांमुळेच ग्लॅमरस दुनियेत ते टिकून राहिले. ते कलाकार होतेच. या गुणांमुळे ते व्यावसायिक कलाकार बनले. याउलट राजेश खन्ना हे फक्त कलाकार राहिले.\nमाणसाने स्वतमधील चांगल्या गुणांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली, की तीन टप्प्यांत माणसाचा विकास होतो असे कोवे म्हणतात. गुण क्षीण असतात तेव्हा तो परिस्थिती व अन्य माणसांवर अवलंबून असतो. गुण वाढीस लागले की त्याला स्वातंत्र्याची अनुभूती येऊ लागते. काही काळाने तो स्वतंत्र वृत्तीने काम करू लागतो. मात्र इथेच अहंकार निर्माण होण्याचा धोका असतो. अहंकार वाढला की अवनती ठरलेली. म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यापुढील टप्पा गाठायचा असतो. हा टप्पा असतो परस्परावलंबित्वाचा. आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत व आपल्या यशात प्रत्येकाचा थोडा ना थोडा वाटा आहे ही जाणीव अंगात मुरलेली असली, तरच त्या यशाला स्थैर्य येते व अपयशाचा सामना करण्याचे सामथ्र्य येते.\nचित्रपटसृष्टीतील यश हे एकटय़ाचे नसून सामूहिक यश असते ही बाब अमिताभ कधीही विसरले नाहीत तर राजेश खन्ना यांनी ही बाब कधीही मान्य केली नाही. ‘बॉलीवूड प्रेझेन्ट्स’ या संकेतस्थळावर अमिताभ व राजेश खन्ना यांची एकत्रित मुलाखत वाचायला मिळते. मुलाखतीचा हा कार्यक्रम कुठे झाला याचा उल्लेख तेथे नाही. बहुधा परदेशातील पारितोषिक समारंभात ती झाली असावी. मात्र या दोन उत्तम अभिनेत्यांच्या स्वभावावर या मुलाखतीत स्वच्छ प्रकाश पडतो आणि तेथेच एकाच्या यशाची तर दुसऱ्याच्या अपयशाची कारणे सापडतात. या मुलाखतीतील एक अंश..\nराजेश खन्ना : ‘दीवार’च्या यशाचा तुझ्यावर काय परिणाम झाला. मी हा प्रश्न मुद्दाम करतो आहे. कारण स्टारडम म्हणजे काय हे मी अनुभवले आहे.\nअमिताभ : काहीही परिणाम झाला नाही. कारण माझे यश पटकथा, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्यावर अवलंबून असते असे मी मानतो. मी त्यातील एक भाग असतो इतकेच.\nराजेश : हा तांत्रिक भाग झाला. आपल्या योगदानाचे काय दिग्दर्शकाने स्टार्ट, साऊंड अ‍ॅक्शन असे एकदा म्हटले की त्यानंतर फक्त अ‍ॅक्टर असतो. अन्य कोणीही नाही. स्टारडम गोज टू अ‍ॅक्टर..\nअमिताभ : मी या गोष्टीत लक्ष घातलेले नाही.\nराजेश : म्हणजे तू अपयशाचीही जबाबदारी उचलत नाहीस. ना यशाची, ना अपयशाची.\nअमिताभ : होय. मला तसेच वाटते.\nराजेश : तू स्वत:कडे क्रेडिट घेत नाहीस व ठपकाही ठेवत नाहीस\nअमिताभ : अगदी बरोबर. मी असाच आहे.\nराजेश : माझे तसे नाही. यश मला झपाटून टाकते. यश मिळाले की आय फेल्ट नेक्स्ट टू गॉड. यश सर्व शरीरभर पसरते. यश असे झपाटून टाकत नसेल तर तुम्ही माणूस असूच शकत नाही. यशाने मी आश्चर्यचकित होतो, रडतो.. तुझ्यावर यशाचा परिणाम होत नाही आणि अपयशही तुला विचलित करीत नाही हे ऐकून मी थक्क होतो. कारण यशानंतर मला अपयशाने घेरले तेव्हा मी बाटलीचा आश्रय घेतला. मी सुपर ह्य़ूमन नाही. मी ख्रिस्त वा गांधी नाही. मी माणूस आहे. एका रात्रीची याद आहे. रात्रीचे तीन वाजले होते. मी अतोनात प्यायलो होतो. कारण मी अपयश पचवू शकत नव्हतो. एकापाठोपाठ सात चित्रपट फ्लॉप. मला ते सहनच होत नव्हते. त्या रात्री धुवाधार पाऊस कोसळत होता. गच्चीत मी एकटा होतो. माझा संयम सुटला. मी भीतीने, दुखाने विव्हळत राहिलो. परवरदिगार, हम गरीबोंका इतना सख्त इम्तिहान मत ले. मी मोठमोठय़ाने आक्रोश करीत होतो. डिंपल धावत आली. मी वेडा झालो असे तिला वाटले.. यश मी मनाला इतके लावून घेतले होते की अपयश मी पचवू शकलो नाही. अमित, तुझ्याबाबत असे कधी घडले नाही का\nअमिताभ : कधीच नाही. मी स्वतबाबत काहीसा निराशावादी आहे. मी इथपर्यंत कसा आलो याचेच मला आश्चर्य वाटते. ईशकृपा, लोकांच्या शुभेच्छा वा इष्टग्रहांचा परिणाम हा असावा असे मला वाटते. प्रत्येक क्षणी मला असे वाटते की संपले, उद्याचा दिवस माझा नसेल. यशापयशात माझी कधीच भावनिक गुंतवणूक झाली नाही. राजेश, याबाबत मी तुझ्यासारखा पॅशनेट नाही..\nहा संवाद वाचला की राजेश आपल्याला खूप जवळचा वाटतो. त्याच्याबद्दल अतीव आत्मीयता वाटते. पण त्याचवेळी अमिताभचे सामथ्र्यही जाणवते. एकाचे यश अल्पजीवी का ठरले आणि नवनवीन आव्हाने झेलत दुसरा अद्याप का टिकून राहिला हेही लक्षात येते. दोघांनाही विविध आजारांनी ग्रासले. एक जण आजारात खचला तर दुसरा पुन: पुन्हा त्यावर मात करीत राहिला.\nराजेश खन्नाच्या अंत्ययात्रेत तरुणाच्या तडफेने चालणारा अमिताभ आठवा.\nस्टीफन कोवे काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f080ed4865489adce982530", "date_download": "2020-10-01T01:56:39Z", "digest": "sha1:LPBXWD2GFU2DFIQ3FWECOTUDQAAKIQI7", "length": 6130, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - तूर पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतूर पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\nतूर पिकात सुरवातीच्या काळात पाने खाणाऱ्या अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे. तसेच अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमामेक्टिन बेन्झोएट घटक असलेले ईएम-१ @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nतूरपीक संरक्षणआजचा सल्लाकृषी ज्ञान\nकापूसटमाटरतूरसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nहवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम\nआपल्या शेतातील पिकांवर विविध किंडीचा प्रादुर्भाव होत असतो. किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकांशी विशिष्ट संबध असतो, सर्वसाधारणपणे किंडीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगतूरसोयाबीनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना\nमहाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nतूरपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nतूर पिकातील खोडकूज रोगावरील नियंत्रण\nव्यवस्थापन : 1) शेतातील रोगट फांद्या,धसकटे इ. वेचून त्यांचा नायनाट करावा म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल. 2) खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शेतात...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/twitter-mute", "date_download": "2020-10-01T02:40:08Z", "digest": "sha1:WAULUVXZAPYU37RZ6NFPP3QWV3MOOLYV", "length": 17979, "nlines": 156, "source_domain": "help.twitter.com", "title": "Twitter वर खात्यांना कसे म्यूट करावे", "raw_content": "\nTwitter वर खात्यांना कसे म्यूट करावे\nखात्यांना अनफॉलो किंवा अवरोधित न करता आपल्या टाइमलाइनवरून अशा खात्यांचे ट्विट काढून टाकण्याची म्यूट ही सुविधा आपल्याला परवानगी देते. म्यूट केलेल्या खात्यांना आपण त्यांना म्यूट केल्याचे माहित होणार नाही आणि आपण त्यांना कोणत्याही वेळी अनम्यूट करू शकता. आपण म्यूट केलेल्या खात्यांच्या यादीमध्ये प्रवेश करण्यासाठी, twitter.com वर आपली म्यूट केलेली खाते सेटिंग्ज - किंवा Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोग सेटिंग्जवर भेट द्या.\nम्यूट सूचनापत्रांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Twitter वरील प्रगत म्यूट पर्याय विषयी वाचा.\nम्यूट करण्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे:\nम्यूट केलेली खाती आपल्याला फॉलो करू शकतात आणि आपण म्यूट केलेल्या खात्यांना फॉलो करू शकता. खाते म्यूट केल्याने आपण त्यास अनफॉलो करण्यासाठी कारणीभूत ठरत नाहीत.\nखाते म्यूट केल्याने आपण त्यास थेट संदेश पाठविण्याच्या क्षमतेवर काही परिणाम होत नाही.\nआपल्याला यापुढे कोणत्याही म्यूट खात्याकडून पुश सूचनापत्रे मिळणार नाहीत.\nआपण फॉलो करत असलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:\nम्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्र टॅबमध्ये दिसत राहतील.\nखाते म्यूट करण्याच्या अगोदर म्यूट केलेल्या खात्यांकडील पोस्ट केलेले ट्विट-आपल्या होम टाइमलाइनवरून काढून टाकले जातील.\nजेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसतील.\nआपण फॉलो करत नसलेल्या पण म्यूट केलेल्या खात्यांसाठी:\nअशा खात्यांकडील प्रत्युत्तरे आणि उल्लेख आपल्या सूचनापत्रे टॅबमध्ये दिसणार नाहीत.\nआपण फॉलो करत नसलेल्या खात्याला म्यूट केल्यास आणि त्यांनी आपला उल्लेख करून चर्चेला प्रारंभ केल्यास आपण केवळ ज्यांना फॉलो करता त्यांचीच चर्चेतील प्रत्युत्तरे आणि आपला केलेला उल्लेख याविषयीची सूचनापत्रे आपल्याला मिळतील. आपला ज्या ज्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे ती सर्व ठिकाणे आपल्याला पाहण्याची असल्यास आपण आपले उपभोक्ता नाव शोधून पाहू शकता.\nजेव्हा आपण चर्चेमध्ये क्लिक कराल किंवा टॅप कराल तेव्हा म्यूट केलेल्या खात्यांकडील प्रत्युत्तरे आपल्याला दिसणार नाहीत.\nआपण म्यूट न केलेल्या खात्याने आपण म्यूट केलेल्या खात्याच्या टिप्पण्यांवरून पुनर्ट्विट्स केल्यास ते ट्विट हे ट्विट उपलब्ध नाही असा संदेश प्रदर्शित होऊन लपविले जाईल.\nखात्याला कसे म्यूट करावे\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या ट्विटवर अगदी वरच्या बाजूला असलेल्या प्रतीकावर टॅप करा.\nम्यूट करा टॅप करून नंतर पुष्टी करण्यासाठी होय, निश्चितपणे निवडा.\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nओव्हरफ्लो प्रतीक टॅप करा.\nम्यूट करा टॅप करून नंतर पुष्टी करण्यासाठी होय, निश्चितपणे निवडा.\nखात्याला कसे म्यूट करावे\nआपणास जे ट्विट म्यूट करायचे आहे त्याच्या सर्वात वर असलेले प्रतीक टॅप करा.\nम्यूट करा टॅप करून नंतर पुष्टी करण्यासाठी होय, निश्चितपणे निवडा.\nआपण जे खाते म्यूट करू इच्छिता त्या खात्याच्या प्रोफाइलला भेट द्या.\nओव्हरफ्लो प्रतीक टॅप करा.\nम्यूट करा टॅप करून नंतर पुष्टी करण्यासाठी होय, निश्चितपणे निवडा.\nखात्याला कसे म्यूट करावे\nट्विटवरून प्रतीकावर क्लिक करा\nम्यूट करा क्लिक करा.\nआपण ज्या व्यक्तीला म्यूट करू इच्छिता त्या व्यक्तीच्या प्रोफाइलला जा.\nओव्हरफ्लो प्रतीक टॅप करा\nसूचीबद्ध केलेल्या पर्यायांमधून म्यूट करा निवडा.\nवेबवर आपण एखादे खाते म्यूट केल्यानंतर आपल्याला खात्री केल्याचा एक बॅनर दिसेल. आपल्याकडून काही चूक झाल्यास खात्याचे म्यूट बंद करण्यासाठी आपण पूर्ववत करा क्लिक करू शकता.\nखाते म्यूट बंद कसे करावे\nTwitter वर म्यूट केलेल्या खात्याच्या प्रोफाइलवर भेट द्या.\ntwitter.com वर म्यूट बंद करण्यासाठी म्यूट करा प्रतीकावर क्लिक करा. Twitter for iOS किंवा Android अनुप्रयोगावर आपण या खात्यावरील ट्विट्स म्यूट केली आहेत याच्या पुढील म्यूट बंद करा टॅप करा.\nआपली म्यूट केलेल्या खात्यांची यादी पाहून व्यवस्थापित करणे\nआपण म्यूट केलेल्या खात्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी आपल्याला twitter.com वर आपल्या म्यूट केलेले खाते सेटिंगवर जाऊन किंवा Twitter for iOS किंवा Android वर आपल्या अनुप्रयोग सेटिंग्जला भेट देऊन पाहता येईल.\niOS साठी Twitter अनुप्रयोगामध्ये:\nआपल्या प्रोफाइल प्रतीकावर टॅप करून नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.\nगोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nसुरक्षा अंतर्गत, म्यूट केले टॅप करा.\nम्यूट केलेली खाती टॅप करा.\nआपण म्यूट करा प्रतीकावर टॅप करून देखील खाती म्यूट बंद करू शकता\nया यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉ���ो किंवा अनफॉलो करू शकता.\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपणास खात्याच्या प्रोफाइलकडे निर्देशित केले जाईल. येथून ओव्हरफ्लो प्रतीक टॅप करून नंतर मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट कराt.\nAndroid साठी Twitter अनुप्रयोगामध्ये:\nअगदी वरच्या मेनूमध्ये, आपल्याला नॅव्हीगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे जे प्रतीक असेल त्यावर टॅप करा.\nसेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.\nगोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nसुरक्षितता अंतर्गत, म्यूट केलेली खाती टॅप करा.\nआपण म्यूट करा प्रतीकावर टॅप करून देखील उपभोक्त्यांना म्यूट बंद करू शकता\nया यादीवरील फॉलो करा आणि अनफॉलो करा प्रतीकांवर टॅप करून देखील आपण कोणत्याही खात्याला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता.\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी प्रोफाइल प्रतिमेवर टॅप करा. आपणास खात्याच्या प्रोफाइलकडे निर्देशित केले जाईल. येथून, ओव्हरफ्लो प्रतीक टॅप करून नंतर मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट करा निवडा.\nआपल्या प्रोफाइल प्रतीकावरून सेटिंग्ज आणि गोपनीयता निवडा.\nम्यूट केलेली खाती क्लिक करा.\nयादीच्या अगदी वरच्या भागातून आपण फॉलो करत असलेली पण म्यूट केलेली खाती किंवा आपण म्यूट केलेली सर्व खाती पाहण्याचे निवडू शकता.\nआपण म्यूट करा बटणावर क्लिक करून देखील खाती म्यूट बंद करू शकता\nखाते अवरोधित करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी ओव्हरफ्लो प्रतीकावर क्लिक करा आणि मेनूमधून अवरोधित करा किंवा रिपोर्ट करा निवडा.\nनोट: आपण फॉलो करत असलेली खाती सध्या आपण फॉलो आणि म्यूट करत असलेली अशी दोन्ही खाती सूचीबद्ध करेल. आपण फॉलो करत असलेल्या खात्यांसह आपण म्यूट केलेली सर्व खाती सर्व टॅबवरून प्रदर्शित केली जातील.\nखात्यांना अनफॉलो करणे, अवरोधित करणे आणि रिपोर्ट करणे\nखात्यांना म्यूट करण्याव्यतिरिक्त आपण नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किंवा स्पॅम म्हणून खात्यांना रिपोर्ट करण्यासाठी खात्यांना अनफॉलो करणे, अवरोधित करणे, रिपोर्ट करणे ही कार्ये देखील करू शकता.\nहा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा\nसर्वात वरती स्क्रोल करा\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/inspirational-stories/this-is-the-only-way-to-achieve-success/articleshow/71059612.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T02:52:44Z", "digest": "sha1:6AFISF5WVXVCETAVZ5PU2TPCCZF3YTDD", "length": 14112, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयश मिळवण्याचा 'हा' आहे एकमात्र पर्याय\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचं अर्थ आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही.\nमहात्मा बुद्ध यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपदेशांचा अर्थ 'आपलं भाग्य आपणचं घडवू शकतो' असा होतो. आपल्या सर्वांना आपला मार्ग स्वतःच निवडायचा आहे, व तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला स्वतःलाच चालावं लागतं. कोणी कोणाचं भाग्य ठरवू शकत नाही. द सिक्रेट लाइफ ऑफ वॉटरमध्ये मॅसे ईमोटो यांनी लिहलं आहे. जर उदास, कमजोर आणि निराश किंवा संशयी वृत्तीनं तुम्ही ग्रासले आहात तर स्वतःला अधिक वेळ द्या, भविष्यात तुम्ही कुठे आहात. कोण आहात आणि का आहात या प्रश्नांची उत्तरे शोधा. तुम्ही स्वतःला सापडाल, एखाद्या कमळाच्या फुलाप्रमाणे. चिखलात उगवून सुद्धा सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या कमळाला प्रमाणे तुम्ही स्वतःला सापडाल.\nतुमचा मार्गदर्शक तुम्हालाचं व्हाव लागणार आहे. चांदीच्या कणांनी मानवाचं आयुष्याचा मार्ग बनला आहे. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वस्तीत आपल्या पावलांवर चांदीचे कण पहुडलेले आहेत. ते चांदीचे कण गोळा करण्याची आणि आत्मसात करण्याची, आयुष्यात त्याचा सदुपयोग करून आपल्या जीवनात असलेला अंधकार दूर करण्याचा आणि त्याचा प्रकाशानं दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन जा. शांत आणि स्थिर स्वभाव असल्यास अधिक चांगलं काम करतो. प्रत्येकवेळी घाईगडबडीत घेतलेले निर्णय योग्य ठरत नाहीत. यावेळी\nसमस्या कोणतीही असो, आपण त्या समस्येला कसं सामोरे जातं हे महत्त्वाचं ठरतं. आपल्या मते हे जग विस्कटलेले आहे, पण बाहेर सगळं सुरळीत सुरू असते. मानव जसी अपेक्षा करतो तसंच तो वागतो. अपेक्षाच्या गरजेनुसारचं निवड ठरते. निवड ठरल्यानंतर विचार, कार्यहे त्या दिशेनं बदलतात आणि मानवं त्यानु���ारचं वागतो.\nअपेक्षा करणं हे सहाजिकचं आहे. आपण निराशाच्या गर्तेत असतो तेव्हा आपलं जीवन अंधारमय वाटू लागतं. तेव्हा अपेक्षा ही अशी एकच गोष्ट आहे ज्यामुळं आयुष्यात थोडं प्रकाशमय वाटू लागतं. अपेक्षा ठेवण्यात एक प्रवाह आहे, लक्ष्य आहे. अपेक्षा धरणं कधीचं सोडू नका.\nअपेक्षाचा एकच पक्ष आहे सकारात्मक दृष्टिकोन. कोणतीही घटना घडली असेल किंवा घडणार असेल तर त्याकडे सकारात्मकपणे पाहणे गरजेचं आहे. पण असं कधीच घडत नाही. कोणचं असा दृष्टिकोन ठेवत नाही. मात्र, हे सगळेचं करू शकत नाही व कोणीचं असा दृष्टिकोन ठेवू शकत नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपश्चात्ताप हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आहे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २६ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २५ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २४ सप्टेंबर २०२०\nआजचं राशीभविष्य... दिनांक २३ सप्टेंबर २०२०\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्का��; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/women-abuse/", "date_download": "2020-10-01T01:26:53Z", "digest": "sha1:MXANZZ7HWKU7UEN7EQVYHXYF5R3QRCIN", "length": 3491, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "women abuse Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहिला अत्याचारावरील विधेयकासाठी विशेष अधिवेशन- गृहमंत्र्यांची\nइंदुरीकरांच्या समर्थनार्थ रविवारी अकोले बंद\nअखेर जिल्हा रूग्णालयात इंदुरीकर महाराजांचा खुलासा\nवातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे\nइंदुरीकर यांच्या समर्थनार्थ तहसीलवर मोर्चा\nगुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर यांना काळे फासणार\nस्मिता अष्टेकर सुपा पोलिसांच्या ताब्यात\n…तर मी दिलगिरी व्यक्त करतो\nइंदोरीकरांनी 25 वर्षांत अनेक चालीरीती बंद केल्या : ना. थोरात\nइंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2885/", "date_download": "2020-10-01T00:23:36Z", "digest": "sha1:RLUROZUF4UTQGPPSWG4AEPKVBPC6M3MK", "length": 10277, "nlines": 81, "source_domain": "aajdinank.com", "title": "व्यायामशाळा सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा-औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत���री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ स्पोर्ट्स\nव्यायामशाळा सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा-औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश\nऔरंगाबाद : व्यायामशाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्या.संजय गंगापूरवाला आणि न्या. आर.जी.अवचट यांच्या समोर सुनावणी झाली असता त्यांनी शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करा, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे म्हणत याचिका निकाली काढली.\nकरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते . त्यामुळे सर्व व्यवसाय बंद होते. लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्यानंतर शासनाने काही व्यवसाय सुरु करण्याची परवनागी दिली. त्यानंतर राज्यातील व्यायम शाळा बंद असल्यामुळे त्या सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती शासनाकडे वेळोवेळी करण्यात आली होती. शासनाने त्यावर निर्णय न घेतल्यामुळे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय मोरे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. व्यायाम शाळा बंद असल्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक, डायटीशियन, केअरटेकर यांचा रोजगार बंद झाला असल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने आदेश देत याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्याची बाजू श्रीपाद कुलकर्णी यांनी तर सरकारपक्षाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे यांनी मांडली.\n← किती शेतकऱ्यांना पीककर्ज दिले पुढील आठवड्यात माहिती सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश\nवाढदिवस साजरा करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे →\n‘घाटी’स पीपीई कीट, पाच व्हेंटीलेटर, मल्टीपॅरामॉनिटर ‘स्कोडा’कडून भेट\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 159 रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद जिल्ह्यात 277 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,11 मृत्यू\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी ��हकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-teachers/articleshow/65059983.cms", "date_download": "2020-10-01T02:52:39Z", "digest": "sha1:AW5VSTPFXZUBSOBNEPI4LHP54ANHB7KU", "length": 13888, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "शिक्षण सेवक: ‘त्या’ शिक्षण सेवकांना मोठा दिलासा - relief for teachers | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘त्या’ शिक्षण सेवकांना मोठा दिलासा\nविविध अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये 'शिक्षण सेवक' म्हणून तीन वर्षे सेवा केल्यानंतर नियमित शिक्षक बनल्यानंतरही राज्य सरकारच्या २०१२मधील 'जीआर'मुळे मान्यतेअभावी अनेक वर्षे बिनपगारी काम करावे लागत असलेल्या हजारो शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nविविध अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये 'शिक्षण सेवक' म्हणून तीन वर्षे सेवा केल्यानंतर नियमित शिक्षक बनल्यानंतरही राज्य सरकारच्या २०१२मधील 'जीआर'मुळे मान्यतेअभावी अनेक वर्षे बिनपगारी काम करावे लागत असलेल्या हजारो शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. तीन 'विशिष्ट' प्रवर्गांमधील शिक्षकांना तो 'जीआर' लागू होणार नसल्याचे उच्च न्��ायालयाने पूर्वीच स्पष्ट केलेले असल्याने त्या शिक्षकांच्या नेमणुकांना मान्यता देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने तीन महिन्यांच्या आत कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून घ्यावा, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला.\nराज्याच्या शिक्षण विभागाने या आदेशाचे पालन करून अशाप्रकारच्या शिक्षकांना मान्यता देण्याविषयीचा निर्णय तीन महिन्यांत घेतला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालय अवमानाची (कंटेम्प्ट) कारवाई केली जाईल, असा गर्भित इशाराही न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिला.\nराजश्री कन्नूर यांच्यासह पाचशेहून अधिक शिक्षकांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध याचिका केल्या होत्या. त्याविषयीच्या सुनावणीत अॅड. मनोज हरित, अॅड. नरेंद्र बांदिवडेकर, अॅड. सुरेश पाकळे यांच्यासह अनेक वकिलांनी युक्तिवाद मांडत शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. तेव्हा 'न्यायालयाचा आदेश हा सरकारवर बंधनकारक नसतो का‌ मग उच्च न्यायालयाने १० जुलै २०१७ला आदेश देऊनही त्याचे पालन का झालेले नाही मग उच्च न्यायालयाने १० जुलै २०१७ला आदेश देऊनही त्याचे पालन का झालेले नाही', असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. त्याविषयी सरकारी वकिलांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर खंडपीठाने सरकारला हा आदेश दिला. तसेच अशा याचिकादारांचा तपशील उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनेही जमा करून ठेवावा, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nन्यायाधीशाच्या पोस्टला लाइक करणं वकिलाला भोवलं महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशिक्षण सेवक विनाअनुदानित शाळा मुंबई उच्च न्यायालय school teachers relief for teachers\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची ख���स शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/1st-ed/running-experiments/exp-activities/", "date_download": "2020-10-01T00:02:30Z", "digest": "sha1:FSXU3PKLMZWDPUAZCN46EWSCYAUXCMX7", "length": 60263, "nlines": 355, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - चालू प्रयोग - उपक्रम", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.5 या पुस्तकाचे रुपरेषा\n2.3 मोठ्या डेटाची सामान्य वैशिष्ट्ये\n3.2 विरूद्ध अवलोकन करणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 मोठ्या डेटा स्रोतांशी निगडित सर्वेक्षण\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदाना��रील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 विद्यमान वातावरण वापरा\n4.5.2 आपले स्वत: चे प्रयोग तयार करा\n4.5.3 आपले स्वत: चे उत्पादन तयार करा\n4.5.4 शक्तिशाली सह भागीदार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 आपल्या डिझाईनमध्ये नैतिकता निर्माण करा: पुनर्स्थित करा, परिष्कृत करा आणि कमी करा\n5 जन सहयोग निर्माण करणे\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 स्वाद, संबंध आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 पुढे पहात आहोत\n7.2.1 रेडीमेड्स आणि कस्टम मैड्सचे मिश्रण\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nअडचण पदवी: सोपे , मध्यम , हार्ड , खुप कठिण\nगणित आवश्यक आहे ( )\nकोडींग आवश्यक आहे ( )\nमाहिती मिळवणे ( )\nमाझे आवडते ( )\n[ , ] बेरिन्स्की आणि सहकाऱ्यांनी (2012) तीन क्लासिक प्रयोगांची प्रतिकृती करून भाग घेऊन मिकुटचे मूल्यांकन केले. Tversky and Kahneman (1981) यांनी क्लासिक आशियाई डिसीझ फ्रेमन प्रयोग पुन्हा Tversky and Kahneman (1981) . आपल्या परिणाम जुळत टस्कस्की आणि Kahneman च्या आपले परिणाम त्या बेरिनस्की आणि सहकर्मीशी जुळतात का आपले परिणाम त्या बेरिनस्की आणि सहकर्मीशी जुळतात का सर्वेक्षण-प्रयोगांसाठी एमटक्यूकचा वापर करण्याबद्दल हे काय-काही-तर शिकवते\n[ , ] सोशल मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट कियालडिनी, Schultz et al. (2007) लेखक असलेल्या \"व्हाट टू व्हाट ब्रेक,\" हे शीर्षक असलेल्या एका जीभ-इन-गाल पेपरमध्ये Schultz et al. (2007) यांनी लिहिले की ते एक प्राध्यापक म्हणून नोकरीतून लवकर सेवानिवृत्त होत होते, कारण त्यांना आव्हान (ज्यामुळे प्रायोगिक प्रयोगशाळेत प्रामुख्याने प्रयोगशाळा चालते (Cialdini 2009) मध्ये शेतात प्रयोग करीत असत. Cialdini च्या कागदावर वाचा आणि त्याला डिजिटल प्रयोगांच्या संभाव्य शक्यतांच्या प्रकाशनामध्ये ब्रेक-अप पुनर्बांधणी करण्यासाठी त्याला एक ईमेल पाठवा. त्याच��या चिंतांबद्दल संशोधन करणाऱ्या विशिष्ट उदाहरणांचा वापर करा\n[ ] लहान प्राथमिक यश यशस्वी किंवा निष्प्रभ झाले हे निश्चित करण्याच्या हेतूने, व्हॅन डी रिजत आणि सहकाऱ्यांनी (2014) अशा चार वेगवेगळ्या प्रणालींत हस्तक्षेप केला ज्यात यादृच्छिकरित्या निवडलेल्या सहभागींनी यश मिळवले आणि नंतर या अनियंत्रित यशाने दीर्घकालीन परिणाम मोजले. आपण अशाच प्रकारचे प्रयोग चालवू शकता अशा इतर प्रणालींचा विचार करू शकता वैज्ञानिक मूल्य, अल्गोरिदमिक गोंधळ (अध्याय 2 पहा) आणि नैतिकतेच्या मुद्द्यांनुसार या प्रणालींचे मूल्यमापन करा.\n[ , ] प्रयोगाचे निष्कर्ष सहभागीवर अवलंबून असू शकतात. एक प्रयोग तयार करा आणि मग दोन वेगळ्या भरती धोरणाचा उपयोग करून ते एमटस्कवर चालवा. प्रयोग आणि भरती धोरणाची निवड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून परिणाम शक्य तितके वेगळे असतील . उदाहरणार्थ, तुमची भरतीची पद्धत सहभागी आणि सकाळी संध्याकाळची भरती करण्यासाठी किंवा उच्च व निम्न वेतन असलेल्या सहभागींच्या भरपाईसाठी असू शकते. भरती धोरणातील या प्रकारच्या फरकामुळे सहभागींचे विविध गट आणि विविध प्रायोगिक परिणाम होऊ शकतात. आपले परिणाम कसे वेगळे झाले त्यातून एमटयूकेकवर प्रयोग चालू करण्याविषयी काय प्रकट होते\n[ , , कल्पना करा की आपण भावनात्मक संसर्ग प्रयोग (Kramer, Guillory, and Hancock 2014) नियोजन करत आहात. प्रत्येक परिस्थितीत भाग घेणाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी Kramer (2012) द्वारा पूर्वीच्या अभ्यासाच्या अभ्यासात परिणामांचा वापर करा. हे दोन अभ्यास उत्तम प्रकारे जुळत नाहीत म्हणून आपण केलेल्या सर्व गृहीतके स्पष्टपणे सूचीत करण्याचे सुनिश्चित करा:\nKramer (2012) मधील \\(\\alpha = 0.05\\) आणि \\(1 - \\beta = 0.8\\) सह परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात प्रभाव शोधण्यासाठी किती सहभागींची आवश्यकता आहे हे ठरवणारे अनुकरण चालवा.\nविश्लेषणात्मक समान गणना करा\nKramer (2012) मधील परिणाम हे प्रतिभावान भावनाप्रधान संसर्ग (Kramer, Guillory, and Hancock 2014) होते (म्हणजे, ते आवश्यकतेपेक्षा जास्त सहभागी होते)\nआपण केलेल्या गृहितकांपैकी, ज्या आपल्या गणनावर सर्वात मोठा प्रभाव पडतो\n[ , , ] मागील प्रश्नाचे पुन्हा उत्तर द्या, परंतु यापूर्वी Kramer (2012) द्वारे पूर्वीचे अवलोकन अभ्यास वापरण्याऐवजी, Lorenzo Coviello et al. (2014) यांनी केलेल्या पूर्वीच्या नैसर्गिक प्रयोगातून परिणामांचा वापर करा Lorenzo Coviello et al. (2014) .\n[ ] दोन्ह�� Margetts et al. (2011) आणि व्हॅन डी रिजत एट अल (2014) एक याचिका साइन इन लोकांच्या प्रक्रिया अभ्यास अभ्यास प्रयोग. या अभ्यासाची रचना आणि निष्कर्ष तुलना आणि तुलना करा.\n[ ] Dwyer, Maki, and Rothman (2015) सामाजिक मानदंड आणि पर्यावरणीय Dwyer, Maki, and Rothman (2015) संबंधांवर दोन फील्ड प्रयोग केले. येथे त्यांच्या पेपरचा सारखाच आहे:\n\"मानसिक वर्तनात्मक वर्तनास प्रोत्साहन देण्यासाठी मानसिक विज्ञान कसे वापरले जाऊ शकते दोन अभ्यासांमध्ये, सार्वजनिक स्नानगृहांमध्ये ऊर्जा संवर्धन व्यवहाराचे उद्दीष्ट करण्याच्या उद्देशाने हस्तक्षेपाने वर्णनात्मक नियमांचे आणि वैयक्तिक जबाबदारीचे परीक्षण केले. अभ्यास 1 मध्ये, एखाद्या व्यक्तीने त्या सार्वजनिक जागेत प्रवेश केला त्याआधीच्या प्रकाशाची स्थिती (म्हणजेच, चालू किंवा बंद) केली होती, त्या सेटिंगसाठी वर्णनात्मक नमुना सूचित करते. सहभागी झाल्यानंतर ते बंद असताना सहभागींनी लाईट बंद करण्याची जास्त शक्यता होती. अभ्यास 2 मध्ये, एक अतिरिक्त अटी समाविष्ट करण्यात आली ज्यामध्ये एक बंदोबस्ताने प्रकाश बंद करण्याचा सर्वसामान्य प्रमाण प्रदर्शित केला गेला, परंतु तो सहभागी होण्यासाठी स्वत: जबाबदार नव्हते. वैयक्तिक जबाबदारीने वागणार्या सामाजिक नियमांचा प्रभाव नियंत्रित केला; सहभागी प्रकाश चालू करण्यासाठी जबाबदार नव्हते तेव्हा, सर्वसामान्य प्रमाण कमी होते. हे परिणाम असे सूचित करतात की वर्णनात्मक नियमावली आणि वैयक्तिक जबाबदारी आर्थिक कार्यहक्रांच्या प्रभावी परिणामाचे नियमन करू शकते. \"\nत्यांचे पेपर वाचा आणि अभ्यासाची एक प्रत तयार करा.\n[ , ] मागील प्रश्नावर इमारत, आता आपले डिझाइन अमलात आणणे.\nपरिणाम कशाप्रकारे तुलना करतात\nया फरकातून काय स्पष्ट होईल\n[ ] एमटीयूकेकडून भरती केलेल्या सहभागींचा वापर करून प्रयोगांविषयी जोरदार वाद-विवाद आहे. समांतर मध्ये, पदवीपूर्व विद्यार्थी लोकसंख्या पासून भरती सहभागी वापरून प्रयोग बद्दल जोरदार वादविवाद आहे. संशोधन सहभागी म्हणून तुर्कर्स आणि अंडरग्रेजुएटची तुलना करून त्यांचा परस्परसंवाद करताना दोन-पृष्ठ मेमोड लिहा. आपल्या तुलनामध्ये शास्त्रीय आणि तार्किक अशा दोन्ही विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे.\n[ ] जिम मन्झीचे पुस्तक अनियंत्रित (2012) हे व्यवसायातील प्रयोगांच्या सामर्थ्याची एक अद्भुत ओळख आहे. या पुस्तकात त्यांनी ���ालील कथा दिली:\n\"मी एकदा खर्या व्यापार प्रतिभा असलेल्या एका स्वयंसेवी अब्जाधिशाप्रमाणे असलेल्या एका सभेत होते ज्या प्रयोगांच्या सामर्थ्याची खोल आणि अंतःप्रेरणा होत्या. त्याच्या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि विक्रय विक्री वाढवणार्या महान स्टोअर विंडो प्रदर्शनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तज्ञांनी डिझाइनच्या नंतर काळजीपूर्वक परीणाम केलेला डिस्प्ले आणि वैयक्तिक चाचणी आढावा मध्ये काही वर्षांच्या कालावधीत विक्रीवरील प्रत्येक नवीन डिस्प्ले डिझाइनचे कोणतेही महत्त्वपूर्ण कारण प्रभाव दर्शवित नाही. सिनिअर मार्केटिंग व मर्चेंडाइजिंग एक्झिक्युटिव्ह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या ऐतिहासिक परीक्षेच्या निकालांचे परीक्षण करण्यासाठी एकत्र आले. सर्व प्रायोगिक डेटा सादर केल्यानंतर, त्यांनी असा निष्कर्ष काढला की पारंपारिक बुद्धी चुकीची होती - ती विंडो प्रदर्शित विक्री विक्री करू शकत नाही. या क्षेत्रातील खर्च आणि प्रयत्नांना कमी करण्याची त्यांची शिफारस होती. परंपरागत बुद्धी उलथापालथ करण्यासाठी प्रयोग करण्याची क्षमता या नाटकात दिसून आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्तर सोपे होते: 'माझा निष्कर्ष आहे की आपले डिझाइनर फार चांगले नाहीत.' त्याचे समाधान स्टोअर डिस्प्ले डिझाइनमध्ये प्रयत्न वाढविणे आणि नवीन लोकांना ते करणे हे होते. \" (Manzi 2012, 158–9)\nसीईओची कोणती काळजी आहे\n[ ] मागील प्रश्नाची बांधणी करणे, अशी कल्पना करा की आपण त्या बैठकीत उपस्थित होते जेथे प्रयोगांच्या परिणामांची चर्चा झाली. आपण कोणत्या चार प्रश्नांची उत्तरे देऊ शकता - प्रत्येक प्रकारची वैधता (संख्याशास्त्रीय, रचना, अंतर्गत आणि बाह्य) साठी\n[ ] Bernedo, Ferraro, and Price (2014) Ferraro, Miranda, and Price (2011) मध्ये वर्णन केलेल्या जल-बचतीच्या हस्तक्षेपाचा सात वर्षांचा अभ्यास (आकृती 4.11 पाहा) या पेपरमध्ये, बर्नाडो आणि सहकाऱ्यांनी देखील उपचारांच्या प्रसंगावरून काढलेल्या घरांच्या वर्तणुकीशी तुलना करून त्या प्रभावाची यंत्रणा समजून घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न घरी किंवा घरमालकांवर केला आहे किंवा नाही.\nकागद वाचा, त्यांचे डिझाईन वर्णन करा, आणि त्यांच्या शोधांचा सारांश करा\nत्यांच्या निष्कर्षांमुळे आपल्याला अशाच प्रकारच्या हस्तक्षेपाच��� किंमत-प्रभावीता कशी असावी याचा निर्णय घ्या. तसे असल्यास, का जर नाही तर का नाही\n[ ] Schultz et al. (2007) , स्कुलझ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दोन संदर्भ (हॉटेल आणि टाइमशेअर कॉन्डोमेनिअम) (Schultz, Khazian, and Zaleski 2008) एका भिन्न पर्यावरणीय वर्तन (टॉवेल पुनर्वापर) वर वर्णनात्मक आणि इंजेक्टीव्ह मानकेच्या प्रभावावरून तीन प्रयोगांची मालिका पार (Schultz, Khazian, and Zaleski 2008) .\nया तीन प्रयोगांची रचना आणि निष्कर्ष सारांशित करा.\n[ ] Schultz et al. (2007) च्या प्रतिसादात Schultz et al. (2007) , Canfield, Bruin, and Wong-Parodi (2016) यांनी इलेक्ट्रिक बिल्सच्या डिझाईनचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेतील प्रयोगांची मालिका पार केली. ते या गोषव्यात कसे वर्णन करतात ते येथे आहे:\n\"सर्वेक्षण-आधारावर प्रयोगामध्ये प्रत्येक सहभागीने कुटुंबासाठी तुलनेने उच्च विजेचा वापर, (ए) ऐतिहासिक वापर, (बी) शेजारील परिस्थतींविषयी माहिती आणि (सी) उपकरणेच्या विघटनासह ऐतिहासिक वापराबद्दल कौटुंबिक वीजबचतीचे एक अभिप्रायित वीज बिल पाहिले. सहभागींनी सर्व माहिती प्रकारात तीन फॉर्मेटपैकी एका स्वरूपात पाहिले ज्यात (अ) सारणी, (ब) बार आलेख आणि (c) आयकॉन ग्राफ आम्ही तीन मुख्य निष्कर्षांविषयी अहवाल देतो प्रथम, ग्राहक प्रत्येक प्रकारचे वीज-समजण्यास माहिती देतात जेणेकरून ते टेबलमध्ये सादर केले जाउ शकतात, बहुधा तेंव्हा टेबलांत साधी बिंदू वाचन सुलभ होते. दुसरे म्हणजे, वीज वाचवण्यासाठी प्राधान्यक्रम आणि हेतू स्वरूप वापरण्यासारख्या ऐतिहासिक उपयोग माहितीसाठी सर्वात बलवान होते. तिसरे, कमी ऊर्जा साक्षरता असणार्या व्यक्तींना सर्व माहिती कमी समजली जाते. \"\nइतर पाठपुरावा अभ्यासांप्रमाणे, Canfield, Bruin, and Wong-Parodi (2016) मध्ये स्वारस्याचा मुख्य परिणाम वर्तणुकीची माहिती नाही, वास्तविक वर्तन नव्हे. ऊर्जेच्या बचतीला चालना देण्यासाठी व्यापक संशोधन कार्यक्रमात या प्रकारच्या अभ्यासाची ताकद व कमतरता काय आहे\n[ , ] Smith and Pell (2003) यांनी पॅराशूटची प्रभावीता दर्शविणार्या अभ्यासाचे मेटा-विश्लेषण सादर केले. ते निष्कर्ष काढले:\n\"बर्याच वेळा हस्तक्षेप करण्याच्या हेतूने आजारी आरोग्य टाळण्यासाठी, पॅराशूटची प्रभावी कामगिरी यादृच्छिकरित्या नियंत्रित ट्रायल्स वापरुन कठोर मूल्यांकनास आली नाही. पुराव्या आधारित औषधांचे समर्थकांनी केवळ निरीक्षणात्मक माहिती वापरून मूल्यांकन केलेल्या हस्तक्षेपाचे दडपण क���ले आहे. आम्ही असे मानतो की पुरावा आधारित औषधांचे सर्वात मूलभूत कथांना पॅराशूटच्या दुहेरी अंध, यादृच्छिक, प्लेसबो नियंत्रित, क्रॉसओवर चाचणीमध्ये सहभागी होऊन सहभागी होतील. \"\nप्रयोगात्मक पुराव्याच्या विरुध्दच्या विरोधात वाद उपस्थित करणार्या न्यू यॉर्क टाइम्ससारख्या सामान्य वाचक वृत्तपत्रांसाठी एक ऑप-एड योग्य लिहा. विशिष्ट, ठोस उदाहरणे द्या इशारा: Deaton (2010) आणि Bothwell et al. (2016) .\n[ , , ] फरक-इन-मतांमधील अनुमानांपेक्षा वेगळ्या-अंमलात असलेल्या अनुमानांपेक्षा अधिक परिणामकारक असू शकतात. ऑनलाइन प्रयोग चालू करण्यासाठी फरक-इन-फरक दृष्टिकोनाचे मूल्य समजावून देणारा स्टार्ट-अप सोशल मीडिया कंपनी एटी बी च्या अभियंताला एक मेमो लिहा. मेमोमध्ये समस्येचे विधान समाविष्ट करणे आवश्यक आहे, ज्या परिस्थितीमध्ये फरक-इन-फर्क अॅक्टरर फरक-इन-मिड अॅक्टरर आणि एक सिंपल सिम्युलेशन स्टडी पारित करेल.\n[ , ] हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेरी लव्हमन हे प्राध्यापक होते. हार्हाच्या जगातील सर्वात मोठ्या कॅसिनो कंपन्यांपैकी एक सीईओ बनले होते. जेव्हा ते हररामध्ये गेले, तेव्हा लव्हमनने कंपनीला वारंवार फ्लेयर सारखी लॉयल्टी प्रोग्रॅममध्ये रूपांतर केले ज्याने ग्राहक वर्तनबद्दल प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला. हे नेहमी-चालू माप प्रणालीच्या शीर्षस्थानी, कंपनीने प्रयोग चालू करणे सुरू केले. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट जुगार पॅटर्नसह ग्राहकांसाठी विनामूल्य हॉटेल रात्री कूपनच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी ते एक प्रयोग चालवू शकतात. हरमनच्या रोजच्या व्यावहारिक पद्धतींवर प्रेममॅनने प्रयोगाचे महत्त्व कसे वर्णन केले ते येथे दिले आहे:\n\"आपण स्त्रियांना छळत नाही असे वाटणे, आपण चोरणे नाही आणि आपल्याजवळ नियंत्रण गट असणे आवश्यक आहे. हा एक गोष्ट आहे ज्याची आपण हारारामच्या नोकरीसाठी गमावू शकता-नियंत्रण गट चालवत नाही. \" (Manzi 2012, 146)\nप्रेममॅनला नियंत्रण गट बनवणे इतके महत्त्वाचे आहे की नाही हे समजावून घेतलेल्या एका नवीन कर्मचार्याकडे ईमेल लिहा. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण - एकतर वास्तविक किंवा बनविलेला प्रयत्न केला पाहिजे.\n[ , ] एक नवीन प्रयोग लसीकरण उत्कर्षावर मजकूर संदेश स्मरणपत्रे प्राप्त प्रभाव अंदाज करणे हेतू आहे. एकशे पन्नास दवाखाने, प्रत्येक 600 पात्र रुग्ण ��हभागी होण्यास इच्छुक आहेत. प्रत्येक क्लिनीकसाठी $ 100 ची एक निश्चित किंमत आहे ज्यास आपण कार्य करु इच्छिता, आणि प्रत्येक पाठ संदेशासाठी $ 1 चा खर्च आपण पाठवू इच्छित आहात पुढे, आपण कार्य करीत असलेल्या कोणत्याही क्लिनिकमध्ये निशुल्क (कोणालाही लसीकरण प्राप्त झाल्यास) मापन करेल. समजा की आपल्याकडे $ 1,000 चे बजेट आहे\nआपल्या संसाधनांवर थोड्या संख्येने क्लिनिक्सवर लक्ष केंद्रित करणे आणि कोणत्या स्थितीत ते अधिक व्यापकपणे पसरवणे चांगले असू शकते त्यानुसार कोणत्या स्थितीत ते अधिक चांगले असू शकते\nकोणत्या गोष्टी कमीत कमी प्रभाव आकार निर्धारित करतील ज्यामुळे आपण आपल्या बजेटसह विश्वसनीयपणे शोधू शकाल\nसंभाव्य फंडरला हे ट्रेड-ऑफ समजावून सांगून एक मेमो लिहा\n[ , ] ऑनलाइन अभ्यासक्रमांमधे एक प्रमुख समस्या अल्ट्रीशन आहे: बर्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. कल्पना करा की आपण ऑनलाइन शिक्षण व्यासपीठवर काम करीत आहात आणि प्लॅटफॉर्मवर डिझायनरने व्हिज्युअल प्रोग्रेस बार तयार केला आहे ज्यामुळे ते विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेर राहण्यास प्रतिबंध करतील. आपण मोठ्या संगणकीय सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांवर प्रगती पट्टीच्या प्रभावाची चाचणी घेऊ इच्छिता. प्रयोगात उद्भवणारे कोणतेही नैतिक मुद्दे संबोधित केल्यानंतर, आपण आणि आपले सहकारी चिंतातल होतात की या अभ्यासक्रमात प्रोग्रेस बारच्या प्रभावांचे विश्वसनीयपणे शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसे विद्यार्थी नसतील. खालील गणितानुसार, तुम्ही असे समजू की अर्धे विद्यार्थी प्रगती पट्टी प्राप्त करू शकतील आणि अर्धे नसावे. पुढे, आपण असे समजू शकतो की हस्तक्षेप नाही. दुस-या शब्दात सांगायचे तर आपण असे गृहीत धरू शकता की सहभागी केवळ उपचार किंवा नियंत्रण प्राप्त करूनच प्रभावित होतात; ते इतर लोकांना उपचार किंवा नियंत्रण प्राप्त करीत आहे किंवा नाही हे अधिक प्रभावी ठरत नाही (अधिक औपचारिक व्याख्यासाठी, Gerber and Green (2012) अध्याय 8 पहा). आपण बनविणार्या कोणत्याही अतिरिक्त गृहीतकाचा मागोवा ठेवा.\nसमजा, प्रगती पट्टीने 1 टक्का गुणाने वर्गाचा शेवटचा निकाल विद्यार्थ्यांना दिला जाईल; प्रभाव विश्वसनीयतेने शोधण्याकरिता किती नमुना आकार आवश्यक आहे\nसमजा, प्रगती पट्टीने जे विद्यार्थी दहा टक्के गुण मिळवून देतात त्यांच्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे; प्रभाव विश्वसनीयतेने शोधण्याकरिता किती नमुना आकार आवश्यक आहे\nआता कल्पना करा की तुम्ही प्रयोग केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सर्व कोर्स पूर्ण केले आहेत त्यांनी अंतिम परीक्षा घेतली आहे. जेव्हा आपण अंतिम परीक्षांमधील परीक्षेच्या गुणांची तुलना करता, ज्याने प्रगती पट्टी प्राप्त केली नसली अशा गुणांच्या संख्येसह, आपण आपल्या आश्चर्यचकित गोष्टीस शोधून काढू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी प्रगती पट्टी प्राप्त केली नाही त्यांनी खरंच उच्च केले. याचा अर्थ प्रगती पट्टीमुळे विद्यार्थी कमी शिकू शकतात या निष्कर्षापेक्षा आपण काय शिकू शकतो या निष्कर्षापेक्षा आपण काय शिकू शकतो\n[ , , कल्पना करा की आपण एका टेक कंपनीत डेटा वैज्ञानिक म्हणून काम करीत आहात. विपणन विभागाकडून कोणीतरी नवीन ऑनलाइन जाहिरात मोहिमेसाठी गुंतवणूकीवरील परतावा (आरओआय) मोजण्यासाठी नियोजन करीत असलेल्या प्रयोगाचे मूल्यमापन करण्यात मदत मागते. मोहिमेच्या खर्चाद्वारे वाटलेल्या मोहिमेतून निव्वळ नफा म्हणून ROI ला परिभाषित केले आहे. उदाहरणार्थ, विक्रीवर परिणाम नसलेल्या मोहिमेला -100% आरओआय असेल; ज्या मोबदल्यात निर्माण झालेला नफा खर्चांच्या बरोबरीचा होता तो मोहिम 0 च्या आरओआयवर असेल; आणि एक मोहिम जिथे नफा मिळविला होता तो दुप्पट किंमत 200% एवढा ROI असेल.\nप्रयोग सुरू करण्यापूर्वी, विपणन विभाग आपल्याला त्यांच्या पूर्वीच्या संशोधनावर आधारित खालील माहिती पुरवतो (प्रत्यक्षात, हे मूल्य लुईस आणि राव (2015) मध्ये नोंदवले गेलेल्या रिअल ऑनलाइन जाहिरात मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत):\nप्रति ग्राहक सरासरी विक्री $ 7 च्या अर्थाने आणि $ 75 च्या मानक विचलनासह लॉग-सामान्य वितरण अनुसरण करते.\nया मोहिमेत प्रति ग्राहक $ 0.35 ने विक्री वाढवण्याची अपेक्षा आहे, जे प्रति ग्राहक $ 0.175 च्या नफ्यात वाढ करण्याशी संबंधित आहे.\nप्रयोगाचे नियोजनबद्ध आकार 200,000 लोक आहेत: अर्ध्या उपचार गटातील आणि अर्ध्या नियंत्रण गटातील.\nमोहिमेची किंमत $ 0.14 प्रति भागीदार आहे\nमोहिमेसाठी अपेक्षित ROI 25% [ \\((0.175 - 0.14)/0.14\\) ]. दुस-या शब्दात, विपणन विभाग असा विश्वास करतो की प्रत्येक 100 डॉलर्स मार्केटिंगवर खर्च केल्याने कंपनी नफ्यात अतिरिक्त 25 डॉलरची कमाई करेल.\nया प्रस्तावित प्रयोगाचे मूल्यमापन लिहा. आपल्या मेमोने आपण बनवलेल्या अनुकरणातून पुरावा वापरला पाहिजे आणि तो दोन प्रमुख प्रश्नांना सामोरे जावे: (1) आपण या प्रयोगाचा नियोजित म्हणून विचार करावा तसे असल्यास, का जर नाही तर का नाही हा निर्णय घेण्यासाठी आपण वापरत असलेल्या निकषाबद्दल स्पष्ट असल्याचे सुनिश्चित करा. (2) आपण या प्रयोगासाठी कोणते नमुना आकार शिफारस कराल हा निर्णय घेण्यासाठी आपण वापरत असलेल्या निकषाबद्दल स्पष्ट असल्याचे सुनिश्चित करा. (2) आपण या प्रयोगासाठी कोणते नमुना आकार शिफारस कराल पुन्हा हा निर्णय घेण्यासाठी आपण वापरत असलेल्या निकषाबद्दल स्पष्ट असल्याचे सुनिश्चित करा.\nएक चांगला चा संक्षेप या विशिष्ट प्रकरणाचा विचार करेल; एक उत्तम मेमो या प्रकरणातून एक प्रकारे सर्वसामान्य बनवेल (उदा., मोहिमेच्या प्रभावाच्या आकाराचे कार्य म्हणून कार्य कसे बदलते हे दाखवा); आणि एक महान मेमो पूर्णतः सामान्यीकृत परिणाम दर्शवेल. आपल्या परिणामांना स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी आपल्या ज्ञानात आलेख वापरावे.\nयेथे दोन इशारे आहेत. प्रथम, विपणन विभागाने आपल्याला काही अनावश्यक माहिती दिली असेल आणि कदाचित काही आवश्यक माहिती आपल्याला देण्यात अयशस्वी ठरली असेल. सेकंद, आपण आर वापरत असल्यास, rlnorm () कार्य बरेच लोक ज्या प्रकारे अपेक्षा करत नाहीत त्याबद्दल जागरूक रहा.\nही क्रिया आपल्याला सत्तेच्या विश्लेषणासह सराव देईल, अनुकरण तयार करेल आणि आपल्या परिणामांना शब्द आणि आलेखांसह संप्रेषण करेल. हे कोणत्याही प्रकारचे प्रयोगासाठी पावर विश्लेषण आयोजित करण्यास आपल्याला मदत करेल, ROI अंदाज लावण्यासाठी केवळ प्रयोग केलेले नाही या उपक्रमात असे गृहीत धरले आहे की आपल्याला सांख्यिकीय चाचणी आणि सामर्थ्य विश्लेषण असलेले काही अनुभव आहेत. आपण पॉवर विश्लेषणासह परिचित नसल्यास, मी शिफारस करतो की आपण Cohen (1992) यांनी \"पॉवर प्राइमर\" वाचले पाहिजे.\nया क्रियाकलाप RA Lewis and Rao (2015) द्वारे एका सुंदर कागदावरुन प्रेरणा मिळाली, जे अगदी व्यापक प्रयोगांची मूलभूत सांख्यिकीय मर्यादा स्पष्टपणे स्पष्ट करते. त्यांचे पेपर - जे मुळात उद्दीष्ट शीर्षक \"जाहिरातीत परताव्याचे मोजमाप अशक्यप्राय\" होते - ते पाहते की लाखो ग्राहकांच्या डिजिटल प्रयोगांबरोबरच ऑनलाइन जाहिरातींच्या गुंतवणुकीवर परतावा कमी करणे किती कठीण आहे. अ���िक सामान्यत: RA Lewis and Rao (2015) हे मूलभूत सांख्यिकीय तत्वांचे वर्णन करतात जे डिजिटल-वय प्रयोगांसाठी विशेषतः महत्वाचे आहे: अशांत परिणामांच्या डेटामध्ये लहान उपचारांच्या प्रभावांचा अंदाज करणे कठीण आहे.\n[ , ] मागील प्रश्नाप्रमाणेच करा, परंतु, सिम्युलेशन ऐवजी, आपण विश्लेषणात्मक परिणाम वापरावेत.\n[ , , ] मागील प्रश्नाप्रमाणेच करा, परंतु सिम्युलेशन आणि विश्लेषणात्मक परिणाम दोन्ही वापरा.\n[ , , कल्पना करा की आपण वरील वर्णन केलेल्या मेमो लिहिला आहे, आणि विपणन विभागातील कोणीतरी नवीन माहिती प्रदान करतो: त्यांना अपेक्षा आहे की प्रयोगानंतरच्या आणि नंतर विक्रीदरम्यान 0.4 संबंध. हे आपल्या मेमोमधील शिफारसी कसे बदलते (इशारा: फॉर-ऑफ-प्रेसिडेंट आणि फरक-इन-फ्रॅक्शन्स अंदाजपत्रकास अधिक माहितीसाठी विभाग 4.6.2 पाहा.)\n[ , ] नवीन वेब-आधारित रोजगार-सहाय्य कार्यक्रमाची प्रभावीता तपासण्यासाठी, विद्यापीठाने आपल्या शाळेच्या अंतिम वर्षामध्ये प्रवेश करणार्या 10,000 विद्यार्थ्यांमधे यादृच्छिक नियंत्रण चाचणी आयोजित केली. अनन्य लॉग-इन माहितीसह विनामूल्य सदस्यता 5000 च्या यादृच्छिकपणे निवडलेल्या विद्यार्थ्यांना एका विशेष ईमेल आमंत्रणाद्वारे पाठविली गेली तर इतर 5,000 विद्यार्थी नियंत्रण गटामध्ये होते आणि त्यांच्याकडे सबस्क्रिप्शन नव्हते. बारा महिन्यांनंतर, फॉलो-अप सर्वे (गैर-प्रतिक्रियाविना सह) दाखवून दिले आहे की उपचार आणि नियंत्रण गटामध्ये दोन्हीपैकी 70% विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात (टेबल 4.6) पूर्ण वेळ नोकरी मिळविली होती. याप्रमाणे, वेब-आधारित सेवांचा काहीही प्रभाव पडला असे वाटत नाही.\nतथापि, विद्यापीठातील हुशार डेटा वैज्ञानिकाने थोड्या अधिकरितीने डेटा पाहिला आणि असे आढळून आले की ईमेल प्राप्त केल्यानंतर खात्यामध्ये फक्त 20% सदस्यांनी प्रवेश केला आहे. पुढे, आणि थोड्याशा आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांनी वेबसाइटवर लॉग इन केले त्यांच्यापैकी फक्त 60% लोकांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात पूर्णवेळ रोजगार मिळविला होता, जे दररोजच्या लोकांपेक्षा कमी होते आणि लोकांसाठीच्या दरापेक्षा कमी होते नियंत्रण स्थितीमध्ये (सारणी 4.7).\nकाय झाले असावे यासाठी स्पष्टीकरण द्या.\nया प्रयोगात झालेल्या उपचारांच्या प्रभावाची गणना करण्याचे दोन भिन्न मार्ग कोणते आहेत\nहे परिणाम दिल्यास, सर्व विद्यार्थ्यांना ही सेवा पुरवावी फक्त स्पष्ट होणे, हे एक साध्या उत्तराने प्रश्न नाही.\nआता पुढे काय करावे\nइशारा: हा प्रश्न या प्रकरणात समाविष्ट केलेल्या सामग्रीच्या पलीकडे जातो, परंतु प्रयोगांमध्ये सामान्य प्रश्न मांडतो. या प्रकारच्या प्रायोगिक डिझाइनला काहीवेळा उत्तेजन डिझाइन असे म्हटले जाते कारण सहभागींना उपचारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ही समस्या एकतर्फी गैर अनुपालन म्हणून ओळखली जाणारी एक उदाहरण आहे ( Gerber and Green (2012) अध्याय 5 पहा).\n[ ] पुढील परीक्षा नंतर, तो मागील प्रश्न मध्ये वर्णन प्रयोग अधिक जटिल होते की बाहेर वळले. हे लक्षात आले की कंट्रोल ग्रुपमधील 10% लोक सेवा प्रवेशासाठी अदा केले जातात आणि 65% (तक्ता 4.8) च्या रोजगारा दराने ते संपले.\nआपल्याला काय वाटते आहे त्याचे सारांश लिहायला एक ईमेल लिहा आणि कृतीचा मार्ग अनुशंसा\nइशारा: हा प्रश्न या प्रकरणात समाविष्ट केलेल्या सामग्रीच्या पलीकडे जातो, परंतु प्रयोगांमध्ये सामान्य प्रश्न मांडतो. ही समस्या दोन-बाजूंनी गैर अनुपालन म्हणतात ( Gerber and Green (2012) अध्याय 6 पहा).\nतक्ता 4.6: करिअर सेवा प्रयोगाद्वारे डेटाचे सोपे दृश्य\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर 5,000 70%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर नाही 5,000 70%\nतक्ता 4.7: करिअर सेवा प्रयोगाद्वारे डेटाचे संपूर्ण पूर्ण दृश्य\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर आणि लॉग इन 1,000 60%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर आणि लॉग इन केलेले नाही 4,000 72.5%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर नाही 5,000 70%\nतक्ता 4.8: करिअर सर्व्हिसेस एक्सपेरिमेंटमधील माहितीचा पूर्ण दृष्टिकोन\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर आणि लॉग इन 1,000 60%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर आणि लॉग इन केलेले नाही 4,000 72.5%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर केला नाही आणि त्यासाठी पैसे दिले आहेत 500 65%\nवेबसाइटवर प्रवेश मंजूर केला नाही आणि त्यास देय नाही 4,500 70.56%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kanganas-mother-thanked-modi-government-said-we-were-congressmen/", "date_download": "2020-10-01T00:28:49Z", "digest": "sha1:R7LLZJQFGFVVTO6TSAXEOMSZ3T7APHFD", "length": 16223, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कंगनाच्या आईने मानले मोदी सरकारचे आभार; म्हणाल्या, आम्ही होतो काँग्रेसी ... - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२�� पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nकंगनाच्या आईने मानले मोदी सरकारचे आभार; म्हणाल्या, आम्ही होतो काँग्रेसी …\n- आता पूर्णपणे आहोत भाजपाचे\nमंडी : सध्या शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) पार्टीच्या रागाचे लक्ष्य ठरलेल्या कंगनाला संरक्षण दिल्याबद्दल कंगनाची (Kangana Ranaut) आई आशा यांनी मोदी सरकारने (Modi Government) आभार मानले. त्या म्हणाल्या आमचे कुटुंब अनेक वर्षांपासून काँग्रेसशी (Congress) जुळलेले होते. मात्र, आमच्यावरच्या कठीण परिस्थितीत भाजपा आणि मोदी सरकारने आमची मदत केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांचे आभार व्यक्त करते. आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे आहोत.\nआज भाजपाच्या (BJP) जनप्रतिनिधींनी मंडी येथे कंगनाची घरी जाऊन तिच्या आईची भेट घेतळी. त्यांना कंगनाचे संरक्षण करण्याची हमी दिली. भाजपायाच्या नेत्यांसोबत बोलताना त्या म्हणाल्या – आमच्या कुटुंबातील सर्व पूर्वज काँग्रेस पक्षासोबत जुळलेले होते. सर्वाना हे माहित आहे. मात्र आज जेव्हा कंगनावर संकट आले तेव्हा राज्य सरकारने कंगनाच्या संरक्षणासाठी आवश्यक कारवाई केली. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि राज्यातील जयराम ठाकूर हे कंगनाच्या मदतीसाठी उभे राहिले. भाजपाने माझ्या मुलीला संरक्षण दिले.\nमुंबईत शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाने काल मुंबईतले तिचे ऑफिस तोडले. शिवसेनेने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली, तिला धमक्या दिल्या. शिवसेनेसोबत सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही तिच्यावर सतत टीका करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nNext articleनागपूर फुटाळा तलाव येथे प्रस्तावित बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले प��ाभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/madan-sharma-who-was-beaten-by-shivsena-will-meet-the-governor-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2020-10-01T02:06:36Z", "digest": "sha1:TTUBRSRAPZN7BB44PLUXUJFYYCGLW5JD", "length": 15497, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसैनिकांनी मारहाण केलेले अधिकारी मदन शर्मा घेणार राज्यपालांची भेट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nशिवसैनिकांनी मारहाण केलेले अधिकारी मदन शर्मा घेणार राज्यपालांची भेट\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना शिवसैनिकांनी (Shiv Sena) मारहाण केली. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . यापार्श्वभूमीवर मदन शर्मा हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.कांदिवली इथं राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती.\nया प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि जामीन मिळाला आहे. यामध्ये 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. आज माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. दुपारी 12 वाजता इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, फडणवीसांचे ट्विट\nNext articleफडणवीस मुख्यमंत्री असते तर, नागरिकांना न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता – कंगना रनौत\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/amitar-plus-tablet-p37109504", "date_download": "2020-10-01T02:00:32Z", "digest": "sha1:W5QA3CPXSOMOFF6TJWPVOBIRBXVMPGMT", "length": 18549, "nlines": 268, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Amitar Plus Tablet in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Amitar Plus Tablet upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 39 डॉक्टर ऑनलाइन हैं \nAmitar Plus Tablet खालील उपचारासाठी वापरले जाते -\nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) चिंता\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Amitar Plus Tablet घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Amitar Plus Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nAmitar Plus Tablet मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Amitar Plus Tablet घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Amitar Plus Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Amitar Plus Tablet चे दुष्परिणाम जाणवू शकतात. कोणतेही दुष्परिणाम दिसल्यावर ताबडतोब Amitar Plus Tablet घेणे थांबवा. तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते घ्या.\nAmitar Plus Tabletचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nAmitar Plus Tablet चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nAmitar Plus Tabletचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Amitar Plus Tablet च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nAmitar Plus Tabletचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAmitar Plus Tablet च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nAmitar Plus Tablet खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Amitar Plus Tablet घेऊ नये -\nAmitar Plus Tablet हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Amitar Plus Tablet मुळे सवय पडू शकते. त्यामुळे तुम्ही Amitar Plus Tablet केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घेणे जरुरी आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nAmitar Plus Tablet घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Amitar Plus Tablet घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Amitar Plus Tablet घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Amitar Plus Tablet दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Amitar Plus Tablet घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Amitar Plus Tablet दरम्यान अभिक्रिया\nAmitar Plus Tablet सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Amitar Plus Tablet घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Amitar Plus Tablet याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Amitar Plus Tablet च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Amitar Plus Tablet चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Amitar Plus Tablet चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीक���ण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251545:2012-09-21-21-27-25&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:08:16Z", "digest": "sha1:4ASFCNI3UX72GFB74SQ4GNMZBXXOJ7N5", "length": 20717, "nlines": 252, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रंगात रंग तो धूम्रवर्ण…", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> रंगात रंग तो धूम्रवर्ण…\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरंगात रंग तो धूम्रवर्ण…\nधरित्री जोशी , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\n११८ वर्षे पूर्ण झालेल्या पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या गणपतीला रंगात रंगवण्याचं काम गेली १५ वर्षे संगीता वेदपाठक करत आहेत. गणपतीच्या वस्त्रांची आणि शारदेच्या साडीची रंगसंगती साधण्याच्या औत्सुक्यपूर्ण कामाविषयी ..\nपुण्यातील सुप्रसिद्ध अखिल मंडई मंडळाच्या गणपतीस नुकतीच म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी ११८ वर्षे पूर्ण झाली. शारदा-गजानन विराजमान असलेली पुण्यातील ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती. या गणरायाचे वैशिष्टय़ म्हणजे ही मूर्ती ‘इको फ्रेंडली’ आहे. गणपती उत्सव जवळ आला की खास आधीपासून या मूर्तीच्या सजावटीला सुरुवात होते. विशेष बाब म्हणजे गेली १५ वर्षे या शारदा-गजाननाच्या मूर्तीला रंगरंगोटी देण्याचे, सजावटीचे काम करीत आहेत संगीता वेदपाठक. वडिलांकडून आलेली ही कला, गणेशभक्ती संगीताताई अगदी श्रद्धेने जोपासतात.\nपुण्यातील सुप्रसिद्ध मंडई गणपती मंडळाचे जुने कार्यकर्ते गणेशभक्त शंकरराव पालकर यांनी या मूर्तीच्या सजावटीचे, रंगरंगोटीचे काम थोडेथोडके नाही तर जवळपास ५० वर्षे अत्यंत भक्तिभावाने केले. वयोमानपरत्वे शरीर थकले, हात थकले.. आपल्या गणेशसेवेचे हे व्रत पुढे कोण चालवणार, हा प्रश्न सतत छळत राहायचा. त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना घरीच सापडलं ते त्यांची कन्या संगीता वेदपाठक हिच्या रूपात.\n‘‘ गेली १५ वर्षे.. ‘शाळेत असल्यापासूनच मी व माझी बहीण वडिलांबरोबर ‘श्री’ची सजावट बघायला जात होतो. त्या वेळेस नकळत आमच्या मनावर हे संस्कार आणि या शिक्षणाचे धडे गिरवले गेले..’ संगीताताई सांगत होत्या. मंडईच्या गणपतीची ही मूळ मूर्ती ११८ वर्षांची जुनी आहे. हा गणपती अत्यंत जागृत, नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मूर्तीचे कामही तितक्याच सोवळ्याओवळ्यात करावे लागते. दरवर्षी ‘श्रीं’च्या सोवळ्यामध्ये व त्याला मॅचिंग शारदेच्या शालूमध्ये रंगसंगती, त्यात वैविध्य देण्याचे काम संगीताताई कलात्मकतेने करतात. शारदेच्या शालूच्या रंगांप्रमाणे ‘श्रीं’ च्या सोवळ्याचे रंग कधी लाल, कधी पिवळा, केशरी तर कधी नारंगी, डाळिंबी साकारले जातात. या रंगसंगतीला पूरक अशा रंगांमध्ये गणरायाच्या सोंडेवर डिझाइन काढले जाते. यंदाच्या वर्षी ‘श्रीं’ना जांभळ्या रंगाचे सोवळे तर शारदेला अबोली रंगाचा शालू साकारला आहे. या शालूला उठावदार असे काठ, पदर लावण्याचे काम संगीताताई सध्या करीत आहेत.\nप्रतिवर्षी नव्या शालूचे काठ, पदर काढून ते या मूर्तीला लावले जातात, असे संगीताताई आवर्जून सांगतात. ‘श्री च्या सोंडेवरचे नक्षीकाम जितके नाजूक तितकेच शारदेला संपूर्ण सजावण्याचे काम हे ‘विशेष’ असते. असेही त्या सांगतात. शारदेच्या ब्लाऊजची विविध डिझाइन्स, तिची आभूषणे रंगवणे, तिला रंगसंगतीतून साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकार��्या वेण्या यातून शारदेच्या रूपाला आणखीनच झळाळी येते. शारदेला कधी गुलाबाची वेणी, कधी जाई-जुईची वेणी, कधी अबोलीची, तर कधी शेवंतीची वेणी साकारली जाते. तिच्या शालूला पूरक अशा फुलांची रंगसंगती तिच्या वेणीत असते. शारदेला चंद्रकोर, गोंदण काढल्यावर तर तिचे रूप आणखीनच लोभस दिसते.’’ या\nपेंटिंगचा शेवटचा टप्पा म्हणजे गणपतीचं ‘जानवं’ रंगवणं. एकदा जानवं रंगवून झालं की मग आम्ही कोणीच मूर्तीला हात लावत नाही, त्या सांगतात. स्वत: सरकारी नोकरीत जबाबदारीचे काम पार पाडत असतानाच रोज संध्याकाळी संगीताताई या कामी स्वत:ला वाहून घेतात. ‘या सेवेतून मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे.. वर्षभरातील चिंता, दु:ख या काळात अक्षरश: धुवून जातात. आणि पुढच्या वर्षीसाठीचे आनंदाचे, प्रेमाचे भांडार या बाप्पाच्या सहवासातून मी माझ्याबरोबर घेऊन जाते..’ असे सांगतानाच संगीताताई बाप्पाच्या सेवेची ही मोठी संधी वडिलांना व त्यांना प्राप्त करून दिल्याबद्दल मंडळाचे शतश: आभार मानतात\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/6/5/vanache-shlok.aspx", "date_download": "2020-10-01T01:40:51Z", "digest": "sha1:2F4P4NS4FRFS4D4Y2D335ZIQARCAV7U5", "length": 3496, "nlines": 79, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "वनाचे श्‍लोक", "raw_content": "\nपाने कर्दळ वा केळीची\nश्रृंगार, सजावट वा पूजा,\nकापूस, काथ्या, सुतळ, ताग वा\nभूर्जपत्रे ते कागद आणि\nबोरू, कुंचले, रंग अन् शाई\nजोड तयांना कात सुपारी\nरंग, रूप आकार वेगळे,\nस्थान तयांना असे वेगळे॥\nया तंतूंनी बनली अपुली\nदोर, शिडे अन् गलबतांची\nचौरंग, पाट किंवा खुर्ची\nमेज, अडणी अथवा निवई\n- शुभांगी योगेश कापसे, साहाय्यक शिक्षिका, जनता विद्यामंदिर प्रशाला, दहिवली.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ear-pain-ayurveda-remedies/", "date_download": "2020-10-01T01:49:30Z", "digest": "sha1:SULW2HJZ5U76MQN2YV3W7HXHJJWRKFYW", "length": 17170, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "कानाच्या आतलं इंफेक्शन ठिक होत नाहीये ? जाणून घ्या 'या' 5 आयुर्वेदीक टीप्स | ear pain ayurveda remedies | Policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nकानाच्या आतलं इंफेक्शन ठिक होत नाहीये जाणून घ्या ‘या’ 5 आयुर्वेदीक टीप्स\nकानाच्या आतलं इंफेक्शन ठिक होत नाहीये जाणून घ्या ‘या’ 5 आयुर्वेदीक टीप्स\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकांसाठी कानाचं दुखणं एक सामान्य बाब असू शकते. परंतु इंफेक्शन झाल्यानं हा त्रास जास्त वाढू शकतो. यासाठी आज आपण काही आयुर्वेदीक म्हणजेच घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.\n1) कांदा आणि आलं – कांदा बारीक किसून घ्या आणि एका पातळ स्वच्छ कपड्यात बंडलसारखं टाका. हा लहान बंडल आता कानावर ठेवा आणि एका कुशीवर झोपा. तुम्ही आल्याचाही वापर अशा प्रकारे करू शकता. याचा परिणाम सारखाच आहे.\n2) कडूलिंब – कडुलिंबाच्या पानांचा रस 2-3 थेंब किंवा कडुलिंबाच्या तेलाचे 2-3 थेंब तुम्ही कानात टाकू शकता. यामुळं कानाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. जर तुम्ही कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकली तर संक्रमणापासून दूर राहल.\n3) लसूण – यात अँटी बायोटीक आणि अँटी सेप्टीक गुणधर्म असतात. यामुळं दुखणं आणि इंफेक्शन दोन्हीही दूर होतं. मोहरीच्या तेलात लसूनण गरम करून घ्या. यानंतर थंड झाल्यानंतर याचे 2-3 थेंब कानात सोडा.\n4) ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईल हलकं गरम करून घ्या. याचे 3-4 थेंब त्रास होणाऱ्या कानात सोडा. अर्धा तास हे कानात नीट मुरू द्या. यानंतर तुम्ही झोपा म्हणजे हे तेल वाहून बाहेर जाणार नाही.\n5) तुळशीचा रस – तुळशीची पानं वाटून त्याचा रस कानात सोडा. असं दिवसातून 2-3 वेळा जर केलं तर कानाच्या दुखण्यापासून आराम मिळेल आणि काही संक्रमण असेल तर तेही दूर होईल.\nटीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nगृह मंत्री अमित शहा यांची ‘कोरोना’ टेस्ट आली निगेटिव्ह\nVideo : पहाटे 5 वाजता उठल्यानंतर कसा होतो हुमा कुरेशीचा योगा सेशन, फोटो सांगतोय खरी परिस्थिती\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर, जाणून घ्या\nअशी करा डोळ्यांची देखभाल, दूर राहतील ‘हे’ 7 आजार, अन्यथा महागात पडेल…\nनाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून…\nTurmeric Benefits : स्वच्छ आणि उजळदार चेहऱ्यासाठी हळद वापरून पहा \nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचन��� शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nभारतीय व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी \n कोल्हापूरमधील CPR मधील ट्रॉमा केअर सेंटरला आग,…\nDrugs Case : तीन A ग्रेड अभिनेते NCB च्या रडारवर, S-R-A ने…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nतुमच्या स्मार्टफोनमध्ये बोगस अ‍ॅप तर नाहीत ना \nनाशिक : 1.5 लाख लोक ‘कोरोना’च्या हाय रिस्क…\nभद्रावती पोलिसांची ‘कोंबडा’ बाजारावर धाड, 13…\nChanakya Niti : संकट आल्यावर ‘या’ तीन गोष्टी…\nJhunjhunu : 31 लाखाच्या कर्जाचे दिले 62 लाख अन् 22 वर्षीय…\nबाळ टीबीग्रस्त असल्यास घ्या काळजी, करा ‘हे’…\nगरोदरपणात ‘कॅल्शियम’ची कमतरता ‘या’ 5…\n‘पीरियड्स’मध्ये यामुळे पोटात होतात भयंकर…\nशीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका\nअपचनामुळे आंबट ढेकर येतात का , ’हे’ 9 सोपे घरगुती उपाय करा,…\nवजन कमी करण्यासाठी समजून घ्यावी मेटाबॉलिज्म प्रक्रिया\n‘प्लास्टिकचं अंडं दाखवा आणि 1 हजार मिळवा’ :…\nआता ससूनमध्ये ही होणार यकृत प्रत्यारोपण\nशरीराला शीतलता मिळवून देतात ‘ही’ योगासने\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nसुशांतची हत्या की आत्महत्या हे गूढ उलगडणार \nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार…\nनितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून…\n‘कधी कधी काही माणसं अधिकच बोलतात, नुसती कविता करण्यात…\nबडोद्यात 3 मजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू\nअनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डाटाचे ‘हे’…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nPune : अधिक मासानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात वेद पठणास प्रारंभ\nअभिनेत्री कंगनाच्या बांधकामावरील कारवाईत ‘गडबड’ : उच्च न्यायालय\nPune : रिक्षा चालकांच्या मागण्यांना पाठिंबा : मोहन जोशी\nVideo : वायनरीत आला चक्क वाईनचा महापूर, 50 हजार लिटर वाईन वाहून गेली\n‘कोरोना’च्या काळात नवीन शब्द : ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं निर्देश न मानणार्‍यांना म्हंटलं ‘कोविडियट’\n‘कोरोना’नंतर ‘कांगो’ ताप पसरण्याची शक्यता, कोणतीही ‘वॅक्सीन’ नाही\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/Q1SZ7J.html", "date_download": "2020-10-01T00:52:25Z", "digest": "sha1:Q6IUGMN5W4EB6PKWEFVYHLJ4JAIVI2TG", "length": 5576, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "शेतकऱ्यांच्या दृष्टीने असमाधानकारक अर्थसंकल्प सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने असमाधानकारक अर्थसंकल्प सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया\nFebruary 1, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने असमाधानकारक अर्थसंकल्प\nसहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया\nकराड - 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न दुप्पट करणार अशी यापूर्वीच घोषणा केली आहे. पुन्हा पुन्हा केंद्र सरकार अशी फसवी घोषणा करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काही केले जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान किफाईतशीर‌ दर मिळावा अशी मागणी आहे. याबाबत केंद्र सरकार बोलत नसल्याची प्रतिक्रिया सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ���र्थसंकल्पावर दिली आहे.\nदेशातील 100 शहरांचे स्मार्ट सिटी करण्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारने केली आहे. त्याचे काय झाले असा प्रश्‍न करून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, मुंबईच्या रेल्वे संबंधाने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काहीच दिलेले नाही. त्याचबरोबर देशातील अनेक सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर \"एलआयसीतील भागीदारी विकणे\" हा निर्णय केंद्र सरकार घेत असताना एलआयसी कंपनी कोणाला विकणार प्रश्‍न करून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, मुंबईच्या रेल्वे संबंधाने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काहीच दिलेले नाही. त्याचबरोबर देशातील अनेक सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर \"एलआयसीतील भागीदारी विकणे\" हा निर्णय केंद्र सरकार घेत असताना एलआयसी कंपनी कोणाला विकणार हे स्पष्ट केले नाही. शेतकऱ्यांनी विश्वासाने सरकारची एलआयसी कंपनी असल्यामुळे ठेवी ठेवल्या आहेत मात्र एलआयसी कोणत्या उद्योगपतीच्या घशात तर घालणार नाही ना हे स्पष्ट केले नाही. शेतकऱ्यांनी विश्वासाने सरकारची एलआयसी कंपनी असल्यामुळे ठेवी ठेवल्या आहेत मात्र एलआयसी कोणत्या उद्योगपतीच्या घशात तर घालणार नाही ना अशी शंका निर्माण होत असल्याची प्रतिक्रियाही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nदेशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकार बोलत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालाला किफाईतशीर दर मिळावा या मागणीवर चर्चा केली जात नसून दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक नसल्याची प्रतिक्रिया सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%A4---%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF/28_yvf.html", "date_download": "2020-10-01T01:11:57Z", "digest": "sha1:LRIMGB36RDCSQVLI35OOD3VWQOJ5N4Y6", "length": 6588, "nlines": 41, "source_domain": "rajsatya.page", "title": "संभाजी महाराज यांचे कार्य आदर्शवत - उपअधीक्षक सुरज गुरव किल्ले सदाशिवगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसंभाजी महाराज यांचे कार्य आदर्शवत - उपअधीक्षक सुरज गुरव किल्ले सदाशिवगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन\nसंभाजी महाराज यांचे कार्य आदर्शवत - उपअधीक्षक सुरज गुरव ..........किल्ले सदाशिवगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन\nकराड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व आदर्शावर वाटचाल करत छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांचे विचार आणि कार्य आजही दिशादर्शक आहेत, असे गौरवोद्गार कराडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी काढले आहेत.\nछत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले सदाशिवगड येथे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कराड नगरपालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. सुभाष एरम, रश्मी एरम, सर्जेराव पाटील, शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे रणजित शिंदे, ब्रिजेश रावळ, मुकूंद पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रारंभी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, सचिव आबासाहेब लोकरे, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, सुमित पळसे, संदीप मुळीक, अभिजीत क्षीरसागर, चंद्रजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.\nनगरपालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यापासून युवा पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले तर स्वराज्य, रयतेच्या हितासाठी बलिदान कसे द्यावे हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले सांगत छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.\nयावेळी डॉ. सुभाष एरम यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत युवा पिढीने गडसंवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच गडसंवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही डॉ. सुभाष एरम यांनी यावेळी दिली.\nयावेळी अजय घोरपडे, मसूर मुळीक, योगेश भोसले यंाच्यासह गडप्रेमी नागरिक उपस्थित होते. सचिव आबासाहेब लोकरे यांनी उपस्थितांचे स्वगात केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/lifestyle/tips-for-increase-hemoglobin-in-body-include-these-things-in-the-diet-know-more/10538/", "date_download": "2020-10-01T01:20:39Z", "digest": "sha1:HNW2HTCMGTPDO5HJEFH4BHJ7H5XHGNY4", "length": 13424, "nlines": 120, "source_domain": "worldmarathi.com", "title": "हिमोग्लोबिन वाढवायचे मग 'या' गोष्टींचा आहारात करा सामावेश - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nहिमोग्लोबिन वाढवायचे मग ‘या’ गोष्टींचा आहारात करा सामावेश\nकोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन जास्त असणे महत्त्वाचे असते. कारण जर शरीरात हिमोग्लोबिन नसेल तर अशक्तपणा जाणवतो. विश्रांती घेतल्यानंतरही भोवळ आल्यासारखं वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा सामावेश करायचा याची माहिती देणार आहोत.\nहिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात संत्रे, लिंबू, किवी, पेरुचा समावेश लाभदायक ठरु शकतो.\nशरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता झाल्यास, हिमोग्लोबिनची लेवलही कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लेवल उत्तम राखण्यासाठी फॉलिक ऍसिडचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. डाळ, कोबी, ब्रोकली, बदाम, मटार, केळी आहारात सामिल करु शकता.\nरक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.\nडाळिंबामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह लोहदेखील चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डाळिंबामुळेही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.\nहिम��ग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीशिवाय, हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.\nTagged आहार, वाढवायचे, हिमोग्लोबिन\nमायोनिज खाताय… तर होऊ शकतो हा आजार \nसॅण्डवीच मध्ये येणाऱ्या अनेक प्रकारांमुळे तरुणांमध्ये सॅण्डवीच खाण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मात्र सॅण्डवीच मध्ये जे मायोनिज वापरले जाते ते शरीरासाठी धोकादायक असल्याचे संशोधकांनी सिध्द केले आहे. मायोनिजचा पांढऱ्या रंग संरक्षित करण्यासाठी त्यामध्ये फूड एडिटिव वापरण्यात येतं. पण हेच फूड एडिटिव कोलोरेक्टल कँसर (Colorectal Cancer) म्हणजेच मोठया आतडयाचा कर्करोग होऊ शकतो. एका रिपोर्टमधून संशोधकांनी या […]\nपावसाळ्यात तुम्ही सलाड खात असाल तर या गंभीर समस्या उद्भवतील\nजुलै महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि या मोसमात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून अनेक जण कच्चं सलाड खायला सुरुवात करतात. कच्चं सलाड खाण्याने शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतात, पण पावसाळ्यात कच्चं सलाड खाणं म्हणजे आजारांना निमंत्रण देणं आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊ पावसाळ्यात सलाड खाताना काय काय काळजी घ्यायला हवी. हिरव्या पालेभाज्या आणि इतर कच्च्या […]\nगुलाब जल वापरा चेहरा सुंदर बनवा…\nबाजारात महागडे स्कीन टोनर मिळतात. एक तर महाग आणि त्यात अतिवापर केला की, चेहराला त्रास. यापेक्षा गुलाब जलचा वापर करा आणि फायदे बघा… गुलाब जल हे मॉयश्चरायझरचे काम करते. जेव्हा त्वचा गरजेपेक्षा जास्त शुष्क आणि निर्जीव दिसत असेल तर दिवसातून दोन वेळा गुलाब पाण्याचा वापर करा. तुमचा चेहरा मॉयश्चरायझिंग होईल. बाजारातून अनेकदा आपण महागड्या कंपनीचे […]\nकोरोनाविरोधातील अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात \nकोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्ये झाली; चीनच्या महिला शास्त्रज्ञाकडे पुरावे\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करत���. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी कौस्तुभ दिवेगावकर\nप्रसिध्द टीव्ही अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना; दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी\nधोनीची भूमिका फार महत्वाची- रवी शास्त्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/wifes-murder-by-husband/", "date_download": "2020-10-01T00:33:22Z", "digest": "sha1:LLH2ULWNYR6PBQ5QKGWI4K3QIKKJISXL", "length": 7692, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पतीकडूनच पत्नीचा खून", "raw_content": "\nकराड – लग्नाला चौदा वर्षे होवूनही मूल होत नसल्याने तसेच चारित्र्याचा संशयावरुन पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना बनवडी, ता. कराड येथे मंगळवारी रात्री घडली. प्रतिभा उर्फ जयश्री जालिंदर वाघमारे (वय 34) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर पती जालिंदर उर्फ आबा प्रताप वाघमारे याने स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेळगाव, ता. कराड येथील प्रतिभा उर्फ जयश्री यांना सन 2005 मध्ये बनवडी येथील जालिंदर उर्फ आबा वाघमारे याच्याशी विवाह झाला होता. लग्नाला 14 वर्षे होऊनही या दाम्पत्यास अपत्य नव्हते. या कारणावरून जालिंदर उर्फ आबा याला नैराश्‍य आले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावर जालिंदार हा पत्नी प्रतिभा हिला दारू पिऊन सतत मारहाण, शिवीगाळ करत होता. दोघांच्यात वारंवार भांडणे होत होती. मे 2018 मध्ये आजारी असताना प्रतिभा माहेरी हेळगाव येथे गेल्यानंतर तिने हा प्रकार मोठी बहिण राणी भंडारे हिला सांगितला होता. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर राणी यांनी तिची तसेच तिचा पती जालिंदर या दोघांची समजूत काढून प्रत���भाला सासरी बनवडी येथे पाठवले. मात्र काही दिवसानंतर दोघांतील भांडण पुन्हा सुरू झाले. मंगळवार, दि. 18 रोजी दुपारी चुलत्यांच्या घरात जालिंदर दारू पित बसला होता. यावेळी दिवसा दारू पिऊ नका, असे म्हणत प्रतिभा ही जालिंदरला उलट-सुलट बोलली. चिडलेल्या जालिंदरने तिला घरात जावून हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.\nसायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघांत पुन्हा भांडण झाले व जालिंदरने पत्नी प्रतिभा हिस हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतरही तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत जालिंदरने तिच्या पोटावर व गळ्यावर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यावेळी तिच्या कपाळावर एक जखम होवून त्यामधून रक्तस्त्राव होत होता. तिची हालचाल व श्‍वास थांबल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची जालिंदरची खात्री झाली. त्यानंतर तो तत्काळ शहर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. आणि त्याने पोलिसांना केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केली. याबाबतची फिर्याद मृत प्रतिभा हिची मोठी बहिण राणी भंडारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nअग्रलेख : बाबरीकांड खटल्याला पूर्णविराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.infertilityayurved.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T00:19:58Z", "digest": "sha1:IQBKJL5JX5RV3FT6VPTABNCSKQTBBLF5", "length": 11971, "nlines": 165, "source_domain": "www.infertilityayurved.in", "title": "पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी - Dr. Avinash Deore", "raw_content": "\nमराठी वेबसाइट साठी येथे क्लिक करा\nमराठी वेबसाइट साठी येथे क्लिक करा\nबाल झड़ने की समस्या (Hair Fall Problem) और आयुर्वेदिक उपाय\nच्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी\nHome Uncategorized पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी\nपावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी\nनुकताच पावसाळा सुरु झाला आहे. साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते. परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो. तसेच हे वातावरण ��ीवजंतूसाठी पोषक असते. आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात.\nपावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा.\nतसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्प्लपित्त यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात. योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते.\nया दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे, काय खावे, कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियांचे कसे संरक्षण करावे.\nहे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी.\nपालेभाज्या,फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.\nरस्त्यावरीलउघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत\nदूषितहवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ, संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळाचा धूर करावा.\nपावसाळ्यामध्येलहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. अतिसार, मलेरिया, गोवर, कांजिण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये वाढलेले दिसते. हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सितोपलादी चूर्ण, अरविंदासव, महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत.\nदररोजसर्वांगाला तिळाचे तेल कोमट करून मसाज करणे, व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.\nगाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.\nपावसाळ्याततळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न, फास्ट फूड आरोग्यास हानिकारक आहेत.\nफ्रिजमधीलअतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात.\nगुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. उदा. दूध + फळे एकत्र, मिल्कशेक, दूध व मासे एकत्र, मांसाहारानंतर आईस क्रीम.\nगरमपाणी व मध एकत्र पिऊ नये.\nदररोजरात्री झोपताना १५ ते २० काळ्या मनुका खाल्ल्याने पोट साफ होते.\nरात्रीझोपताना कोमट पाणी प्यावे. यामुळे वजन नियंत्रित राहते व शरीर हलके राहते.\nसांधेदुखी,वातव्याधी टाळण्यासाठी महानारायण तेलाने मालिश करावे\nनिरोगीराहण्यासाठी व शरीरातील वाढलेला वात कमी करण्यासाठी आयुर्वेद वैद्याकडून बस्ती हे पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते.\nपावसाळ्यातजठराग्नी मंद झाल्याने भूक कमी होते. त्यामुळे जेवण कमी जाते व अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडते. ही गोष्ट टाळण्यासाठी सुंठ घालून पाणी उकळून प्यावे.\nदैनंदिनआहारामध्ये पचनाला हलके अन्नपदार्थ घ्यावेत.\nअशापद्धतीने आयुर्वेदातील सोपे नियम पाळून आपण अनेक अवघड आजारांपासून लांब राहू शकतो.\nपावसाळा खरंच आनंदाचा अनुभव देणारा ऋतू असतो. त्यामुळे वरील काही पथ्ये पाळा व पावसाळ्याचा मनमुराद आनंद घ्या. आपल्या खानपानाच्या सवयींनवर नियंत्रण ठेवा. आजारी पडण्यापेक्षा आजारांची पूर्वतयारी केलेली केव्हाही उत्तमच. आणि जर आजारी पडलाच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार त्वरित करावा.\nअशाच उपयोगी माहीतीसाठी संपर्क करा – 7796775000\nडॉ. सौ. विद्या देवरे\nश्री साई आयुर्वेदिक क्लिनिक\nपत्ता : कोहिनुर आर्केड ,१ मजला , शॉप नं ११६\nटिळक चौक , निगडी पुणे-४४\nPrevious Post मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी\nच्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nमासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-vinita-eainapure-marathi-article-1669", "date_download": "2020-10-01T02:07:07Z", "digest": "sha1:CLLYROGTTLGU2JXHH3ZBNV54J3MHG3FV", "length": 15865, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Vinita Eainapure Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 जून 2018\nएकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध\nलेखक : सदानंद पुंडपाळ.\nप्रकाशक : पाणिनी प्रकाशन, ठाणे.\nकिंमत : २००/- रु.\nएकनाथ आव्हाड यांना बालसाहित्यकार म्हणून अवघा महाराष्ट्र ओळखतो. ते स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. मुलांच्या सतत सहवासाचा परिणाम असा झाला, की ते कविता लिहू लागले तेच बालकवितांच्या रूपात वेगवेगळ्या प्रयोग करणाऱ्या कविता, मुलांवर केले जाणारे संस्कार, सोप्या भाषेत तरीही मुलांना समजतील अशा काव्यमय भाषेत एकनाथ आव्हाडांनी सहज बालकविता/बालकथा लिहिल्या. हसत खेळत आनंद देण्यात आव्हाड किंचितही मागे सरकत नाहीत. आजवर त्यांचे १० बालकवितासंग्रह, ६ बालकथासंग्रह, बालकोश खंड १ ते ५ असे विविधांगी लेखन लहान मुलांकरिता त्यांनी केले. हे लेखन करताना साने गुरुजींच्या विचारांचा, ध्येयाचा, संस्कारांचा प्रभाव आव्हाडांवर आहे.\nआव्हाडांच्या समग्र बालकवितांचा अभ्यास सदानंद पुंडपाळ यांनी आस्वादक आणि चिकित्सक पद्धतीने केला. ‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध’ या ग्रंथातून समीक्षारुपाने मांडलेला आहे. अतिशय बारकाईने, डोळसपणे त्यांनी अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. एकनाथ आव्हाडांच्या बालकवितांविषयक कामगिरीचे संपूर्ण वाचन, आकलन आणि रसग्रहण पुंडपाळ यांनी केले आहे. आव्हाडही शिक्षक आणि पुंडपाळही शिक्षक दोघेही उत्साही, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आणि विद्यार्थ्यांना सतत आपल्याकडचं काहीतरी द्यायचं आहे या भावनेने झपाटलेले. त्यामुळे समसमा संयोग की जाहला असेच म्हणावेसे वाटते.\n‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता ः स्वरूप आणि शोध’ या ग्रंथाचे तीन भाग होतात. पहिला भाग प्रस्तावना, दुसरा भाग समीक्षा आणि तिसरा भाग आव्हाडांना वेळोवेळी आलेली पत्रे.\nग्रंथाचा पहिला भाग प्रस्तावना म्हणण्याचे कारण या ग्रंथाला लाभलेली डॉ. किशोर सानप यांची १६ पानांची अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना. बालसाहित्याच्या उगमापासून जे आजच्या बालसाहित्यापर्यंत ते अतिशय सहज भाषेत वर्णन करतात. काळानुसार पुढे झालेल्या बालसाहित्यांची वैशिष्ट्ये सांगतात. बालसाहित्य लिहिणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे तर ‘तेथे पाहिजे जातीचे’असे म्हणत त्यांनी एकनाथ आव्हाडांच्या बालकवितेचे वेगळेपण सांगितले आहे. अश्रूंना लिहिणारे लेखक साने गुरुजी यांचा वारसा आव्हाडांनी पुढे चालवला आहे. तो कसा हे सांगताना डॉ. सानप यांनी बालसाहित्याचे मूल्य, वैशिष्ट्ये आणि उगमस्रोत यांचीही चर्चा केली आहे. डॉ. सानपांची ही प्रस्तावना म्हणजे समीक्षेचा आदर्शच आपल्या पुढे उभा राहतो.\nया ग्रंथाच्या दुसऱ्या भागात श्री. एकनाथ आव्हाड यांच्या बालकवितांची सदानंद पुंडपाळ यांनी केलेली समीक्षा आहे. यात आव्हाड यांच्या बालकवितेचे स्वरूप, गुणधर्म, वैशिष्ट्ये, उमग, गेयता, आधुनिकता, बोलकी भाषा अशी नऊ प्रकरणे असून पुंडपाळ यांना स्वतःला आवडलेल्या भावकविता असे दहावे प्रकरण घेतले आहे. या सर्व प्रकरणातून पुंडपाळ आव��हाडांच्या बालकवितांचा अभ्यास केवळ चिकित्सक पद्धतीने नव्हे तर रोचक पद्धतीने मांडलेला आहे. प्रचंड मेहनत घेऊन अभ्यासपूर्ण अशी ही चिकित्सा आहे. तरीही ती कुठेही क्‍लिष्ट नाही. वर सांगितलेल्या दहा प्रकरणातून पुंडपाळ यांनी आव्हाडांच्या बालकवितेला यथार्थ न्याय दिलेला आहे. आव्हाडांना एक आघाडीचा उमदा बालसाहित्यकार, बालकवी अशी कौतुकाची विशेषणे देऊन त्यांना गौरविले आहे. आव्हाड हे केवळ बालसाहित्यकार नाहीत तर ते हाडाचे शिक्षकही आहेत. मुलांची नस त्यांनी ओळखली आहे, हे पुंडपाळ यांनी अतिशय मर्मग्राही शब्दात स्पष्ट केले आहे.\nसोपे लिहिणे हे अतिशय अवघड आहे. ते लहान मुलांकरिता आहे, याची सतत जाणीव ठेवून या कवितांना चाल लावून मुलांना तालासुरात म्हणता यावे अशी आव्हाड यांची बालकविता आहे. म्हणून पुंडपाळ यांनी एक सत्य अगदी सहज भाषेत सांगितले आहे, की बालकविता वाचनासाठी नसून मुख्यत्वे गाण्यासाठीच असते.\nआव्हाडांच्या बालकवितांचे समीक्षात्मक रसग्रहण पुंडपाळांनी केले आहेच. पण त्या निमित्ताने त्यांनी बालसाहित्याच्या जगात आव्हाड यांचे स्थान किती उंचावर आणि वेगळे आहे हे ही स्पष्ट केले आहे. त्यांच्या कवितांना पुंडपाळ आनंदबाग हा यथार्थ शब्द वापरतात. या आनंदासोबत निसर्ग, झाडे, पाने, फुले, पशुपक्षी, पाऊस, माणसांची नातीगोती, आपला देश, शास्त्रज्ञ अशा अनेकविध विषयांची झाडे, फुले डोलताना दिसतात आणि त्यामुळेच कवितेला अनुरूप अशी सुंदर चित्रेही या कवितांना फुलवताना दिसतात.\nएकूणच आव्हाडांच्या निमित्ताने पुंडपाळ यांनी बालकवितेचा प्रकल्प लिहून बालसाहित्यावर समीक्षा लिहिण्यात फार मोठी उंची गाठली आहे. केवळ बालांचा आनंद नाही तर मोठ्यांना, अभ्यासकांना, रसिकांनाही बालसाहित्याची ही महत्त्वपूर्ण समीक्षा. समीक्षेची एक नवीन वाट दाखवले याच संशय नाही.\nपुस्तकाचा तिसरा भाग म्हणजे आव्हाडांना रसिकांची, साहित्यिकांची, समीक्षकांची कवितेच्या संदर्भात आलेली पत्रे. प्रत्येकाने आपापल्या परीने आव्हाडांच्या बालकवितोच वेगळे सौंदर्य सांगितले आहे.\nया पत्र अभिप्रायानंतर सर्वांत शेवटी एकनाथ आव्हाडांचा परिचय दिला आहे. त्यातून त्यांनी लिहिलेल्या बालकवितांची, बालकथांची पुस्तके, बालकोश खंड १ ते ५, त्यांचे कथाकथन, संपादन, त्यांना मिळालेले पुरस्कार, अध्यक्षपदे त्यांच्या कवितांची ब्रेल लिपीत झालेली रूपांतरे वगैरे वाचतानाच या तरुण बालसाहित्यकांचे भवितव्य किती उज्वल आहे, याची फक्त चुणूकच दिसते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-suresh-wandile-marathi-article-4337", "date_download": "2020-10-01T01:58:11Z", "digest": "sha1:BFXEFE3THRP5GZV7SQ7CXFIBGGY6HX6Z", "length": 31942, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Suresh Wandile Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 जुलै 2020\nआयटीआयमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारे आणि तंत्र शिकवणारे असंख्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ते तसे आधीपासूनच होते, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हे अभ्यासक्रम स्वरोजगार आणि स्वविकासाबरोबरच महाराष्ट्राच्या मिशन बिगिन अगेन या मोहिमेस हातभार लावू शकतात.\nकोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यात आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रादुर्भावाला थोपवण्यासाठी संचारबंदी किंवा लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यानंतर कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यातील बरेच कामगार हे परराज्यातील त्यांच्या स्वगृही परतू लागले. त्यामुळे पुढील काळात वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल कारागिरांची मोठी गरज भासू शकते.\nयाचे प्रत्यंतर लगेच आले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून महिन्यात ५,६३७ कुशल/अकुशल कामगारांसाठी जाहिरात केली. यामध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर, वेल्डर, रिगर, पाइप फिटर, क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे. ही आणि अशाच प्रकारची कामे रोजगार आणि स्वयंरोजगासाठी उपयुक्त ठरत आली आहेत. ही सर्व कामे अंगभूत कौशल्याला प्राधान्य देणारी आहेत. कौशल्यातून त्यातही तांत्रिक कौशल्याद्वारे स्वविकास साधता येणे शक्य असल्याची बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत म्हणजेच आयटीआयमार्फत प्रयत्न केले जात आहेत.\nआयटीआय प्रशिक्षणाची महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील ब���ुतेक सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शासकीय आयटीआय आहेत. सध्या ही संख्या ४१७ आहे. यामध्ये ९३ हजारांहून अधिक मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या आयटीआयमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारे आणि तंत्र शिकवणारे असंख्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. ते तसे आधीपासूनच होते, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हे अभ्यासक्रम स्वरोजगार आणि स्वविकासाबरोबरच महाराष्ट्राच्या मिशन बिगिन अगेन या मोहिमेस हातभार लावू शकतात.\nराज्यातील शासकीय आयटीआय हे प्रयोगशाळा, यंत्रसामग्रीने युक्त आहेत. बहुतेक सर्वच ठिकाणी अनुभवी अध्यापक आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सत्तर टक्के भाग हा प्रात्यक्षिकांसाठी राखीव असतो, तर तीस टक्के भाग हा सैद्धांतिक ज्ञान देण्यासाठी उपयोगात आणला जातो. आयटीआय स्थापन करताना संबंधित परिसरात असणारे छोटे-मोठे उद्योग आणि त्यांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योगांना स्थानिक प्रशिक्षित कुशल कामगार मिळावेत हा हेतू बऱ्याच अंशी साध्य झाल्याचे सध्याचे चित्र आहे.\nआयटीआयमधील विद्यार्थी तंत्रकुशलतेने परिपूर्ण होत असल्याचे निदर्शनास आल्याने बऱ्याच शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना औद्योगिक घटकांमध्ये सुलभतेने सामावून घेतले जात आहे. प्रारंभी अर्धकुशल कामगार म्हणून संधी मिळाल्यावर, संस्थाअंतर्गत कुशल कामगारांकडून मिळणारे प्रशिक्षण/सराव आणि अनुभवानंतर त्यास कुशल कामगाराचा दर्जा व संधी दिली जाते. शिकावू उमेदवारी कायदा १९६१ नुसार आयटीआयमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय/उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी साहाय्य केले जाते.\nशासकीय आयटीआयची गुणवत्ता आणि दर्जा लक्षात घेऊन, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, सॅमसंग, मारुती सुझुकी, सिमेंन्स, टाटा ट्रस्ट, बॉश, फोक्सवॅगन, भारत फोर्ज, सँडविक, हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक, लो-रिअल, कोकण रेल्वे, स्लिंडलर यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी तंत्र\nशिक्षण मंडळाशी सामंजस्य करार केले असून ६२ कोटी रुपयांहून अधिक निधी आयटीआयआय अभ्यासक्रमांच्या उन्नतीकरणासाठी दिला आहे. विद्यार्थ्यां���ा ऑन जॉब ट्रेनिंग, अल्पमुदतीचे प्रगत प्रशिक्षण, अद्ययावत यंत्रसामग्री, उपकरणे, रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापर केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, राजूरा, मूल, नागभीड, बल्लारपूर, पोंभूर्णा आणि लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ आणि देवणी या ठिकाणी अत्यंत आधुनिक यंत्रसामग्री आणि सर्व सोईसुविधांनी युक्त अशा मॉडेल आयटीआय उभारल्या जात आहेत.\nप्रात्यक्षिकांसाठी हत्यार संच, एप्रन, कच्चामाल, स्टेशनरी, ग्रंथालय, पुस्तकपेढी, गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, जाण्यायेण्यासाठी रेल्वे व बसच्या पाससाठी शिफारस, आदिवासी मुला-मुलांकरिता स्वतंत्र वसतिगृह, रोजगारासाठी नोंदणी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. खुल्या संवर्गातील मुलामुलींना अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क भरावे लागते. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि भटक्या जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क भरावे लागत नाही. वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये निर्वाह भत्ता, तर जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही त्यांना दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. अनुसूचित जाती संवर्ग आणि अल्पसंख्याक संवर्गातील विद्यार्थ्यांना नियमानुसार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग आणि नॉन क्रिमिलेयर इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतनही दिले जाते.\nवास्तुशास्त्र साहाय्यक, केमिकल प्लांट अटेंडंट ऑपरेटर, बेकर अँड कन्फेक्शनर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, सुतारकाम, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, स्युईंग टेक्नॉलॉजी, डेंटल लॅबोरेटरी इक्विपमेंट, डेस्कटॉप पब्लिशिंग, डिजिटल फोटोग्राफर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लॅटर, सर्फेस आर्नामेंटेशन टेक्निक-एम्ब्रॉयडरी, फॅशन डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी मॅनेजमेंट, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, फूड प्रॉडक्शन-जनरल, फाउंड्री मॅन, फ्रंट ऑफिस असिस्टंट, फ्रूट अँड व्हेजि���ेबल प्रोसेसिंग, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, हॉस्पिटल हाऊस कीपिंग, इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, इंटेरिअर डिझाइन अँड डेकोरेशन, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मेंटनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, गवंडी, मेकॅनिक ॲग्रिकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस, मेकॅनिक डिझेल, टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिक मशिन टूल्स मेंटनन्स, टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मोटार व्हेइकल, मेकॅनिक मोटारसायकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, मल्टिमीडिया ॲनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट्स, ऑपरेटर ॲडव्हान्स्ड मशिन टूल्स, पेंटर, फोटोग्राफर, फिजिओथेरपी टेक्निशियन, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, रबर टेक्निशियन, आर्किटेक्चरिअल ड्रॉफ्टमनशीप, कॅबिनेट फर्निचर मेकर, जनरल फिटर कम मेकॅनिक, फूड अँड बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस असिस्टंट, शीट मेटल वर्कर, स्टेनोग्राफर- इंग्रजी, स्टेनोग्राफर- मराठी, सर्व्हेयर, टेक्निकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स, टेक्स्टाइल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन, टूल अँड डाय मेकर-डाइज अँड मोल्ड्स, टूल अँड डाय मेकर- प्रेस टूल्स, जिग्स अँड फिक्सर्च्स, टर्नर, विव्हिंग टेक्निशियन, वेल्डर, वायरमन, मरिन फिटर.\nहे अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या जशा संधी मिळू शकतात, तसेच स्वयंरोजगारही सुरू करता येऊ शकतो. वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती एकत्रितरीत्या आवश्यक सेवासुद्धा पुरवू शकतात. स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे कर्ज किंवा अर्थसाहाय्य वेगवेगळ्या शासकीय योजनांमधून मिळू शकते. सध्या कौशल्यप्राप्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत आहेत. तरुणांची रोजगारक्षमता वाढावी, पर्यायाने उत्पादकता वाढावी यासाठी या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. त्यासाठी अनेक सवलती-सुविधाही देण्यात येत आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा. दहावीनंतर अकरावी व बारावी या मार्गाने जाण्याचा आखीव रेखीव मार्ग सर्वच विद्यार्थ्यांना खुणावत असतो. आयटीआयचा मार्गसुद्धा ���साच आहे. हा मार्ग विद्यार्थ्यांना कमी वयात आत्मविश्वास देणारा, रोजगारक्षम कौशल्य व तंत्राने युक्त करणारा असा आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिणामांमुळे या मनुष्यबळास अधिकाधिक संधी मिळू शकतात, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलेले आहे.\nउद्योग विभागाच्याही लक्षात ही बाब फार लवकर आली. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाची समस्या भेडसावू नये यासाठी औद्योगिक कामगार विनिमय यंत्रणा (ब्यूरो) स्थापण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला. यासाठी कामगार विभाग, उद्योग विभाग आणि कौशल्य विभाग हे तीन विभाग या यंत्रणेच्या निर्मितीसाठी एकत्र आले आहेत.\nकामगार विनियम यंत्रणा/ब्यूरो ही वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था ठरण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येत आहे. त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल. कुशल/अकुशल कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये या वेबपोर्टलच्या माध्यमातून संपर्क आणि समन्वय साधला जाईल. कामगाराने उद्योगाकडे आणि उद्योगाकडे कामगाराकडे सुलभ व सहजतेने जाण्याचा किंवा पोचण्याचा मार्ग या वेबपोर्टलमुळे उपलब्ध होईल. या वेबपोर्टलवर अकुशल, अर्धकुशल आणि कुशल कामगारांची वर्गवारी करण्यात येऊन त्यांची नोंदणी करण्यात येईल.\nवेगवेगळ्या भागातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन अकुशल कामगारांना संबंधित उद्योगासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल. याची जबाबदारी कौशल्य विकास विभागाकडे सोपवण्यात आली आहे. उद्योगांच्या गरजेनुसार श्रमिकांची उपलब्धता करून देणारी ही महाश्रमिक योजना, देशातील पहिलीच योजना ठरणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर विविध उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nकोरोना विषाणू प्रादुर्भावाचा कालावधी किती राहील हे सध्यातरी कुणालाही सांगता येत नाही. याबाबत सर्वत्र अनिश्चितता आहे. त्यामुळे पुढील काळात मास्क, सॅनिटायझर, स्वच्छतेच्या साधनांसह यांचा वापर अनिवार्य ठरणार आहे. मास्कची मोठीच गरज भासेल. ही बाब लक्षात येताच कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ, ठाणे इत्यादी ठिकाणाच्या स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी एकत्र येऊन मास्क तयार केले. त्यातून त्यांना काही लाखांचे उत्पन्नही मिळाले. हे काम गावागावातील तरुण-तरुणी एकत्र येऊन कर�� शकतात. ही एक चांगली संधी आहे.\nकोविड मार्शल, सॅनिटेशन मॅनेजर, टेलिमेडिसीन ऑपरेटर जनरल ड्युटी असिस्टंट्स टू ऑफिस प्रिमायसेस, वृद्धांसाठी केअर टेकर किंवा केअर गिव्हर यांसारख्या काही नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.\nया सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी या बदलेल्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा.\nआयटीआयमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ७९ रोजगारक्षम शिल्प कारागीर अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये अभियांत्रिकी गटातील २३ व्यवसाय अभ्यासक्रम हे एक वर्ष कालावधीचे आणि ३२ दोन वर्षे कालावधीचे आहेत. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्ष कालावधीचे २४ अभ्यासक्रम आहेत. ६८ अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी अनुत्तीर्ण मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद (नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग)चे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट) दिले जाते. या प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा मान्यता दिली जाते.\nआयटीआयमध्ये मुलींना प्राधान्य मिळावे व त्या रोजगारक्षम व्हाव्यात यासाठी केवळ मुलींसाठी १५ आयटीआय सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये ३,७३९ मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सहा ते आठ व्यवसाय अभ्यासक्रम आहेत, त्या ठिकाणी दोन अभ्यासक्रम मुलींसाठी राखीव ठेवावे लागतात. चार अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना एक अभ्यासक्रम महिलांसाठी राखीव ठेवावा लागतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-supriya-khasnis-marathi-article-marathi-article-1469", "date_download": "2020-10-01T01:01:26Z", "digest": "sha1:3CISWS4XMZA6JTFL2GTBVPREIZAGPMO6", "length": 23605, "nlines": 149, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Supriya Khasnis Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nलग्नाच्या कार्यक्रमात जेवणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. लग्नाला येणारा प्रत्येक अतिथी भोजन करून तृप्त व्हावा असे यजमानांना वाटत असते; मग ते सीमांत पूजनाचे जेवण असो किंवा लग्नातील सुरुची भोजन असो. त्यातील पक्वान्नाला विशेष महत्त्व असते. आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये पक्वान्नांसह भोजन म्हणजे पर्वणीच. अशाच काही पक्वान्नांच्या रेसिपीज.\nसाहित्य : एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, अर्धी ते पाऊण वाटी तूप, चार-पाच वेलदोड्यांची पूड, काजू, बेदाणे, केशर, किंवा केशरी रंग, दीड ते दोन वाट्या दूध.\nकृती : हलवा करण्यापूर्वी प्रथम मुगाची डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालावी. नंतर पाण्यातून धुवून काढून व स्वच्छ धुवून मिक्‍सरवर बारीक वाटावी. कढईमध्ये तूप गरम करावयास ठेवावे. गरम झाल्यावर त्यात वाटलेली डाळ घालून ती बदामी रंगावर भाजावी. तूप सुटू लागल्यावर त्यातील तूप काढून घ्यावे. नंतर त्यात दूध व केशर घालून डाळ चांगली शिजवावी. (दुधाऐवजी पाणी घातले तरी चालते.) डाळ चांगली मऊ झाल्यावर त्यात साखर घालावी. चांगली वाफ आल्यावर वेलदोड्याची पूड, काजूचे काप व बेदाणे घालावेत. नंतर बाजूला काढून ठेवलेले तूप कडेने सोडावे.\nसाहित्य : दोन लीटर दूध, साखर, केशर अगर केशरी रंग, वेलदोडा पूड, बदामाचे बारीक काप, दीड ते दोन वाट्या.\nकृती : शक्‍यतो पसरट भांड्यात किंवा कढईमध्ये दूध आटवण्यास ठेवावे. दूध आटवत असताना सारखे हलवत राहावे. चांगली रबडी होण्यास दोन लीटर दूध एक लिटरपर्यंत आटवावे. नंतर त्यात पुरेशी साखर घालून एक उकळी आणावी. नंतर त्यात केशर, वेलदोडा पूड घालावी. बदाम प्रथम १० मिनिटे कोमट पाण्यात भिजवावे. नंतर त्याची साले काढून त्याचे बारीक काप करून ते रबडीत घालावे. चांगले हलवून एकसारखे करावे. रबडी थंड खाण्यास चांगली लागते. त्यामुळे खाण्यास देताना थंड द्यावी.\nसाहित्य : दूध दोन लीटर, बदाम काप, पिस्ते काप, चारोळ्या, अर्धा किलो सीताफळाचा गर (पल्प).\nकृती : प्रथम दूध पसरट भांड्यात किंवा कढईत साधारण सव्वा लिटरपर्यंत आटवावे. नंतर तयार सीताफळाचा गर किंवा सीताफळे असतील तर त्याच्या बिया काढून अर्धा किलो गर घ्यावा. दूध थंड झाल्यावर त्यात पुरेशी गोडीनुसार साखर, सीताफळाचा गर घालून एकसारखे करावे. सीताफळ रबडी पूर्ण गार झाल्यावर त्यात बदामाचे किंवा पिस्त्याचे काप घालावेत. ही रबडी जेवढी थंड तेवढी चांगली लागते. तसेच सीताफळाचा सुंदर वासही त्याला येतो.\nसाहित्य : एक लीटर दूध, अर्धी वाटी साखर, १ चमचा कॉर्नफ्लोअर, बदाम, बेदाण���, पिस्ते, तयार रसगुल्ले.\nरसगुल्ले साहित्य व कृती : तयार पनीर, थोडा मैदा, डाळीएवढा सोडा, पाकासाठी साखर.\nतयार पनीर घेऊन चांगले मळावे. नंतर त्यात मैदा व सोडा घालून खूप मळावे. साखरेत पाणी घालून कच्चा पाक तयार करावा. मळून घेतलेल्या पनीरच्या गोळ्यामधून हलक्‍या हाताने सुपारी एवढ्या लहान गोळ्या कराव्या व त्या पाक उकळत असताना उकळत्या पाकात टाकाव्यात. मधून मधून वर पाण्याचा हबका मारावा. म्हणजे पाक घट्ट होणार नाही. रसगुल्ला भांड्यात पाणी घेऊन त्यात टाकून बघावा. एकदम तळाला गेला तर तयार झाला असे समजावे. नाहीतर रसगुल्ला पाकात अधिक उकळू द्यावा.\nसमलाई कृती : दूध आटवून पाऊण लीटर करावे. दाटपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर दुधाला लावावे. नंतर त्यात साखर, बदाम, पिस्त्याचे काप, बेदाणे आणि तयार केलेले रसगुल्ले सोडावेत. एक उकळी आल्यावर खाली उतरावे. गार झाल्यावर डिशमध्ये रसगुल्ल्यासह दूध घालून, आवडत असल्यास त्यावर गुलाबपाणी शिंपडून खावयास द्यावे. रसमलाई जितकी थंड तितकी खावयास चांगली लागते. शक्‍यतो फ्रीजमध्ये ठेवावी.\nसाहित्य : दोन वाट्या खवा, अर्धी वाटी आरारूट, तळणासाठी तूप, चिमूटभर सोडा, तीन वाट्या साखर.\nकृती : आरारूट पाण्यात भिजवून घेऊन खव्यामध्ये मळावा. पोळीच्या कणिके इतपत भिजवून घेतो तेवढा मळावा. पाणी घालून सैलसर खव्याचा गोळा करावा. मळलेल्या खव्याचे लहान अगर लांबट गोल गोळे करावेत. तळावयास बरेच तूप घ्यावे. तूप तापल्यानंतर मंदाग्नीवर खव्याचे गोळे सोडून ते गोल गोल फिरवून मंद तळावेत. लालसर रंग आल्यावर गुलाबजाम तयार होतात. साखरेचा एकतारी पाक करून गरम पाकात गुलाबजाम सोडावेत. साधारण गार झाल्यावर रोज इसेन्स टाकावा.\nसाहित्य : दोन लीटर दूध गुलाबजामसाठी अर्धी वाटी खवा, एक वाटी साखर, पाव वाटी शेवया, आरारूट, बदामाचे काप, केशर किंवा केशरी रंग, वेलदोडा पूड.\nकृती : नेहमीच्या गुलाबजामच्या कृतीप्रमाणे खव्यामध्ये आरारूट घालून सुपारी एवढ्या आकाराचे गुलाबजाम करावेत. एकवाटी साखरेच्या पाकात ते मुरण्यास ठेवावेत. शेवया बदामी रंग येईपर्यंत तुपावर परतून त्यावर लगेच पाणी घालून त्या निथळत ठेवाव्यात. दूध आटवून निम्मे करावे. ते थोडे थंड झाल्यावर पाकासकट गुलाबजाम, शेवया, केशर, बदामाचे काप, वेलदोडा पूड घालून हलक्‍या हाताने ढवळावे व एक उकळी आणावी.\nसाहित्य : चार वाट्या ब��ंदीच्या कळ्या, एक वाटी साखर, अर्धी वाटी खवा, वेलदोडा पूड, काजू, बदाम, केशर किंवा केशरी रंग व चांदीचा वर्ख.\nकृती : बुंदी- प्रथम चन्याचे पीठ घेऊन त्यात गरम केलेले तूप (पीठ साधारण अर्धा किलो घ्यावे) अर्धी वाटी व थोडे मीठ घालून पीठ मध्यम शिजवावे. पीठात गोळा होऊ देऊ नये. नंतर कढईत तळणासाठी रिफाइंड तेल किंवा तूप टाकून बुंदीच्या झाऱ्याने कळ्या पाडाव्यात.\nहलवा कृती : तयार झालेल्या बुंदीचा आकार मोठा असावा. मोतीचुरपेक्षा मोठा असावा. खवा जरा भाजून घ्यावा. साखरेत पाणी घालून एकतारी पाक करावा व त्यात खवा, केशर किंवा रंग, वेलदोडा पूड, काजू, बदामाचे काप असे सर्व साहित्य घालून झाऱ्याने ढवळून मिश्रण सारखे करावे. गरम पाकातच बुंदीच्या कळ्या घालाव्यात. थोड्या वेळाने कळ्या पाकातून काढून एका थाळीत घालाव्यात. सुकल्या सारख्या होईपर्यंत मधून मधून झाऱ्याने हलवाव्यात. वर्खाचे लहान लहान तुकडे हलव्यावर पसरून टाकावेत.\nशादी ब्रेड रबडी (तुकडा)\nसाहित्य : आठ ते दहा ब्रेडचे स्लाईस, तळणासाठी तूप किंवा रिफाइंड तेल, साखर, बदाम, पिस्ते काप, बेदाणे.\nरबडीसाठी साहित्य - दीड लीटर दूध, २ ते ३ चमचे मिल्क पावडर, वेलदोड्याचे दाणे ठेचून.\nकृती : प्रथम दूध गरम करून उकळी आणावी व मंदाग्नीवर दूध ढवळत आटवावे. साधारण दोन चमचे मिल्क पावडर घालून दूध पाऊण लीटर होईल एवढे आटवावे. साखर घालून ढवळावे. गार झाल्यावर बदाम पिस्ता काप घालावे. ब्रेडच्या कडेच्या तांबूस कडा काढून त्याचे प्रत्येकी दोन प्रमाणे त्रिकोणी तुकडे करावेत. हे तुकडे तूप किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. साखरेचा पाक करण्यासाठी साखर व पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. ब्रेडचे तळलेले तुकडे पाकात बुडवून काढावेत व डिशमध्ये बाजूला ठेवावेत. खाण्यास देताना ब्रेडचे तुकडे घेऊन त्यावर बदाम पिस्ता घालून केलेली रबडी घालावी. ब्रेडचे तळलेले स्लाईस पाकात न घालता त्यावर नुसती रबडी घालून व काजू काप घालूनही छान लागतात. शाही ब्रेड थंडच छान लागतो.\nसाहित्य : एक वाटी रवा, दोन मोठे चमचे तूप, दीड वाटी दूध, अर्धी वाटी मॅंगो पल्प किंवा रस, पाऊण वाटी साखर, बेदाणे, काजू.\nकृती : रवा तुपावर खमंग भाजावा. गुलाबी झाला की त्यात निम्मे दूध घालून वाफ आणावी. दरम्यान उरलेले दूध व आंब्याचा रस एकत्र करावा. दोन मिनिटांनी झाकण काढून रवा हलवावा. दूध व आंब्याचे मिश्रण ��ालावे. हलवावे व पुन्हा वाफ आणावी. साखर घालून हलवावा. झाकण ठेवावे. साखर विरघळली की गॅस बंद करावा. नंतर त्यावर काजू, बेदाणे घालावेत.\nसाहित्य : पाव किलो पनीर, खवा पाव किलो, मैदा ५० ग्रॅम, किंचित सोडा, बेदाणे, वेलदोडा पूड, तूप.\nकृती : पनीरमध्ये खवा, मैदा व किंचित सोडा घालून खूप मळावे. या मळलेल्या गोळ्याचे लांबट गोल आकाराचे लहान लहान गोळे करून घ्यावेत. या गोळ्यांमध्ये बेदाणे घालावे. हे गोळे मंद विस्तवावर तुपात लाल रंगावर तळावेत. साखरेचा कच्चा पाक तयार करून त्यात तळलेले गोळे (खीर मोहन) घालावे. व पाच ते दहा मिनिटे पाकात ठेवल्यावर बाहेर काढावेत. नंतर पाक पुन्हा विस्तवावर ठेवून जरा पक्का पाक करावा व त्यात हे खीर मोहन घालावेत.\nसाहित्य : अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, बदाम, पिस्ते, साधारण वाटीभर बारीक चिरलेले अननसाचे तुकडे, पुरेसा पाईनापल इसेंस.\nकृती : प्रथम चक्का चांगला फेटून घ्यावा. नंतर त्यात साखर घालून एकसारखे घोटावे. थोड्या वेळाने अननसाच्या फोडी घालाव्यात. थोडा पायनापल इसेन्स घालून काजू पिस्त्याचे काप घालावेत. अननसाचा सुरेख स्वाद येऊन पायनापल खंडाचा रंगही छान दिसतो. ज्यावेळी अननस उपलब्ध नसेल त्यावेळी पायनापच्या इसेन्सचा पूर्ण वापर केला तरी चालतो.\nसाहित्य : एक किलो चक्का, ३ हापूस आंब्याचा रस किंवा २०० ग्रॅम तयार मॅंगो पल्प, १ किलो साखर.\nकृती : प्रथम चक्‍क्‍यामध्ये साखर मिसळावी व पातेले दोन तास झाकून ठेवावे. नंतर त्यामध्ये आमरस किंवा पल्प मिसळावा. श्रीखंड यंत्रावर चक्का, साखर व आमरस गाळून घ्यावे व एकजीव करावे. आमरस घालावयाचा नसेल तर श्रीखंड गाळून झाल्यावर त्यात तीन हापूसच्या आंब्याचा साले काढून बारीक फोडी करून घातल्यासही आम्रखंड चांगले लागते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/7-Coping-Saw-With-Wood-Handle.html", "date_download": "2020-10-01T01:09:22Z", "digest": "sha1:AFSPQ47VD5VL6Y2K2I4Q5HTPZ4ZNQRFF", "length": 8240, "nlines": 188, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हाताळा उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > ��त्पादने > खाच पाहिले > 7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हाताळा\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हाताळा\nद खालील आहे बद्दल 7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हाताळा संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हाताळा\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: ए 3 आयरॉन + वुडर\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात सॉ\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nप्लास्टिकच्या हँडलसह 7 \"रोलिंग फ्रेट सॉ\nसाहित्य: ए 3 आयरॉन + वुडर\nब्लेड सामग्री: कार्बन स्टील\nगरम टॅग्ज: 7 \"कोपिंग पाहिले सह लाकूड हँडल, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n5 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n2 पीसी कार्बन स्टील खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी खाच पाहिले ब्लेड सेट\n10 पीसी द्वि-धातू खाच पाहिले ब्लेड सेट\n1 पीसी खाच पाहिले ब्लेड\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathicrop-insurance-representative-not-available-farmers-maharashtra-24914", "date_download": "2020-10-01T00:25:08Z", "digest": "sha1:KQKDRYE4OUQLG5QM2YHD2Y4UJGXVGTXW", "length": 16033, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,crop insurance representative not available for farmers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाक\nविमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाक\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nविमा कंपनीकडे कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने शुक्रवार (ता. १५) पर्यंत त्यांच्याव्दारे पंचनाम्याचे काम होईल, अशी अपेक्षा आहे.\n- विजय मुखाडे, तालुका कृषी अधिकारी, महागाव, जि. यवतमाळ\nयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा विमा परतावा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी ७२ तासांत दस्तऐवजांसह क्‍लेम दाखल केले. आता मात्र पंचनाम्यांसाठी कंपनीचे प्रतिनिधी ‘नॉटरिचेबल’ असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nमहागाव तालुक्‍यात ६८ हजार ४९८ हेक्‍टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यामध्ये २१ हजार १७५ हेक्‍टर सोयाबीन, २५ हजार २०० हेक्‍टरवर कपाशी व उर्वरित क्षेत्रावर तूर, हळदीसह इतर पिकांचा समावेश आहे. सप्टेंबर तसेच ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने बहुतांश क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष पंचनाम्यांस सुरवात झाली.\nप्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार महागाव तालुक्‍यातील ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु, प्रत्यक्षात ४८ हजार हेक्‍टवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सध्या महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गावपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अधुनमधून येणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांचे काम प्रभावीत होत आहे. या आठवड्यात ते पूर्णत्वास जाईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्‍त केला जात आहे. असे असले तरी पंचनाम्यांची गती मंदावल्याचे चित्र सर्वदूर अनुभवता येते.\nसुरुवातीला हे काम अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असा दावा करण्यात आला होता. परंतू, आठवडा लोटल्यानंतरही ते झाले नाही. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. नुकसानभरपाईसाठी आधी ऑनलाइन पध्दतीत कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर पंचनाम्यांसाठ�� विमा कंपनीचा प्रतिनिधी शोधताना देखील शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. रब्बी हंगामाची तयारी करण्याऐवजी पंचनामे करण्यासाठी महसूल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमागे धावाधाव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.\nविमा कंपनी कंपनी यवतमाळ मॉन्सून खरीप सोयाबीन हळद प्रशासन ग्रामविकास कृषी विभाग रब्बी हंगाम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द ���रा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/entertainment/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95/10489/", "date_download": "2020-10-01T01:04:01Z", "digest": "sha1:HKYAKNHC3MULHBGRPXBBKECQH3V3ATX6", "length": 12816, "nlines": 119, "source_domain": "worldmarathi.com", "title": "या दिग्दर्शकाने व्यक्त केली रियासोबत काम करण्याची इच्छा… - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nया दिग्दर्शकाने व्यक्त केली रियासोबत काम करण्याची इच्छा…\nरिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेते आणि ख्यातनाम व्यक्ती तिच्या समर्थनात बोलत आहेत. आता दिग्दर्शक निखिल द्विवेदी ने रिया करता अनेक ट्वीट केले आहेत. निखिल द्विवेदी ने रिया सोबत काम करण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे.\nनिखिल ने सांगीतले की,रिया, मी तुला ओळखत नाही. मला माहिती नाही तू कशाप्रकारची व्यक्ती आहेस. बहुतेक तु ईतकी वाईट नाही जीतके वाईट तुला दाखवण्यात येत आहे. मला माहिती आहे की, तुझ्यासोबत जे घडत आहे ते अनुचित आहे, बेकायदेशीर आहे. असे नाही की, एक सभ्य देश वागतो. जेव्हा हे सर्व संपेल तेव्हा तुझ्यासोबत काम करण्याची ईच्छा आहे.\nयानंतर एका यूजर ने निखिलला ट्रोल केले तर त्यांनी दुसर्या ट्वीटमध्ये लिहीले की, कोर्टाने रिया ला दोषी मानले आहे का जर ते तीला दोषी ठरवतील तरी, आम्ही रिया मध्ये सुधार होईपर्यंत वाट बघायला तयार आहे. जर रिया स्वत: सुधारणार नाही तर मी माझे शब्द परत घेईन. पण मीडिया आणि जनतेला आपला निर्णय सांगण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही. माझे समर्थन #Innocentuntilprovenguilty करता आहे आणि #RheaChakraborty करता नाही.\nTagged निखिल द्विवेदी, रिया चक्रवर्ती\nमुन्नाभाई एमबीबीएसमधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता\nनवी दिल्ली अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात वरुणची भूमिका साकारणार अभिनेता विशाल ठक्कर मागील तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. तो गायब झाल्याची तक्रार मिळाल्यापासून आतापर्यंत पोलिस त्याचा शोध घेऊ शकले नाही. 31 डिसेंबर 2015 च्या रात्री विशाल आपल्या आईकडून 500 रुपये घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने रात्री एक वाजता आपल्या वडिलांना पार्टीला […]\nकाय… शाहिद पुन्हा लग्न करणार\nअभिनेता शाहिद कपूर पुन्हा लग्न करणार हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना.. हो पण शाहिद पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती खरी आहे. ही बातमी त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच दिली आहे. मात्र शाहिद दुसऱ्यांदा जरी लग्न करणार असला तरी त्याची पत्नी मीराच असणार आहे. एका मुलाखती दरम्यान मीराने सांगितले की, आपण दोघंही पुन्हा लग्न […]\nचित्रपटगृह खोलण्याकरता केंद्र सरकारला अभिनेत्यांची अपील….\nबंगाली अभिनेता देव याने ट्वीट केले की, भारत सरकारने चित्रपटगृहे परत चालू करण्याबाबत विचार करावा. बरेच कुटूंब चित्रपट गृहांवर अवलंबून आहेत. प्रकाश जावेड़कर यांना मी वीनंती करतो की, या निर्णयाबाबत पुन्हा वीचार करावा. मार्च महिन्यात जेव्हा लॉकडाउन चालू करण्यात आले तेव्हा एंटरटेनमेंट इंडस्ट्री बरीच प्रभावित झाली. चित्रपटगृह पुर्णपणे बंद झाले होते. चित्रपट रिलीज नाही […]\nया तारखेपासून सुरु होणार शाळा…\nकंगणाने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच���या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nअतिरेक्यांशी दोन हात करण्यासाठी सैन्याला पूर्ण सूट : पंतप्रधान\nबीग बॉसच्या 13 व्या सीझनसाठी सलमानला मिळणार एवढे मानधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/krishna-poonia-transit-today.asp", "date_download": "2020-10-01T02:24:59Z", "digest": "sha1:2K2C2LPFI2LYWNB5XJTNCHINQ3PZRUJU", "length": 10910, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कृष्णा पूणिया पारगमन 2020 कुंडली | कृष्णा पूणिया ज्योतिष पारगमन 2020 Sports, Athletics", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 75 E 45\nज्योतिष अक्षांश: 29 N 10\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकृष्णा पूणिया प्रेम जन्मपत्रिका\nकृष्णा पूणिया व्यवसाय जन्मपत्रिका\nकृष्णा पूणिया जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकृष्णा पूणिया 2020 जन्मपत्रिका\nकृष्णा पूणिया ज्योतिष अहवाल\nकृष्णा पूणिया फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकृष्णा पूणिया गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्ती���कडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nकृष्णा पूणिया शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nकृष्णा पूणिया राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nकृष्णा पूणिया केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nकृष्णा पूणिया मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकृष्णा पूणिया शनि साडेसाती अहवाल\nकृष्णा पूणिया दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/08/chandrapur-killed-brother.html", "date_download": "2020-10-01T02:01:01Z", "digest": "sha1:KPMPRTUU2QKUO7CEWJOOWXTPTJJB63JV", "length": 7165, "nlines": 105, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर;भावानेच केली भावाची हत्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome Unlabelled चंद्रपूर;भावानेच केली भावाची हत्या\nचंद्रपूर;भावानेच केली भावाची हत्या\nचंद्रपूर शहरातील बगड खिडकी परीसरात भावाने केली भावाची हत्या,\nजुण्या वादातुन मद्यधुंद लहान भावाने झोपेत असलेल्या प्रभुदार मेश्राम याला दगडाने टेचुन केले ठार\nआरोपी भास्कर मेश्रामला पोलिसांनी घेतले ताब्यात\n(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) ��ोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/internet/", "date_download": "2020-10-01T01:37:47Z", "digest": "sha1:57OHMFADCSTD2PFIL7XUMUZZALA7A5JJ", "length": 18146, "nlines": 107, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "INTERNET – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग […]\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nसोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचा��� फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून […]\nइंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही\nएक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच…. इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. […]\nआज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच […]\nChange will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध […]\nस्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं. (कृषिवल दिनांक 11 […]\nइंटरनेट: विकासाची मूलभूत गरज\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी ���ोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AE", "date_download": "2020-10-01T02:08:28Z", "digest": "sha1:T3KZSFOUQL73YZGWJRLEDQSXXBG7HXBK", "length": 4017, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अब्राहम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअब्राहम किंवा इब्राहिम (हिब्रू: אַבְרָהָם ; अरबी: إبراهيم, ग्रीक: Aβραάμ) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू ईश्वरदूत होता ज्याला ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम ह्या तीन धर्मांचा निर्माणकर्ता व जनक मानले जाते. हिब्रू बायबल व कुराणानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताला तर मुस्लिम लोक मोहम्मद पैगंबराला अब्राहमचा वंशज मानतात.\nरेम्ब्रॉंने १६३५ साली काढलेले अब्राहमचे तैलचित्र\nइ.स. पूर्व दुसऱ्या सहस्रकामध्ये कार्यरत असणाऱ्या अब्राहमचा जन्म मेसोपोटेमिया येथे झाला असे मानले जाते. बूक ऑफ जेनेसिसमध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2020-10-01T01:12:18Z", "digest": "sha1:LCVUNYIP7PT6ZFYJQSAXYK3XU4Z442GB", "length": 8606, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ४ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.\nजानेवारी ५ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.\nजानेवारी ३० - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.\nजानेवारी ३० - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.\nफेब्रुवारी २- श्रीलंका (तत्कालीन सिलोन) युनाइटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.\nफेब्रुवारी २२ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.\nमार्च ८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.\nमे १ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.\nमे १५ - ईजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्रायेलवर हल्ला केला.\nमे १६ - चैम वाइझमान इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.\nमे ३० - अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.\nजून १ - भारताच्या महाराष्ट्रराज्यात सरकारी महामंडळाद्वारे एसटीबससेवेला प्रारंभ\nजून ७ - चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.\nजून ८ - जॉर्ज ओरवेलची नाइन्टीन एटी फोर(१९८४) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.\nजून २६ - सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.\nजुलै २० - सिंगमन र्‍ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै २६ - हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.\nजुलै २६ - आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nजुलै ३१ - न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.\nऑगस्ट १५ - दक्षिण कोरियाची निर्मिती.\nसप्टेंबर ९ - उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस\nऑक्टोबर ५ - अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.\nजानेवारी ७ - शोभा डे, भारतीय लेखिका\nफेब्रुवारी २४ - जे. जयललिता, भारतातील तमिळनाडूची मुख्यमंत्री.\nमार्च ११ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलँड्स चा गायक व गिटारवादक.\nजून २० - लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.\nऑगस्ट ३ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.\nऑगस्ट ७ - ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.\nसप्टेंबर १० - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.\nसप्टेंबर १२ - मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २७ - डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - रॉबर्ट ॲंडरसन, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी ३० - महात्मा गांधी.\nजानेवारी ३० - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.\nमार्च ४ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/in-the-case-of-sushants-death-the-dishas-father-was-outraged-by-her-name-reported-to-the-police/", "date_download": "2020-10-01T01:44:56Z", "digest": "sha1:62YXFDX2764XKXPXVKO4O5KF6QKBRQZ3", "length": 17821, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरण : दिशाचं नाव घेतल्यानं तिचे वडील भडकले, पोलिसात तक्रार | in the case of sushants death the dishas father was outraged by her name reported to the police | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nसुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरण : दिशाचं नाव घेतल्यानं तिचे वडील भडकले, पोलिसात तक्रार\nसुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरण : दिशाचं नाव घेतल्यानं तिचे वडील भडकले, पोलिसात तक्रार\nपोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 5 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात दिशाचे नाव घेतल्याने तिचे वडील भडकले आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागणार असल्याचे समजत आहे.\nअभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येला महिना उलटला तरी त्याने आत्महत्या केली की हि हत्या आहे हे अद्याप पोलिस तपासातून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातून आता दररोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. यात आता त्याची माजी व्यवस्थापिका दिशा सालियन हिचे नाव घेतले जात आहे. दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केली नाही.तिची हत्या झाल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून केला जातोय. या प्रकरण��त आता दिशाचे वडील समोर आलेत. त्यांनी सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणात दिशाचे नाव घेतल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nसुशांत सिंह रजपूतची माजी व्यवस्थापिका दिशा हिचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून पाहिला जातोय. या कारणाने पोलीस आणि मीडिया सतत दिशाच्या कुटुंबीयांशी संपर्क करीत आहेत. त्यामुळे याबाबत दिशाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातील लोक ज्याप्रमाणे त्यांना त्रास देत आहे. त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी, माहिती पसरवत आहेत. यामुळे सुशांत सिंह रजपूतच्या प्रकरणावर परिणाम होईल. शिवाय सालियन यांच्या कुटुंबीयांनाही याचा त्रास होत आहे.\nसुशांतचे त्याच्या कुटुंबीयांशी पटायचे नाही. तसेच सुशांतच्या बहिणीचे पती ओ. पी. सिंग यांच्यासोबत देखील सुशांतचे अजिबातच पटायचे नाही. अशी माहितीसमोर मुंबई पोलिसांनी दिलीय. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण देखील तापलंय.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nगुजरात : अहमदाबादच्या कोविड-19 हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 8 जणांचा मृत्यू\nमुंबईतील पावसाने मोडला 46 वर्षांचा ‘विक्रम’ \nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n‘कांदा निर्यातबंदी हा एक प्रकारचा घोटाळाच’,…\nपुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही, महापालिका आयुक्त…\nमोदी सरकारकडून शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट, सोलर पंपासंदर्भात…\nसंसदेनंतर आता 3 कृषी विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजूरी,…\n 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘ही’ 5…\n‘वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही…\nभाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं अत्यंत वादग्रस्त विधान, म्हणाले…\n8 दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र…\n#YogaDay 2019 : तुम्हाला ���ुमची ‘उंची’ वाढवायचीय,…\n डॉक्टरनं रूग्णाला 2 तासासाठी ‘मारलं’,…\nजाणून घ्या कोणत्या गोष्टींपासून बनवलं जातंय…\nशरीरातील उष्णता वाढल्यास करा ‘हे’ 11 सोपे घरगुती…\n‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी पालिकेचा कालबध्द…\n‘या’ घरगुती उपायाने मिळवा पायांच्या दुर्गंधी…\nअशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी\nCovid-19 : Amul नं लाँच केलं हळदी दूध, रोगप्रतिकारक शक्ती…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nBigg Boss 14 : ‘हे’ आहेत या सिझनचे…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला…\nPune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\n पोर्टेबल किटच्या माध्यमातून होणार…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\n‘कोरोना’मुळे नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यावर बंदी,…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता,…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला…\nAadhaar नोंदणी करण्यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ \nलॉकडाउनमध्येही मुकेश अंबानी यांची कोट्यांची उड्डाणे, दर तासाला 90 कोटींची केली कमाई\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/02/Girls-are-happier-with-these-men.html", "date_download": "2020-10-01T01:08:50Z", "digest": "sha1:PQIUUTW2SFEEVYZQMRG3V6APII3N2GNX", "length": 6682, "nlines": 58, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "या पुरुषांसोबत मुली अधिक खुश असतात", "raw_content": "\nया पुरुषांसोबत मुली अधिक खुश असतात\nbyMahaupdate.in सोमवार, फेब्रुवारी १७, २०२०\nअसं म्हणतात जेव्हा प्रेमाची गोष्ट येते त्यावेळी तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं नसते. सहसा कुठलीही व्यक्ती असाच विचार करते की ति ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल ती दिसायला चांगली जरी नसली तरी त्याचे राहणीमान मात्र चांगलेच असायला हवे.\nयाच विषयावर एक संशोधन करण्यात आले की एका पार्टनर साठी दुसरा पार्टनरचा लूक किती महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर रिसर्च केलेल्या महिलांच असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी पुरुषांचा लोक फार महत्त्वाचा आहे. या संशोधनामध्ये महिलांकडून अनेक आश्चर्य चकित करणारी गोष्ट समोर आलेल्या आहेत. या संशोधना दरम्यान असे लक्षात आले आहे की ज्या महिला कमी आकर्षक पुरुषांसोबत राहतात, त्यांच्या संसारिक जीवनामध्ये अधिक सुखी असतात. त्या त्यांच्या नात्यातही अत्यंत खुश राहतात. हे संशोधन फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटी मधील संशोधकांनी केलेले आहे. या संशोधनादरम्यान त्यांना असे लक्षात आले की ज्या महिला आपल्या पार्टनर पेक्षा अधिक सुंदर आहेत त्या दुसऱ्याच्या तुलनेमध्ये अधिक आनंदी जीवन जगत आहेत त्यांच्या नात्यामध्ये कुठलेही वितुष्ट येत नाही.\nया संशोधनामध्ये 113 नवीन जोडपे यांचा समावेश केला गेला होता. या शोधादरम्यान सहभागी झालेल्या जोडप्यांचे एकंदरीत वय तीस वर्षांपेक्षा ही कमी होते आणि त्यांची लग्न होऊन चार महिन्याहुन अधिक कालावधी उलटून गेलेला होता. या संशोधनादरम्यान त्यांना एक प्रश्नसंच दिला गेला त्यात त्यांच्या शारीरिक आरोग्य बद्दलही असणाऱ्या अपेक्षा बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.\nयातील अग्रणीच्या संशोधक तानिया रेनोल्ड्स यांचा असा समज आहे की पती जर फिजिकली आकर्षक असेल तर पत्नींच्या मनामध्ये संशय उत्पन्न होत असतो.\nअसं शक्यतो त्या महिलांबाबत होतं ज्या स्वतः जास्त आकर्षक नसतात ज्या महिलांचे पती आकर्षक असतात त्या स्वतःला जास्तीत जास्त फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्या आपल्या पार्टनर सारखं फिट दिसतील. फ्लोरिडा युनिवर्सिटी मध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये भाग घेतलेल्या महिलांनी असे सांगितले की डाएट करन्याने काही जास्त फरक पडत नाही पण त्या कारणामुळे या महिला नात्यांमध्ये अधिक सुखी राहतात.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/dangerous-food-combination-dot-eat-these-8-things-together-it-leave-bad-impact-on-your-health-news-in-hindi/", "date_download": "2020-10-01T01:31:19Z", "digest": "sha1:7CWFVM3S3ZDOQXMJHY4ZA5P2FNVM7YP5", "length": 18907, "nlines": 222, "source_domain": "policenama.com", "title": "'या' 8 गोष्टी एकत्र खाताय ? व्हा सावध, आरोग्यासाठी असू शकतं 'विष' | dangerous food combination dot eat these 8 things together it leave bad impact on your health news in hindi | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n‘या’ 8 गोष्टी एकत्र खाताय व्हा सावध, आरोग्यासाठी असू शकतं ‘विष’\n‘या’ 8 गोष्टी एकत्र खाताय व्हा सावध, आरोग्यासाठी असू शकतं ‘विष’\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – समोर जर लज्जतदार जेवण असेल तर बर्‍याच वेळा पोट भरलेले असूनही भूक लागते. प्लेटमध्ये जे काही ठेवले आहे ते अगदी एकाचवेळी खाऊन टाकावे, असे वाटते. मात्र अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा लोक एकत्रितपणे त्या वस्तूंचे सेवन करतात, ज्या एकत्र खाणे आरोग्यासाठी विष आहे. म्हणजेच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण फक्त एकट्या खाल्ल्या पहिजे म्हणजेच त्यांच्याबरोबर इतर काहीही खाऊ नका, तर आरोग्यासाठी फायद्याचे आहेत, परंतु त्यांच्याबरोबर इतर गोष्टींचे संयोजन फायदेशीर नसून हानिकारक आहे. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी एकत्र टाळल्या पाहिजेत..\nअन्नाबरोबर खाऊ नका फळं\nआयुर्वेदानुसार जेवण करताना फळे खाऊ नये. दोन्ही गोष्टींंचे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनसह मॅक्यनिजम वेगळे असते. विशेषतः लिंबूवर्गीय फळे. ही फळे अम्लीय असतात. अशा परिस्थितीत जर ते कार्बोहायड्रेट��ह खाल्ले तर पचन प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार देखील होऊ शकतो.\nतुम्ही बर्‍याच जणांकडून ऐकलं असेल की त्यांना भाताबरोबर बटाट्याची भाजी खूप आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का बटाटे बरोबर भात खाल्ल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते. त्यामुळे जर तुम्हीही हे कॉम्बिनेशन खात असाल तर आजच सोडून द्या.\nकोल्डड्रिंकनंतर पेपरमेन्टचे सेवन टाळा\nकोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर कधीही पेपरमिंट असलेल्या पान मसाल्याचे सेवन करू नका. कोल्डड्रिंक आणि पेपरमिंट एकत्र केल्यावर सायनाइड तयार होते जे आरोग्यासाठी विष म्हणून काम करते.\nकांदा आणि दूध टाळा\nकांदा आणि दूध एकत्र घेणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. दाद, खाज सुटणे, एक्जिमा यासारख्या.\nदही आणि मासे अजिबात एकत्र खाऊ नका\nदही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. मासे गरम असतात तर दही थंड असते. त्यामुळे, या दोन्हींचे मिश्रण आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गॅस, अ‍ॅलर्जी आणि त्वचेसंबंधित अनेक आजार त्याच्या सेवनामुळे होऊ शकतात.\nलिंबाचा रस दुधासह कोणत्याही गोष्टीमध्ये खाऊ नये. यामुळे अ‍ॅसिडिटी होऊ शकते.\nदुधासह दही खाणे टाळा\nचुकून दूध आणि दही एकत्र खाऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो.\nबरेच लोक नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर मिठाई खातात. आपण देखील असे करत असल्यास काळजी घ्या. असे केल्यास आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हे पोटावर सर्वाधिक परिणाम करते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nयेरवडा कारागृह उपअधीक्षकांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, कर्मचाऱ्याविरुद्ध FIR\n 17 हजार ‘कोरोना’ योद्धयांना सातवा वेतन आयोग लवकरच लागू होणार : महापौर मुरलीधर मोहोळ\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर, जाणून घ्या\nअशी करा डोळ्यांची देखभाल, दूर राहतील ‘हे’ 7 आजार, अन्यथा महागात पडेल…\nनाव ‘सत्यानाशी’ परंतु गुणांची खाण अस्थमा, डायबिटीज, अल्सर, काविळ आणि…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून…\nTurmeric Benefits : स्वच्छ आणि उजळदार चेहऱ्यासाठी हळद वापरून पहा \nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\n उपचाराअभावी आईचा मृत्यू, 3 मित्रांनी मिळून…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nCoronavirus : केवळ दुसरी नव्हे तर कोरोना व्हायरसची तिसरी लाट…\nशिवसेनेनं घेतली लहान भावाची भूमिका, राष्ट्रवादीला दिला…\nउत्तर कोरियाने पुन्हा बनविला अणुबॉम्ब, ‘कोरोना’…\nVideo : ‘एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालंय…\n1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही, ट्रॅफिक पोलिस…\nPune : विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यास तिघांनी…\nआता सगळे जुने उपाय विसरा आणि वॅक्सिंगचा ‘हा’…\nतुम्ही सेकंड हँड स्ट्रेसची शिकार तर नाहीत ना \nHealth Tips : हळू-हळू चालण्यापेक्षा दररोज फक्त रोज 7 मिनिटे…\nCoronavirus : रूग्णांच्या ‘मेंदू’च्या समस्या…\nहृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी सकाळचा नाश्ता आवश्य घ्या\n‘हायपरटेंशन’ची ‘ही’ आहेत 2 कारणे,…\nCoronavirus : मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’चा…\nड्रग्सच्या तस्करीत ‘सामील’ होती रिया चक्रवर्ती,…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nIPL 2020 : विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनिल गावस्करांनी…\nCoronavirus : ‘कोरोना’ किती टक्के लोकांचे प्राण…\n‘या’ धातूमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसन��माचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली,…\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत अनेक दोष, गरीब मुले शिक्षणापासून वंचित…\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या कोणत्या…\nलॉकडाउनमध्येही मुकेश अंबानी यांची कोट्यांची उड्डाणे, दर तासाला 90 कोटींची केली कमाई\nमोदी सरकार देऊ शकतं हज यात्रेकरूंना मोठं गिफ्ट, मिळू शकते इनकम टॅक्स रिटर्नमध्ये सूट\nबाबरी केस : निर्णयानंतर आडवाणींनी दिली ‘जय श्री राम’ची घोषणा, म्हणाले – ‘आज आनंदाचा दिवस’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-traders-raid-district-nashik-maharashtra-24882", "date_download": "2020-10-01T01:01:27Z", "digest": "sha1:3W73B67HMBDERSN6JGNURA7XCZKEYRER", "length": 17995, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, onion traders raid in district, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडी\nनाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडी\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nनाशिक : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही अतिरिक्त साठा होतो का हे तपासण्यासाठी तसेच कांद्याचे होणारे व्यवहार व त्याच्या व्यावहारिक नोंदींची पडताळणी करण्यासाठी आयकर विभागाच्या अन्वेषण खात्याच्या विशेष पथकाने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, लासलगाव या बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता.११) धाडी टाकत कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nनाशिक : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही अतिरिक्त साठा होतो का हे तपासण्यासाठी तसेच कांद्याचे होणारे व्यवहार व त्याच्या व्यावहारिक नोंदींची पडताळणी करण्यासाठी आयकर विभागाच्या अन्वेषण खात्याच्या विशेष पथकाने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, लासलगाव या बाज���र समित्यांमध्ये सोमवारी (ता.११) धाडी टाकत कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nया पथकाने कांदा व्यापाऱ्यांकडून होणारी कांदा खरेदी विक्री, त्याचे तपशील, व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची देयके, कर भरला आहे का नाही याबाबत सखोल चौकशी केली. लासलगाव येथील काही व्यापाऱ्यांची देखील या वेळी चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या व्यवहारांच्या नोंदी तपासण्यात आल्याचे समजते. यामध्ये बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या दप्तराची उलटतपासणी करत २०१३ पासूनच्या खरेदीचा तपशील बाजार समितीकडून या पथकाने मागविला आहे. ग्राहक मंत्रालयाने २९ सप्टेंबरपासून कांदा साठवणुकीच्या मर्यादेबाबत सूचना केल्या आहेत. या कांदा व्यवहारांबाबत उल्लंघन झालेले आहे किंवा काय, याबाबत तपासणीचे काम सुरू आहे. अगोदरच व्यवहारात दबाव व अडचणी असताना या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nनाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील नवीन खरीप कांदा उत्पादन पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे कांदा पुरवठ्यात मोठी तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबतीत जिल्हा निबंधकांच्या माध्यमातून पणन संचालनालय व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा साठवणुकीवर निर्बंध घालण्याचे कामही सुरू आहे. दररोज होणारी कांदा आवक, निर्गती व शिल्लक साठ्याची तपासणी होत आहे. त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होतोय. मग अशा प्रकारे धाडी टाकून दबावतंत्र सुरू झाले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.\nधाडींमुळे दैनंदिन कामकाजाला फटका\nजिल्ह्यातील कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येतात. मात्र केंद्राच्या पथकाने धाडी मारल्यानंतर दर जाणीवपूर्वक घसरतात. शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतो. तर व्यापाऱ्यांचे कामकाज अडचणीत येते. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार तसेच कामकाजाला फटका बसतो. त्यामुळे फक्त कांद्याच्या बाबतीत दर वाढल्यानंतर असा निर्णय का होतो. दर कमी झाल्यानंतर का नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.\nनाशिक बाजार समिती मंत्रालय मॉन्सून खरीप जिल्हाधिकारी कार्यालय मका\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद��रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ind-vs-sa/", "date_download": "2020-09-30T23:55:32Z", "digest": "sha1:4GSDIBE4X3J3PWKHLT5OSHA52NYXBIVO", "length": 3116, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ind vs sa Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nIND VS SA : भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाईटवॉश’, 3-0 ने मालिका जिंकली\nIND VS SA : ‘हिटमॅन रोहितने’ कसोटी क्रिकेटमध्ये ठोकल पहिल द्विशतक\nIND VS SA 3rd Day : भारताची विजयाकडे वाटचाल, आफ्रिकेची घसरण सुरूच\nInd vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय\nIND vs SA : आज तिसऱ्या टी २० सामन्यावर पावसाचे सावट\nधोनीच्या ग्लव्सवर भारतीय सैन्याचे अनोखे चिन्ह; सोशल मीडियावर कौतूक\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\nभारत-चीन चर्चेची सहावी फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/take-out-money-earned-lives-people-53234", "date_download": "2020-10-01T02:51:40Z", "digest": "sha1:R7WUXBYW633XKP7NQQ5PHXHCDAFNG4CZ", "length": 14500, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Take out the money earned on the lives of the people | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनतेच्या जिवावर कमावलेला पैसा बाहेर काढा : आमदार लहामटेंचे आव्हान कोणाला\nजनतेच्या जिवावर कमावलेला पैसा बाहेर काढा : आमदार लहामटेंचे आव्हान कोणाला\nजनतेच्या जिवावर कमावलेला पैसा बाहेर काढा : आमदार लहामटेंचे आव्हान कोणाला\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nमी पाण्याचे राजकारण करणारा आमदार नसून, माझ्या काळात मी पाण्याचे योग्य नियोजन करत आहे. यापूर्वीच्या अनेक योजनांत मोठमोठे घोटाळे व कामे चुकीचे झ��ल्याचे दिसत आहे. योग्य वेळी याचा पाढा आपण वाचणार आहोत.\nअकोले : ``त्यांनी कायमच पाण्याचे राजकारण करीत लोकांना झुलवत ठेवले आहे. त्या राजकारण्यांनी संकट काळात जनतेच्या जिवावर कमावलेला पैसा आता बाहेर काढुन पापातून उतराई व्हावे,`` असा टोला आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी विरोधकांना लगावला.\nपत्रकारांशी बोलताना आमदार लहामटे म्हणाले, ``पाण्याची उधळपट्टी म्हणून ओरडणाऱ्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारावा, की कोणाच्या काळात पाणी वाटप करारावर सह्या झाल्या होत्या. मी पाण्याचे राजकारण करणारा आमदार नसून, माझ्या काळात मी पाण्याचे योग्य नियोजन करत आहे. यापूर्वीच्या अनेक योजनांत मोठमोठे घोटाळे व कामे चुकीचे झाल्याचे दिसत आहे. योग्य वेळी याचा पाढा आपण वाचणार आहोत,`` असे त्यांनी सांगितले.\nत्यांचे खाण्याचे दात वेगळे\nशासनाच्या लाॅकडाऊन नियमांची पायमल्ली न करता अनेक गोरगरीब जनतेच्या घरकुलांची कामे चालू आहेत. ती अर्धवट स्थितीत पावसाळ्यापूर्वी राहू नयेत, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तसेच अकोले तालुक्यातील कोणत्याही धरणाचा, तलावातील पाणीसाठ्याचा अपव्यय केला जाणार नाही. सबंधित अधिकारी वर्ग, स्थानिक लाभधारक क्षेत्रातील शेतकरी, जलतज्ज्ञ यांचा समन्वय ठेऊनच पाणी वाटपाच्या सूचना केल्या आहेत. मात्र ज्यांनी पाणी वाटपाच्या करारावर सह्या केल्या आहेत. आज ते पाण्याची उधळपट्टी होत असल्याची बोंब मारत आहेत. त्यामुळे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे, असा प्रकार विरोधकांमध्ये दिसत आहे. त्यांनी पाणी करारावर केलेल्या सहीचा विसर त्यांना एवढ्या लवकर कसा पडला, हा मोठा प्रश्न आहे, असा टोला डाॅ. लहामटे यांनी लगावला.\nकोल्हा-घोटी मार्गाचे काम लवकरच\nअकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी महामार्गाचे काम त्वरीत चालू करावे, यासाठी १४ एप्रिल रोजी जिल्हाअधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. राज्य सरकारकडुन यांच्याकडुन सहकार्य मिळाले आहे आणि काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मात्र काही लोक फक्त प्रयत्न न करता जाहिरात करीत असल्याने ही गोष्ट हास्यास्पद आहे. मात्र आता जाहिरात करण्याशिवाय सध्या त्यांना काम नाही. अकोलेकर जनता ही कोरोनाचा सामना करत असताना या मंडळींना राजकारण सुचत आहे. जनतेला मदत करताना ही मंडळी कोठेही दिसत नाही. ज्या ज���तेच्या जिवावर अनेक वर्ष सत्ता भोगली. त्यांना संकटकाळात मदत विरोधकांना का करावी वाटत नाही, यामुळे फक्त राजकारणासाठी अकोले तालुक्याच्या जनतेचा वापर काही मंडळी केला आहे, असा आरोप डाॅ. लहामटे यांनी केला.\nअकोल्यात लवकरच बेरोजगारांना मदत\nअकोले तालुक्यात कोविड -१९च्या संकटकाळात अनेक नामांकित कंपन्या या मोठा आर्थिक व अन्यधान्यांचा वाटा उचलण्यास इच्छुक असून, लवकरच त्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे अकोले तालुक्याला कोविड-१९च्या संकटकाळात लाॅकडाऊनमुळे बेरोजगार कुटुंबाना आधार देण्याचा प्रयत्न होणार आहे, असे आश्वासन आमदार लहामटे यांनी दिले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमाजी आमदार रमेश कदम पुन्हा राष्ट्रवादीत : शेकाप, काँग्रेस, भाजपनंतर पुन्हा स्वगृही\nचिपळूण : माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nहा संघर्ष जिल्हाधिकारी-डॉक्टर्सचा की दोन सत्ताधारी पक्षांतला \nनागपूर : यवतमाळमध्ये परवा-परवा जिल्हाधिकारी एम.डी. सिंग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात कुठल्याशा गोष्टीवरून वाद झाला. पुढे तो वाद इतका वाढत गेला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन\nशिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nराजकारण politics आमदार टोल पाणी water धरण महामार्ग कोरोना corona\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=248810:2012-09-07-17-00-22&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:28:49Z", "digest": "sha1:6DCRM64R4VGJYGQO42L5SKNMLQTPFZ3M", "length": 39932, "nlines": 258, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "एक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> एक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू..\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nएक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू..\nअमृता सुभाष ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nस्वित्र्झलडमधली ती संध्याकाळ.. माऊंट तितलीस ते चर्च.. नजरेसमोर साकार झालं होतं एक सुंदर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य.. कॅमेरात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं.. त्या सगळ्यांनी एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं.. आणि मी त्या उतू जाण्यात विरघळून गेले..\nमी एंगलबर्गला पोहोचले तेव्हा संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले असावेत.. एक फार सुंदर घाट चढून बस ‘माऊंट तितलीस’ या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ‘एंगलबर्ग’ नावाच्या स्वित्र्झलडमधल्या एका खेडय़ात पोहोचली. एंगलबर्ग खेडं असावं असं मला वाटलं, याचं कारण तिथली नीरव शांतता कमी माणसं राहणाऱ्या, शांत असलेल्या, सुंदर हवा असणाऱ्या, वाहनं नसणाऱ्या, हिरव्यागार जागेला ‘खेडं’ म्हणतात या व्याख्येनुसार बघताक्षणी ‘एंगलबर्ग’ खेडं म्हणता येईल, असं होतं. पण अर्थातच युरोपमधलं खेडं.. स्वच्छ निर्जन रस्ते.. त्या रस्त्यांच्या दुतर्फा छोटे-छोटे कॅफेज् असलेलं खेडं.\nबसमधून खाली उतरले तेव्हा मी खाली हिरव्या आणि वर पांढऱ्या होत गेलेल्या कपाच्या तळाशी उभी आहे, असं वाटलं. चारी बाजूंनी माऊंट तितलीसची शिखरं वर चढत गेलेली आणि त्या शिखरांच्या बेचक्यात, पायथ्याशी हे एंगलबर्ग म्हणजे ‘बर्ड आय व्ह्य़ू’ घेत���ा तर अर्धी हिरवळ आणि अर्धा बर्फ अशा भिंती असलेल्या कापाच्या तळाशी असलेला हिरवाईचा ठिपका म्हणजे एंगलबर्ग. वर आभाळाकडे पाहिलं तर ते चक्क दोन रंगांचं होतं. त्याचा अर्धा भाग ढगाळलेला होता- राखाडी रंगाचा आणि अर्धा भाग निरभ्र होता- कोवळ्या उन्हाचा, निळाशार राखाडी आभाळाखालची माऊंट तितलीसची बर्फाळ शिखरं अंधारलेली होती आणि निळ्या आभाळाखालची उन्हामुळे सोनेरी चमकत होती. आमच्या स्वागतासाठी श्रावणाचा हा खास परफॉर्मन्स\nआमचं छोटंसं हॉटेल एका निर्जन रस्त्यावर. माझ्या खोलीत शिरले तर कुठल्या तरी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट जुन्या इंग्रजी सिनेमातच मी शिरते आहे, असं वाटलं. जुनं, ब्लॅक वूडचं शाही कपाट. त्याला लहानपणच्या गोष्टीच्या पुस्तकातल्या जादूच्या खजिन्याची वाटावी अशी जाड पितळी किल्ली थोडा वेळ त्या किल्लीने कपाट उघडणे आणि बंद करणे यातच गेला. मग शेजारी-शेजारी दोन बेसिन्स. पांढरी शुभ्र. त्यामध्ये शाही कोरीव नळ.. जुन्या वळणाचे.. ते सगळं इतकं वेगळ्या काळातलं वाटत होतं की, त्या नळांना पाणीच येत नसावं असंच वाटलं. सोडला तर आलं की पाणी थोडा वेळ त्या किल्लीने कपाट उघडणे आणि बंद करणे यातच गेला. मग शेजारी-शेजारी दोन बेसिन्स. पांढरी शुभ्र. त्यामध्ये शाही कोरीव नळ.. जुन्या वळणाचे.. ते सगळं इतकं वेगळ्या काळातलं वाटत होतं की, त्या नळांना पाणीच येत नसावं असंच वाटलं. सोडला तर आलं की पाणी मला मी एका म्युझियममध्ये राहते आहे, असं वाटायला लागलं. तो सगळा शाहीपणा पाहून मी अमृता नसून क्लिओपात्रा असावे, असं वाटायला लागलं. मात्र इतक्या शाही वस्तू असलेली ती खोली आपली छोटीशीच होती आकारानं. त्यामुळे कुणाच्या तरी घरीच राहायला आल्याचा घरगुतीपणा पण वाटत होता. सगळ्या भिंतींवर जर्मनमध्ये काहीतरी सूचना लिहिलेल्या होत्या. एकदम कॉलेज आठवलं. तेव्हा शिकलेल्या जर्मनपैकी आता इश लीब दी (आय लव्ह यू) आणि आऊफविडरझेन (बाय बाय) एवढंच आठवतं. तेव्हा अजून थोडं लक्ष दिलं असतं तर या समोरच्या सूचनांचा अर्थ अजून सटकन कळला असता. पण बेधडक वाचत गेल्यावर काहीतरी कळल्यासारखं वाटत होतं.\nअचानक.. त्या नीरव, आनंदी शांततेत.. कुठूनसा घंटांचा आवाज यायला लागला.. डाव्या बाजूने कुठूनतरी.. हॉटेलच्या डाव्या बाजूला चर्च असावं. खोलीचा शाही पडदा बाजूला सारला तर समोर एक छोटीशीच गॅलरी. गॅलरीत एकच छोटीशी खुर्ची. गॅल��ीत आले तर समोर माऊंट तितलीस पसरलेलं आणि कानात घंटानाद त्या दऱ्याखोऱ्यांच्या पायथ्याशी ऐकू येणारा तो घंटानाद. काही घंटा एका सुरात. त्यात दुसऱ्या काही घंटा दुसऱ्या सुरात. हळूहळू अजून काही घंटा तिसऱ्या सुरात. वाजता वाजता.. अचानक ऑर्गनचे मंद सूर.. त्या त्रिसूर घंटांमध्ये हळूहळू चढत जाणारे.. सगळंच भारल्यासारखं वाटायला लागलं. एका कुठल्यातरी ओढीनं मी गॅलरीतून खोलीत, खोलीतून हॉटेलबाहेर, हॉटेलबाहेरून डावीकडच्या बाजूला- आवाजाच्या दिशेने चालायला लागले. घंटांमध्ये अजून घंटा मिसळत मिसळत चाललेल्या.. मी त्या आवाजाच्या दिशेने जात चाललेली.. अचानक एक किंकाळी ऐकू आली त्या दऱ्याखोऱ्यांच्या पायथ्याशी ऐकू येणारा तो घंटानाद. काही घंटा एका सुरात. त्यात दुसऱ्या काही घंटा दुसऱ्या सुरात. हळूहळू अजून काही घंटा तिसऱ्या सुरात. वाजता वाजता.. अचानक ऑर्गनचे मंद सूर.. त्या त्रिसूर घंटांमध्ये हळूहळू चढत जाणारे.. सगळंच भारल्यासारखं वाटायला लागलं. एका कुठल्यातरी ओढीनं मी गॅलरीतून खोलीत, खोलीतून हॉटेलबाहेर, हॉटेलबाहेरून डावीकडच्या बाजूला- आवाजाच्या दिशेने चालायला लागले. घंटांमध्ये अजून घंटा मिसळत मिसळत चाललेल्या.. मी त्या आवाजाच्या दिशेने जात चाललेली.. अचानक एक किंकाळी ऐकू आली दचकून बघितलं तर रस्त्याच्या डाव्या हाताला एक बाग होती. तिथे सोनेरी केसांच्या काही गोड मुली खिदळत, किंचाळत असलेल्या. त्यांना मागे टाकून मी माझी मोडलेली तंद्री पुन्हा जोडत घंटानादाच्या दिशेने.. आता रस्ता वर चढत चाललेला. घंटानाद जवळ येत चाललेला. एका मोठय़ा इमारतीच्या लाकडी मोठय़ा दारापाशी माझी पावलं थांबली. आवाज आतून येतो आहे.. आत जावं का.. एकदम मागे फिरले. दहा पावलं परत उतारावरून चाललेय तोच एक म्हाताऱ्या ‘स्वीस’ आजी, पॅन्ट-शर्ट घातलेल्या, सोनेरी बॉबकट असलेल्या, उशीर झाल्यासारख्या झपझप माझ्या शेजारून त्या दाराच्या दिशेने गेल्या आणि सहज ते दार उघडून आत शिरल्या. मी पण लगेच झपझप त्यांच्या मागे धावले आणि त्या दाराची पितळी मूठ गोल फिरवून दार आत ढकललं.. थांबलेच.. समोर व्हरांडा. त्यात येशूच्या एका छोटय़ा काचेतल्या फोटोसमोर लाल रंगाच्या दहा-बारा मेणबत्त्या. शांत तेवणाऱ्या. त्या शेजारी एक पुरुषभर उंचीची दरवाजावजा चौकट. तिथून आत पाहिलं तर गोव्यात, सिनेमात, चित्रात आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्या चर्चपेक्षा खूपच मोठं, भव्य, सुंदर चर्च दचकून बघितलं तर रस्त्याच्या डाव्या हाताला एक बाग होती. तिथे सोनेरी केसांच्या काही गोड मुली खिदळत, किंचाळत असलेल्या. त्यांना मागे टाकून मी माझी मोडलेली तंद्री पुन्हा जोडत घंटानादाच्या दिशेने.. आता रस्ता वर चढत चाललेला. घंटानाद जवळ येत चाललेला. एका मोठय़ा इमारतीच्या लाकडी मोठय़ा दारापाशी माझी पावलं थांबली. आवाज आतून येतो आहे.. आत जावं का.. एकदम मागे फिरले. दहा पावलं परत उतारावरून चाललेय तोच एक म्हाताऱ्या ‘स्वीस’ आजी, पॅन्ट-शर्ट घातलेल्या, सोनेरी बॉबकट असलेल्या, उशीर झाल्यासारख्या झपझप माझ्या शेजारून त्या दाराच्या दिशेने गेल्या आणि सहज ते दार उघडून आत शिरल्या. मी पण लगेच झपझप त्यांच्या मागे धावले आणि त्या दाराची पितळी मूठ गोल फिरवून दार आत ढकललं.. थांबलेच.. समोर व्हरांडा. त्यात येशूच्या एका छोटय़ा काचेतल्या फोटोसमोर लाल रंगाच्या दहा-बारा मेणबत्त्या. शांत तेवणाऱ्या. त्या शेजारी एक पुरुषभर उंचीची दरवाजावजा चौकट. तिथून आत पाहिलं तर गोव्यात, सिनेमात, चित्रात आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्या चर्चपेक्षा खूपच मोठं, भव्य, सुंदर चर्च मी त्या चौकटीतून चर्चमध्ये पाऊल टाकताच सिनेमात नायिका पडद्यावर अवतरताच संगीत बदलतात तसं घंटानाद थांबून अचानक ऑर्गनच्या सुरात काही पुरुष आणि स्त्रियांचे सूर मिसळले.. लांब समोरच मध्यभागी येशूची मूर्ती. त्यासमोर असंख्य दिवे आणि त्यांच्या असंख्य ज्योती, शांत तेवणाऱ्या. बाजूच्या भिंतीवर, छतावर, अप्रतिम चित्रं. मी वर बघत बघत आत शिरले. दुतर्फा ओळीने उभे असलेले शांत लाकडी बेंच. मी धरून आठ-दहाच माणसं. ऑर्गनबरोबर गाणाऱ्या माणसांचे सूर वाढत चाललेले. माझ्या आसपासची माणसं तर शांत होती. ही गाणारी माणसं दिसतंच नव्हती. त्यांना शोधण्यासाठी मी धीर करून पुढे पुढे गेले. डावीकडच्या बेंचवरचे एक आजोबा गाणाऱ्या माणसांच्या सुरात सूर मिसळून गात होते. त्यांच्या हातात एक निळं पुस्तक होतं. त्यांचा सूर उत्तम लागत होता. डावीकडच्या सगळ्यात पुढच्या बेंचवर एक सहा फुटी स्वीस पुरुष. त्याच्या शेजारी सोनेरी केसांच्या दोन वेण्या घातलेली, गोरीपान, गोबरी, अपऱ्या नाकाची, शॉट्स आणि टी-शर्ट घातलेली, चार वर्षांची एक स्वीस मुलगी. मला ती आवडली. मी त्या दोघांच्या मागच्या बेंचवर जाऊन बसले. तिथून वाकून पाहिलं की उजव्या कोपऱ्यात ऑर्गनच्या मागे बसून खाली एका पुस्तकात बघून गाणारी माणसं दिसत होती. त्यांचे गाणारे ओठ सोडता बाकी ती माणसं इतकी निश्चल होती की खोटीच वाटत होती. त्यांच्या आसपास चर्चमधली निश्चल चित्रं होती.. वेगळ्या वेशातल्या निश्चल माणसांची चित्रं. त्या चित्रांच्या आरासीमुळे, ती गाणारी निश्चल माणसंसुद्धा चर्चमधलं एक चित्रंच वाटत होती. फक्त ओठ हलणारं चित्रं. कधी कधी सिनेमात एखाद्या गाण्यात दाखवतात ना, एक पात्र निश्चल. दुसरं हलताना. तसं मला वाटलं. आता काही वेळाने त्या आसपासच्या निर्जीव चित्रांचे ओठ हलायला लागतील आणि त्यातली माणसं गायला लागतील आणि आत्ता गाणारी सजीव माणसं चित्रांमधल्या त्या निर्जीव माणसांसारखी स्तब्ध होऊन जातील. मीसुद्धा त्या चित्राचाच भाग आहे, असं वाटायला लागलं. आत्ता मीसुद्धा हलता कामा नये, आत्ता त्या सगळ्या निश्चल स्तब्धतेत फक्त गाणाऱ्या ओठांनी हलायचं होतं. एक स्त्री आणि चार पुरुषांच्या त्या गाणाऱ्या ओठांनी.\nमी बसले होते त्या बेंचखाली कप्पा. शाळेतल्या आपल्या बाकाखाली असतो तसा. तिथे इतर सगळ्यांच्या हातात असलेलं निळं पुस्तक ठेवलेलं होतं. मी ते हळूच उघडलं. त्यात जर्मनमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. परत ठेवून दिलं आणि नुसतीच बसले. सुरावटी बदलत होत्या. चित्र निश्चल होतं.\nमाझ्या पुढच्या बेंचवरची ती छोटी स्वीस मुलगी आता कंटाळायला लागली होती. ती त्या सगळ्या निश्चल, भारलेल्या, प्रार्थनामय वातावरणात, अचानक बेंचवर उताणी आडवी पडली आणि पाय अर्धे हवेत, अर्धे खाली असे झाडायला लागली. तिच्यामुळे मी आणि माझ्या आसपासची निश्चल माणसं चित्रातली नसून खरी आहेत हे सिद्ध झालं. तिच्या बरोबरच्या स्वीस पुरुषाने झटकन हातातलं निळं पुस्तक बाजूला ठेवलं. तिला आडव्याचं उभं केलं. त्याच्या शेजारी बसवलं आणि तोंडावर बोट ठेवून ‘गप्प राहा’ अर्थाचं जर्मन भाषेत तो कुजबुजला. तो तिचा बापच असावा. त्याचं बोलणं ऐकून तिने मोठा आळस दिला आणि मागे वळून पाहिलं तेव्हा तिला मी दिसले. मी हसले. ती तिचे मोठे निळे निळे डोळे अजिबात न हलवता ढिम्मपणे माझ्याकडे पाहात राहिली. हसली नाही. मग थोडा वेळ समोर बघत पाय हलवत राहिली. पुन्हा माझ्याकडे पाहिलं. मग जांभई दिली. तिच्या बापाने तिला इथे का आणावं थोडय़ा वेळाने गाणारी माणसं आणि ऑर्गन शांतावत गेला. पूर्ण शांत झाला. मग मध���यभागी ठेवलेल्या डायसवर फादर आले. काहीतरी वाचलं. निघून गेले. पुन्हा ऑर्गन आणि माणसं थोडं गायली आणि सगळं शांत झालं..\nलाकडी बेंचवरची सगळी माणसं हातातली निळी पुस्तकं बेंचखालच्या कप्प्यात ठेवून बाहेर निघाली. उजवीकडून गाणारी माणसंही बाहेरच्या दिशेने जायला लागली. ती छोटी शाळा सुटल्यासारखी पळत सुटली आणि गाणाऱ्या माणसांमधल्या उभ्या चेहऱ्याच्या, सोनेरी केसांच्या उंच बाईला जाऊन लगडली. तिचा बापही तिच्या मागून तिथे गेला. ते व्हरांडय़ात पोहोचले तोवर ते स्वीस छोटं आईबरोबर चिवचिवायला लागलं होतं.\nत्यांच्यातल्या कुणीही मी ‘नवीन’, ‘वेगळी’ म्हणून माझ्याकडे एकदाही वेगळं पाहिलं नाही. पण म्हणून मला परकंही वाटलं नाही. मी रोजच त्यांच्यात असल्यासारखा सहजपणा वाटत होता. चर्चमधून बाहेर पडून १५-२० पावलांवर असलेल्या माझ्या छोटय़ाशा हॉटेलच्या सुंदरशा खोलीकडे चालायला लागले तेव्हा रस्त्यावर श्रावणातला, उन्हातला पाऊस पडत होता.\nखोलीत आल्या आल्या पुन्हा तडक गॅलरीतच गेले. समोरचं माऊंट तितलीस पाहून अधाशासारखं होत होतं. गपागप त्याला डोळ्यांनी खाऊन टाकावं, असं वाटत होतं. थोडय़ा दिवसांत इथून जावं लागणार म्हणून हताशाच आली. त्यावर फुंकर मारण्यासाठी उगीचच मोबाइलच्या छोटय़ाशा स्क्रीनवर माऊंट तितलीसचे फोटो काढायला लागले. पूर्वी जेव्हा जेव्हा आयुष्यात फार सुंदर असं काही बघायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा रडायला यायचं. माझ्या सगळ्या प्रिय माणसांची जोरात आठवण यायची. ती माणसं आत्ता माझ्याबरोबर इथं का नाहीत, असं असोशीनं वाटत राहायचं. नायगारा धबधबा, डिस्ने लॅण्डमधली रात्रीची आतिशबाजी या सगळ्या गोष्टी मी डोळे पुसत पाहिल्यात. आता रडत नाही, पण वाईट वाटून त्या माणसांसाठी फोटो काढत राहते. तसेच माऊंट तितलीसचे काढायला लागले. उजवीकडच्या शिखरांचे फोटो काढता काढता डावीकडे वळले आणि थांबलेच. मोबाइल खाली घेतला. समोर मगाशी घंटा वाजवणारं लाकडी चर्च. त्याच्यामागे माऊंट तितलीस आणि चर्च ते माऊंट तितलीस असं अर्धवर्तुळाकार सुंदर इंद्रधनुष्य आता काय करावं हे सगळं उतू जात आहे, असं वाटायला लागलं. कॅमेऱ्यात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं. त्या सगळ्याने एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं आहे, असं वाटलं. म्हणजे काय होतं.. कधी कधी एखाद्या प्रयोगातल्या एखाद्या प्रसंगात एखादा सूर असा काही लागून जातो, एखादी जागा अशी काही सापडून जाते, एखादा अप्रतिम सिनेमा पाहताना समोरचा एखादा मोठा नट पडद्यावर असं काही करून जातो, एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ असा काही वर्मी घाव घालते, घरासमोरचा तोच तो पिंपळ एखाद्या मध्यरात्रीच्या नीरव शांततेत असा काही दिसून जातो, देशोदेशीच्या अनेक विमानांत बसून त्या विमानांची असंख्य उड्डाणं खिडकीला डोळे चिकटवून पाहिलेली असतात, पण एका उड्डाणाच्या वेळी रात्र असते आणि नेमकी पौर्णिमाच असते.. आणि उड्डाण घेता घेता विमानाशेजारचा टपोरा चंद्र असा काही समोर येतो.. खाली तेव्हा नेमकं पाणी असतं.. नेमकं.. आणि त्या खिडकीसमोरच्या चंद्राचं चांदीचं प्रतिबिंब त्या खालच्या पाण्यात असं काही दिसतं.. मग परत खाली जमीन येते.. आणि ते चांदीचं प्रतिबिंब लुप्त होऊन जातं. मग परत पाणी.. परत जमीन.. परत पाणी.. परत जमीन असं खाली येत असताना चांदीचा तुकडा.. अंधार.. परत चांदीचा तुकडा आणि अंधार असा जो काही खेळ दिसत जातो. एखाद्या रात्री आपल्या जोडीदाराचा हात आपल्या त्याच शरीरावरून असा काही फिरतो की आपण आपल्यातून बाहेर पडतो. हे सगळं.. उतू जाणारं.. आपल्यामध्ये न मावणारं.. आपल्याला आपल्यातून काढून घेतं आणि त्या त्या उतू जाण्यात.. विरघळवून टाकतं. त्या काही क्षणांपुरतं.. आपण आपलं असणं सोडतो आणि त्या उतू जाण्यात विरघळून जातो.\n‘त्या’ श्रावणातल्या ‘त्या’ संध्याकाळी ‘त्या’ इंद्रधनुष्यानं ‘त्या’ काही क्षणांपुरतं मला.. ‘एंगलबर्ग’ आणि ‘माऊंट तितलीस’मध्ये विरघळवून टाकलं होतं\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड कर���्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=402%3A2012-01-20-09-49-01&id=242467%3A2012-08-06-17-33-39&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=406", "date_download": "2020-10-01T01:55:17Z", "digest": "sha1:NP5LXXS7Q2XWTPXQWDGIZGJTALMB3JVA", "length": 19724, "nlines": 20, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया", "raw_content": "आकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२\nचीनच्या सुवर्णपदकांची खरी किंमत काय, हा प्रश्न संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा आहे..\nऑलिम्पिकमधील चीनची प्रगती थक्क करणारी आहे. १९८४ साली ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवीत असतानाच चीन श्रीमंत होऊ लागला. त्याबरोबर खेळातही महासत्ता होण्याचे ध्येय चिनी राज्यकर्त्यांनी समोर ठेवले. ‘स्टेट रन स्पोर्ट्स सिस्टीम’ उभी राहिली आणि सर्वोत्तम खेळाडूंचे ‘उत्पादन’ सुरू झाले.\nध्येय समोर आले की द्विधा मन:स्थितीत राहायचे नाही हा चीनचा स्वभाव आहे. माओच्या चित्रविचित्र कल्पनांसाठी चीनने जसे स्वत:ला झोकून दिले तसेच डेंग यांच्या नव्या आर्थिक धोरणासाठी सर्वस्व दिले. खेळासाठीही कम्युनिस्ट पक्ष तसाच कामाला लागला. १९९६च्या ऑलिम्पिकमध्ये चीन चवथ्या क्रमांकावर आला. २०००मध्ये तिसऱ्या, २००४मध्ये दुसऱ्या आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनने पहिले स्थान मिळविले.\nलंडन ऑलिम्पिकमध्येही चिनी ड्रॅगन पदकामागून पदके घेत सुटला आहे. चीनची ही दौड अनेकांना अचंबित करते. चीनच्या मेहनतीचे व ध्येयनिष्ठेचे कौतुक होते. पण काहीजणांना ही दौड संशयास्पद वाटते. सर्वोच्च स्थान मिळविण्याच्या अट्टहासापायी चीन भलतेसलते मार्ग अवलंबितो काय, अशी शंका व्यक्त होते.\nयी शिवेन या चिनी महिला जलतरणपटूने दोन सुवर्णपदके मिळविल्यानंतर या शंकेचे रूपांतर जाहीर वादविवादात झाले. १६ वर्षांच्या शिवेनची शारीरिक क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे. तिचा झपाटा तिच्या वयाशी व अनुभवाशी जुळणारा नाही. तिने उत्तेजक द्रव्य घेतले असावे असा संशय व्यक्त झाला, पण चाचणीअंती तो फोल ठरला. त्यानंतर एक नवीनच शंका घेण्यात आली. खेळाडूंची क्षमता वाढविण्यासाठी जीन्समध्ये फेरफार केले गेले असावेत, असा संशय घेतला गेला. चीनकडून त्याचा प्रतिवाद होत असला आणि ऑलिम्पिक समितीही चीनला साथ देत असली तरी शंकेखोरांचे समाधान नाही.\nखेळाडूच्या जीन्समध्ये बदल करून क्षमता वाढविण्याचे विज्ञान माणसाच्या हाती आले आहे. ‘साल्क इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल सायन्स’मधील रोनाल्ड इव्हान्स याने काही वर्षांपूर्वी उंदरांमधील जीन्स बदलले आणि उंदरांच्या क्षमता कित्येक पटींनी वाढविल्या. आता माणसातही असे बदल करता येतात. सिस्टिक फायब्रोसिस या आजारात जीन्स थेरपी वापरतात. बदल घडवून आणलेला डीएनए जंतूमध्ये ठेवून तो जंतू माणसाच्या शरीरात सोडायचा. हा जंतू माणसाच्या डीएनएच्या संपर्कात आला की दोन डीएनएमध्ये संयोग होतो व माणसाचा डीएनए बदलतो. शरीरातील विशिष्ट स्नायू किंवा प्राणवायू वाहून नेण्याची रक्ताची क्षमता अशा प्रक्रियेने वाढविता येते. सध्याच्या उत्तेजकता चाचणीमध्ये हे बदल टिपता येत नाहीत.\n‘जेनेटिकली मॉडिफाइड प्लेअर्स’ या ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात ही शंका एप्रिल महिन्यातच लंडनमधील पत्रकार परिषदेत व्यक्त झाली होती. अशा खेळाडूंना रोखणारी यंत्रणा सध्या नाही, अशी कबुली त्या वेळीच ऑलिम्पिक समितीने दिली होती. खेळाडूंच्या क्षमता अशा अवास्तव वाढविल्या तर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या अन्य खेळ��डूंवर अन्याय होईल. ते टाळण्यासाठी प्रत्येक विजयी खेळाडूचा जैविक नकाशा तयार करण्याचे आता ऑलिम्पिक समितीने ठरविले आहे. तसेच प्रत्येक पदक विजेत्याचे रक्त आठ वर्षे जपून ठेवण्यात येणार आहे.\nशिवेन अशी ‘मॉडिफाइड’ असेल का, असा प्रश्न करीत चीनच्या घोडदौडीमागे काहीतरी काळेबेरे आहे असे सूचित करण्यात येत आहे. पदके मिळविण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो हे माहीत असल्याने या संशयाला जोर येतो. तथापि, चिनी जलतरणपटूंना आठ वर्षे प्रशिक्षण देणाऱ्या एका ब्रिटिश प्रशिक्षकाने ‘गार्डियन’मध्ये निनावी लेख लिहून या आक्षेपांना उत्तर दिले. चीनमधील प्रशिक्षण कसे असते, सुविधा किती मिळतात याचे वर्णन त्याने केले आहे. या सुविधांना जोड असते ती चिनी खेळाडूंच्या मेहनतीची. हे खेळाडू कष्ट करण्यात अजिबात कमी पडत नाहीत. पदके मिळविणे हा एकच ध्यास त्यांनी घेतलेला असतो. अन्य कोणत्याही गोष्टी त्यांचे लक्ष विचलित करू शकत नाहीत. चिनी खेळाडूंचे हे गुणवैशिष्टय़ सांगितल्यावर युरोप सोडून चीनमध्ये का गेलो, याची तीन प्रमुख कारणे त्याने दिली आहेत.\n१) सुविधा : ५० मीटर व २५ मीटरचे दोन स्वीमिंग पूल २४ तास सातही दिवस सरावासाठी उपलब्ध. त्यामध्ये कोणाचीही लुडबुड नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचा त्रास नाही. कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. हे तलाव फक्त सरावाकरताच राखीव.\n२) खेळाडूंची निवड : कुणाला निवडायचे, त्याला कसे व किती काळ प्रशिक्षण द्यायचे याचे प्रशिक्षकाला पूर्ण स्वातंत्र्य. खेळाडूंची सरावात झोकून देण्याची वृत्ती.\n३) पैसा : प्रत्येक खेळाडूला पगार. सरावात चमक दाखविली की बोनस. देशांतर्गत खेळात कामगिरी सुधारली की खेळाडू व प्रशिक्षक दोघांनाही बोनस. काम तडीस नेणे महत्त्वाचे. सुवर्ण वा रौप्यपदक हीच काम तडीस नेल्याची खूण. यासाठी परदेशात प्रशिक्षण हवे असेल तर पैसा हजर. निरनिराळ्या ठिकाणी प्रशिक्षण हवे असेल, परदेशातून सहकारी प्रशिक्षक हवे असतील, नवी उपकरणे हवी असतील, नव्या सुविधा हव्या असतील. कशासाठीही पैसा लगेच हजर. पदके मिळविण्यासाठी पैशाची कमतरता नाही. लालफितीचा कारभार नाही.\nब्रिटिश प्रशिक्षकाने उल्लेख केला नसला तरी पदके मिळविण्यासाठी चिनी खेळाडूंवर प्रचंड दबाव टाकण्यात येतो. ‘मातृभूमी सर्वोच्च, सुवर्ण हेच ध्येय’, ‘एकमेकांवर दबाव टाका, स्वत:वर दबाव टाका’, असे ���लक प्रशिक्षणाच्या ठिकाणी जागोजागी लावलेले असतात. पदक मिळाले की खेळाडूची जगण्याची विवंचना संपते. सुवर्णपदक विजेत्याला किमान दोन लाख डॉलर्स (अकरा कोटी रुपये) अशी घसघशीत रक्कम मिळते.\nमात्र सुवर्णपदके मिळविण्याचा राज्यकर्त्यांचा हा अट्टहास नागरिकांना कितपत मानवतो याबद्दल खरोखरच शंका आहे. सुवर्णाचा हा सोस थांबवा, अशी भावना नागरिक व्यक्त करीत असल्याचे चिनी प्रसारमाध्यमेही दबल्या आवाजात मान्य करू लागली आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या कायम असताना खेळावर इतका खर्च कशाला, असा सवाल करणाऱ्या बंडखोरांची संख्या वाढते आहे. लंडनमध्ये ऑलिम्पिक सुरू असतानाच बीजिंग जलमय झाले. मुंबईत सात वर्षांपूर्वी जे घडले तेच बीजिंगमध्ये, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था कोलमडल्यामुळे घडले. त्यानंतर खेळावरील टीका आणखीनच वाढली.\nदुसरी बाब म्हणजे खेळाडू मालामाल होत असले तरी कुटुंबे सुखी नाहीत. चवथ्या वा पाचव्या वर्षीच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी निवडले जाते आणि त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटतो. जलतरणात तीन सुवर्णपदके मिळविणाऱ्या वू या खेळाडूच्या पालकांची मुलाखत ‘शांघाय मॉर्निग पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झाली. वूच्या पालकांना लंडनला नेण्यात आले, पण वूला भेटू देण्यात आले नाही. ती फक्त एसएमएस करते. आजीआजोबांचे निधन तिला सांगण्यात आले नाही. कारण तिची आजीशी जवळीक होती. आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे तिच्यापासून आठ वर्षे लपविण्यात आले. ‘सर्व काही ठीक आहे’, असे तिचे वडील वारंवार सांगतात आणि तिच्याशी खोटे बोलावे लागते म्हणून खंतावतात. ‘निवड झाली तेव्हाच मुलगी कुटुंबातून गेली हे आम्ही ओळखले. ती आमच्याबरोबर हसूनखेळून राहील अशी आशा करण्याचे ‘धाडस’ही मी करू शकत नाही,’ असे वूचे आईवडील सांगतात. तिच्या यशाने ते सुखावतात, पण या यशाला कौटुंबिक भावनेचा पदर नाही.\nसुवर्णपदकासाठी चाललेल्या चढाओढीचा लोकांना वीट आला आहे हे ‘ग्लोबल टाइम्स’ हे सरकारी मुखपत्रही मान्य करते. मग पदकांची देशाला कशी गरज आहे हे अग्रलेखातून सांगण्यात येते. गरिबी आणि अलगता झटकून टाकण्यासाठी स्पर्धात्मक खेळामध्ये हिरिरीने सहभागी झाले पाहिजे, असा युक्तिवाद करण्यात येतो. परंतु लोकांना ते पटत नाही. चीनला सुवर्णपदके भरपूर मिळत आहेत, पण खेळाचा आनंद नाही. खेळाडू बनविणाऱ्या क्रीडाशाळा भरपूर आहेत. पण सर्वसामान्य लोकांचा खेळामध्ये सहभाग नाही. गल्लोगल्ली, क्लबमध्ये खेळ खेळले जात नाहीत. पदके आहेत, पण क्रीडासंस्कृती बहरलेली नाही. अमेरिकेत प्रत्येकजणाला खेळण्याचे स्वातंत्र्य आहे. चीनमध्ये कुणी खेळायचे, काय खेळायचे, कसे खेळायचे हे सरकार ठरविते. सरकारने ते एकदा ठरविले की खेळाडूची त्यातून सुटका नाही. पदके मिळवलीत तर भरपूर पैसा, पण अपयशी ठरलात तर वाळीत पडण्याची धास्ती. पदकांची प्रतिष्ठा महत्त्वाची. खेळाचा निरागस आनंद नाही.\nअ‍ॅडम मिन्टर हा शांघायमध्ये बरीच वर्षे राहिलेला पत्रकार. दोन दिवसांपूर्वीचा त्याचा ट्विट चीनमधील परिस्थिती नेमकी सांगतो. ‘पदक मिळाल्यावर अन्य खेळाडूंप्रमाणे चिनी खेळाडूही हसतात. पण नीट पाहा. या हसण्यामागे विजयाचा आनंद नसतो, तर सुटका झाल्याची भावना असते..\nचीनची सुवर्णपदके कवायतीतून येतात. आनंदातून नव्हेत. हे वास्तव पाहिले की चीनपेक्षा अमेरिकेचे मॉडेल अधिक आपलेसे वाटते. तसेच पदके मिळविण्याची भारताची गजगती, जरी चेष्टेचा विषय होत असली तरी, सुखकर वाटते. कारण इथे स्वातंत्र्य आहे आणि तेच मोलाचे आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=255261%3A2012-10-11-18-52-29&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2020-10-01T02:10:45Z", "digest": "sha1:T6C3VUTWAVIKTUD4WYT4OBEB5ZH6LXZB", "length": 4362, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार ‘कोल्हापूर दक्षिण’ मध्ये बिनविरोध", "raw_content": "सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार ‘कोल्हापूर दक्षिण’ मध्ये बिनविरोध\nकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही भरीव यश मिळवून गृहराज्यमंत्री पाटील यांनी मतदार संघावरील पकड मजबूत केली आहे. या यशस्वी सुरूवातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.\nसध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवार निवडीवरून चुरस सुरू असतांना मंत्री पाटील यांनी आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. गावच्या विकासाचा मुद्दा इ��्छुक उमेदवारांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नांना अर्ज माघारीच्यादिवशी यश आले आहे. त्यांचा विकासाचा मुद्दा पटल्याने अनेक इच्छुकांनी स्वखुशीने माघार घेऊन योग्य व सक्षम उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला पाठबळ दिले. कनेरीवाडी येथे अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ११ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. तर हणबरवाडी सर्व ७ पैकी ७, वसगडे १६ पैकी१२, कणेरी १३ पैकी ११, मोरेवाडी १२ पैकी ५, कळंबे तर्फे ठाणे १७ पैकी ४, नेर्ली-विकासवाडी १३ पैकी४, गोकुळ शिरगांव २ तर उचगाव, उजळाईवाडी व वळीवडे प्रत्येकी एक असे उमेदवार बिनविरोध निवडूनआले. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार गोकुळचे संचालक बाबासो चौगुले यांच्या हस्ते झाला.\nया वेळी नगरसेवक भरत रसाळे, उदय जाधव, जि.प.सदस्य एकनाथ पाटील, पं.स.सदस्य दिलीप टिपुगडे, सचिन पाटील, युवराज गवळी, बजरंग रणदिवे, डी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3692/", "date_download": "2020-10-01T01:29:34Z", "digest": "sha1:6OEHK5T5CW7SZ5E533HUF3QXVXCGDWD5", "length": 25438, "nlines": 121, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे,दीड लाख ॲक्टिव्ह रुग्ण – राजेश टोपे - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nराज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे,दीड लाख ॲक्टिव्ह रुग्ण – राजेश टोपे\nमुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले १२,६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,५३५) बरे झालेले रुग्ण- (१,०१,८६०), मृत्यू- (७०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३३७)\nठाणे: बाधित रुग्ण- (१,१०,९३८), बरे झालेले रुग्ण- (८८,६३८), मृत्यू (३२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०५९)\nपालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)\nरायगड: बाधित रुग्ण- (२२,२७८), बरे झालेले रुग्ण-(१७,२५४), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४५९)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६११), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४२)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)\nपुणे: बाधित रुग्ण- (१,२४,६४१), बरे झालेले रुग्ण- (८१,६२८), मृत्यू- (३०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,९५६)\nसातारा: बाधित रुग्ण- (६७९३), बरे झालेले रुग्ण- (४२३७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)\nसांगली: बाधित रुग्ण- (५७४४), बरे झालेले रुग्ण- (३३५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०१)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,७४५), बरे झालेले रुग्ण- (६१५९), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६०)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१३,६१४), बरे झालेले रुग्ण- (७९८३), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१४)\nनाशिक: बाधित रुग्ण- (२४,४४४), बरे झालेले रुग्ण- (१५,७९१), मृत्यू- (६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००३)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५१२), बरे झालेले रुग्ण- (८४०२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)\nजळगाव: बाधित रुग्ण- (१६,८५८), बरे झालेले रुग्ण- (११,२७९), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१३)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (११०३), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८)\nधुळे: बाधित रुग्ण- (४७७०), बरे झालेले रुग्ण- (३१२७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,९२३), बरे झालेले रुग्ण- (११,८८२), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४७५)\nजालना: बाधित रुग्ण-(२९५०), बरे झालेले रुग्ण- (१७५५), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९२)\nबीड: बाधित रुग्ण- (२४२७), बरे झालेले रुग्ण- (७४२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३२)\nलातूर: बाधित रुग्ण- (४८०१), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५३)\nपरभणी: बाधित रुग्ण- (१३३१), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (९३९), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)\nनांदेड: बाधित रुग्ण- (३६९२), बरे झालेले रुग्ण (१६२५), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३३)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३२५६), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)\nअमरावती: बाधित रुग्ण- (३३६३), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७१)\nअकोला: बाधित रुग्ण- (३१९०), बरे झालेले रुग्ण- (२५६६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८८)\nवाशिम: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (७१६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (२२१२), बरे झालेले रुग्ण- (१३१५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३८)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१९४८), बरे झालेले रुग्ण- (१२११), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)\nनागपूर: बाधित रुग्ण- (११,९१७), बरे झालेले रुग्ण- (४३२८), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६३)\nवर्धा: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)\nभंडारा: बाधित रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४३३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (५१३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (६१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५२)\nएकूण: बाधित रुग्ण-(५,७२,७३४) बरे झालेले रुग्ण-(४,०१,४४२),मृत्यू- (१९,४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५१,५५५)\n(टीप: आज न���ंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा –१६, सांगली -७, पुणे -६, रायगड -३, बीड -२, कोल्हापूर -१, नागपूर -१, रत्नागिरी -१ सोलापूर – १, जळगाव -१, लातूर -१ आणि नाशिक -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\n← औरंगाबाद जिल्ह्यात 13474 कोरोनामुक्त, बाधित रुग्णांची संख्या 18259\nआक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ -राष्ट्रपती राम नाथ कोविंद →\nराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर\nविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला\nनांदेड जिल्ह्यात 134 व्यक्तींचे अहवाल बाधित\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्याप���र ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95/L8OpaV.html", "date_download": "2020-10-01T00:17:01Z", "digest": "sha1:7XPZ56I2CXR75777VCDOHAJWCTZTJQLL", "length": 5753, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nशेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक\nFebruary 25, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nशेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक\nमुंबई - शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत किसान काँग्रेसच्या विविध मागण्यासंदर्भात विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.\nयावेळी सन 2018 चा दुष्काळी निधी वाटप, उच्च न्यायायलाच्या आदेशाच्या अनुषंगाने सन 2015च्या खरीप हंगामात विदर्भातील 11862 गावांना जाहीर केलेला नुकसान भरपाई, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी, जंगली प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.\nश्री. पटोले म्हणाले, बीटी बियाणे वापरूनही विदर्भातील शेतकऱ्यांना बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बोगस बियाणे व खत विक्रीविरुद्ध कडक कारवाई करावी. सन 2015 च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईचा प्रस्तावावर कारवाई करावी. तसेच सन 2018 मध्ये झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासंदर्भातील प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करण्यात यावे. तसेच या योजनेची प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. श्री. पवार यांनी विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली. कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद जगताप, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/first-bath-with-water/articleshow/66515549.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:16:07Z", "digest": "sha1:RY664JQJSA4EPFFXJ4KMJXJVHDZ3LTG2", "length": 11902, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mumbai news News : पहिली अंघोळ गार पाण्यानेच - first bath with water\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपहिली अंघोळ गार पाण्यानेच\nयंदा थोडासा उकाडा सहन करत नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. किमान तापमान वाढल्याने दिवाळीतील या परंपरेचा आनंद मात्र मुंबईकरांना घेता येणार नाही. कढत पाण्याने अंघोळीपेक्षा गार पाण्यानेच अंघोळ करून पहिल्या अंघोळीचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागेल.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nयंदा थोडासा उकाडा सहन करत नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. किमान तापमान वाढल्याने दिवाळीतील या परंपरेचा आनंद मात्र मुंबईकरांना घेता येणार नाही. कढत पाण्याने अंघोळीपेक्षा गार पाण्यानेच अंघोळ करून पहिल्या अंघोळीचा अनुभव मुंबईकरांना घ्यावा लागेल.\nआज, मंगळवारी नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ केली जाईल. गेल्या काही काळात दिवाळी पहाटची संस्कृती व्यापक होत आहे. त्यानुसार पहाटे अंघोळ करून मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी रसिक दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावतात. आल्हाददायक गारव्यामध्ये या गाण्यांचा आनंद घेण्याची मजा औरच असते.\nआकाशकंदिलांसोबच खिडक्यांमधून पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी, निळ्या, जांभळ्या, लाल, हिरव्या रंगांची दिव्यांची तोरणेही सजली होती. केवळ घरेच नाही, तर दुकानेही या कंदील आणि तोरणांमुळे अधिक सुंदर दिसत होती. मंदिरांमध्ये पणत्या उजळल्या होत्या. दाराबाहेर रेखलेल्या रांगोळ्या, त्यावर पणत्या याची शोभा पाहणे ही दिवाळीतील मोठी पर्वणीच असते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\n'अवनी'च्या हत्येची चौकशी होणार: CM महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युं���ाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/reliance-ranked-no-2-brand-globally-after-apple-in-future-brand-index-2020-list-apple/", "date_download": "2020-10-01T00:14:48Z", "digest": "sha1:QBU7ZZNS2OCPCXRNSGODSABXV56RHSO6", "length": 18137, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "RIL बनलं जगातील दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात मोठं 'ब्रॅन्ड', आता Apple च्या सर्वोच्च स्थानाला देखील 'धोका' | reliance ranked no 2 brand globally after apple in future brand index 2020 list apple | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nRIL बनलं जगातील दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात मोठं ‘ब्रॅन्ड’, आता Apple च्या सर्वोच्च स्थानाला देखील ‘धोका’\nRIL बनलं जगातील दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात मोठं ‘ब्रॅन्ड’, आता Apple च्या सर्वोच्च स्थानाला देखील ‘धोका’\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक यश मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फ्यूचरब्रँड इंडेक्स 2020’ मध्ये दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने हे यश अशा वेळी मिळवले आहे जेव्हा कंपनीची मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे गेली आहे आणि कंपनी कर्जमुक्त झाली आहे. त्याचबरोबर रिलायन्सचा शेअर भाव देखील 2200 रुपयांच्या पातळीवर आहे.\nही इंडेक्स जगातील मोठ्या ब्रांड्सबद्दल सांगते. आता रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ब्रँड बनला आहे. या इंडेक्समध्ये रिलायन्सच्या पुढे आता आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी अ‍ॅपल आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकीची गती पाहून आगामी काळात हा जगातील सर्वात मोठा ब्रँड होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.\nरिलायन्स बद्दल काय सांगितले\n2020 ची यादी जाहीर करताना फ्यूचरब्रँडने सांगितले की, सर्वात लांब उडी दुसर्‍या स्थानासाठी घेण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्री सर्वच प्रमाणांत उभी राहिली आहे. ही भारतातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी नैतिकतेने कार्य करते. लोकांचे कंपनीबरोबरचे भावनिक नाते मजबूत आहे.\nयाचे श्रेय मुकेश अंबानी यांना जाते\nफ्यूचरब्रँडच्या अहवालात म्हटले आहे की रिलायन्सच्या यशाचे श्रेय मुकेश अंबानी यांना दिले जावे. त्यांनी कंपनीला एक नवीन ओळख दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, आज कंपनी ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग, नैसर्गिक स्त्रोत, किरकोळ आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे.\nटॉप 10 मध्ये कोणकोणते ब्रँड\nया इंडेक्समध्ये अ‍ॅपल आणि रिलायन्स नंतर सॅमसंग तिसऱ्या स्थानी, एनवीडिया चौथ्या, मोताई पाचव्या, नाइकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानी आहे. फ्युचरबब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही इंडेक्स जाहीर करत आहेत.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n सातारार्‍यातील जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळले मृत अर्भक, प्रचंड खळबळ\nचीनमध्ये आणखी एका व्हायरसचा ‘कहर’, 7 जणांचा मृत्यू तर 60 संक्रमित\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nदिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने…\nपुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच \nमिळकतकर अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर संकलन…\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’…\n N-95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांनी शोधला…\nपाणी पिण्याचे ‘���े’ 9 नियम पाळा, होतील 6 खास…\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\nपिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 399 पोलीस शिपाई ते…\nटी-20 क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितमध्ये कोण सर्वश्रेष्ठ…\n४ दिवसाच्या नवजात बाळाला ‘शॉक ट्रीटमेंट’…\n‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे होऊ शकता लठ्ठपणाचे…\nजंक फूड खाणाऱ्यांनो सावधान डोळ्याने दिसणे कमी होऊ शकते\nजेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा रिकव्हरी रेट 7.1 % होता अन्…\nपावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरतात जीवघेणे आजार,…\nएड्स बरा करण्यात संशोधकांना यश\nडीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणजे काय \nउपजिल्हा रुग्णालयातून हाकलून दिलेली महिला खाजगी दवाखान्यात…\nपोटदुखीमुळं झाला ‘अ‍ॅडमिट’, ‘सिटी…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nBabri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय,…\nCoronavirus : देशात प्रत्येक 15 पैकी एक जण…\nनाशिक : 1.5 लाख लोक ‘कोरोना’च्या हाय रिस्क…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nनाशिक : 1.5 लाख लोक ‘कोरोना’च्या हाय रिस्क झोनमध्ये,…\nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला\nUP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले \nGold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आज दर\nचंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे : शिवसेना\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1281/", "date_download": "2020-10-01T02:43:49Z", "digest": "sha1:AKEAQETVSVMOYQHXGCLWIBZ5AOA6R6XT", "length": 16405, "nlines": 85, "source_domain": "aajdinank.com", "title": "जालना जिल्ह्यात 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआरोग्य जालना मराठवाडा महाराष्ट्र\nजालना जिल्ह्यात 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह\nतीन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज\nजालना दि. 11 :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन पिंपळगांव ता. जालना येथील 35 वर्षीय पुरुष, बदनापुर येथील 60 वर्षीय महिला, बदनापुर येथील 10 वर्षीय मुलगा असे एकुण 3 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 11 जुन 2020 रोजी 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 07 एवढी आहे.\nपॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर येथील 07, किल्ला परिसरातील 11, राजेगांव ता. घनसावंगी येथील 01, पारडगांव ता. घनसावंगी येथील 01, जालना शहरातील पोलीस कॉर्टर येथील 02, गुडला गल्ली परिसरातील 02, लक्कडकोट परिसरातील 01 तसेच नानक निवास येथील 01, अशा एकुण 26 व्यक्तींचा समावेश आहे. मदिना चौक अंबड परिसरातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षीय पुरुष दि. 4 जुन 2020 रोजी हृदयाचा आजार, उच्च रक्तदाबाचा त्���ास व न्युमोनिया असल्या कारणाने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यावस्थ परिस्थितीत आय.सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधिताच्या स्वॅबचा अहवाल दि. 5 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 11 जुन 2020 रोजी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3211 असुन सध्या रुग्णालयात -76, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1229, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 149, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3540, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 26 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -248, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3130, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-380, एकुण प्रलंबित नमुने -158, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1147,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 1038, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -112, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -600, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 75, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -22, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-03, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -145, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 91, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 6628 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 07 एवढी आहे.\nकोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 600 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -29, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -305, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-17, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-28,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –39, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -20, मॉडेल स्कुल मंठा-39,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 167 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 786 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 32 हजार 630 असा एकुण 3 लाख 59 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\n← हिंगोली तालुक्यातील कलगांव व सिरसम आणि वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र.03 कंटेनमेंट झोन घोषीत\nऔरंगाबादेत घाटीत सहा, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू →\nनिसर्ग चक्रीवादळ बुधवार दुपारी अलिबाग जवळून जाणार\nराज्यात करोना साथीचे थैमान कायम ,२४ तासांत करोनाचे तब्बल ८१३९ रुग्ण\nमराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे गरजेचे –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/3/1/Sifar-aani-tyache-aai-baba.aspx", "date_download": "2020-10-01T00:29:08Z", "digest": "sha1:2ZGZKKZ5XXXUAHTTS74YLZS7UZY2BJBB", "length": 26373, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सिफर आणि त्याचे आई बाबा", "raw_content": "\nसिफर आणि त्याचे आई बाबा\nआमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा ८ वर्षांचा सिफर लहान मुलांचे (शालेय विद्यार्थ्यांचे) वाचनालय चालवणार अशी बातमी साधारण वर्षापूर्वी आली. सिफर ते आजही चालवतो आणि तेही अगदी साध्या पद्धतीने, एकमेकांनी दिलेली, त्याची स्वतःची पुस्तके जमवून, पैशांची विशेष देवाणघेवाण न करता, हे वाचनालय व्यवस्थित चालतेही. याचे वाचकही वाढले आहेत. थोडक्यात वाचनसंस्कृती वाढते आहे.\nअसे वाचनालय चालवायची इच्छा लहान मुलाची असेल का इतका लहान असूनही तो हे कसे करू शकतो इतका लहान असूनही तो हे कसे करू शकतो आणि त्याला त्याचे आई-बाबा हे करूच कसे देतात आणि त्याला त्याचे आई-बाबा हे करूच कसे देतात हे प्रश्न बातमी ऐकल्यावर सामान्य व्यक्तीसारखे माझ्याही मनात आले. पण जेव्हा सिफरच्या कुटुंबाला भेटले तेव्हा सगळाच उलगडा झाला होता.\nत्याविषयी अधिक सांगतेच. पण आताची महत्त्वाची बातमी काही औरच आहे. सिफर आणि त्याच्या संघाला यंदाच्या एफ एल एल या रोबोटिक्सच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत ९ ते १२ या वयोगटासाठीचे बक्षीस मिळाले. आणि विश्वेश म्हणजे सिफरच्या बाबाने ज्या रोबोटिक्सच्या इतर संघांना प्रशिक्षण दिले होते, त्यातल्या ५ पैकी ३ संघांना चषक मिळाले, तर ४ पैकी २ संघ आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.\nरोबोटिक्सचे बक्षीस म्हणजे आई-बाबांनी मदत केली असणार; त्यांनीच बनवून दिले असणार असे अनेकांसारखे मला वाटणे मात्र थांबले होते. कारण मी जेव्हा वाचनालय सुरू करणाऱ्या सिफरच्या कुटुंबियांना भेटले तेव्हाच उलगडा झाला की त्याचे कुटुंबच वेगळे आहे. वेगळे म्हणजे, काही शिंग-बिंग असणारे नव्हे, तर वेगळा विचार करणारे पालक सिफरला मिळाले आहेत. (तसे पालक अजूनही असतील. अशा पालकांनी त्यांचे अनुभव प्रतिक्रियांमध्ये नक्की लिहा. एकमेकांच्या टिप्सचा एकमेकांना उपयोग होईलच.)\nचला ��र मग बघूया, ते वेगळे म्हणजे काय आणि पालक वेगळे असले की पाल्यही कसे वेगळे होते आणि पालक वेगळे असले की पाल्यही कसे वेगळे होते म्हणजे पालकत्वाच्या टिप्स म्हणा की म्हणजे पालकत्वाच्या टिप्स म्हणा की पण फक्त त्या नाही बरं का पण फक्त त्या नाही बरं का त्यांच्या टिप्समधून रोबोटिक्सचे महत्त्व, मुलांचा 'कॉमन सेन्स' कसा विकसित करायचा, तर्कशुद्ध विचारसरणी कशी विकसित करायची, वैज्ञानिक दृष्टीने विचार कसा करायला लावायचा अशा गोष्टींवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.\nस्मिता आणि विश्वेश जिरगाळे दोघेही आय.टी.मध्ये काम करणारे होते. संध्याकाळी आल्यावरच मुलाला वेळ देऊ शकायचे. तोपर्यंत सिफर आजी-आजोबांबरोबरच राहायचा. पण आई-वडील, आजी-आजोबा यांना घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगायची सिफरला सवय लागली. (सवय लावायला प्रयत्न करायला लागतात हे चाणाक्ष वाचकांना सांगायला नकोच.) रोजच्या रोज घडणाऱ्या गप्पांमधून पालकांनी जगातल्या घडामोडी, गाणी, गोष्टी, चित्रपट, खेळ या सगळ्यांचे भान त्याला दिले. मुख्य म्हणजे सिफर आई-बाबांना कधीही काहीही सांगू शकतो हा विश्वास, त्यासाठीचा वेळ पालकांनी त्याला दिला. त्यासाठी ऑनसाईट जाणे टाळले. जे चित्रपट तो पाहू शकतो तेच चित्रपट पाहणे, जे तो खाऊ शकतो असेच पदार्थ खाणे, ज्या कार्यक्रमांना त्याला नेता येईल अशाच कार्यक्रमांना जाणे, जे सिफरने वाचलेले चालेल असेच त्यांनी वाचणे, त्याने जी गाणी ऐकावीत अशीच गाणी ऐकणे हे काटेकोरपणे पाळल्याचे आई स्मिता सांगते. थोडक्यात पालक वेगळे काही करणार आणि मुलांना करू नका सांगणार असे त्यांनी कधीच केले नाही. पालक आणि पाल्य यातली अहंमुळे येणारी भिन्नता त्यांनी काढून टाकली. किती महत्त्वाचे आहे नाही का हे\nविश्वेशने सिफर लहान असतानाच त्याला गाण्याचे कार्यक्रम बसवताना, नाटक बसवताना न्यायला सुरुवात केले. (विश्वेश स्वतः नाटकवाला आहे. त्याला गाण्यात रस आहे. बाल गीतरामायण यासारखा कार्यक्रम बसवणे, कॉम्प्लेक्समधल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे हे गुण विश्वेश आणि स्मिता या दोघांमध्येही आहेत. प्रत्येक पालकात काही ना काही सकारात्मक गुण असतात. ते वापरायचा प्रयत्नही पालक करत असतात.) तिथले निरीक्षण त्याला रोबोटिक्समध्ये कामी आले हे सांगायला नकोच. याशिवाय आज सिफर एक हिंदी व्याकरणा���ल्या संज्ञा समजावणार नाटक शाळेसाठी लिहीत आहे. तो पाहून-पाहूनच हे शिकला आहे. विश्वेशने त्याला कुठलाही खेळ मोडून परत जोडायला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तो लेगोपासून वेगवेगळी तोड-जोड खेळणी खेळला. त्याचे हेच गुण विश्वेश आणि स्मिताने हेरले आणि त्यात त्याला प्रोत्साहन द्यायचे ठरवले. कुठल्याही गोष्टीमागचे कारण जाणून घ्यायची सवय लागावी म्हणून प्रत्येक वेळी त्याला 'का' हा प्रश्न विचारला. त्यातूनच मग इलेक्ट्रिक सॉकेटला ३ भोकं का असतात एच टू ओमधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे काढता येते का एच टू ओमधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे काढता येते का पंख्याची गती कमी जास्त का होऊ शकते पंख्याची गती कमी जास्त का होऊ शकते असे विविध प्रश्न विचारत त्यामागची कारणे त्याला इंटरनेट, शिक्षक, इतर मोठे अशांची मदत घेत स्वतः ठराविक शोधायला लावली आणि सिफरने ते आव्हान लीलया पेलले. त्यासाठी त्याने इंटरनेटचाही वापर केला. इंटरनेट वापरू नको म्हणण्यापेक्षा त्यात योग्य ते फिल्टर्स लावून सिफरच्या आई-बाबांनी दिले. त्याची उत्सुकता कशी वाढवायची आणि त्याची उत्तरे त्याने कशी मिळवायची यावर सिफरच्या आई-बाबांनी भर दिला.\nया सगळ्यातूनच सिफर रोबोटिक्सकडे वळला. सिफरला ते शिकवायला लागल्यानंतर विश्वेशने स्वतः रोबोटिक्स टीमला प्रशिक्षण देऊ शकण्याची कल्पना अस्तित्वात आणता आली. सिफरने यंदा सलग दुसऱ्यांदा रोबोटिक्समध्ये भाग घेतला. बक्षीस मिळवले. पहिल्यांदा सिफरने जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा म्हणजे मुलांना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यावे यासाठी प्रयत्नरत असणारी स्पर्धा दोन महिने मुलांना रोबोट बनवायला देऊन प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी रोबोट २ तास आधी तिथे असेंबल करणे आणि स्पर्धेतल्या गरजेप्रमाणे त्यातल्या प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करणे, सेन्सर्सचा योग्य वापर करणे हे सगळे काम संघाने करून अडीच मिनिटात करून दिलेले काम त्यांच्या रोबोटने करायचे असते. उदा., फूड वेस्टेज हा विषय असला, तर कच्च्या फळांना नेमके कुठे ठेवायचे, अर्ध्या कच्च्या फळांना मॉलसारख्या जागेत न्यायचे, पिकलेल्या फळांना ज्यूस विभागात न्यायचे अशी कामे रोबोटला दिली जातात. एका कार्पेटवर छोटे छोटे विभाग करून त्यांना मॉल, ज्यूस सेंटर अशी नावे दिली जातात आणि त्यात संघाच्या २ तासात उभारलेल्या रोबोटने हे सगळे करायचे असते. अशा स्पर्धांमध्ये जरी आधी दोन महिने सराव केला, तरी प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी त्यांचा कस लागतोच. जागतिक रोबोटिक्सपेक्षाही एफ एल एल ही रोबोटिक्सची स्पर्धा वेगळी आहे. त्यांच्या वेबसाईटवर पाहिले तर जगभरातल्या संघांना वर्षभरात कधी नाव नोंदवता येईल, विषय (समाजातल्या महत्त्वाच्या समस्येचे विषय यात असतात) काय असेल, नेमके काय काय करून पाहायचे आहे अशी बरीच माहिती उपलब्ध आहे. भारतातल्या पुढच्या पिढीला या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आणि शाळांनाही या क्षेत्रात करण्यासारखे खूप काही आहे.\nरोबोटिक्सची एफ एल एल ही स्पर्धा मुलांना, विद्यार्थ्यांना माहिती जमवण्यापासून, त्याचे शास्त्रशुद्ध संशोधन करणे, प्रश्नाची उकल शोधणे आणि प्रत्यक्ष काम करणे म्हणजे ठरवलेल्या भागात प्रत्यक्ष काम करण्यापर्यंत, सगळे करायला लावते. म्हणजेच यात केवळ रोबोटिक्स नाही, तर जीवनात उपयुक्त ठरणारे गुण शिकवण्याचा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानात, तंत्रज्ञानात रस निर्माण व्हावा याचा प्रयत्न असतो. त्यांच्या संघकौशल्याला गुण असतात. हल्लीच्या एकेकट्या मुलांच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचे आहे. ही स्पर्धा ९ ते १६ अशा वेगवेगळ्या वयोगटात असते. या प्रत्येकच वयात कोणत्याही एकत्र आलेल्या ३ ते १० जणांच्या संघाने एकमेकांचे ऐकणे, वेगवेगळ्या कामांची विभागणी करून घेणे, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, एकमेकांत समजूतदारपणा असणे, त्यांना विषय पूर्णपणे समजणे, समस्यांचे निराकरण करता येणे, अनोळखी स्पर्धकांबरोबर ठराविक वेळेत सरस ठरण्याची स्पर्धा करणे, आपले प्रोजेक्ट-अहवाल योग्य पद्धतीने सादर करणे, २ दिवस एका स्टॉलवर त्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांना तो समजावून देणे, त्यासाठी प्रेक्षक खेचून आणणे अशी या युगात जगण्यासाठीची कौशल्ये शिकवणारी ही स्पर्धा असते. याशिवाय एफ एल एलचे गुण रोबो, जबाबदाऱ्यांची विभागणी, प्रोजेक्ट, संघाची मूल्य या आधारावर समान पद्धतीने केली जाते. म्हणूनच विश्वेशसारखे बरेच पालक या स्पर्धेचा पुरेपूर वापर करतात.\nयंदाच्या एफ एल एलमध्ये हायड्रोडायनॅमिक्स हा विषय होता. विश्वेश, प्रकल्पा-क्रिसने प्रशिक्षक म्हणून संघांना 'जीवितनदी'च्या रिव्हर वॉकला नेले. मुळा-मुठा नदीत जे प्रदूषण झाले आहे ते त्यांना दाखवले आणि त्या समस्येचे निराकरण करणारे प्रकल्प ४ संघांनी ठरवले. सिफरच्या संघाने प्रदूषण टाळावे म्हणून 'कंपोस्टिंग टॉयलेट' हा प्रकल्प राबवावा असे संशोधन करून ठरवले. नदीत जाणारे मानवी मलमूत्र थांबवणे यासाठी हा पर्याय होता. त्यासाठी या मलमूत्राचे खत तयार करणे हा पर्याय निवडून हा संघ प्रत्यक्ष ५ शाळांमध्ये गेला. त्या शाळांमध्ये या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्याची प्रत्यक्ष स्पर्धेतही प्रकल्प स्वरूपात मांडणी केली. त्यासंदर्भात परीक्षकांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली. इतर संघांनी वॉशिंग मशीनसाठी रिठ्याची पावडर बनवली, काहींनी ऍलगे ही वनस्पती वाढवून ती नदीत सोडली. पाण्याचा वापर किती होतोय हे पाहण्यासाठी घरगुती वापरासाठी काही अँप तयार केले. हे सगळे मुले करू शकली. कारण त्यांना विचार करायला लावण्यात आला.\nजी संस्था मुलांना रोबोटिक्ससाठी स्वतः उकल काढून देते, अर्थातच त्यांचे हे सगळे गुण सिद्ध होऊ शकत नाहीत. पण जिथे मुलांना विचार करायला लावला जातो, त्या संस्थेतल्या मुलांना संकल्पना स्पष्ट होतात, मुलाखतीत ते सर्व उत्तरे देऊ शकतात. क्रिस आणि प्रकल्पा बस्तिनपिल्लाइ हेही या क्षेत्रातले असे प्रशिक्षण देतात. त्यांचा पूर्ण भर मुलांनी स्वतः सगळे करण्यावर असतो. त्यांच्याच बरोबर विश्वेश आणि स्मिता सारखे पालक काम करत असतात. कारण जर मुलांना विषय मुळात समजला नाही, तर अर्ध्या तासातल्या परीक्षकांच्या मुलाखतीत ते सरस ठरतच नाहीत.\nविश्वेशच्या मते, या पिढीच्या करिअरमध्ये सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअरला महत्त्व येणार आहे. मूलभूत विज्ञान, नवनवीन शोध यांचा जमाना येणार आहे. त्यामुळे ते मुलांना यावे असे वाटत असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी यांची गरज आहे. ते आपल्या मुलाला कसे देता येईल याचा विचार पालकांनी करायला हवा. त्यासाठी अशा स्पर्धा खूपच उपयुक्त आहेत, पण जसे विश्वेश स्मिताने सिफरची आवड या क्षेत्रात आहे हे तपासूनच त्याला पुढे नेले, मदतीचा हात दिला, तसे करण्याची गरज पालकत्व क्षेत्रात निर्माण झाली आहे. अशा स्पर्धा जर मुलांचे विश्व समृद्ध करणार असतील, तर त्यासाठी सिफरची शाळा बुडवायला लागली, एका परीक्षेवर गदा आली, अन्य स्पर्धा परीक्षा देता आल्या नाही, हे सगळे स्मिता विश्वेशने मान्य केले. पालकांना हे समजून घेणे महत्वाचे आहे के पाल्यांच्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचे आहे. सिफरच्या आयुष्यात रोबोटिक्सच्या स्पर्धांनी खूप बदल झाला. आता तो खूप आत्मविश्वासाने विषय समजावून देऊ शकतो. त्यातली संकल्पना त्याला पूर्णपणे समजलेली असते. तो एकत्र काम करायला शिकला. त्याचे सादरीकरण खूपच सुधारले. कुणाशी कसे बोलावे आणि कुणाला कोणत्या पातळीवर समजावून द्यावे हे सिफरला समजले. मूल्यरचना समजावून घेऊ लागला. असाच तुमचे आमचे पाल्य होवोत, ही साठी अशी सुफळ प्रार्थना .\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/05/one-killed-in-truck-accident/", "date_download": "2020-10-01T02:45:58Z", "digest": "sha1:6MZGKGYU2XD4DLGMGBSOGVDKXXFUT7XL", "length": 9336, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nHome/Ahmednagar North/ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nसंगमनेर | मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा संगमनेर खुर्द येथे मृत्यू झाला. हारुन शेखलाल बागवान (वय ३७, संगमनेर खुर्द) असे मृताचे नाव आहे.\nमंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रमजान ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nपुण्याकडून संगमनेरकडे भरधाव येत असलेली महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या मालट्रकची (एनएल ०१ एल १७३५) समाेरून येणाऱ्या दुचाकीस (एमएच १७ बीसी ६४८८) धडक बसली.\nअपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मालट्रक ताब्यात घेतला.\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/chance-of-rain-again-from-tomorrow-orange-alert-for-saturday-in-konkan/", "date_download": "2020-10-01T00:22:03Z", "digest": "sha1:U6IEVZEOQLT5AREBF5RSNH22JQJHOAPV", "length": 16307, "nlines": 377, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "उद्यापासून पुन्हा पावसाची शक्यता ; कोकणात शनिवारसाठी ऑरेंज अलर्ट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम��हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nउद्यापासून पुन्हा पावसाची शक्यता ; कोकणात शनिवारसाठी ऑरेंज अलर्ट\nमुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा मान्सून सक्रिय होत असून, १२ सप्टेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nशनिवारसाठी संपूर्ण कोकणला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून बरसत असलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे. बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश, ओरिसाजवळ निर्माण होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १३ सप्टेंबरच्या आसपास विदर्भासह शेजारील भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या काळात मान्सून सक्रिय राहील. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोराचा पाऊस होईल. कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाऱ्या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास उशिरा सुरू होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. १५ सप्टेंबरच्या सुमारास राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यावेळी तो १५ दिवस लांबण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. आर्द्रतेमधील चढ-उतार आणि कमाल तापमानात होणारी किंचित वाढ यामुळे मुंबईचे वातावरण काहीसे तापदायक झाले आहे. ऊन, उकाडा आणि अधूनमधून बरसणारा पाऊस अशा तिहेरी मिश्रित वातावरणामुळे मुंबईकर त्रासले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकरून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात महाराष्ट्र पाचव्या स्थानी; निलेश राणेंचा शिवसेनेला टोमणा\nNext articleमराठा आरक्षण : भाजपाने केला आघाडी सरकारचा निषेध\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/dj-bravos-hail-song-video/", "date_download": "2020-10-01T02:21:08Z", "digest": "sha1:IB3GEF2VSVG5P3REZVMGH3JKAG4IZONJ", "length": 12094, "nlines": 138, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "DJ ब्राव्होच्या गाण्यात भारतीय संघाचा जयजयकार (व्हिडिओ) - News Live Marathi", "raw_content": "\nDJ ब्राव्होच्या गाण्यात भारतीय संघाचा जयजयकार (व्हिडिओ)\nNewslive मराठी- विंडीजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने काही वर्षांपूर्वी ब्राव्हाने गायलेल्या ‘चॅम्पियन…चॅम्पियन’ या गाण्यामुळे तो DJ Bravo या नव्या नावाने ओळखला जाऊ लागला.\nआताही त्याने एक नव्या गाण्याच्या माध्यमातून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या नव्या गाण्यात त्यांने भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंचा जयजयकार केला आहे.\nदरम्यान, या गाण्यात त्याने आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघातील प्रमुख खेळाडूचे कौतुक केले आहे. गाण्यामध्ये ब्राव्होन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नावाचादेखील उल्लेख केला आहे.\nNewslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi\nडोळा मारल्यानंतर प्रियाने केला किस व्हिडिओ व्हायरल\n‘या’ अभिनेत्रीसोबत डेट करण्याची तुमची इच्छा आता होणार पूर्ण\nमाझ्या शरीरावर असणारा प्रत्येक व्रण हा माझ्या सन्मानाचं प्रतिक आहे- ताहिरा कश्यप\nनरेंद्र मोदींजी राफेल प्रकरणात सगळा देश तुमच्याकडे बोट दाखवत आहे\nNewslive मराठी- राफेल घोटाळ्याबाबत थेट माझ्याकडे कोणीही अंगुलिनिर्देश केलेला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणतात. पण नरेंद्र मोदींजी राफेल प्रकरणात सगळा देश तुमच्याकडे बोट दाखवत आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला लोकसभेत केला. नरेंद्र मोदी राफेल जेट प्रकरणात लोकसभेमध्ये येऊन उत्तर देण्यास कचरत आहेत. त्यांच्यात गट्स (धाडस) नाहीत. काल नरेंद्र मोदी […]\n‘या’ वस्तुंसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, RIS ने सुचवले पर्याय\nNewsliveमराठी – भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर असमतोल आहे. आपण चीनकडून मोठया प्रमाणावर आयात करतो. पण त्यातुलनेत चीनला निर्यात करत नाही. व्यापारामध्ये अनेक वस्तुंसाठी आपण मोठया प्रमाणावर चीनवर अवलंबून आहोत. चीनवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी आरआयएस या थिंक टँकने अभ्यास करुन काही चांगले पर्याय सुचवले आहेत. चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील तीन चतु्र्थांश किंवा ३२७ […]\nड्रग्स प्रकरणात आता दीपिका पादुकोनचे नाव आले समोर\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर आता ड्रग्स प्रकरणात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे नाव समोर आल्यानंतर दीपिका पादुकोनचे नाव समोर आले आहे. यापैकी श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला या आठवड्यात NCB चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. रियाने सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. दुसरीकडे रिया हिची मॅनेजर जया सहा हिची […]\nबारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री\n‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nराज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण\nमोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त\nअजित पवारांचा सुजय विखेंबद्दल मोठा गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/arun-date/", "date_download": "2020-10-01T00:08:24Z", "digest": "sha1:VKZRP5SXQPWHKFLL447QFLPRSMLJQAN4", "length": 14140, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\n[ September 30, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeव्यक्तीचित्रेसुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते\nसुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते\nMay 4, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nइंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढ�� प्रत्यक्षात आणले. मा.अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले “टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग”. घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही.\n१९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाझशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते.”मी हिंदी मुलखातला,माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही” असे म्हणणार्याु अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. इ.स.२०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्याा मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. मा.अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव वाटव्यांचे शिष्य आहेत.अरुण दाते यांनी “शतदा प्रेम करावे” या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.\nअरुण दाते यांची काही गाणी\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/jammu-and-kashmir-former-cm-farooq-abdullahs-detention-extended-by-three-months/articleshow/72607331.cms", "date_download": "2020-10-01T00:37:27Z", "digest": "sha1:YWYAIAJCFYW7KX6CZQNB4MWJ2UX4LTJ5", "length": 13256, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफारुख अब्दुल्लांची कैद आणखी ३ महिन्यांनी वाढवली\nजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची कैद तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढल्यापासून म्हणजे ५ ऑगस्टपासूनच फारुख अब्दुल्ला कैदेत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांची कैद वाढवण्यात आली असून त्यांच्या निवासस्थानालाच जेल घोषित करण्यात आलं आहे.\nनवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची कैद तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरम���ील कलम ३७० काढल्यापासून म्हणजे ५ ऑगस्टपासूनच फारुख अब्दुल्ला कैदेत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांची कैद वाढवण्यात आली असून त्यांच्या निवासस्थानालाच जेल घोषित करण्यात आलं आहे.\nअब्दुल्ला चिघळवू शकतात काश्मीरमधील परिस्थिती: पीएसए\nजम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढल्यानंतर राज्याचा विशेष दर्जाही काढला गेला. जम्मू काश्मीरचं आता दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. फारुख अब्दुल्ला हे खासदारही आहेत. त्यांना संसदीय अधिवेशनाला येऊ देण्यात यावं, अशी मागणीही विरोधकांनी केली होती. फारुख अब्दुल्ला यांना अवैधरित्या कैद करण्यात आल्याची याचिका एमडीएमके नेते वायको यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.\n३७० च्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार: फारूख अब्दुल्ला\n१७ सप्टेंबरला फारुख अब्दुल्ला यांच्यावर जनसुरक्षा कायदाही लावण्यात आला होता. या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीला सुनावणी न घेताही तीन ते सहा महिन्यांपर्यंत कैदेत ठेवलं जाऊ शकतं. दरम्यान, जम्मू काश्मीरचे इतर दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तीही सध्या कैदेत आहेत.\nकाश्मीर: हालचाली वाढल्या, अब्दुल्ला मोदींना भेटणार\nजम्मू काश्मीरच्या गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीने फारुख अब्दुल्ला यांच्या कैदेचा आढावाही घेतला होता. त्यानंतरच ही कैद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार: अमित शहा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/03/22/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T02:18:31Z", "digest": "sha1:7THGMTS4YXBZ3GERUAIU3FYY7UDZHS5G", "length": 4680, "nlines": 95, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "नव्या वाटा…!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nसोडून दे कालची काळजी\nमुक्त फिरायला हे आकाश\nबोलावते आहे तुजला आता\nकोणता विचार मनात घेऊन\nथांबला आहेस तू या क्षणी\nखुणावत आहेत तुला नव्यानी\nउठ सज्ज हो आता\nपसुरून ज्यांना दाही दिशी\nत्या वाऱ्यासही पुन्हा आता\nनव्या स्वप्नांची आस लागली\nतुझ्या डोळ्यात एक वाट\nनव्याने यावी त्यास दिसूनी\nकोणती ही नवी आशा\nतुझ्या मनात आज नसावा\nकोणताही कालचा राग मनी\nही नवी आशा ही नवी दिशा\nबोलते आहे तुजला नव्याने\nउठ तू आता पुन्हा\nआणि सोडून दे कालची ��ाळजी\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2020-10-01T02:37:23Z", "digest": "sha1:Z6XE6V5BBC46RY3CGL3SNEXVTPZY7ABW", "length": 4057, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ एप्रिल\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ एप्रिल\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ एप्रिल\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ एप्रिल या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ एप्रिल ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ एप्रिल ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=250493%3A2012-09-16-10-32-44&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T02:27:16Z", "digest": "sha1:QOF7W2APZ56U5Y2GX3W3LKUTCRETYTJF", "length": 12023, "nlines": 27, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ", "raw_content": "स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ\nसुधीर मुकणे ,सोमवार,१७ सप्टेंबर २०१२\nजगभरात विविध शास्त्रे व त्यांच्या विद्याशाखांचा उत्तम विकास होत आहे. यात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ क्षेत्राचा वाटाही लक्षणीय आहे. पायाभूत सुविधा- मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, पूल, पसरलेले रेल्वेचे जाळे, धरण, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, असंख्य इमारती अशा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेची भूमिका महत्त्वाची ठरते. या विद्याशाखेचा विकास आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.\nरोजगार, नोकरी, स्वयंरोजगार, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात स्थापत्य अभियांत्रिकीचा आवाका वाढत असल्याने या विद्याशाखेचे महत्त्व वाढत आहे. kEveryone 'uses Civil Work, So everyone is a user' अशी ख्याती असलेली ही स्थापत्य अभियांत्रिकीची विद्याशाखा प्रत्येक व्यक्तीच्या घराचे स्वप्न पूर्ण करत असते. तर अशा स्वप्नवत असलेल्या वस्तूंची निर्मिती व उभारणी या गोष्टीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nशासकीय तंत्रनिकेतन तसेच खासगी संस्थामधून स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो आणि हा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्थापत्य अभियंता पदवी प्राप्त होते.\nस्थापत्य अभियांत्रिकी ही विद्याशाखा प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, कामाचे नियोजन, रेखाटन, सर्वेक्षण, संबंधितांच्या लागणाऱ्या मंजुरी, त्यासाठी करावे लागणारे मोजमाप-मूल्यांकन, काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन व पूर्ण झाल्यावर करावी लागणारी देखभाल-दुरुस्ती आदी विषयांचा अभ्यास या विद्याशाखेत करून आवडीच्या क्षेत्रात काम करता येते.इमारत बांधकाम क्षेत्रात दोन प्रकारचे काम करता येते. १)कार्यालयीन काम २) साईट काम.\nकार्यालयीन कामात इमारतीचे नकाशे बनवणे, आरसीसी डिझाईन करणे, मंजुरी मिळवणे, मूल्यांकन करणे आदी कामांचा समावेश असतो तर साईटच्या कामात नकाशानुसार इमारत बांधणी-उभारणी करणे, तसेच व्यवस्थापन, नियोजन, देखभाल दुरुस्ती यासारखी कामे करता येतात.\nआज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यावश्यक ठरते. इमारत मजबूत, टिकाऊ आणि देखणी होण्यासाठी नाविन्यपूर्ण विचार करावा लागतो. काँक्रीट मिक्स डिझाईन, वॉटर-सिमेंटच्या प्रमाणावर नियंत्रण, बांधकाम साहित्याची तपासणी, गुणवत्तेची हमी, भूकंपरोधक बांधकाम यामधील नव्या तंत्रज्ञानामुळे इमारती बांधणी ही अधिक नेमस्त पद्धतीने होऊ शकेल.\nसाईटवर काम करावे लागते म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर उत्तम कमाई शक्य असलेल्या या क्षेत्राकडे नव्या पिढीने वळायला हवे.\nमाल, मजूर व मशिनरी या सर्वाचा सांभाळ करणारा व कामाच्या स्वरूपानुसार त्यांचा योग्य उपयोग करून ‘खरा आउटपुट’ देणारा, अशी विशिष्ट जबाबदारी असलेली ही व्यक्ती म्हणजे ‘साइट सुपरवायझर.’ कामाचे नियोजन इंजिनीअरनी करावे, तर त्या नियोजनाचे खरे काम साइट सुपरवायझरला करावे लागते. प्रत्यक्ष काम करून देण्याची अवघड जबाबदारी हे साइट सुपरवायझर करीत असतात. म्हणून वेगाने चाललेले इमारतीचे काम होताना दिसत असते.\nशैक्षणिक पात्रता- १) कमीतकमी दहावी-बारावी उत्तीर्ण, दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी काही अटींच्या पूर्ततेनंतर या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. इंग्रजी भाषा वाचता, लिहता आले पाहिजे. गणिताचे ज्ञान असावे, कारण माल, मजूर यांच्या कामाचा हिशोब ठेवावा लागतो.\nडिप्लोमा प्रोग्रॅम फॉर सिव्हिल सुपरवायझरचे कोर्सेस खालील ठिकाणी आहेत.\n० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.\n० सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, भांडुप (प.).\n० शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व).\n० स्वामी विवेकानंद ज्युनि. कॉलेज, सिंधी सोसायटी, चेंबूर.\n० कमला रहेजा विद्यानिधी ज्युनि. कॉलेज, जुहू स्कीम.\n० योजना विद्यालय, टाटा पॉवर बस डेपो, बोरीवली (पूर्व).\n० शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व).\n० इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूट, अशोक सिनेमाच्या बाजूला, दत्त मंदिराजवळ, चेंदणी, ठाणे (प.)\n० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.\nवरील सर्वच ठिक��णी दोन वर्षांचा कोर्स असून, प्रत्येकी २५ जागा आहेत. नापास मुलांच्या प्रवेशासाठी शासनाचा अध्यादेश जारी झाल्यावर प्रवेश दिला जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यावर ‘ज्युनि. इंजिनीअर’ म्हणून कार्यरत होता येते. आपल्याकडे असलेल्या असंख्य बांधकाम कंपन्या, बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्या साइटवर नोकरी मिळू शकते. अनुभवानुसार पुढे सिनिअर होऊन स्वतंत्र प्रकल्पसुद्धा सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता येते. पण त्यासाठी खूप कष्ट करण्याची, मेहनत व प्रामाणिकपणा असल्यास माझ्या मते ती उंची गाठणे सहज शक्य आहे.\nविचार करून वेळ घालवण्यापेक्षा, नापास झालेल्यांनी मनात निराशेची भावना काढून टाकून आपल्या आवडीला, आपल्यातील कलेचा उपयोग आपल्या करिअरसाठी करून जीवनात आशेचा किरण जरूर पाहावा. भविष्याकडे चांगल्या दृष्टीने बघून संधीचे सोने केल्याचे भाग्य तेव्हा नक्कीच मिळत असते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/coronavirus-deaths-could-be-high-in-numbers", "date_download": "2020-10-01T02:26:32Z", "digest": "sha1:565L7E3CAEN67VOXJUZUPO56A2YVJRGO", "length": 77709, "nlines": 144, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू\nइतर देशांच्या आलेखांनुसार भारताच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चा आरंभबिंदू हा जवळपास दहा ते वीस हजार घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच कदाचित जुलै महिन्यामध्ये येईल. म्हणजे भारतात ही साथ जुलै २०२० पासून वेग धारण करील आणि सहसा एप्रिल - मे २०२१ या कालावधीपर्यंत क्रियाशील राहील, असा अंदाज बांधता येतो. यातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे तीन महिने साथीच्या अत्युच्य कालावधीचे (पिक फेज) राहू शकतील.\nसाथीचा प्रसार होत असताना तिच्याविषयी असे अनेक अभ्यासही पुढे येत असतात ज्याद्वारे साथीचे स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होत जाते. आज जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. भारताच्या तुलनेत युरोप व अमेरिकेत ही महामारी पुढच्या टप्प्यांवर आहे, असे म्हणावे लागेल. या देशांच्या वर्तमान स्थितीवरून भारतात येऊ घातलेल्या संकटाबाबत काही अंदाज बांधता येतात.\nअरिष्टाचे नेमके स्वरूप पुढे आले तर त्याआधारे कार्यक्षम उपायांच्या अधिक जवळ जाता येते. या साथी दरम्यान पुढील काळात भारतात काय स्थिती असू शकेल, याबाबतची अनेक प्रारूपे मांडण्यात येत आहेत. त्याबद्दल मतभिन्नता जाणवते. प्रस्तुत लेखात भारतातील कोरोनाबाबतच्या भावी स्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे .\n१) ‘कोव्हिड-१९’ : काही मूलभूत संकल्पना\nविषाणू हे मुळातच अतिसूक्ष्म व कमकुवत प्रकारचे जीव असतात. संक्रमण झाल्यानंतर आपले शरीर विषाणूविरोधात अॅन्टीबॉडीज् (विशिष्ट प्रोटिन मॉल्युक्युल्स) तयार करते. हे मॉल्युक्युल्स बाधा पोहचविणाऱ्या विषाणूस नष्ट करतात आणि काही दिवसांत आपण आजारातून बरे होतो. लक्षणांवर आधारित उपचार तेव्हढे घ्यावे लागू शकतात. विषाणू कुठलाही असो त्याच्या विरोधातील मूळ औषध (अॅन्टीबॉडीज्) हे शरीर स्वतःच तयार करते आणि त्याची एक प्रत जपूनही ठेवते. त्यामुळे सहसा बहुतांश विषाणू हे आपणास दुसऱ्यांदा बाधित करू शकत नाहीत.\nवृध्द व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने कमी झालेली असते. त्यामुळे त्यांची विषाणू संक्रमणानंतर दगावण्याची शक्यता अधिक असते. इतरांमध्ये मात्र विषाणू हे सहसा सौम्य आजार घडवून आणतात आणि सोबतच त्यांना आयुष्यभराची रोगप्रतिकारशक्तीदेखील प्रदान करतात .\nलस उपलब्ध असेल तर लसीकरणाद्वारेही आपण एखाद्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करू शकतो. रोगप्रतिकारशक्ती मिळविण्याकरिता आपल्याकडे प्रत्यक्ष विषाणू संक्रमण किंवा लसीकरण असे दोन मार्ग उपलब्ध असतात.\nविषाणूजन्य साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक रुग्ण जर इतर दोन निरोगी लोकांना बाधित करत असेल तर या संख्येस त्या विषाणूचा ‘बेसिक आरनॉट’ असे म्हणतात. ‘बेसिक आरनॉट’ हा विषाणू-विशिष्ट असतो. जसे की फ्ल्यूचा आरनॉट १.५, ‘कोव्हिड-१९’ चा आरनॉट २ तर गोवरचा आरनॉट हा १० असा आहे. ‘बेसिक आरनॉट’ ही संख्या खरे तर त्या-त्या विषाणूच्या पसरण्याच्या शक्तीचे निर्देशक असते.\nजेव्हा एखादा नवा विषाणू मानवजातीत प्रवेश करतो तेव्हा त्याच्याविरोधात कुणाकडेही प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे विषाणूचा ‘बेसिक आरनॉट’ जेवढा असेल तेवढा लागण करण्याचा वेग तो धारण करतो आणि साथीचे रूप घेतो. ‘आरनॉट’ दोन असेल तर पहिला रुग्ण दोघांना मग हे दोघे चौघांना आणि हे चौघे पुढे आठ लोकांना बाधित करतात; हे चक्र मग याप्रकारे चालू राहते. या पध्दतीने केवळ काही महिन्यांच्या कालावधीत विषाणू करोडो लोकांना रोग संक्रमित करत जातो.\nशेवटी एकूण लोकसंख्येच्या एका विशिष्ट प्रमाणात विषाणूची लागण होऊन त्यांना रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होते. रोगप्रतिकारशक्ती प्राप्त झालेले हे लोकच मग विषाणूच्या पुढील मार्गक्रमणामध्ये अडथळा ठरतात आणि विषाणूचा वेग कमी होत जाऊन साथ ओसरते. अशाप्रकारे उर्वरित लोकसंख्या ही संक्रमित न होताच अप्रत्यक्षरित्या साथीच्या तडाख्यातून वाचते. साथीचा जोर ओसरण्याकरिता लोकसंख्येचा नेमका जेवढा टक्के भाग संक्रमित होणे गरजेचे असतो, यास त्या लोकसमूहाची ‘हर्ड इम्युनिटी’ किंवा ‘सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती’ असे म्हणतात. ‘हर्ड इम्युनिटी’चे प्रमाण हे आजाराच्या ‘आरनॉट’वर म्हणजेच पसरण्याच्या शक्तीवर अवलंबून असते. दोन, तीन किंवा चार ‘आरनॉट’ असेल तर आवश्यक ‘हर्ड ईम्युनिटी’चे प्रमाणही अनुक्रमे ५० टक्के, ६६ टक्के किंवा ७५ टक्के असे वाढते असते.\nविषाणूजन्य साथी सुरूवातीच्या टप्प्यात चांगलाच वेग धारण करतात. पुढे काही कालावधीनंतर मात्र रोगप्रतिकारशक्ती प्राप्त झालेल्या लोकांची संख्या वाढत गेल्यामुळे तो वेग कमी होत जातो. शेवटी आवश्यक ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाल्यानंतर तर प्रसाराचा वेग जवळजवळ शून्य होऊन साथ ओसरते. अशा साथींमधील नव्या रूग्णांच्या किंवा अॅक्टिव्ह केसेसच्या आलेखास त्या आजाराचा ‘एपिडेमिक कर्व्ह’ असे म्हणतात. हा कर्व्ह एखाद्या पर्वताच्या आकाराचा असतो. साथीचा हा आलेख जेव्हा निश्चितपणे वर चढायला लागतो, तेव्हा त्या बिंदूस आपण साथीचा आरंभबिंदू म्हणू शकतो. कारण त्यापूर्वी फारच तुरळक प्रमाणात लोक संक्रमित झालेले असतात. पुढे शिखरबिंदू गाठून आलेख खाली घसरत, जेंव्हा पूर्वपदावर येतो तेव्हा त्याला आपण साथीचा अंत्यबिंदू म्हणू शकतो. अंत्यबिंदू नंतरही काही काळ संक्रमण होत राहते. परंतु तेदेखील तुरळक स्वरूपाचे असते.\n‘कोव्हिड-१९’ सारखी साथ एकूण शंभर लोकांना बाधित करून मग ओसरणार आहे, असे गृहीत धरल्यास यातील सुरूवातीचे तीस-चाळीस लोक हे चढत्या गतीने संक्रमित होत जाऊन “एपिडेमिक कर्व्ह” त्याचा शिखरबिंदू गाठेल आणि मग हा आलेख खाली घसरायला लागेल. उर्वरित साठ-सत्तर लोक हे पुढे ओसरत्या गतीने संक्रमित होत जातील. आपण जर लॉकडाऊन वगैरे असा कुठलाच हस्तक्षेप केला नाही तर या प्रकारच्या साथी अत्यंत वेगाने पसरतात आणि जवळपास तीन-चार महिन्यांतच अंत्यबिंदू गाठतात. परंतु या स्थितीत अतिशय कमी वे���ात प्रंचड संख्येने रुग्ण तयार होतात. वैद्यकीय संसाधने अपुरी पडतात व साथीच्या मूळ मृत्युदरापेक्षा अनेक पट जास्त मृत्यू घडून येतात. जे एरवी टाळता येण्याजोगे असतात. त्यामुळे आपण विविध प्रकारे हस्तक्षेप करून साथीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच एरवी तीन-चार महिने चालणारी साथ मग आठ-दहा महिन्यांपर्यंत लांबते. या स्थितीत शिखरबिंदू देखील उशिरा म्हणजे दोन-तीन महिन्यांनंतर गाठला जातो. तसेच त्याची उंची देखील बरीच कमी राहते. सुरूवातीच्या या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीस पिक फेज (शिखरकाल) असे म्हणतात. तर त्यानंतरच्या सात-आठ महिन्यांच्या कालावधीस पोस्टपिक फेज (शिखरोत्तरकाल) असे म्हणतात.\n२) ‘कोव्हिड-१९’ : काही दिशादर्शक अभ्यास\nडिसेंबर २०१९ च्या दरम्यान ‘कोव्हीड-१९’ या साथीची सुरुवात चीनमध्ये झाली. तिथून ती सुरुवातीस युरोप व अमेरिका खंडात पसरली आणि नंतर तिने आफ्रिका व आशिया खंडात प्रवेश केला. जगभरातील प्रतिष्ठित संस्थांनी ‘कोव्हिड-१९’ संबधी काही मूलभूत अभ्यास आपल्यापुढे मांडले आहेत.\nजागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनांनुसार ‘कोव्हिड-१९’ चा ‘बेसिक आरनॉट’ हा दोनच्या आसपास असल्याचे स्पष्ट होते. ‘डायमंड प्रिन्सेस क्रुझ शिप’ या जहाजावरील प्रवाशांचा अभ्यासही यास दुजोरा देतो.\n‘कोव्हिड-१९’ रूग्णांचा तसा पहिला मोठा अभ्यास हा फेब्रुवारी २०२० मध्ये चीनमधील ‘सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल’ (सीडीसी) या संस्थेने केला. यामध्ये जवळपास ४४,हजार रुग्ण सहभागी होते. या अभ्यासात ८० टक्के रुग्ण सौम्य, १६ टक्के मध्यम तर उर्वरित ४ टक्के हे गंभीर आजारगटात मोडतात, असे आढळले. सरासरी रुग्ण मृत्युदर किंवा ‘केस फॅटालिटी रेट’ (सिएफआर) हा दोन टक्के एवढा होता. मृतांमध्ये बहुतांश, हे साठपेक्षा अधिक वयाचे होते. अमेरिकेतील सीडीसी संस्थेने मार्च २०२० मध्ये साधारण ४ हजार रूग्णांचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढले ते देखील चिन ‘सिडीसी’च्या या अभ्यासाशी साधर्म्य दाखवतात.\n‘सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ‘कोव्हिड-१९’मध्ये जवळपास ७५ टक्के पेक्षाही अधिक संक्रमित व्यक्ती, या एकतर लक्षणविरहित किंवा मग नगण्य लक्षणे असलेल्या आहेत. पुरेशी लक्षणेच नसल्यामुळे या संक्रमितांची तपासणी किंवा कुठे नोंददेखील होत नाही. युरोपातील ‘आईसलॅण्ड’ या छोट्याशा देशामध्ये एप्रिल २०२० दरम्यान झालेले संशोधनही अशाच अभ्यासास दुजोरा देते. या देशाने लोकसंख्येच्या सहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेची ‘कोव्हीड-१९’ तपासणी करून घेतली. त्यात असे आढळले की, जवळजवळ ५० टक्के संक्रमित लोक हे लक्षणविरहित आहेत तसेच इतर बऱ्याच जणांनाही नगण्य लक्षणे आहेत. दुसरी एक महत्त्वाची बाब पुढे आली ती अशी की, एकूण संक्रमितांपैकी केवळ अर्धा टक्का लोक दगावत आहेत. म्हणजेच संक्रमितांचा मृत्युदर (केवळ रूग्णांचा नव्हे.) ज्यास ‘इन्फेक्शन फॅटालिटी रेट’ (आयएफआर) असे म्हणतात तो ०.५ टक्के एवढा अल्प आहे.\nसीडीसी, चीन सीडीसी, अमेरिका, सायन्स नियतकालिक व आईसलॅण्ड यांनी केलेले अभ्यास एकत्रित केल्यास ‘कोव्हिड – १९’ संक्रमितांचे खालील पाच गट तयार होतात :\nगट ‘अ‘ (लक्षणविरहित गट – ५० टक्के) : या गटातील संक्रमित व्यक्तीस कुठलाच त्रास होत नाही व तो संक्रमित असूनही ‘कोव्हिड-१९’ रुग्ण न बनता लक्षणविरहितच राहतो. या गटात सहसा लहान मुले व तरूण मोडतात.\nगट ‘ब‘ (नगण्य – लक्षण गट – २५ टक्के) : या गटातील संक्रमित व्यक्तीस अत्यल्प लक्षणे असतात ज्यांस उपचारांची आवश्यकता भासत नाही. अत्यल्प लक्षणे असल्यामुळे एक प्रकारे या गटातील लोकदेखील संक्रमित होऊनही रुग्ण बनत नाहीत असे म्हणता येते. या गटात सर्व वयोगटांतील लोक आढळतात.\nगट ‘क‘ ( सौम्य – आजार गट – २० टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप व खोकला ही लक्षणे जाणवतात. यांना ओपीडी उपचार पुरेसे असतात. या गटातही सर्वच वयोगटांतील रुग्ण आढळतात.\nगट ‘ड‘ (मध्यम – आजार गट – ०४ टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप, खोकला तसेच दम लागत असल्यामुळे त्यांना जनरल वार्डात भरती करून उपचार करावे लागतात. या गटातील बहुतांश रुग्ण हे साठपेक्षा अधिक वयोगटात मोडतात. उपचार उपलब्ध झाले, तर यातील सर्वच रुग्ण वाचतात.\nगट ‘इ‘ ( गंभीर – आजार गट – ०१ टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप-खोकल्याशिवाय अत्याधिक दमही लागत असतो. या रूग्णांना आयसीयूमध्ये भरती करून उपचार करावे लागतात. उपचार उपलब्ध झाले, तरीदेखील यातील अर्धे रुग्ण हे दगावू शकतात (आयएफआर ०.५ टक्के). या गटातील सर्वच रुग्ण हे सहसा ६० पेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यातही ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि दमा यांसारखे आजार आहेत. त्यांची दगावण्याची शक्यता, ही अधिक आहे. तसेच केवळ साठपेक्षा अधिक वयोगटाचाच आयएफआर तपासल्यास तो २.५ टक्के एवढा असणार, जो तरीही बराच जास्त ठरतो. साठपेक्षा कमी वयोगटातील संक्रमितांचा आयएफआर मात्र ०.०५ टक्के एवढा नगण्य असणार. म्हणजेच साठपेक्षा कमी वयोगटातील एकूण दहा हजार संक्रमितांपैकी केवळ पाच जण जण तेवढे दगावतील.\nइटली, स्पेन, फ्रांस, इंग्लंड तसेच अमेरिका या देशांमध्ये मार्चच्या मध्यापासून साथीने वेग धारण केला. वर नमूद केल्याप्रमाणे गट अ, ब आणि क मधील संक्रमितांची तपासणी करणे हे कुठल्याही देशास सहज शक्य नाही. तेंव्हा देशातील एकूण संक्रमित व्यक्तींचा खरा आकडा पुढे येणे ही अशक्यप्राय बाब ठरते. जेथे तपासण्यांचे प्रमाण चांगले आहे अशा विकसित देशांतही घोषित आकड्यांपेक्षा एकूण संक्रमितांची संख्या कित्येक पट अधिक आहे. ‘कोव्हिड-१९’च्या बहुतांश मृत्यूंची मात्र नोंद होते कारण या रूग्णांना गंभीर बाधा झालेली असते व त्यांना रूग्णालयात येऊन उपचार घ्यावेच लागतात. अमेरिकेतील ‘सीडीसी’ संस्थेने न्यूयॉर्क शहरात मार्च-एप्रिल २०२० या कालावधीत झालेल्या अतिरिक्त मृत्यूसंबधी केलेला अभ्यास तसेच ‘फाईनान्शल टाइम्स’ या दैनिकाने १४ वेगवेगळ्या देशांमधील अतिरिक्त मृत्यूंच्या संदर्भात छापलेला अहवाल असे सुचवतो, की एखाद्या देशाने ‘कोव्हिड-१९’ चे जेवढे मृत्यू घोषित केलेले आहेत, त्यापेक्षा ते जवळपास १.६ पट अधिक आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, एखाद्या देशाने घोषित केलेल्या मृतांच्या आकड्यास जवळपास दीडपटीने वाढवल्यास तो ‘कोव्हिड-१९’ मृतांच्या खऱ्या संख्येच्या बराच जवळ जातो.\nअशा साथींमध्ये साथ नेमकी कुठल्या टप्प्यावर आहे हे समजून घेण्याकरिता मृतांची आकडेवारी ही संक्रमितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त विश्वासार्ह असते. ‘कोव्हिड-१९’ मृत्युसंख्या तसेच ‘एपिडेमिक कर्व्ह’ची वाटचाल यांच्या अभ्यासातून साथीत खरेच किती लोक संक्रमित झाले असावेत, साथ सध्या कुठपर्यंत येऊन पोहचलेली आहे, भविष्यात तिचे मार्गक्रमण काय असणार याबाबतचे अंदाज बांधता येतात. असे अंदाज हे त्या-त्या देशांना उपाय-योजनांच्या बांधणीबाबतीत मार्गदर्शक व सहायक ठरतात.\nइटलीची लोकसंख्या ही सहा कोटी आहे. म्हणजे या साथीत जवळपास तीन कोटी लोक संक्रमित होणार आणि ०.५ टक्के संक्रमण मृत्युदर��नुसार अंदाजे दीड लाख लोक दगावतील. इटलीने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ३०,००० घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्युनंतर (१.६ पटीने वाढवल्यास ४८,००० मृत्युनंतर) शिखरबिंदू गाठला. स्पेनची लोकसंख्या ही ४.७ कोटी आहे. म्हणजेच जवळपास २.३ कोटी लोक संक्रमित होतील व त्यांपैकी १,१८,००० दगावतील. स्पेनने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास २५,००० घोषित मृत्युनंतर (१.६ पटीने वाढवल्यास ३७,००० मृत्युनंतर) शिखरबिंदू गाठला. म्हणजे या दोन्ही देशांनी एकूण संभाव्य मृत्युंपैकी जवळपास ३५ टक्के एवढ्या मृत्युंनंतर शिखरबिंदू गाठलेला आहे.\nयानुसार असे म्हणता येईल, की अमेरिकेतील घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू जेव्हा दीड लाखाच्या आसपास आणि इंग्लंड व फ्रांस या देशांमधील घोषित मृत्यू जेव्हा चाळीस हजारांच्या आसपास पोहोचतील, तेव्हा तेथील शिखरबिंदू गाठले जातील व ‘एपिडेमिक कर्व्ह’ खाली घसरण्यास सुरूवात करेल.\n३) ‘कोव्हिड-१९’ : भारतातील स्थिती\nभारतात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे व परिचारिकांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने नेमून दिलेल्या किमान पातळीच्या मागे-पुढे आहे. म्हणजे आपले वैद्यकीय मनुष्यबळ हे जेमतेम पुरेल इतकेच आहे. विकसित देशांसोबत थेट तुलना केल्यास, तर ते जवळपास तिपटीने कमी आहे. मनुष्यबळाच्या व्यतिरिक्त जी वैद्यकीय यंत्रणा व संसाधने लागतील, तिचा अंदाज आपण खाटांच्या एकूण संख्येवरून घेऊ शकतो. भारतात शासकीय रूग्णांलयांत जवळपास ७ लाख खाटा आहेत. खासगी रूग्णालयांच्या बाबतीत खात्रीशीर आकडेवारी उपलब्ध नाही. वेगवेगळ्या अभ्यासांनुसार खासगी रूग्णालयांमधील खाटा या एकूण खाटांपैकी ३० टक्के ते ६० टक्के या दरम्यान असाव्यात असे स्पष्ट होते. विश्लेषणाकरिता आपण हे प्रमाण जवळजवळ ५५ टक्के इतके गृहीत धरल्यास असे म्हणता येईल, की खासगी रूग्णालयांतील एकूण खाटा या अंदाजे ८ लाखांपर्यंत असाव्यात. म्हणजे भारतात एकूण १५ लाख खाटा आहेत असे म्हणता येईल. सहसा पाच ते सात टक्के खाटा या आयसीयू खाटा असतात. यानुसार बघितल्यास या खाटांपैकी एक लाख खाटा या आयसीयू खाटा असणार. या सर्व खाटांना आपण विवेचनाकरिता ‘सक्रिय खाटा’ असे म्हणूया. कारण या खाटा रूग्णालय परिसरात आहेत तसेच उपचारांकरिता गरजेच्या असलेल्या इतर आवश्यक घटकांनी जसे, की मनुष्यबळ, ऑक्सीजन, औषधी, यंत्रस��मग्री व इतर यंत्रणा यांनी युक्त आहेत. देशातील ही आरोग्ययंत्रणा मागील ७० वर्षात वर्षांमध्ये तयार झालेली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत आपण फार फार तर आणखी काही लाख खाटा सहज उभ्या करू शकू. परंतु या खाटा सक्रीय खाटा नसणार कारण काही महिन्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उभे राहू शकत नाही. तरीदेखील दंतरोगतज्ज्ञ, इतर डॉक्टर्स व पॅरामेडिक्स यांना जर आपण युद्धपातळीवर प्रशिक्षित करून देशभरात शंभर खाटांची जवळपास १,५०० रूग्णालये उभी करू शकलो तर आपल्या सक्रीय खाटांची संख्या ही १० टक्क्यांनी वाढेल.\nएका अभ्यासानुसार भारतात शासकीय व खासगी रूग्णालयांमधील सरासरी ७५ टक्के खाटा या रूग्णांनी व्यापलेल्या असतात. जूननंतरच्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीत मात्र आरोग्यसेवेवरील ताण हा आणखी वाढतो. परंतु या कालावधीतही एकूण २० टक्के खाटा या रिकाम्या राहतील असे जर आपण गृहीत धरले, तर या २० टक्के खाटा आणि वाढविलेल्या १० टक्के अशा मिळून एकूण ३० टक्के इतक्या जनरल खाटा या वापराकरिता उपलब्ध होतील, असे म्हणता येऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच आपणास साथीचे नियोजन करावे लागेल.\nभारताची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. यातील निम्मे म्हणजे जवळजवळ ७० कोटी लोक संक्रमित झाल्यावर आवश्यक ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल. विकसीत देशांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षाच्या आसपास आहे. त्यामुळे ६० पेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांची संख्या तेथे जवळपास २० टक्के आहे. भारतातील सरासरी आयुर्मान ६७ वर्षे आहे आणि त्यामुळे देशातील वृध्दांचे प्रमाण हे केवळ ८ टक्के म्हणजेच विकसित देशांच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपण बघितले, की वर नमूद गट ‘ड’ मधील बहुतांश रुग्ण, तर गट ‘इ’ मधील जवळजवळ सर्वच रुग्ण हे वृध्द आहेत. ‘कोव्हिड-१९’चे सर्व मृत्यूदेखील गट ‘इ’ मधील लोकांमध्येच होत आहेत. आता भारतातील वृध्दांचे प्रमाण लक्षात घेता गट ‘ड’ मधील एकूण संक्रमित हे ४ टक्क्यांवरून ३ टक्यांवर येतील. तर गट ‘इ’ हा १ टक्क्यांवरून ०.५ टक्के इतका खाली घसरेल. त्याचप्रमाणे आयएफआरदेखील निम्मा होऊन ०.२५ इतका होईल. याचा अर्थ भारतात ७० कोटींपैकी ३.५ टक्के लोकांना म्हणजेच जवळजवळ २.५ कोटी रुग्णांना भरती करून उपचार करावे लागतील. ओपीडी रूग्णांवर उपचारांकरिता अत्यल्प मनुष्यबळ व संसाधने लागत असल्याकारणाने या रूग्णांमुळे अडचण निर्माण होणे शक्य नाही. खरी समस्या ही भरती कराव्या लागणाऱ्या रूग्णांमुळे निर्माण होते जे आत्यंतिक गंभीर व मुख्य संकट आहे. इतर देशांच्या आलेखांनुसार भारताच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चा आरंभबिंदू हा जवळपास दहा ते वीस हजार घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच कदाचित जुलै महिन्यामध्ये येईल. म्हणजे भारतात ही साथ जुलै २०२० पासून वेग धारण करील आणि सहसा एप्रिल – मे २०२१ या कालावधीपर्यंत क्रियाशील राहील, असा अंदाज बांधता येतो. यातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे तीन महिने साथीच्या अत्युच्य कालावधीचे (पिक फेज) राहू शकतील. तर त्यापुढील सात महिन्यांचा कालावधी हा पोस्टपिक फेजचा राहील. पिक फेजच्या महिन्यांत पोस्टपिक फेझच्या तुलनेत दुप्पट ते अडीच पट रुग्ण असू शकतात.\nभारतात एकूण १४ लाख जनरल व १ लाख आयसीयू खाटा आहेत. आपण २.५ कोटी कोव्हिड रुग्ण समान पद्धतीने १० महिन्याच्या कालावधीवर विभागले तर प्रतिमाह २५ लाख रुग्ण तयार होतील. परंतु वर नमूद देशांच्या आलेखांवरून असे म्हणता येते, की भारतात पिक फेजमध्ये प्रतिदिन अंदाजे सव्वालाख या प्रमाणे महिन्याला साधारण ३८ लाख रुग्ण तयार होतील आणि यांमध्ये ३३ लाख जनरल वार्ड तर ५ लाख हे आयसीयूचे रुग्ण असतील. साथीच्या दरम्यान ‘कोव्हिड-१९’ रूग्णांकरिता फार फार तर १० टक्के आयसीयू खाटा उपलब्ध असू शकतील. परंतु आपल्या विश्लेषणाकरिता असे गृहीत धरूयात, की या साथीच्या दरम्यान ५० टक्के आयसीयू खाटा या रिकाम्या असणार आहेत. म्हणजेच एक लाख खाटांपैकी ५० हजार खाटा या ‘कोव्हिड-१९’ रूग्णांकरिता उपलब्ध असणार आहेत. ‘कोव्हिड-१९’ आयसीयू रुग्ण सरासरी दोन आठवडे भरती असतो. म्हणजे या उपलब्ध खाटा ‘कोव्हिड-१९’ च्या एक लाख गंभीर रूग्णांनाच पुरेशा असतील. म्हणजे पिक फेजमधील ५ लाखांपैकी ४ लाख गंभीर रूग्णांना शेवटी जनरल वार्डातच शक्य होतील तसे उपचार द्यावे लागतील. आता जनरल वार्डातील एकूण रुग्ण हे ३७ लाख होतात. ‘कोव्हिड-१९’ मध्ये जनरल वार्ड रुग्ण हा सरासरी एक आठवडा भरती असतो, तेंव्हा या रूग्णांना अंदाजे ९ लाख खाटा लागतील. याचाच अर्थ देशातील १४ लाख जनरल खाटांपैकी ६५ टक्के खाटांची मागणी असेल. वर नमूद केल्याप्रमाणे ३० टक्के खाटा उपलब्ध झाल्या, तर मग त्यातून प्रत्येक महिन्याच्या ३७ लाख रूग्णांपैकी अंदाजे निम्म्य��� रूग्णांना म्हणजे १७ लाख रूग्णांनाच उपचार मिळू शकतील. म्हणजेच तीन महिन्यांच्या या पिक फेजमध्ये प्रतिमाह २० लाख याप्रमाणे जवळपास ६० लाख रूग्णांवर संसाधनांच्या अभावी उपचार करणे शक्य होणार नाही.\nपोस्टपिक फेजमध्ये प्रतिमाह १९ लाख रुग्ण तयार होतील. त्यांपैकी १६.५ लाख जनरल वार्ड तर २.५ लाख आयसीयू रुग्ण असतील. पुन्हा पिक फेजप्रमाणे या आयसीयू रूग्णांपैकी एक लाख रूग्णांना आयसीयू खाटा मिळाल्या, तर उर्वरित १.५ लाख रूग्णांना जनरल वार्डात उपचार करावे लागतील. म्हणजे एकंदरीत जनरल वार्ड रूग्णांचा आकडा हा १६.५ लाखांवरून १८ लाखांवर जाईल आणि यांना मग जवळपास ४.५ लाख खाटा लागतील. म्हणजेच एकूण जनरल खाटांपैकी साधारण ३३ टक्के खाटांची मागणी असेल. वरील प्रमाणे ३० टक्के खाटांची पूर्तता जरी झाली, तरी १८ लाखांपैकी जवळजवळ १.८ लाख रूग्णांना खाटा मिळणे शक्य होणार नाही. म्हणजे पोस्टपिक फेजमधील सात महिन्यांत जवळजवळ १२ लाख रूग्णांवर उपचार करणे शक्य होणार नाही\nतेव्हा दोन्ही फेजेसचा एकत्रित विचार केल्यास ६० लाख व १२ लाख अशा एकूण ७२ लाख रूग्णांना संसाधनांच्या अभावात उपचार मिळणे शक्य झाले नाही, तर यातील बहुतांश रुग्ण हे दगावतील. यातील बहुतांश मृत्यू हे टाळता येण्याजोगे असतील. त्याचप्रमाणे साथीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रतिमाह एक लाख प्रमाणे एकूण १० लाख आयसीयू उपचार घेणार्‍या रुग्णांपैकी निम्मे म्हणजे ५ लाख रुग्ण हे योग्य उपचार मिळूनही दगावू शकतात. तेव्हा एकूण पाऊण कोटीपेक्षा अधिक मृत्यूंची शक्यता निर्माण होत आहे.\nआपल्याला जर जनरल खाटांची उपलब्धता केवळ २० टक्के पर्यंतच वाढवता आली तर मात्र सव्वाकोटींपेक्षा अधिक मृत्यू संभवतात. ही उपलब्धता जर ४० टक्क्यांपर्यंत वाढवता आली तरी जवळजवळ अर्धा कोटींपेक्षा अधिक लोक दगावण्याची शक्यता शिल्लक राहणार आहे.\n४) ‘कोव्हिड-१९’ : इतर काही शक्यता\nवरील विश्लेषण हे काही मूलभूत गृहीतकांवर आधारलेले आहे. या गृहीतकांतील बदलांनी संपूर्ण विश्लेषणातच बदल संभवतात. काही संस्थांचे अभ्यास हे ‘कोव्हिड-१९’ चा आरनॉट हा तीन किंवा त्यापेक्षाही अधिक असावा असे दर्शवतात. असे असेल तर एकंदरीत समस्या ही अधिक तीव्रतर बनते. आरनॉट जर ३ गृहीत धरला तर आता दहा महिन्यांमध्ये भारतात ७० कोटींच्या जागी जवळजवळ ९० कोटी लोक संक्रमित होतील. कोव्हीड – १९ चा आरनॉट हा २ पेक्षा बराच कमी आहे, असे कुठला अभ्यास नमूद करत नाही. तसेच ज्या वेगाने ‘कोव्हिड-१९’ ने जागतिक साथीचे रूप घेतले आहे, त्यानुसार आरनॉट २ पेक्षा कमी असण्याची शक्यता धूसर बनते.\nकुठल्याही विषाणूजन्य आजारानंतर प्राप्त होणारी रोगप्रतिकारशक्ती ही दीर्घकाळ टिकते. ‘कोव्हिड-१९’ देखील यास अपवाद ठरण्याची शक्यता नाही. परंतु ‘कोव्हिड-१९’ संबंधित रोगप्रतिकारशक्ती काही वर्षांपर्यंत टिकून राहिली, तरी साथ ओसरण्याकरिता ती उपयोगाची ठरते. तसेच पुढे लस उपलब्ध झाल्यानंतर या समस्येचे मुळातून निराकरण होऊ शकते.\nप्रस्तुत लेखात पाच देशांच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चे संदर्भ वापरण्यात आलेले आहेत. या सर्व देशांची ‘कोव्हिड-१९’ टेस्टींग क्षमता ही भारताच्या तुलनेने तशी चांगली आहे. तसेच त्यांनी घोषित केलेल्या मृत्यूंची संख्यादेखील साथीच्या आयएफआरसोबत जुळते आहे. या साथीत हे देश भारतापेक्षा साधारणपणे तीन-चार महिने पुढे आहेत तेव्हा त्यांचे मार्गक्रमण हे आपणास सहायक ठरू शकते. सदरील देशांच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’ची वाटचाल आपणास पिकफेज व पोस्टपिक फेज संबंधित ढोबळ अंदाज बांधण्यास मदत करू शकते. या बाबतचे अंदाज काही प्रमाणात जरी मागेपुढे झाले तरी एकंदरीत विश्लेषणावर त्याचा जास्त प्रभाव पडत नाही.\nसाथीचा संक्रमण मृत्युदर हा विकसित देशांकरिता ०.५ टक्के आहे. कदाचित तो थोडा कमी-अधिकदेखील असू शकेल. परंतु वर नमूद केलेल्या पाच देशांतील घोषित मृत्यूंची संख्या बघता तो ०.४ टक्के पेक्षा कमी असू शकेल असे संभवत नाही. तसेच जर घोषित मृत्यूंपेक्षा खरे मृत्यू हे दीडपटीहून जास्त असतील, तर मग साथीचा संक्रमण मृत्युदर अधिक असणार हे नक्की. या स्थितीत मूळ समस्या ही अधिक गंभीर बनते.\nभारतातील एकूण खाटांची संख्या वर नमूद केलेल्या संख्येपेक्षा कमी असेल तर समस्या अधिक गंभीर बनते. खाटांची संख्या थोडी अधिक असली तरीही वरील विश्लेषणात सदरील संख्या ही २० ते ४० टक्के या प्रमाणात कमी-अधिक करण्यात आलेली आहे.\nभारतात वैद्यकीय संसाधने ही राज्या-राज्यांमधे एकसमान पध्दतींनी विभागली गेलेली नाहीत. सहसा उत्तरेपेक्षा दक्षिणेकडील राज्यांची स्थिती जास्त बरी असल्यामुळे या राज्यांत साथ कदाचित कमी गंभीर रूप धारण करेल. वरील विश्लेषण हे भारताला एकंदरीत पध्दतीने लागू ���डते; एखाद्या राज्याची लोकसंख्या व तेथील संसाधनांची आकडेवारी यांनुसार त्यातील निष्कर्ष हे सरासरीच्या मागे किंवा पुढे जातील.\nभारतात हा विषाणू वेगळे गुणधर्म दाखवतो आहे. तो काही प्रमाणात सौम्य झालेला आहे असे कुठल्याही अभ्यासात आढळलेले नाही; तेव्हा या शक्यतेचा विचार करता येणार नाही. तापमानाचा या विषाणूवर नेमका काय परिणाम होईल, हेदेखील अजून पुरेसे स्पष्ट नाही; जरी तसे काही असले तरी या दरम्यान साथीची गती तेवढी मंदावेल परंतु मे-जूनमधील उष्णता साथीस पुर्णपणे घालवू शकत नाही.\n५) ‘कोव्हिड-१९’ : संभाव्य उपायांची समीक्षा\nविश्लेषणाकरिता आपण उपायांना दोन गटांत विभागू शकतो. त्यातील एक म्हणजे सैध्दांतिक पातळीवरील उपाय व दुसरे म्हणजे व्यावहारीक पातळीवरील उपाय. पहिल्या गटातील उपाय हे सैध्दांतिक दृष्टिकोनातून बघितल्यास उत्तम वाटत असले तरी ते व्यवहार्य नाहीत. तर दुसऱ्या गटातील उपाय हे शक्य कोटीत मोडतात.\n५.१.) सैध्दांतिक पातळीवरील उपाय :\nसाथीस प्रवेशच न देणे (Nil Exposure) : बाधित देशांसोबतचे दळणवळण खंडित करणे तसेच बाहेरील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांपैकी संभाव्य संक्रमितांचे आवश्यक कालावधीकरिता विलगीकरण करून मगच त्यांस प्रवेश देणे अशाप्रकारच्या नीती एखादा देश साथीने देशात प्रवेश करण्यापूर्वीच अमलात आणू शकतो. तसेच अगदी सुरूवातीच्या टप्प्यात तुरळक प्रमाणात काही रुग्ण तयार झालेच, तर त्या रूग्णांची व त्याच्या संपर्कातील लोकांची टेस्टिंग करून त्यांचे विलगीकरण करता येते. त्यामुळे विषाणू साखळी मुळात जेंव्हा तोडावयास सोपी किंवा शक्य बाब असते, त्याच वेळी ती खंडीत करणे हा अधिक कार्यक्षम उपाय ठरतो. हा उपाय काही देशांनी यशस्वीपणे राबवलेला असला तरीही साथीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या प्रमाणात सतर्कता बाळगणे ही बहुतांश देशांकरिता सहजसाध्य बाब नाही. त्याचप्रमाणे दिर्घ कालावधीकरिता इतर देशांसोबत दळणवळण तोडणेही शक्य नसल्याने भविष्यात साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता नेहमीच शिल्लक राहते.\nलसीकरणाचा वापर करून ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे (Exposure to Vaccine) : सहसा अशा जागतिक साथी अतिशय वेगाने पसरतात. लस उपलब्ध होण्याकरिता कमीतकमी एखाद्या वर्षाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे या मार्गाने साथ नियंत्रणात आणणे शक्य होत नाही.\nसाथीच्या नैसर्गिक गतीने ��हर्ड इम्युनिटी’ मिळवणे (Exposure to Virus) : यात विषाणूच्या नैसर्गिक गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न करता साथीची वाढ होऊ दिली जाऊ शकते. या परिस्थितीत साथ वेगाने वाढेल आणि केवळ चार-पाच महिन्यांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार करून मग ही साथ ओसरेल. या उपायात संसाधने अपुरी पडून मृत्युदरापेक्षा अनेक पटींनी अधिक मृत्यू घडून येतील.\n५.२.) व्यावहारिक पातळीवरील उपाय :\nमानवी हस्तक्षेपांद्वारे साथीची गती कमी करणे (Slow Exposure / Flattening the Curve) हा एक व्यावहारिक उपाय आहे. याद्वारे आपण साथीचा वेग कमी करतो. अनेक प्रकारच्या एकत्रित हस्तक्षेपांनी ही गती कमी करता येते. उदाहरणार्थ, लॉकडाऊन करून लोकांचा संचार कमी करणे, अधिकाधिक टेस्टिंग करून रूग्णांचे व त्यांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे, वैयक्तिक संरक्षण देणारे मास्क आदी उपकरणे वापरणे, शारीरिक अंतर बाळगणे, फोमाईट संक्रमण टाळण्याकरिता वारंवार हात धुणे इत्यादी. या सर्व उपाययोजना अगदी उत्तम प्रकारे अमलात आणल्यास साथीची गती बऱ्याच प्रमाणात कमी होऊन ती दहा-बारा महिन्यांपर्यंत लांबू शकते. कुठल्याही देशाला आर्थिक कारणांमुळे अनेक महिन्यांकरिता तीव्र स्वरूपाची संचारबंदी करणे अशक्य असते. तसेच जागतिक स्वरूपाची महामारी निर्माण करणाऱ्या विषाणूची गतीदेखील बरीच जास्त असते तेव्हा साथीचा कालावधी यापेक्षा अधिक लांबवणे सहज संभव होऊ शकत नाही.\nसाथीच्या आलेखाने आरंभबिंदू गाठण्यापूर्वीच्या काही महिन्यांत उपलब्ध संसाधने तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ हे पिकफेज व पोस्टपिक फेजमध्ये पुरतील, याप्रमाणे किंवा शक्य असेल त्या प्रमाणात वाढविणे गरजेचे असते. साथीचा लांबवलेला कालावधी आणि सोबत वाढवलेली संसाधने यातून मग टाळता येण्याजोगे मृत्यू हे मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.\nसाथीची गती कमी करणे आणि सोबत वृध्दांचे विलगीकरण करणे (Differential Exposure in Addition to Flattening the Curve) : भारतासारख्या काही देशांच्या बाबतीत साथीचा कालावधी लांबवला आणि संसाधने वाढवली तरीदेखील असे उपाय अपुरे ठरतात. कारण ज्या प्रमाणात मनुष्यबळ व इतर संसाधने लागणार असतात त्या प्रमाणात ती उपलब्ध करणे शक्य होत नाही. परिणामी अशा देशांनी महामारीमुळे होणारी हानी कमी करण्याकरिता वरील उपायांसहीत अधिक काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे ठरते.\nआपण बघितले, की गट ‘ड’ मधील बहुतांश तर गट ‘इ’ मधील सर्वच रुग्ण हे वृध्द आहेत. साथीतील जवळपास सर्वच मृत्यूदेखील याच वयोगटात होत आहेत. डॉ. जयप्रकाश मुलियल (सीएमसी, वेल्लोर) यांच्यासारखे काही ज्येष्ठ साथतज्ज्ञ हे सुरूवातीपासूनच वृध्दांच्या विलगीकरणाबाबत आग्रही आहेत. तेव्हा एनकेनप्रकारे वृध्दांचे विलगीकरण करता आले तर गट ‘इ’ मधील रुग्ण तर जवळजवळ तयारच होणार नाहीत. तसेच साथीचा मृत्युदरही ०.०५ टक्के एवढा अल्प राहील. गट ‘ड’ रुग्णसंख्या देखील तीन टक्क्यांवरून दीड टक्क्यांवर येईल. म्हणजे पिकफेज व पोस्टपिक फेज दोन्हीं फेजेसमध्ये आयसीयू विभागांवरील कोरोनाचा ताण जवळपास नगण्य असेल, तर जनरल वार्डांवरील ताणसुध्दा मोठ्या प्रमाणात कमी होईल. पिकफेजध्ये प्रतिमाह पंधरा लाख तर पोस्टपिकफेज मध्ये प्रतिमाह सात-आठ लाख जनरल वार्ड (गट ड) रुग्ण तयार होतील. खाटांची उपलब्धता ३० टक्के एवढी असल्यास दोन्ही फेजेसमध्ये खाटा कमी पडणार नाहीत. म्हणजेच आता वैद्यकीय संसाधनांवरील ताणही कमी राहील. त्यामुळे बहुतांश रूग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतील आणि प्रत्यक्षात होणारे मृत्यूंचे प्रमाणही खूपच कमी राहील (०.०५ टक्के).\nभारतात वृध्दांची लोकसंख्या ८ टक्के आहे. यातील ७० टक्के वृध्द ग्रामीण भागात राहतात. त्यांचे आपापल्या गावांत विलगीकरण करणे तसे फार अवघड जाणार नाही. एखाद्या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात जवळजवळ २०० ते ३०० वृध्द असू शकतात. ज्यांच्या विलगीकरणाकरिता शाळेच्या किंवा अन्य कुठल्या इमारतीचा वापर केला जाऊ शकतो. अशा कॅम्पकरिता आवश्यक असलेले सर्व कर्मचारीदेखील तेथेच वास्तव्य करतील. काटेकोर विलगीकरणाकरिता सुरक्षा कर्मचारी लागतील. परंतु अशा कॅम्पशिवाय साथीसंदर्भात अन्यत्र फार जास्त सुरक्षाबल लागणार नाही. छोट्या व मोठ्या शहरांमध्ये सरसकटपणे असे विलगीकरण शक्य झाले नाही, तरी जिथे लोकसंख्येची घनता जास्त असेल अशा काही झोपडपट्टी क्षेत्रांतील वृध्दांचे विलगीकरण नक्कीच करता येऊ शकते.\nकॅम्प जर आकाराने छोटे ठेवले तर चुकून साथीचा प्रादुर्भाव जरी झाला तरी तो सीमित राहील व लगेच नियंत्रणातही आणता येऊ शकेल. पुढील आठ-दहा महिन्यांकरिता म्हणजेच ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईपर्यंत जर आपण बहुतांश वृध्दांचे विलगीकरण करू शकलो तर मग बाहेर मोठ्या प्रमाणावर संचारनिर्बंध घालणे गरजेचे असणार नाही. लोकांचे रोजगार हे सुरळीतपणे चालू राहतील. वृध्दांच्या विलगीकरणाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक व इतर संसाधने लागतील; परंतु सोबतच वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षायंत्रणा तसेच अन्य विभागांवर अतिरिक्त ताण येणार नाही, अर्थव्यवस्था सुरळीत राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाळता येण्याजोगे मृत्यू हे फार मोठ्या प्रमाणावर कमी होतील.\nविविध पातळ्यांवरील उपायांयोजनांचे वेगवेगळ्या प्रमाणात संयोजनदेखील करता येऊ शकेल. उदाहरणार्थ, वृध्दांपैकी ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार आहेत. त्यांचेच केवळ विलगीकरण करणे किंवा मग ज्या राज्यांतील आरोग्यव्यवस्था तुलनेने अविकसित आहेत केवळ तेवढ्याच राज्यांमध्ये वृध्दांचे विलगीकरण करणे इत्यादी.\nप्रत्येक देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व जनसांख्यिकीय जडणघडण ही वेगवेगळी असते. त्यामुळे विकसित देशांनी अवलंबिलेले उपाय जशास तसे अंमलात आणणे, हे आपल्याकरिता फायदेशीर ठरेलच असे नाही. म्हणून सतर्क प्रशासकीय यंत्रणा, उच्च दर्जाचे व्यवस्थापनतज्ज्ञ, झपाटलेले साथतज्ज्ञ, सक्षम वैद्यकीय मनुष्यबळ आणि खंबीर राजकीय इच्छाशक्ती या सर्व घटकांना युध्दपातळीवर कार्यरत राहावे लागेल. विविध माध्यमांचा कल्पक व कार्यक्षम वापर करून लोकांना या आजाराप्रती शिक्षित करून या लढ्यातील जनसहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढवावा लागेल. संकटाप्रमाणेच उपाययोजनादेखील अभूतपूर्व असाव्या लागतील तेव्हाच कोरोनामुळे होणारी हानी किमान पातळीवर नेता येऊ शकेल .\nडॉ. सचिन सरोदे, हे नांदेड येथे प्रॅक्टिसिंग फिजीशियन आहेत आणि सार्वजनिक आरोग्याचे अभ्यासक आहेत.\nमेळघाटात ब्रॉड गेज रेल्वे मार्गामुळे वाघांना धोका\nरामदेवबाबांचा गोलमाल, भूलला ‘भक्त’जन\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258333:2012-10-29-16-19-07&catid=312:2011-01-02-16-31-32&Itemid=313", "date_download": "2020-10-01T02:31:37Z", "digest": "sha1:Y5OZCK7GHCXTXWTKWGV6HFJXYIBWLWMW", "length": 18889, "nlines": 230, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अन्वयार्थ >> अन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा\nमंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२\nशाळेतल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची, याचा विचार शिक्षकांना करावा लागणार आहे. कारण त्यांची कोणतीही कृती तीन वर्षांच्या तुरुंगवासास कारणीभूत ठरू शकेल. शाळेतल्या विद्यार्थ्यांना यापुढे छडीचा मार देता येणार नाही, की दिवसभर बाकावर उभे करता येणार नाही. आणखी काही काळाने मुलांचा कोणत्याही प्रकारे अपमानही करायचा नाही,असाही नियम अस्तित्वात येऊ शकतो. केंद्र सरकारने शालेय शिक्षणासंबंधी तयार केलेल्या नव्या विधेयकात विद्यार्थ्यांला शारीरिक शिक्षा करणे हा आता दखलपात्र गुन्हा ठरू शकणार आहे. हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.कदाचित त्यावर कोणतीही चर्चा न होता, ते संमतही होईल. शाळांमध्ये प्रवेश मिळवताना पालकांना जी कसरत करावी लागते, त्याला या नव्या विधेयकामुळे आळा बसू शकणार आहे. कॅपिटेशन फी न घेण्याबाबतचा नियम यापूर्वीच अस्तित्वात असला, तरीही शाळांचे व्यवस्थापन त्यावर नाना पळवाटा शोधून काढते. ज्या विद्यार्थ्यांला प्रवेश द्यायचा आहे, त्याच्या पालकांकडून पैसे घेतले, तर त्याची पावती त्यांच्या नावाने न करता दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे तयार करायची, म्हणजे ही देणगी व त्यामुळे मिळालेला प्रवेश यांची सांगडच घालता येणार नाही, अशी व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे. प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, माहितीपुस्तिकेची किंमत, प्रवेशअर्जाचे शुल्क अशा अनेक कारणांनीही शाळा पालकांकडून पैसे मिळवतात. खासगी शाळांमध्ये तर वह्या आणि पुस्तकेही शाळेतूनच किंवा शाळा सांगेल, त्याच दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जाते. ढ विद्यार्थ्यांला अनेक कारणे दाखवून शाळेतून काढूनही टाकले जाते. एवढेच काय, आजारी मुलांना शाळेत येऊ न देण्याची सक्तीही केली जाते. शाळांचे हे वर्तन निश्चितच कौतुकास्पद नाही. मात्र याचा अर्थ शाळा शिक्षणच देत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणारे आहे. आजचे चित्र पाहिले, तर खासगी संस्थांच्या शाळांमध्ये वाटेल तेवढे पैसे देऊन प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची अक्षरश: झुंबड उडते. विशिष्ट शाळांचा हा आग्रह त्या शाळांची प्रतिष्ठा आपोआप वाढवणारा असतो. अशा स्थितीत सरकारी अनुदान न मिळणाऱ्या या शाळा आपला दर्जा टिकवण्यासाठी पालकांच्याच खिशात हात घालतात आणि त्या पैशातच शाळा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतात. पाश्चात्त्य देशांप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांना उद्योगांकडून निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अवघड बनते. शिक्षणाचे खासगीकरण झाल्यानंतर तो एक उद्योग बनू लागला. उत्तम इमारत आणि अत्याधुनिक सुविधा याच्या आधारावर भरपूर शुल्क आकारून खिसे भरणाऱ्या संस्थांना या नव्या विधेयकाद्वारे चाप लावणे शक्य होणार आहे. मात्र असे करताना या विधेयकामुळे शिक्षकाच्या कामाबद्दल समाजात शंकास्पद वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घ्यायला हवी. पालकांचा शिक्षकांवरील विश्वास वाढण्याऐवजी आता पालक आणि शिक्षक संघर्षांच्या पवित्र्यात येतील आणि त्याचा शिक्षणावर उलटा परिणाम होईल. शैक्षणिक वातावरण अधिक निरभ्र होण्यासाठी नियमांवर बोट ठेवण्यापेक्षा पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक उपयुक्त ठरणारा आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-discussion-story-corona-fack-news-rohit-erande-marathi-article-4063", "date_download": "2020-10-01T00:37:03Z", "digest": "sha1:TWEZ67OTUJZIJZJ3WXLBLYCUGCBUQMYT", "length": 19226, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Discussion Story Corona Fack News Rohit Erande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफेक न्यूजचा घातक विषाणू...\nफेक न्यूजचा घातक विषाणू...\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nसोशल मीडियाच्या वेगाने आता वाऱ्याच्या वेगालाही मागे टाकले आहे. बरेच वेळा या माध्यमातून पाठवल्या जाणाऱ्या बातम्यांबाबतीत खरे-खोटे काय याची खात्री न करताच मेसेजेस फॉरवर्ड केले जातात. कोरोनाबाबतीत याचा प्रत्यय विशेषत्वाने आला. मास्क घालायचा की नाही, वर्तमानपत्र घ्यायचे की नाही, कोरोनावर रामबाण उपाय कोणते, कुठल्या समाजाने काय केले, किती लोक मरण पावले, अशा अनेक पोस्ट्स ‘मी पहिला’ म्हणून हिरीरीने पाठवल्या जातात. यात नुकतीच भर पडली ती अशी, आपले सर्वांचे फोन आता टॅप होणार आणि सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲप मेसेजेसवर बंदी घातली आहे. एक निरीक्षण असे आहे, की ज्येष्ठ नागरिक, जे नुकतेच स्मार्ट फोन वापरायला लागले आहेत, त्यांचा तर अशा बातम्यांवर चटकन विश्वास बसतो.\nटेलिफोन टॅपिंग म्हटले, की लोकांना हिंदी पिक्चर किंवा मालिकेमध्ये दाखवतात तसा प्रसंग डोळ्यासमोर येतो. परंतु, प्रत्यक्षात कायद्याने टेलिफोन टॅपिंग हे सहजसाध्य नाही. टेलिफोन टॅपिंगबद्दलची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयापुढे पिपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टी विरुद्ध भारत सरकार (एआयआर १९९७ एससी ५६८) या याचिकेमध्ये तपासली गेली. टेलिफोन टॅपिंग कसे करावे आणि त्याबद्दलचे नियम नसल्यामुळे न्यायालयाने तेव्हा मार्गदर्शकी तत्त्वे घालून दिली आहेत. ‘फोनवर बोलणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. केवळ सत्तेमध्ये आहे म्हणून राजकीय सुडापोटी टॅपिंगची तरतूद वापरता येणार नाही आणि तसे केल्यास ते खासगीपणाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन ठरेल,’ असे न्यायालयाने नमूद केले.\nफेक न्यूजबाबत ‘सर्वोच्च’ आदेश\nअलख श्रीवास्तव विरुद्ध भारत सरकार, या याचिकेवर ३१ मार्च २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक अंतरिम हुकूम पास करताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. कोरोनानंतर हजारोंच्या संख्येने मजूर, कामगार हे जमेल तसे आपापल्या राज्यांमध्ये जाऊ लागले आणि अशा निर्वासित मजुरांच्याबाबतीत सरकारने उपाययोजना कराव्यात यासाठी ही याचिका दाखल केली गेली. सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाने, केंद्र सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आत्तापर्यंत उचलेल्या उपाययोजनांबाबतीत समाधान व्यक्त केले. पोलिस आणि प्रशासनाने निर्वासित कामगारांची भीती आणि व्यथा लक्षात घ्यावी, असे न्यायालयाने नमूद केले.\n‘आपले युद्ध हे फक्त कोरोना महामारीबरोबर नाही, तर माहिती-मारी (infodemic)बरोबरदेखील आहे. कोरोना विषाणूपेक्षा फेक न्यूजचा विषाणू सर्वात वेगाने पसरतो आणि तो तेवढाच धोकादायक आहे,’ हे उद्‍गार आहेत जागतिक आरोग्य परिषदेचे संचालक डॉ. तेन्द्रास घेब्रेये��ुस यांचे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील वरील उद्‍गार उद्धृत करून फेक न्यूजबाबत कठोर निरीक्षण नोंदविले आहे.\nन्यायालयाने पुढे नमूद केले, की लॉकडाऊन तीन महिन्यांपर्यंत वाढणार या ‘फेक न्यूज’मुळे सर्वच सेवांवर प्रचंड ताण आला आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे जास्त हाल झाले, तर काही जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे प्रकार आम्हाला दुर्लक्षित करता येणार नाहीत.’ न्यायालयाने पुढे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, २००५ याचा आधार घेऊन असे नमूद केले, की या कायद्याच्या कलम ५४ प्रमाणे एखाद्या व्यक्तीने महामारी संदर्भात कोणतीही अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण पसरवले, तर अशा व्यक्तीस एक वर्षाची कैद आणि दंड होऊ शकतो. तसेच सरकारी नियमावलींचा भंग केल्यास एक महिना कैद आणि दंड होऊ शकतो. सरकारने नमूद केले, की लोकांच्या शंका समाधान होण्यासाठी डेली-बुलेटिन सुरू करणार आहोत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या मीडियालादेखील चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. ‘विशेषतः टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडिया यांनी स्वतःवर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि आपल्या असत्यापित बातम्यांमुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यायलाच पाहिजे,’ असे न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच ‘खोट्या बातम्यांमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बातम्या खात्री केल्याशिवाय प्रसारित होऊ नयेत आणि अफवा पसरू नयेत ही जबाबदारी सर्व प्रकारच्या मीडियावर आहे,’ असेही न्यायालयाने पुढे नमूद केले. हे आपल्याबाबतीतही लागू होते. सर्वात महत्त्वाचे कोर्टाने नमूद केले, की कोरोनाबाबतीत मोकळी चर्चा करण्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही, परंतु अधिकृत बातम्याच प्रसारित होतील याची काळजी मीडियाने घ्यावी. बऱ्याच लोकांनी आता खासगी वाहिन्यांवरील ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि त्यावरील चालणाऱ्या वितंडवादांना कंटाळून दूरदर्शनकडे आपला मोर्चा वळवला आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञदेखील अशा भडक चर्चा-बातम्या न बघण्याचा सल्ला देत आहेत. रामायण, महाभारत यांसारख्या पूर्वीच्या लोकप्रिय मालिका दाखवून लॉकडाऊनच्या दिवसांत लोकांना थोडासा का होईना, परंतु दिलासा दिल्यामुळे दूरदर्शनचे आभार मानणे गरजेचे आहे.\nव्हॉट्सॲप हा आता आ���ल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सॲप वाईट नसून त्याचा वापर कोण कसा करतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. व्हॉट्सॲपवरून प्रसारित होणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी व्हॉट्सॲप ॲडमिनला अटक करणार असे आदेश अनेक ठिकाणी काढल्याचे दिसून आले. यामागची सरकारची भूमिका समजण्यासारखी आहे. परंतु कायदा थोडासा वेगळा आहे. याबाबतीत दिल्ली उच्च न्यायालयाने आशिष भल्ला विरुद्ध सुरेश चौधरी या याचिकेवर २०१६ मध्ये निकाल देताना असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे, ‘ग्रुपवर येणाऱ्या एखाद्या आक्षेपार्ह मेसेजसाठी ॲडमिनला अटक करणे म्हणजे बदनामीकारक मजकूर वर्तमानपत्रामध्ये छापून आला म्हणून वर्तमानपत्र कागद उत्पादकालाच जबाबदार धरून अटक केल्यासारखे चुकीचे आहे.’ तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून धार्मिक तेढ किंवा बदनामीकारक मजकूर पाठवणे हा गुन्हा आहे असे सांगणारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचे कलम ६६अ सर्वोच्च न्यायालयाने ३-४ वर्षांपूर्वीच घटनाबाह्य म्हणून रद्द केले आहे. परंतु, वर नमूद केलेल्या कलम ५४ तसेच महामारी प्रतिबंधक कायद्यान्वये अफवा पसरवणे गुन्हा आहेच. फक्त कोरोनाच नाही, तर इतर कुठल्याही वेळी असे फेक मेसेजेस पसरवणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानामुळे फेक न्यूज पसरविणारे पकडलेदेखील जातात. ‘जनी वावुगे बोलता सुख नाही’ हे समर्थ वचन म्हणूनच महत्त्वाचे.\nव्हॉट्सॲप बंद होणार, फोन टॅप होणार असे कुठलेही आदेश अद्याप तरी न्यायालयाने दिलेले नाहीत. परंतु प्रत्येक गोष्ट न्यायालयावर का सोडावी कुठलीही माहिती देताना तारतम्य ठेवणे, अफवा न पसरविणे, समाजात तेढ निर्माण न करणे हे आपल्या हातात नक्कीच आहे. ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ या समर्थ वचनाला अनुसरून, फेक न्यूज पसरविण्यापेक्षा विवेक बुद्धी वापरून आपले वर्तन ठेवणे हिताचे ठरेल.\nशेवटी, कोरोनारूपी या महापुरात आपण लव्हाळे होऊन डॉक्टर, पोलिस, सरकार यांच्या मदतीने या दिव्यातून बाहेर पडू हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.\nसोशल मीडिया कोरोना फोन सर्वोच्च न्यायालय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1430", "date_download": "2020-10-01T02:04:55Z", "digest": "sha1:FPNLDYJTZEY5XBNL2R6FXC57XBUZQT53", "length": 11523, "nlines": 158, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nक्विझचे उत्तर ः १) अ २) ब ३) क ४) ड ५) ब ६) ब ७) अ ८) ड ९) क १०) अ ११) ब १२) ब १३) क १४) ड १५) अ १६) क १७) अ\n१) संरक्षण खरेदी परिषद(DAC)चे अध्यक्ष कोण आहेत\nअ) संरक्षणमंत्री ब) राष्ट्रपती\nक) पंतप्रधान ड) पंतप्रधान कार्यालय सचिव\n२) जगातील प्रथम आंतरराष्ट्रीय सौर युती शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल\nअ) ब्राझील ब) भारत क) केनिया ड) फ्रान्स\n३) खालीलपैकी कोण ‘ईशान्येसाठी नीती मंच’चे सह-अध्यक्ष नाहीत\nI. नीती आयोगाचे उपाध्यक्ष\nIII. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय\nअ) I आणि II ब) केवळ III क) केवळ II ड) केवळ I\n४) नव्या सुधारित ई.-राष्ट्रीय कृषी बाजारपेठ(e-NAM) यामध्ये आणलेल्या वैशिष्ट्यांसाठी खालील वैशिष्ट्ये विचारात घ्या.\nIII.व्यापाऱ्यांसाठी मोबाईल देयके सुविधा\nबरोबर वैशिष्ट्य असलेला पर्याय निवडा.\n५) ईशान्येकडील कोणत्या राज्यात पहिल्या ‘क्षेत्रीय कृषी केंद्रा’चे उद्घाटन ७ मार्च२०१८ ला केले जाणार आहे\nअ) आसाम ब) मिझोराम क) मणिपूर ड) अरुणाचल प्रदेश\n६) I.‘सारस’ हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे.\nII. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने या विमानाचा विकास केला आहे.\nअ) केवळ I ब) केवळ II क) I आणि II दोन्ही ड) दोन्ही नाही\n७) कोणत्या तारखेला दिल्लीत ‘युरो-६’ मानक लागू केले जाणार\nअ) १ एप्रिल २०१८ ब) १ एप्रिल२०१९\nक) १ एप्रिल २०२० ड) १ एप्रिल २०२१\n८) कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी आणखी तीस दिवसांसाठी वाढवली\nअ) काँगो केंद्रीय प्रजासत्ताक ब) व्हेनेझुएला\nक) इंडोनेशिया ड) मालदीव\n९) कमल हसन यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे\nअ) जस्टिस पार्टी ब) AIDMK -जस्टिस\nक) पीपल्स जस्टिस पार्टी ड) न्यू रायझिंग पार्टी\n१०) क्रिसीलच्या मतानुसार आगामी तीन वर्षांमध्ये ई.-रिटेल बाजारात किती वाढ होण्याची शक्‍यता आहे\nअ) २५० टक्के ब) १५० टक्के क) ३०० टक्के ड) ३५० टक्के\n११) हिवाळी ऑलिंपिकमध्ये कोणता खेळाडू सर्वांत यशस्वी ठरला\nअ) मायकेल फेल्प्स ब) मॅरिटबोजरगेन क) उसेन बोल्ट ड) शिव केशवन\n१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१८ रोजी कोणत्या ठिकाणी रन फॉर न्यू इंडिया ३९; मॅरेथॉनचे झेंडे दाखवून उद्घाटन केले\nअ) अहमदाबाद ब) सूरत क) गांधीनगर ड) वडोदरा\n१३) अणु- ऊर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्डने कोणत्या कंपनी सोबत वर्षाला २० टन हेवी वॉटर पुरविण्यासाठी करार केला \nअ) राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ ब) भारतीय युरेनियम महामंडळ\nक) क्‍लिअर सिंथ ड) स्टेर लाइट इंडस्ट्रीज (भारत) लिमिटेड\n१४) कोणत्या राज्यात २४ फेब्रुवारी १८ ला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय संस्कृती महोत्सव या सात दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला\nअ) नागालॅंड ब) मणिपूर क) पंजाब ड) मध्यप्रदेश\n१५) कोणत्या देशासोबत भारताने ‘शाश्वत शहरी विकास कार्यक्रम-भारतात स्मार्ट शहरे’अंतर्गत सामंजस्य करार केला \nअ) जर्मनी ब) अमेरिका क) फ्रान्स ड) कॅनडा\n१६) भारतीय रेल्वेत सामील करण्यात आलेले पहिले पूर्णतः डिजिटल रूपाने सुसज्ज लोकोमोटिव्ह कोणत्या कंपनीच्या मदतीने तयार करण्यात आले \nअ) टाटा मोटर्स ब) वॉल्वो क) जनरल इलेक्‍ट्रिक(GE) ड) निस्सान\n१७) कोणत्या वित्तीय संस्थांच्या श्रेणीसाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक(RBI)ने २४ फेब्रुवारी२०१८ रोजी लोकायुक्त योजना सुरू केली\nअ) बिगर-बॅंकिंग वित्त कंपन्या (NBFCs)\nब) अखिल भारतीय वित्तीय संस्था(AIFIs)\nक) विमा कंपन्या ड) यांपैकी नाही\nपंतप्रधान कार्यालय भारत नीती आयोग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/demonstrations-of-the-national-chartered-federation/articleshow/70775545.cms", "date_download": "2020-10-01T00:15:55Z", "digest": "sha1:YQA22KXM5KQGRRAKZCZ6NG72GK5M3FZ7", "length": 13037, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराष्ट्रीय चर्मकार महासंघाची निदर्शने\nचर्मकार समाजाचे आराध्य दैवत विज्ञान व मानवतावादी संत गुरु रविदास महाराज यांचे तुघलकाबाद (दिल्ली) येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ ...\nनगर : चर्मकार समाजाचे आराध्य दैवत विज्ञान व मानवत���वादी संत गुरु रविदास महाराज यांचे तुघलकाबाद (दिल्ली) येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तुघलकाबाद येथील संत रविदास महाराजांच्या मंदिराची जमीन परत करून मंदिराचे पुनर्निमाण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.\nदिल्ली व केंद्र सरकारने मंदिर पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यात प्रदेशाध्यक्ष मीरा शिंदे, दिलीप कानडे, संतोष कांबळे, शोभा कानडे, सुभाष भागवत, अशोक कानडे, सुभाष सोनवणे, महादेव नन्नवरे, बाबासाहेब लोकरे, विशाल बेलपवार, बापूसाहेब देवरे, लक्ष्मण साळे, संजय सातपुते, रावसाहेब कानडे, रोहिदास एडके, सचिन वाघमारे, संतोष गायकवाड, देवीदास कानगे, गणेश कानगे, दिनेश परदेशी, संभाजी आहेर, संतोष त्रिंबके, किसन बुंदेले, कारभारी चिधे आदी सहभागी झाले होते.\nतुघलकाबाद येथील संत रविदास महाराजांचे मंदिर प्राचीन व ऐतिहासिक होते. या मंदिराला दिल्ली सम्राट सिकंदर लोधी याने गुरू रविदास महाराजांना गुरु मानून गुरुदक्षिणेच्या रुपात बारा एकर जमीन दान दिली होती. त्यावर हे मंदिर उभे होते. याची सरकार दप्तरी नोंद आहे. तरीदेखील हे मंदिर पाडून चर्मकार समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार माजी उपपंतप्रधान (स्व.) बाबू जगजीवन राम यांनी केला होता. हे ऐतिहासिक मंदिर दिल्ली आणि केंद्र सरकारने संगनमत करून पाडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nशिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र\nShivaji Kardile: राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार\nभाजपने घालविलेला हा ‘रोजगार’ आघाडीने परत आणला\nसीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार\nनगरः अंगणवाडी सेविकेचा मुलांसह संशयास्पद मृत्यू महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-case-of-farmer-woman-shakuntala-zalte-is-pending/articleshow/62953704.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:25:00Z", "digest": "sha1:XFGCW4MJO3OANBAJFXRWK5UVF4OD45VA", "length": 13675, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'त्या' शेतकरी महिलेचे प्रकरण न्याय���्रविष्ठ\nमुंबईत मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेतकरी शकुंतला कारभारी झाल्टे यांची मागणी मालकी हक्क जमीन ताब्याबाबत आहे. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश, निफाड यांच्याकडे अपिल न्यायप्रविष्ठ आहे. कोर्टाकडून अंतिम निकाल पारीत झाल्यानंतर झाल्टे यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.\nमुंबईत मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेतकरी शकुंतला कारभारी झाल्टे यांची मागणी मालकी हक्क जमीन ताब्याबाबत आहे. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश, निफाड यांच्याकडे अपिल न्यायप्रविष्ठ आहे. कोर्टाकडून अंतिम निकाल पारीत झाल्यानंतर झाल्टे यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.\nशकुंतला झाल्टे यांनी शुक्रवारी मंत्रालयाजवळ विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्माजी पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केल्यानंतर व्यथित शेतकरी मंत्रालयात धाव घेऊ लागले आहेत. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकरी महिला शकुंतला झाल्टे यांचा मालकी हक्काच्या जमिनीबाबत वाद सुरू आहे. या जमिनीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. झाल्टे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी चांदवड प्रांताधिकाऱ्यांना उपोषणाबाबतचे निवेदन दिले होते. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची मागणी दिवाणी स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी उपोषण अथवा अन्य आंदोलन करू नये अशी विनंती करीत त्यांचे समुपदेशनही करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालय, निफाड यांच्याकडे त्यांनी दाद मागावी, असा सल्ला त्यांना देण्यात आला.\nशकुंतला झाल्टे यांचे जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे उचित नाही. जमिनीच्या संदर्भातील दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असल्याने व्यथित होऊन त्यांनी हे पाऊल उचलले असावे. न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे न्यायोचित होईल.\n- सिद्धार्थ भंडारे, प्रांताधिकारी चांदवड\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nप्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती ‘वाऱ्यावर’...\nवृध्द कलाकारांचे मानधन रखडले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5126", "date_download": "2020-10-01T00:44:50Z", "digest": "sha1:VQSTJJTPC7A3BXNB2FPX262DM4HIO23D", "length": 14584, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गुरुंचे महत्त्व…SAAY pasaaydan – ABHIVRUTTA", "raw_content": "\nआषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला अशा व्यक्तिकडे जावे लागेल, जी अध्यात्म्यात पारंगत आहे. एक पूर्ण सद्गुरु अध्यात्मिकात पारंगत असतात. सुदैवाने प्रत्येक वेळी या पृथ्वीतलावर एक ना एक पूर्ण सद्गुरु अस्तित्वात असतात, जे आपल्याला आपल्यातील आत्मिक शक्तीशी जोडण्यासाठी मदत करतात. प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वीवर येत असतात, जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.\nसंतमताचे संत सांगतात की, परमेश्वराची सत्ता ही कुठल्या न कुठल्या मानवी देहातून कार्यरत असते. मनुष्य इतर मनुष्यांकडूनच शिकत असतो. संत या जगात येतात आपल्याशी आपल्या स्तरावर येऊन बोलण्यासाठी, अंतरिक अनुभव प्राप्त करण्याची पद्धत आपल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यासाठी जेणेकरून ते आम्हालाही आंतरिक अनुभव करून देऊ शकतील. केवळ बोलून किंवा वाचून अध्यात्म शिकता येत नाही. हे केवळ वैयक्तिक अनुभवातूनच शिकले जाऊ शकते. आणि असा अनुभव मात्र आपल्याला संपूर्ण सद्गुरुच देऊ शकतात.\nशिष्याला नामदान दिल्यानंतर सद्गुरु सदैव शिष्यसोबत असतात व त्याला सर्व प्रकारे सुरक्षित ठेवतात. सद्गुरुंचे हे संरक्षण केवळ या जगापुरते मर्यादित नसून त्यानंतरही ते कायम राहते. सद्गुरु शिष्याच्या कमार्चा भार आपल्याकडे घेतात आणि सदैव त्याच्या अवतीभवती असतात. शिष्याच्या शेवटच्या काळातही ते त्याच्याबरोबर राहून पुढील मंडळांमध्ये त्याचे मार्गदर्शक होतात. त्यावेळी सद्गुरु शिष्याच्या अंतरी प्रकट होऊन अत्यंत प्रेमाने त्याला अलिंगन देऊन प्रकाशाच्या मध्ये घेऊन जातात.\nकरुणा व ममतेने ओतप्रोत सद्गुरु आम्हाला संकटात पाह��� शकत नाहीत. सद्गुरु या जागी आम्हाला कर्माच्या चिखलपासून दूर राहण्याची शिकवण देण्यासाठी येतात, आम्ही कर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा असते की, ज्यामध्ये अडकून आपण पुन्हा पुन्हा या जगात येत असतो. त्यांची इच्छा असते की आपण आपल्या खºया पित्याच्या घरी परत जावे, जे कोणताही क्लेश किंवा मृत्यू नाही. आमच्या जीवन काळात देखील सद्गुरु आमचे अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण करतात. तेआमच्यावर विविध प्रकारे करत असणाºया कृपांचे, मदतीचे आम्हाला ज्ञान देखील नसते. जोपर्यंत आम्ही परमात्म्या सोबत एकरुप होत नाही, तोपर्यंत आमची हर प्रकारे मदत करण्यासाठी सद्गुरु सदैव आमच्यासोबत राहतात. एकदा का पूर्ण सद्गुरुद्वारे नामदान मिळाले की सद्गुरु आपल्या शिवनेत्रावर विराजमान होतात व जीवनातील प्रत्येक घडामोडीमध्ये आमची मदत करतात. सद्गुरु हे आपले खरे नि:स्वाथ मदतगार असतात, मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला,नाव किंवा कीर्ती त्यांना नको असते. ते आपल्याला मदत करतात़ कारण ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात़, त्यांचे स्वत:चे अंत:करण प्रभूप्रेमाने ओतप्रोत भरलेले असते.\nजर आपल्याला या मानव देहाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे असेल आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी एकरुप करायचे असेल, तर आपल्याला पूर्ण सद्गुरुंच्याच चरणी जावे लागेल. आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की वर्तमानक्षणी या जगी आस्तित्वात असणाºया पूर्ण सद्गुरुंच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर घेउन जावे, जेणेकरून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण आपली अध्यात्मिक यात्रा शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकू आणि आपल्या जनधामी पोहचून कायमस्वरुपी परमात्म्यामध्ये लीन होऊ.\n‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEdeep\nआधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन ��ार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nनम्रता,निष्काम सेवा हेच खरे मोती…SAAY pasaaydan\n99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nठेविले अनंते तैसीची राहावे…SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/english-to-language-war/articleshow/72322234.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:11:49Z", "digest": "sha1:S2IXC5537UY3PO65NSVGTBEHN63KKTCP", "length": 28852, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआंध्र प्रदेशात सरकारी प्राथमिक शाळेत भाषेचे माध्यम इंग्रजी करण्यात येणार असल्याच्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे...\nआंध्र प्रदेशात सरकारी प्राथमिक शाळेत भाषेचे माध्यम इंग्रजी करण्यात येणार असल्याच्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे. यावर मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तुमची मुले कोणत्या माध्यमात शिकली आहेत, असा प्रश्न विचारून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. इंग्रजी भाषेवरून आंध्र प्रदेशात भाषा युद्ध सुरू झाले आहे.\n'माझ्या राज्यातील मुले कुठल्याही पातळीवर कमी पडू नयेत, संशोधनात्मक संधीत ते नेहमीच अग्रस्थानी राहायला हवीत,' असा विचार व्यक्त करून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आंध्र प्रदेशमध्ये प्राथमिक शि���्षणाचे माध्यम इंग्रजी भाषेत करण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या सर्व घटकांतील मुला-मुलींना इंग्रजीतून संभाषण करता यावे, यासाठी सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचाच केवळ पर्याय उपलब्ध आहे काय, असे झाल्यास तेलगू भाषेचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी टीका विरोधी पक्षांनी केल्यानंतर याला प्रत्युत्तर देताना जगनमोहन रेड्डी यांनी 'तुमची मुले कॉर्पोरेट शाळेत जाणार आणि गरिबांच्या मुलांनी कायम सरकारी शाळेत तेलगू भाषेत शिक्षण घ्यावे काय, असला ढोंगीपणा विसरून लोकशाहीचा आदर करायला शिका,' असे म्हटले आहे. दिवसेंदिवस टीकेचे टोक गाठत चालल्याने येत्या काळात राज्यात इंग्रजीवरून भाषा युद्ध चांगलेच पेटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nशाळेचे माध्यम इंग्रजी करण्याबरोबरच जगनमोहन रेड्डी यांनी शिक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ४० हजार सरकारी शाळांना स्पर्धात्मक संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणारा 'नाडू-नेडू' कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असून, याअंतर्गत दररोज शाळेत आल्यास मुलाच्या आईला वर्षाला १५ हजार रुपये देण्यात येणार, शाळेत स्वच्छ स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, कम्प्युटर लॅब, चांगल्या दर्जाचे फर्निचर लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. येत्या दोन वर्षांत सरकारी शाळांचा कायापालट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असला तरी माध्यम बदलाचा मूळ मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाही. त्यांच्या मते, बाहेरच्या जगात प्रत्येक मूल आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. इंग्रजीचे माध्यम लागू केल्यावरच त्या मुलात आत्मविश्वास येईल का, हा विचार मुळात होताना दिसत नाही. मुळात माध्यम म्हणून एखादी भाषा स्वीकारणे आणि एक विषय म्हणून शिकणे यात मोठा फरक आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असल्याने जगनमोहन रेड्डींनी हा निर्णय घेतला असला, तरी मुलांच्या मातृभाषेचे काय, याचा विचार त्यांनी केलेला नाही. लहान वयात ज्या संकल्पना मातृभाषेतून जितक्या अधिक स्पष्टपणे समजतात, तेवढ्या त्या इंग्रजीतून कितपत समजतील, याचा विचारच झालेला दिसत नाही. प्रा. रामकृष्ण मोरे सन २००० मध्ये शिक्षणमंत्री असताना त्यांनी पहिलीपासून इंग्रजीची कल्पना राबविण्यास सुरुवात केली; परंतु भाषेचे ��ाध्यम इंग्रजी केले नाही. तर, एक विषय म्हणून इंग्रजी भाषा ठेवली. परंतु त्या प्रयत्नाकडेही शिक्षण खात्याने फारसे गांभीर्याने न पाहिल्यामुळे त्यांचा प्रयत्न म्हणावा तसा यशस्वी झाला नाही.\nअर्थार्जन हे ज्ञानार्जनापेक्षा महत्त्वाचे आहे, असे आजकाल प्रत्येकाला वाटते आहे. त्यामुळे जो-तो मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषेला महत्त्व देण्यावर भर देत असून, जगनमोहन रेड्डी यांचा निर्णयही अशाच विचारातून पुढे आला आहे. ज्या भाषेत आपण विचार करतो, त्या भाषेतून कोणत्याही प्रकारची माहिती आणि ज्ञान मिळवणे सोपे जाते. तसे इंग्रजीतून समजणार आहे काय आणि गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांच्या संकल्पना इंग्रजीतून स्पष्टपणे त्यांना कळणार काय हा खरा प्रश्न आहे. हे सगळे माहीत असतानाही भाषेचा अभिमान असणाऱ्या आंध्र प्रदेशसारख्या राज्याने तेलगू माध्यमाच्या सर्व शाळांचे माध्यमच इंग्रजीत करण्याचा निर्णय घेणे हे आश्चर्यकारक आहे. यामुळे तेलगू भाषेची जागा आता इंग्रजी भाषेने घेतल्यास येणारी पुढची पिढी तेलगू भाषेपासून दूर जाईल, अशी भीती वाटत असल्याने मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर तेलगू देसम पक्ष (टीडीपी), जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. 'तेलगू भाषेवर अत्याचार करण्याचा हा प्रकार आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यास ते अधिक समजते,' अशी टीका टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अभिनेता आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांनी केल्यानंतर यावर रेड्डी यांनी 'माझ्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांची मुले, नातवंडे कुठल्या माध्यमाच्या भाषेत शिकतात, याचे उत्तर आधी द्यावे आणि त्यानंतरच त्यांनी माझ्यावर टीका करावी, असा शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिले. तर, अनेकांनी तर रेड्डी हे ख्रिश्चन धर्माचे असल्यामुळेच इंग्रजी भाषा मुलांच्या मनावर ते थोपवित असल्याचा आरोप केला. यावरून हे भाषिक युद्ध कोणत्या थराला जाईल, याचा नेम नाही.\nमाध्यमच इंग्रजी केल्यास मुले रोजच्या भाषेत इंग्रजीतूनच बोलायला लागली, तर भाषेचा मृत्यू होण्यास वेळ लागणार नाही. भाषेचा मृत्यू म्हणजे एका संस्कृतीचा मृत्यू असतो आणि आपल्या पूर्वजांनी साठवलेल्या अनेक अनुभवांचाही मृत्यू असतो. आंध्र प्रदेशसारख्या भाषेचा अभिमान असणाऱ्या राज्यात असा निर्णय घेतला गेल���यास इतर राज्येही त्याचे अनुकरण करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. माध्यम बदलण्याऐवजी शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास मुलांच्या गुणवत्तेत अधिक भर पडेल; परंतु जगनमोहन रेड्डी यांनी माध्यमच बदलून एक प्रकारे जखमेऐवजी भलतीकडेच मलम लावण्यास सुरुवात केली आहे. मुळात सरकारी शाळेतील मुलांना मातृभाषाही धड नीट बोलता येत नाही, तेथे इंग्रजी भाषा सुरू केल्यास त्यांची अवस्था काय होईल, हे न सांगितलेलेच बरे. गुणवत्ता यादीतही आपण दर वर्षी पाहतो की मातृभाषा शिकलेल्या मुलांची संख्या ही इंग्रजी भाषेत शिकलेल्या मुलांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते. त्यामुळे मातृभाषेतील शिक्षण मुलांना किती समजते याचा प्रत्यय येतो.\nजगनमोहन रेड्डी यांनी येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे सुरू करण्याचे ठरविले असून त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरविले आहे. हा प्रयत्न उचित ठरला, तर चांगलेच आहे, परंतु तो जर असफल झाला तर मुलांना धड इंग्रजीही बोलता येणार नाही आणि तेलगूही बोलता येणार नाही. एक भाषा म्हणून इंग्रजी शिकणे वेगळे; परंतु ती माध्यम स्वरूपात स्वीकारून त्या भाषेत सर्व विषय शिकणे हे वेगळे. हाच तौलनिक अभ्यास न करता आंध्र प्रदेश राज्य सरकारने सरसकट पहिली ते सहावीपर्यंतच्या सर्व सरकारी शाळांचे माध्यम इंग्रजी भाषा शिकविण्याची सक्ती केली आहे. खरे तर इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेचे योग्य ज्ञान मुलांना आपण सरकारी शाळेतही देऊ शकतो. जसे की अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी या देशांप्रमाणे. तेथे इंग्रजीचे स्थान आजही पूरक आहे. ज्याला गरज आहे तो दुसरी भाषा शिकतोच. जसे की आजकाल शाळांपासून विविध परकीय भाषाही मुले शिकत आहेत. अनेक भाषा येणे ही काळाची गरज आहे; परंतु यासाठी मातृभाषाच संपवायचे प्रयत्न होत असतील, तर अवघड आहे. आणि परकीय भाषा शिकून आर्थिक संपन्नता जरी मिळाली तरी सांस्कृतिक दारिद्र्य मात्र कायमचे राहणार, यात शंका नाही. जगनमोहन यांच्या इंग्रजी शिक्षणाच्या अट्टाहासाच्या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेतील विषमता दूर होईल आणि गरिबांच्या मुलांनाही समान संधी मिळेल असे नाही. यामुळेच जगनमोहन यांचा निर्णय महत्त्वकांक्षी असला तरी तो तितकाच धोकादायक आहे, अशी मते राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.\nआर्थिक आधुनिकीकरणाच्या मार्गाने मात��भाषेवर हल्ला करणाऱ्या कोणताही राजकीय नेता फार काळ सत्तेत राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. चांगली धोरणे राबविण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा नक्कीच मिळतो; परंतु तो समाजाला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर नेणारा आहे का, याचा सद्सद‌विवेकबुद्धीने विचार करायला हवा. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती यांच्या सारख्या नेत्यांनीही त्यांच्या कारकिर्दीत इंग्रजी भाषा शाळेत सक्तीची करण्याची हिंमत केली नाही. इंग्रजी भाषा सामाजिक परिवर्तनाचे एक वाहन आहे, हे रेड्डी यांनी अगदी ठामपणे सांगितले असले, तरी आपले राज्य समृद्ध होण्यासाठी त्याला संवेदनशीलता काही प्रमाणात आत्मसात करण्याची गरज आहे, अशी टिकाही राज्यातील शिक्षणतज्ज्ञांकडून केली जात आहे. तर, जागतिकीकरणाच्या या युगात सांस्कृतिक ऱ्हासापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी राज्याने तेलगू भाषेचे पालन केले पाहिजे, अन्यथा प्रादेशिक भाषेचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.\nइंग्रजी भाषा सुरू केल्यानंतर मुलांची गुणवत्ता सुधारेल, असा समज चुकीचा आहे. मुळात शाळेचा दर्जा सुधारल्यास मग तो मातृभाषेचे धडे देणारी असो वा इंग्रजीचे धडे देणारी शाळा असो, दर्जा योग्य असेल तर मुले कोणत्याही माध्यमाच्या शाळेत उत्तम प्रगती करू शकतात, त्यामुळे इंग्रजीचा हा अट्टाहास कोणत्याही तयारीशिवाय राबविल्यास त्या योजनेचा खेळखंडोबा होऊ नये, एवढेच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nशैक्षणिक धोरण : महत्त्वाचे पाऊल...\nकृषी विधेयकांमुळे शेतकरी आत्मनिर्भर...\nलडाखमध्ये युद्ध, अपेक्षित की असंभव\nपक्षांतरबंदी कायदा म्हणजे नक्की काय \nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा का���ा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/04/Ministry-of-AYUSH-orders-distribution-of-free-homeopathy-drugs-to-Wadi-police.html", "date_download": "2020-10-01T00:57:38Z", "digest": "sha1:64WHDXF5BXPZYGQE7G44OZWOMMFCKXLS", "length": 9108, "nlines": 107, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "वाडीत पोलिसांना नि:शुल्क होमिओपॅथी औषधांचे वितरण:आयुष मंत्रालयाचा आदेश - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर वाडीत पोलिसांना नि:शुल्क होमिओपॅथी औषधांचे वितरण:आयुष मंत्रालयाचा आदेश\nवाडीत पोलिसांना नि:शुल्क होमिओपॅथी औषधांचे वितरण:आयुष मंत्रालयाचा आदेश\nकोरोना विषाणूच्या प्रकोपात व कडकडत्या उन्हात पोलिसांना रात्रंदिवस गस्ती घालणे गरजेचे झाले आहे. पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती व आरोग्य चांगले राहावे याकरीता वाडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत होमीओपॅथी डॉ. राहूल पाचकवडे,डॉ. स्वेता झाडे, डॉ. सुनिता यादव तस���च परमा सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचे निशांत झाडे यांच्या तर्फे नि: शुल्क औषधोपचार सेवा मोहिम राबवित आहे. आयूष मंत्रालय यांच्या आदेशानुसार वाडी पोलीस स्टेशन मध्ये ८० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी एक या प्रमाणे ८० होमिओपॅथी औषधीचे वाटप केले.\nहे औषध तीन दिवस घ्यायचे असून त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढणार असल्याची माहीती डॉ. स्वेता झाडे यांनी दिली. याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक दिपक पाटील,पोलीस उपनिरीक्षक रेखा संकपाळ ,अमोल लाकडे,अविनाश जायभाये ,संजय गायकवाड ,नितीन पोयाम उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंब��� (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/315-corona-chandrapur-yavatmal.html", "date_download": "2020-10-01T02:07:31Z", "digest": "sha1:BR24A7BZQNWUWN7LIQBHR5XGNVP44SMR", "length": 7542, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "पाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर यवतमाळ पाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nपाच बधितांचा मृत्यू, नवीन 315 रुग्ण\nचंद्रपूर : अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपूर (63, पुरुष), वणी यवतमाळ (72, पुरुष), झरी जामनी यवतमाळ (48, पुरुष), घुटकाळा तलाव चंद्रपूर (54, पुरुष), जटपुरा गेट चंद्रपूर (45, पुरुष) कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात ३१५ कोरोनाबाधित आढळले.\nकोरोना पॉझिटिव्ह : ५५६८\nबरे झालेले : ३०८६\nऍक्टिव्ह रुग्ण : २४१६\nमृत्यू : ६६ (चंद्रपूर ६०)\nTags # चंद्रपूर # यवतमाळ\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, यवतमाळ\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचा��ासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T02:25:09Z", "digest": "sha1:3KI2EJKHRB4X2KIPHGVHZYOF355A2RUZ", "length": 3970, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मे\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मे\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मे या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्री���्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/९ मे ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ मे ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dietwardha.com/blank-4", "date_download": "2020-10-01T01:28:41Z", "digest": "sha1:ILNSM5UF2CMDFYMDZIOMSUHZ5UIK5OAZ", "length": 2041, "nlines": 30, "source_domain": "www.dietwardha.com", "title": "अभिव्यक्ती | DIET WARDHA", "raw_content": "\nसंपर्क व मदत केंद्र\nआता घरी राहूनच घ्या स्पर्धेत भाग .\nविद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही उपजत कलागुण आहे. आता त्या कलागुणांना अभिव्यक्त करण्याची वेळ आली आहे.Lockdown मध्ये कुठेही बाहेर न जाता तुम्हाला खालीलपैकी ज्या कलागुणात आवड आहे. त्याचा video घरीच तयार करून आम्हाला पाठवा. video पाठवण्यासाठी खालील tab ला click करून फॉर्म भरा तसेच video upload करण्याची tab पण त्या फॉर्म मध्ये दिली आहे. स्पर्धेच्या नियम व अटी फॉर्म मध्येच दिलेल्या आहे. सर्व video हे दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत upload करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2019/09/10_4.html", "date_download": "2020-10-01T02:15:42Z", "digest": "sha1:VSJCBSTRPSLLEKECNQULDEVWZEZW7JBH", "length": 7772, "nlines": 69, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "गवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...", "raw_content": "\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nbyMahaupdate.in बुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nलहानपणी अनेकवेळा गवारीची भाजी न खाल्ल्यामुळे आईचा ओरडा ऐकावा लागत होता. आता जेव्हा या भाजीमधील गुणांवर होत असलेल्या आधुनिक शोधाची माहिती ऐकल्यानंतर लक्षात येते की, आईचा तो ओरडा का होता.\nघराघरात खाल्ल्या जाणार्या गवारीची शेती भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये केली जाते. या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या भाजीचे खास फायदे आणि उपाय सांगत आहोत.\nगवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते.\nगवारीचे खास फायदे -\nगवारीमध्ये आढळून येणारे ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास लवकर लाभ होतो.\nया भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात. शारीरिक स्वरुपात कमजोर व्यक्तीने गवारीचे दररोज सेवन करावे.\nगवारीची अर्धीकच्ची भाजी आरोग्यासाठी सहायक मानली जाते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.\nगुजरातमधील डाँग भागातील आदिवासी गवार वाळवून याची पावडर तयार करतात आणि टोमॅटोबरोबर चटणी स्वरुपात खातात. डायबिटीजच्या रुग्णाला 80 दिवस कमीतकमी दोन वेळेस ही चटणी दिल्यास लाभ होतो.\nदमा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर\nगवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. आदिवासी लोक दमा रुग्णांना गवारीच्या शेंगा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात.\nपातळकोट येथील आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसर्या दिवशी या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.\nडाग, खाज यामध्ये उपयुक्त\nगवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या 3-4 कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.\nकच्ची गवार बारीक करून यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-coronavirus-updates-today-4-august-news/", "date_download": "2020-10-01T01:33:16Z", "digest": "sha1:KEPE22GRUR4JRWDXANJMESRVHAI5536U", "length": 15233, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 1312 जण 'कोरोना'मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी | pune coronavirus updates today 4 august news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 1312 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 1312 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात 1312 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1192 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील 2 जण कोरोनामुळं दगावले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 1412 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.\nसध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 59496 झाली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 41251 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 16833 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी 656 हे क्रिटिकल असून त्यापैकी 404 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. सध्या पुणे शहरात कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसुशांतची Ex मॅनेजर दिशाचा बलात्कार करून खून झालाय, माझ्याकडे तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट’ : नारायण राणे\nCoronavirus Vaccine Update :Oxford वॅक्सनीच्या अ‍ॅडव्हॉन्स ट्रायलला मंजूरी, ‘सीरम’चं 50 % उत्पादन भारतासाठी असणार\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nUnlock 5.0 Guidelines : अनलॉक 5.0 ची गाइडलाईन जारी, सिनेमागृह उघडणार तर…\nPune : नव विवाहितेची कात्रज तलावात उडी मारून आत्महत्या\n पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं…\nUnlock 5.0 : राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढला \nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी…\nपुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची…\nपहिल्या टी-20 विश्वचषक विजयाची 13 वर्षे \nसर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार लोकल सेवा \n1 ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर…\n ‘कोरोना’ काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20…\nजाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या…\nInstagram मध्ये जोडण्यात आली ‘ही’ 10 नवीन…\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा…\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\nचहातील कॅफीनमुळे होऊ शकते अ‍ॅडिक्शन, ही आहेत लक्षणे\n..म्हणून जन्मापासूनच घ्यावी बाळाच्या ‘मौखिक’…\nMouth Ulcer Care : तोंडातील अल्सरमुळं ‘परेशान’…\n‘ब्लड-शुगर’ लेव्हल कमी करतो कांदा, मुधमेहीच्या…\n‘इबोला’सह ‘या’ ९ व्हायरसपासून देशाला…\nश्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\n ’या’ 7 गोष्टींची घ्या काळजी,…\nघोरण्याचा असू शकतो अल्झायमरशी संबंध\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nSERO सर्वेचा दावा : 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 15…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nसर्जिकल स्ट्राइकच्या वेळी बिबटयाचं मल-मूत्र सोबत घेवून गेले…\nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nCoffee Benefits : जाणून घ्या दिवसात कितीवेळा कॉफी पिणे योग्य,…\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे…\nउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना ‘कोरोना’ची लागण \nCM नितीश कुमार यांचे ‘हे’ 6 ‘लढवय्ये’,…\nCoronavirus Side-Effects : ‘कोरोना’तून बरं झाल्यानंतर देखील साईड इफेक्ट्सचा सामना करतात 10 पैकी 9 रूग्ण\n प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत\nPune : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेच्या रूग्णालयात गोंधळ, पोलिसांकडून तिघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/latur/artistic-predictions-collector-superintendent-police/", "date_download": "2020-10-01T00:47:48Z", "digest": "sha1:4XQWUYQBPTWKYIPWQ62WXNO5Z7IOCKEW", "length": 19773, "nlines": 314, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा कलात्मक अंदाज... - Marathi News | Artistic predictions of the Collector, Superintendent of Police ... | Latest latur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'य��' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा कलात्मक अंदाज...\nलातूर - मोहम्मद रफी यांच्या ३७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित संगीत सोहळ्यात अधिकारी द्वयांनी ' बदन पे सितारे लपेटे हुऐ..' हे गीत सादर करून धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राठोड या संगीत सोहळ्याचे पाहुणे कलाकार होते. त्यांनी रफींच्या आवाजातील पाच गीते सादर करीत सर्वाधिक दाद मिळवली.\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/04/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:57:27Z", "digest": "sha1:EXW63IHSES2MOSHRSSPCCKWWTPCF4BDJ", "length": 13563, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "खडसे-महाजनांच्या कुस्तीत जळगाव जिल्हा चीत - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political खडसे-महाजनांच्या कुस्तीत जळगाव जिल्हा चीत\nखडसे-महाजनांच्या कुस्तीत जळगाव जिल्हा चीत\nमाजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सत्तासंघर्ष जळगाव जिल्ह्यासाठी नवा नाही. दोघं नेते यास वेळोवेळी नकार देत आले असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील बंद दाराआड होणारे वाद विवाद चव्हाट्यावर येवू लागले आहेत. गेल्या महिन्यात पक्षाच्या जिल्हा बैठकित दोघांचे समर्थक प्रथमच एकमेकांना जाहिररित्या भिडल्यानंतर आता जिल्हा परिषद सभापती निवडणुकिदरम्यान दोन्ही बड्या नेत्यांमधील वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. या वादामुळे जिल्हा भाजपासह जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समित्यांमध्ये खडसे व महाजन असे दोन गट पडले आहेत. पक्षाच्या अंतर्गत कलहाशी सर्वसामान्यांना काही एक घेणं देणं नसलं तरी आता त्यांच्यातील आपसी सत्तासंघर्षामुळे जिल्ह्याच्या विकासाला फटका बसत आहे. दोघांमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेले कोट्यवधींचे प्रकल्प व योजना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरु असल्याने पक्षासह जिल्ह्याचे नुकसान होत आहे.\nपश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खान्देशवर सातत्याने अन्याय होत आला आहे. देशाचे सर्वोच्च पद मिळाल्यानंतरही त्याचा जिल्ह्याला फारसा फायदा झाला नाही. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकित भाजपाला दणदणीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपाचे हेवीवेट नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले. मात्र मुख्यमंत्री पदाची हुलकावणी मिळाल्यानंतर त्यांच्या वाट्याला महसुल, कृषीसह आठ वजनदार खात्यांचा कार्यभार आला. त्याचा फायदा उचलत त्यांनी जळगाव जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा करत त्यासाठी निधीही मंजूर केला. मात्र विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे अडचणीत आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. याच काळच खडसे व महाजन यांच��यात सत्तासंघर्ष उफाळून आला. या वादात भाजपाने खडसेंना काहीसे दुर लोटत राज्यपातळीवरून महाजन यांना अतिरीक्त बळ देण्यात आले. जिल्ह्यातील नगरपालिका, विधानपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांदरम्यान उमेदवार निश्‍चितीपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महाजन यांनीच घेतले. यामुळे खडसे-महाजन वादाला फोडणी मिळाली. निवडणुकिदरम्यान भाजपच्या बैठकीत खडसे व महाजन गटाचे कार्यकर्ते उघडपणे एकमेकांना भिडल्याने दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वादाला प्रथमच जाहीर मान्यता मिळाली होती. मात्र दोघांनीही त्याचा वेळोवेळी इन्कार केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यानदेखील दोघांचे संबंध ताणले गेले होते. यानंतर सभापती निवडीदरम्यान तर दोघांमधील वाद विकोपाला जाऊन थेट राज्यपातळीवर पोहोचला. यामुळे जिल्हा परिषदेत खडसे समर्थक व महाजन समर्थक असे दोन गट पडले आहेत.\nखडसे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यांचे मंत्रीपद जाताच हे प्रकल्प इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. यात प्रामुख्याने यावल तालुक्यातील हिंगोणा येथे २ कोटी रोपांचा क्षमतेचा टिश्यू प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पाला ६० एकर जमीन केंद्र सरकारच्या मार्फत देण्यात आली. मात्र तो प्रकल्प रद्द झाला. वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राला तब्बल १६ वर्षानंतर १०६ एकर जागा मंजूर करून हस्तांतर करून दिले होते. तोही रद्द करण्यात आला. त्यासाठी १०० कोटीही आले होते. रावेर तालुक्यातील पाल येथील पशु महाविद्यालयाला १०० एकर व भुसावळ कुक्कुट संशोधन केंद्रासाठी ५ एकर जागा देऊनही हे प्रकल्प रद्द झाले आहेत. मुक्ताईनगरात सालबर्डी येथे कृषी अवजार संशोधन केंद्र ११० एकर जमिनीवरचा प्रकल्प मंजूर करून नंतर रद्द करण्यात आला. मुक्ताईनगरला कृषी विद्यापिठ सुरू करण्याच्या हालचाली सुरु असतांना हा विषय अद्यापही रखडेला असून हे विद्यापीठ धुळे जिल्ह्यात हलविण्यात येण्याची शक्यता आहे. मोहाडी शिवारात १०० बेड असलेले रूग्णालय तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय करण्याची घोषणा झाल्यानंतरही पुढे हालचाली झालेल्या नाहीत. या व्यतिरिक्त तूर संशोधन केंद्रासाठी ९० एकर जागा देवूनही हा विषय थंड बस्त्यात आहे. चोपडा त��लुक्यात अल्पसंख्यांकसाठी मंजूर झालेले २५ कोटी पैकी ४ कोटी विद्यार्थ्यांच्या पॉलिटेक्नीकसाठी मंजूर झाले असतांना हा प्रस्ताव देखील धुळखात पडला आहे. यास खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद कारणीभुत मानले जात आहे. कोणत्याही पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद असतातच मात्र त्याचा फटका मातृभुमीच्या विकासाला बसू नये ही अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/forest-workers-work-stop-alert/articleshow/66713427.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T02:01:29Z", "digest": "sha1:QNFGL6LG2UEBWEOQ7W4HMCHQQDPZGNU6", "length": 14516, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवन कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा इशारा\nठाणे वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी केलेल्या राखफेक आणि शाईफेक आंदोलनाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेकडून निषेध करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम ३५३चा\nराखफेकप्रकरणी वनरक्षक संघटनेचा निषेध\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nठाणे वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी केलेल्या राखफेक आणि शाईफेक आंदोलनाविरोधात मंगळवारी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेकडून निषेध करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम ३५३चा गुन्हा दाखल करण्याची मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी राजकीय दबावापोटी या कलमाची नोंद केली नसल्याचा आरोप या संघटनेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन डिसेंबरपर्यंत ३५३चा गुन्हा दाखल झाला नाही तर वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करणार आहेत.\nअंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील रोपवनामध्ये समाजकंटकांनी आग लावल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून फुललेली वनराई जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वनअधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत खासदार शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर राखफेक केली होती. हल्ल्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले असून कामाची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणारे पत्र पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे आहे. मुख्य वनसंरक्षक हे पद भारतीय वनसेवेतील आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचे असून त्यामुळे असे हल्ले वारंवार होण्याचा धोकाही यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.\nमुख्य वनसंरक्षकांच्या अंगावर राख-माती फेकणे, कुंड्या फोडणे असे प्रकार सोमवारच्या आंदोलनादरम्यान घडले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी समानतेनुसार हल्लेखोर शिवसैनिकांवरही ३५३चा गुन्हा दाखल करावा. सामान्य माणसांने सरकारी अधिकाऱ्याला धारेवर धरले किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अनुसरला तर ज्या पद्धतीने कायद्याचा बडगा उचलून सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल होता. तोच न्याय येथेही लावून पोलिसांवर दबाव नसल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n स्मशानभूमींत ठेकेदारांकडून मृतांच्या ...\nयेऊरच्या जंगलात युवक भरकटले, रात्रभर शोधमोहीम\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nजिल्हा परिषद अखेर डिजिटल… महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=402%3A2012-01-20-09-49-01&id=236862%3A2012-07-09-16-06-05&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=406", "date_download": "2020-10-01T02:26:53Z", "digest": "sha1:SKWXEBWDZWXLD6NFNRVQAQ7YEFH7KY3B", "length": 20591, "nlines": 16, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : भ्रष्टाचाराची उपयुक्तता ?", "raw_content": "आकलन : भ्रष्टाचाराची उपयुक्तता \nप्रशांत दीक्षित, मंगळवार, १० जुलै २०१२\nचीनमध्ये नवे नेते ��त्तेवर येऊ घातले असतानाच आजी-माजी नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्यांकडे जगाचे लक्ष वेधले गेले. नेते भ्रष्टाचार अमान्य करीत नाहीत, उलट त्याचे समर्थन करतात. सौम्य भ्रष्टाचार विकासाला आवश्यकच असतो असे म्हणतात.. \nजागतिक सत्तेचा तोल सध्या आशियाकडे झुकत आहे तो चीनमुळे. खेळापासून अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील पाश्चिमात्यांची मिरासदारी मोडून काढण्याचा चंग चीनने बांधला आणि आर्थिक सुबत्ता मिळवीत तो तडीस नेण्यासाठी नेटाने प्रयत्न चालविला. आर्थिक सुबत्ता मिळविण्याचे वेड चीनने डेंग यांच्या कारकीर्दीत घेतले. आर्थिक यशाच्या आधारावर विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणे हे चीनचे ध्येय झाले. त्याला कल्पनातीत यश मिळाले. अवघ्या वीस वर्षांत साठ कोटी लोक गरिबीतून उच्च मध्यमवर्गात गेले. मानवी इतिहासातील हा विक्रम आहे.\nया यशाचे श्रेय चिनी राज्यकर्त्यांना दिले जाते. त्यांचा व्यवहारवाद, जगातील प्रवाह ओळखून त्याचा फायदा उठविण्याची हातोटी, घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास, पोथीनिष्ठेला तिलांजली देऊन रोकडा व्यवहार करण्याकडील कल अशा अनेक गुणांची चर्चा होते. हे गुण आपल्या नेत्यांमध्ये नाहीत आणि म्हणून भारत मागे पडतो असेही म्हटले जाते. याशिवाय भ्रष्टाचार या जटिल रोगाने आपण खंगलो आहोत यावर आपला विश्वास आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त झाला की महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही अशी आपली खात्री करून देण्यात आली आहे. चीनचे पुढारी देशाचा विचार करतात तर आपले फक्त स्वत:चा असे आपण मानतो. पण चीनचे पुढारीही स्वत:चाच विचार करतात आणि कमालीचे भ्रष्ट असतात. चीन वैभवात असला तरी तेथे हितसंबंधीयांच्या भांडवलशाहीचे (क्रॉनी कॅपिटललिझम) पेव फुटलेले आहे. चीनमधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा बाहेर येत आहेत.\nकाही कथा तर अशा आहेत की हे चीनचे वर्णन की भारताचे हे कळणार नाही. ‘नोकरी मिळविण्यासाठी, मुलांना शाळेत घालताना हात ओले करावे लागतात, इस्पितळात बेड मिळविण्यासाठी पैसे चारावे लागतात.. एक काम असे नाही की पैशाशिवाय होत नाही.’ असे शांग बिन्जियांग या चित्रकाराने ‘एनपीआर’ वाहिनीला सांगितले. सध्याच्या पदाधिकाऱ्यांची मुले, माजी पदाधिकाऱ्यांची मुले, केंद्रीय पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, लष्करी अधिकारी, पोलीस अशा सर्वाच्या मुलांची वा नातेवाईकांची वर्णी ल���वावीच लागते असे व्हिटर शिआ या अभ्यासकाला आढळून आले.\nमाओच्या काळातही भ्रष्टाचार असला तरी इतका नव्हता. चीनमध्ये पैसा वाढला आणि तसा भ्रष्टाचारही वाढला. या भ्रष्टाचारात मुख्यत: पक्षाचे पदाधिकारी आणि सरकारी नोकर सामील असतात. चीनमध्ये अनेक क्षेत्रांत सरकारने मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. अवाढव्य प्रकल्प हाती घेतले. अनेक चिनी कंपन्यांनी जागतिक बाजारात उडी घेतली. हे सर्व करीत असताना सरकारी पैसा हेच मुख्य भांडवल होते. त्या पैशावर कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांची सत्ता होती. नव्या प्रकल्पांमध्ये शेअर मिळविणे, मुलांना व नातेवाइकांना संचालक म्हणून नेमणे किंवा सरकारी गुंतवणुकीवर भव्य प्रकल्प उभा करून त्याची सूत्रे मुलांकडे देणे आणि अनेक क्षेत्रांतील आर्थिक हितसंबंध बळकट करीत जाणे याला कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले. यातून देशाचा विकास झाला आणि पदाधिकारीही अतोनात श्रीमंत झाले. ‘रेड नोबिलिटी’ असे याला म्हटले जाते.\nहा विषय पुन्हा चर्चेला आला तो ‘ब्लूमबर्ग’ने केलेल्या गौप्यस्फोटामुळे. चीनचे संभाव्य अध्यक्ष जिनिपग यांच्या नातेवाइकांच्या देशी-विदेशी गुंतवणुकीचा तपशील ‘ब्लूमबर्ग’ने दोन आठवडय़ांपूर्वी जाहीर केला. खाणी, बांधकाम क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रात जिनिपग यांच्या नातेवाइकांची अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. ही सर्व माया सरकारी कृपेने मिळालेली आहे. ही माहिती जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे ‘ब्लूमबर्ग’ व ‘बिझिनेस वीक’ची संकेतस्थळे चिनी संगणकांवरून अदृश्य झाली.\nअर्थात जिनपिंग हे एकटे नाहीत. चिनी कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांची अख्खी बटालियनच अशा उद्योगात गुंतलेली आहे. त्याची सुरुवात अगदी वरिष्ठ स्तरापासून होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मे महिन्यात एक यादीच प्रसिद्ध केली. हॉलीवूडमधील ड्रीमवर्क कंपनीने शांघायमध्ये अ‍ॅनिमेशन स्टुडिओ उभारण्यासाठी ३३० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. जिआंग झेमीन या माजी अध्यक्षाचा मुलगा यामध्ये भागीदार आहे. नोकिया, मायक्रोसॉफ्टसह सेमीकंडक्टर, टेलिकम्युनिकेशन व बांधकाम क्षेत्र यामध्ये चीन सरकारच्या साह्याने उभ्या राहाणाऱ्या अनेक प्रकल्पांत झेमीन यांच्या मुलाचा सहभाग आहे. तो ‘डीलमेकर’ म्हणूनच ओळखला जातो. पंतप्रधान वेन जिआबाव यांच्या मुलाची उपग्रह वाहिनी आहे, चि���ी सरकारला सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या कंपनीची मालकी अध्यक्ष हु जिंताव यांच्या मुलाकडे आहे. जगातील सर्वात मोठी पब्लिक स्टॉक ऑफर चीनमध्ये २००६ मध्ये झाली. मेरिल लिन्चचे हे डील २२ अब्ज डॉलर्सचे होते आणि ते फेंग शोडाँग याने मिळवून दिले. कम्युनिस्ट पार्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा पदाधिकारी वू बँगगुओंचा फेंग हा जावई.\nडीलमधून मिळालेला पैसा आलिशान राहणीवर खर्च होतो आणि परदेशात गुंतवला जातो. चिनी सरकारच्या अंदाजानुसार १८ हजार पदाधिकाऱ्यांनी १३० अब्ज डॉलर परदेशात नेले आहेत. बो या पॉलीटब्यूरोच्या सदस्याला अटक झाली. तो १०० दशलक्ष डॉलरचा मालक आहे. रेल्वे मंत्रालयातील उपाध्यक्षाने अडीच अब्ज डॉलर परदेशात पाठविले. या पदाधिकाऱ्यांनी जगातील अनेक प्रगत देशांमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. त्यांची मुले हार्वर्ड, स्टॅनफर्ड अशा मान्यवर विद्यापीठांत शिकतात. नंतर व्यवसाय सुरू करतात. त्या व्यवसायाला चीन सरकारचे संरक्षण असते. कोणत्या क्षेत्रात पैसा मिळणार याचा अचूक अंदाज राज्यकर्ते बांधतात आणि गुंतवणूक करतात. काही कंपन्या तर पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध मुद्दाम प्रगट करतात. दरवर्षी सुमारे ७०० अब्ज डॉलर्सवर पक्ष पदाधिकारी व नोकरशहा डल्ला मारतात असा प्राथमिक अंदाज आहे.\nचिनी समाजातील आर्थिक दरी रुंदावत चालली आणि पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठू लागला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मनातून जे नेते उतरतात त्यांच्याविरोधातील बातम्या प्रसिद्ध होण्यास आडकाठी येत नाही. भ्रष्टाचाराचे कोणते प्रकरण उघड करायचे आणि कोणते नाही यावर कम्युनिस्ट पक्षाची सक्त नजर असते. मात्र इंटरनेटच्या युगात असे नियंत्रण कठीण जाते. याशिवाय लोक सतत रस्त्यावर येऊन दंगली करीत असतात. भ्रष्टाचारावरील लोकांच्या रागाची दखल घेतली पाहिजे असे चीन सरकारलाही अधूनमधून वाटते. मग नैतिक कारभाराचे डोस दिले जातात. मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना सुटतात. एखाद्दुसऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते. पण परिस्थिती तशीच राहते. पैसा पुढाऱ्यांच्याच हातात एकवटत राहतो.\nआश्चर्य म्हणजे या भ्रष्टाचाराचे समर्थन केले जाते. सौम्य भ्रष्टाचार हा विकासासाठी आवश्यक असतो, असे प्रतिपादन ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारधार्जिण्या वृत्तपत्रातील अग्रलेखात केले आहे. या अ��्रलेखातील एक परिच्छेद चिनी राज्यकर्त्यांचे धोरण स्पष्टपणे मांडतो. ‘भ्रष्टाचार पूर्णपणे घालविण्याचा मार्ग कोणत्याच देशात सापडलेला नसल्याने तो लोकांना सहन होईल इतपत ठेवणे हे महत्त्वाचे आहे. परंतु चीनमध्ये तसे करणे हेही कमालीचे क्लेषदायक ठरेल. भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला तर देशात प्रचंड गोंधळ निर्माण होईल हे जनतेने लक्षात घ्यावे. भ्रष्टाचार नष्ट करणे ही अत्यंत कठीण बाब आहे. त्यातील यश हे अन्य क्षेत्रातील यशावर अवलंबून आहे. पुढारी स्वच्छ आहेत, पण अनेक क्षेत्रांत देश मागासलेला आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या चीन देशाची कल्पनाही करवत नाही. असे जरी शक्य असले तरी परवडणारे नाही.’\nया अग्रलेखावर टीका झाली असली तरी भ्रष्टाचाराची उपयुक्तता समजून घ्या असा कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांचा जनतेला आग्रह आहे. ‘आम्ही बिलियन डॉलरवर डल्ला मारला असला तरी देशाची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरवर नेऊन ठेवली त्याचे काय’ हा चिनी पदाधिकाऱ्यांचा सवाल आहे. सौम्य भ्रष्टाचार विकासाला पूरक ठरतो असा सिद्धांत ते जनतेच्या गळी उतरवितात. स्वच्छ कारभाराचा आग्रह धराल तर समाजातील आर्थिक दरी अधिक रुंदावत जाईल, असा इशारा देतात.\nहा युक्तिवाद मनाला पटणारा नाही. मूलभूत विचार करता तो धोकादायक आहे. पण त्याचा समर्पक प्रतिवाद करणेही सोपे नाही. कारण ज्या जीवनशैलीचा आपण पाठलाग करीत आहोत ती काही कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्यात चिनी राज्यकर्ते यशस्वी ठरले आहेत. चिनी राज्यकर्ते भ्रष्ट आहेत, पण कमालीचे कार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या युक्तिवादाला तो चुकीचा असला तरी वजन येते. असा युक्तिवाद आपले राज्यकर्ते करू शकत नाहीत. कारण आपण भ्रष्ट आहोत आणि अकार्यक्षमही आहोत. आपल्यातील गुणांवर अकार्यक्षमतेची काजळी चढलेली आहे. त्यामुळे जगाच्या आर्थिक सत्तेचा तोल आशियाकडे सरकत असला तरी भारत त्यामध्ये नाही.\nशांग बिनजिआंग या तरुणाने भ्रष्ट चिनी पदाधिकाऱ्यांची १६०० व्यक्तिचित्रे केली, पण परवानगी नसल्याने या चित्रांचे प्रदर्शन आपल्या स्टुडिओतच मांडले. कीर्तिवंतांची चित्रे ओळीने मांडून ‘हॉल ऑफ फेम’ सजवतात, तशी ही ‘वॉल ऑफ शेम’ - अशी मिश्किल टिप्पणीही तो करतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/loksabha-sanjay-singh-said-no-allinace-with-congress/", "date_download": "2020-10-01T00:47:50Z", "digest": "sha1:P4SNMQAVRQ4ABTK2MG3LBP6OF7PUXMBX", "length": 6008, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली-हरियाणात काँग्रेस आणि आपमध्ये युती नाही - संजय सिंह", "raw_content": "\nदिल्ली-हरियाणात काँग्रेस आणि आपमध्ये युती नाही – संजय सिंह\nनवी दिल्ली – आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीबाबत मोठी बातमी आली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षात दिल्ली-हरियाणामध्ये युती होणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.\nसंजय सिंह यांनी सांगितले आहे की, ‘युती होईल अशी कोणतीही आशा राहिलेली नाही, त्यामुळे दिल्ली-हरियाणामध्ये आम आदमी पक्ष आपल्या हिमंतीवर निवडणुक लढवणार आहे.\nआम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह म्हणाले की, ‘भाजपाला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत युती करण्यासाठी तयार होतो, मात्र काँग्रेस युती करण्याच्या मूडमध्ये नाही. हा अतिशय दु:खाी बाब आहे की, आमच्या अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेस कोणतीही तडजोड करायला तयार नाही’.\nदरम्यान, काही दिवसापासून अशी चर्चा होती की, आम आदमी आणि काँग्रेसमध्ये युती होणार, पंरतु सारखंच दोन्ही पक्षामध्ये हो-नाही असंही चालू होतं. त्यातच आजही अशी बातमी आली होती की, काँग्रेस आणि आम आदमीमध्ये दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड याठिकाणी एकूण 18 जागेवर युती झाल्याच निश्चित झालं आहे. यावरून दिल्लीत काँग्रेस 4 आणि आम आदमी 3 जागेवर लढणार असल्याचं सांगितल जात होतं. मात्र संजय सिंह यांच्या स्पष्टीकरणानंतर आम आदमी आणि काँग्रेस यामध्ये आता युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/metro-kfw.html", "date_download": "2020-10-01T01:04:54Z", "digest": "sha1:DISKRQUUHALZZALVK72VEIXG4CML5HNY", "length": 12920, "nlines": 109, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मेट्रो प्रकल्पाच्या कार्यावर के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डीने व्यक्त केले समाधान - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर मेट्रो मेट्रो प्रकल्पाच्या कार्यावर के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डीने व्यक्त केले समाधान\nमेट्रो प्रकल्पाच्या कार्यावर के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डीने व्यक्त केले समाधान\nचार स्थरीय वाहतूक प्��णाली, विविध मेट्रो स्टेशनसह आसोली कास्टिंग यार्ड व मिहान डेपोची केली पाहणी\nनागपूर १२: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रांस या दोन्ही शिष्टमंडळाने आज तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विविध ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी सुरु असलेल्या कार्याच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. आज अखेरच्या दिवशी पाहणीला सुरवात करण्यापूर्वी दोन्ही शिष्टमंडळाची महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात होणाऱ्या कार्याची विशेषतः रिच-२ आणि रिच-४ येथे सुरु असलेले कार्य आणि नियोजनाची माहिती के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी अधिकाऱ्यांना देण्यात आली.\nके.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या गटात प्रकल्पाची पाहणी केली. सुरवातीला रिच-२ आणि रिच-४ चे आगामी दिवसात होणाऱ्या कार्याचे नियोजन व कार्य कधी पर्यंत पूर्ण होणार यावर सविस्तर माहिती शिष्टमंडळाने जाणून घेतली. यानंतर रिच-२ अंतर्गत येणाऱ्या गद्दीगोदाम भागातील प्रॉपर्टी डेव्हल्पमेंट साईट व प्रामुख्याने याठिकाणी तयार होणाऱ्या चार स्थरीय वाहतूक व्यवस्थेच्या कार्याची पाहणी करण्यात आली. तसेच झिरो माईल मेट्रो स्टेशनवर भेट देऊन येथील कार्याचा आढावा त्यांनी घेतला. तर रिच-४ अंतर्गत आसोलीचे कास्टिंग यार्ड, येथील लेबर कॉलोनी, अग्रसेन चौकातील प्रकल्पाचे कार्य, कॉटन मार्केट परिसरातील कॅन्टीलिव्हर ब्रिज या कार्याचे प्रत्यक्ष निरीक्षण शिष्टमंडळातर्फे करण्यात आले.\nरिच-२ आणि रिच-४ मध्ये निर्माणाधीन कार्यासह रिच-३ अंतर्गत हिंगणा मार्गावरील सुभाष नगर मेट्रो स्टेशन व रिच-१ अंतर्गत जय प्रकाश मेट्रो स्टेशन तसेच मिहान डेपोमधील कोच वॉश प्रणालीचे निरीक्षण करून यासर्व ठिकाणी झालेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. एकंदरीत तीन दिवसीय दौऱ्यावर के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी शिष्टमंडळाने प्रकल्पात झालेल्या व सुरु असलेल्या कार्यावर समाधान व्यक्त केले. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत प्रकल्पाची अंबलबजावणी कश्या प्रकारे सुरु आहे व तांत्रिकी, वित्तीय तसेच इएसएचएस दृष्टीकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी महा मेट्रोतर्फे संचालक (प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) श्री. एस.शिवमाथन संचालक (प्रकल्प नियोजन) श्री.रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे,कार्यकारी संचालक(रिच -२) श्री. महादेवस्वामी,मुख्य प्रकल्प व्यवस्थापक(रोलिंग स्टॉक) श्री.राजेश कुमार पटेल उपस्थित होते.\nTags # नागपूर # मेट्रो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर नागपूर, मेट्रो\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची ���िर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/11/blog-post.html", "date_download": "2020-10-01T00:47:04Z", "digest": "sha1:URAKHFL6FRGPJLDHFCGGAWGEIYFATOLW", "length": 34121, "nlines": 96, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "बलुचिस्तानला हवीय १९७१ च्या बांग्लादेश युध्दाप्रमाणे भारतीय सैन्याची मदत - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Political बलुचिस्तानला हवीय १९७१ च्या बांग्लादेश युध्दाप्रमाणे भारतीय सैन्याची मदत\nबलुचिस्तानला हवीय १९७१ च्या बांग्लादेश युध्दाप्रमाणे भारतीय सैन्याची मदत\nबलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांची विशेष मुलाखत\n‘सिमोल्लंघन राष्ट्रवादाचे, मागोवा बलुचिस्तिानचा’ हा विशेषांक दै.तरुणभारततर्फे नुकताच प्रकाशित करण्यात आला. यात श्री.विभाकर कुरंभट्टी सर यांनी मला बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी दिली.बलुचिस्तानवर आधी लिखाण केले असल्याने माहिती होती मात्र शेर मोहम्मद बुगती हा विषय नवीन होता कारण त्यांचे केवळ नावच माहित होते. त्यांच्यांशी संपर्क कसा साधायचा कारण त्यांचे केवळ नावच माहित होते. त्यांच्यांशी संपर्क कसा साधायचा येथून सुरुवात होती. मात्र २२ वेगवेगळ्या लोकांशी ट्वीटर व इमेल व्दारे संपर्क साधल्यानंतर श्री.बुगती यांचा स्विर्त्झलँडमधील जिनेव्हा मधील फोन नंबर मिळाला. त्यांना स्वत:ची ओळख पटवून देण्यात तिन-चार दिवस लागले. अखेर त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी भन्नाट मुलाखत दिली. प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपातील ही मुलाखत आपल्यासाठी .....\nकाश्मीर प्रश्‍नावर गेल्या ७० वर्षांपासून भारत लढा देत आहे. मात्र वाकडी शेपूट असलेला पाकिस्तान काश्मीरवर दावा करत नेहमीच वातावरण चिघळवित आहे. इतक्या वर्षांच्या या संघर्षाला बलुचिस्तानच्या निमित्ताने प्रथमच कलाटणी मिळाली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे संपुर्ण जगा समोर मांडून एकाच झटक्यात पाकिस्तानला बचावाच्या अवस्थेत आणले आहे. बलुचिस्तानच्या रूपाने काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा अस्तित्वात असून त्याच्यावर तोडगा निघणे बाकी आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदारपणे मांडत पाकिस्तानचा बुरखा फाडण्यात ते यशस्वी झाले आहेत. भारताच्या या आक्रमक भुमिकेमुळे जो पाकिस्तान काश्मीरवर हक्क सांगत होता तो आता बलुचिस्तान वाचविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे या पार्श्‍वभुुमीवर बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बलुचिस्तानमधील जेेष्ठ स्वतंत्रसेनानी नवाब अकबर बुगती यांचे नातू शेर मोहम्मद बुगती यांनी पत्रकार युवराज माधवसिंग परदेशी यांना दिलेली विशेष मुलाखत.... पाकिस्तानच्या त्रासामुळे बुगती यांना मातृभुमी सोडून स्विर्त्झलँड जिनेव्हा येथे राजकीय आश्रय घ्यावा लागला आहे. तेथून त्यांनी दुरध्वनी व ई-मेलच्या माध्यमातून सिमोल्लंघन राष्ट्रवादाचे-मागोवा बलुचिस्तानचा विशेषकांसाठी दिलेली खास मुलाखत\nप्रश्‍न - बलुचिस्तानच्या स्वतंत्रता लढ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे ७० वर्षानंतर प्रथमच घेण्यात आली आहे. याकडे आपण कसे पाहता\nबुगती- जगाने पहिल्यांदाच आमची दखल घेतली याचा निश्‍चित आनंद आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून आम्हाला त्रास देण्याचे प्रयत्न सुरु असतांना शांतता व सलोखा राखण्यासाठी आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जग मान्यता मुळू लागली आहे. हा सकारात्मक बदल आमचा संघर्ष, प्रयत्न व त्याग यातून आलेला आहे. बलोच नेते आणि युवक यासाठी आपले सर्वस्व अपर्ण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय नेटाने लावून धरला आहे. यामुळे अखेर जागतिक पातळीवर याची घेण्यात येत आहे. गेल्या सात दशकांपासून बलोच लोकांवर अनत्वित अत्याचार होत असून याबाबत स्थानिक प्रसार माध्यमांची भुमिका अत्यंत निराशाजनक आहे. मात्र आमच्या सात दशकांच्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या व्यथा वेदना पोहचल्या. आमच्या पक्षासह बलोच रिपब्लिकन आर्मी (बीआरपी) ने ही सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उचलण्यात पुढाकार घेतला. बीआरपीच्या युरोपसह अनेक पाश्‍चात्य देशांमध्ये शाखा असून आमच्या समस्यांना विविध माध्यमातून जगासमोर आणण्याचे काम नित्यनियमाने करण्यात येत आहे.\nप्रश्‍न - पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी छेडण्यात आलेल्या बलुचिस्तान स्वातंत्रता लढ्यामागे प्रमुख उद्देश कोणता\nबुगती - या प्रश्‍नातच याचे उत्तर दडलेले आहे. कारण हा संघर्ष बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच केला जात आहे. गेल्या सात दशकापासून सुरु असलेला अत्याचार, मानवी अधिकारांचे उल्लंघन आदींच्या माध्यमातून पकिस्तान सैन्य बलोच जनतेवर अनत्वित अत्याचार केले आहे. या कालखंडात विविध लष्करी कारवाया, अपहरण, खोट्या चकमकी आदिंच्या माध्यमातून निष्पाप बलोच जनता, राजकिय कार्यकर्ते आणि नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने बलोचिस्तानवर अवैध कब्जा केल्यानंतर आजवर सुमारे पाच महत्वाचे लष्करी ऑपरेशन पाकिस्तान सैन्याने राबविले आहेत. यातील सन २००२ सालच्या पाचव्या लष्करी कारवाईनंतर आजवर सुमारे २६ हजार बलोच नागरिक गायब झाले आहेत. यात राजकिय नेते, कार्यकर्ते, शिक्षक, डॉक्टर्स, बौध्दीक क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक आदिंचा समावेश असून त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. तर याच कालखंडात सुमारे ६ हजार लोकांची हत्या करुन त्यांना दफवन्यात आले आहे. कोणताही पुरावा व अंत्यविधीचे संस्कार न करता तयार झालेल्या अशा अनेक सामुहिक दफनभुमी पाकिस्तानी सरकारच्या क्रौर्याची साक्ष देत आहेत.\nप्रश्‍न - पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादात बलुची लोकांची कशी होरपळ होतेय\nबुगती - मी वर नमुद म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानने अवैध कब्जा केल्यापासून बलोच लोकांचा पध्दतशिरपणे नरसंहार करण्यात येत असून त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.\nप्रश्‍न- बलुचिस्तान स्वातंत्रता लढ्यातील सर्वात लोकप्रिय नेते अकबर बुगती यांची सन २००४ मध्ये हत्या करण्यात आली. यात पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या हत्येमागे काय उद्देश असू शकतो\nबुगती - शहिद नवाब अकबर बुगती यांच्यासह अनेक बलोच नेते आणि राजकिय कार्यकर्त्यांना पाकिस्तानी सैन्य व त्यांच्या गुप्तचर यंत्रणेने वारंवार टार्गेट केले आहे. कारण हे सर्वजण त्यांच्या हक्कासाठी आवाज उचलत होते. पाकिस्तानी सैन्य मात्र बंदुकिच्या जोरावर त्यांचे दमन करत होते. बलुच लोकांना मुलभुत मानविय अधिकार देखील मिळालेले नाहीत. यात स्वयंशासन आणि या परिसरातील नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करण्यापासून मज्जाव करण्यासह आदिंचा समावेश आहे. या मागण्यांसाठी संघर्ष सुरु केल��यावर पाकिस्तानने वारंवार दमनचक्राचा वापर केला आहे. अलीकडेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरिफ यांनी कोणत्याही परिस्थितीत चिन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) होणारच आहे, असे सांगितले आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी बलोची जनतेची ईच्छा आहे कि नाही, त्यांचा यास पाठिंबा आहे किंवा नाही, त्यांचा यास पाठिंबा आहे किंवा नाही याची जराही तमा बाळगलेली नाही. याचा अर्थ या भागातील जनतेला काहिही करुन दडपशाहीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता उरला मुद्दा मुशर्रफ यांच्या विषयी, माझे म्हणणे असे आहे की, मुशर्रफ असो का शरिफ यांनी सातत्याने बलोच जनतेवर अत्याचार केले आहेत. आणि हो मुशर्रफ यांच्या काळात बलोच जनतेचे ज्येष्ठनेते व आमचे आशास्थान आणि माझे आजोबा शहिद नवाब अकबर बुगती यांची क्रुर हत्या करण्यात आली. यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यता लढ्याला मोठा आघात बसला.\nप्रश्‍न - पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये कशाप्रकारे अत्याचार करित आहे याची काही उदाहरणे सांगता येतील का\nबुगती - मी आधीच वर सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन केले आहे. विशेषत: भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बलुचिस्तानमधील भयंकर स्थितीवर चिंता व्यक्त करताच पाकिस्तानी सैन्य पुन्हा चवताळले आहे. पाकिस्तानी लष्कराने नुकतेच डेरा बुगती आणि पंजाब सिमेवर दोन आठवड्यांचे लष्करी अभियान राबवले. यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिक आणि किमान आठ लष्करी हेलीकॉफ्टर्स सहभागी झाले होेते. या अभियानादरम्यान १०० पेक्षा जास्त निष्पाप बलुची लोकांचा जीव गेला. यात महिला व लहान बालकांचा मोठ्यासंख्येने समावेश होता. यासह या भागातील १२० लोकांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. याच प्रकारे बलुचिस्तानमधील मश्काय, तुर्बत, आर्वन आणि बलोन या भागांमध्ये दैनंदिन कारवाया करण्यात येत आहेत. यात बलोच नागरिकांचा अन्वत्वीत छळ केला जात आहे. यातुन काही सुदैवी पळ काढण्यात यशस्वी झाले असले तरी अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत.\nप्रश्‍न - बलुचिस्तान लढ्यात आतापर्यंत किती बलुचि लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली याचे परिणाम काय झाले\nबुगती - आजवर या स्वातंत्र्यच्या लढ्यात आमच्या हजारो बांधवांना सर्वस्व अपर्ण केले आहे. तसेच मी वर म्हटल्याप्रमाणे सन २००२ च्या लष्करी कारवाईत आजवर सुमारे २६ हजार बलोच नागरिक गायब झाले असून सुमारे ६ हजार लोकांची हत्या करण्यात आली आहे.\nप्रश्‍न - भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी लालकिल्यावर केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला. याबद्दल आपणास काय वाटते\nबुगती - मी आधीच माझ्या विविध मुलाखती आणि व्हिडीओज्च्या माध्यमातून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी उपस्थित केलेला मुद्दाहा अत्यंत महत्वाचे असल्याचे नमुद केले आहे. त्यांनी बलुचिस्तानमधील मानवी अधिकारांचे उल्लंघन आणि पाकिस्तानच्या दडपशाहीला वाचा फोडली आहे. आम्ही कधीपासूनच भारताने अशी भुमिका घ्यावी, याच्या प्रतिक्षेत होतो. अर्थात हा विषय केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता भारताने आम्हाला मदत करावी जोपर्यंत स्वतंत्र बलुचिस्तानचे आमचे अंतिम उद्दिष्ठ गाठले जात नाही तोपर्यंत\nप्रश्‍न - भारतीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानचा जाहीरपणे उल्लेख केल्यापासून पाकिस्तान घाबरला आहे का\nबुगती - हो नक्कीच, नरेंद्र मोदी साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तान खुप घाबरलेला असून तेथील राज्यकर्ते व लष्करी अधिकारी तणावाखाली असल्याचे जाणवत आहे.ं याचमुळे पाकिस्तानच्या लष्काराने बलोच जनतेवर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यास सुरुवात केली आहे. मी वर नमुद केल्याप्रमाणे डेराबुगती आणि उर्वरित बलूचिस्तानमध्ये याच प्रमाणे दमनचक्र सुरु आहे.\nप्रश्‍न - भारताकडून आपल्या काय अपेक्षा आहेत\nबुगती - सर्वप्रथम भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यता चळवळीला नैतिक, राजकिय आणि अन्य विविध पातळ्यांवरुन पाठिंबा देणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे अनेक बलोच नेते व नागरिकांनी दुसर्‍या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. अशा या आमच्या बांधवांना भारताने आश्रय देण्याची गरज आहे. आमचे काही बांधव अफगनिस्तान सारख्या शेजारच्या देशांमध्ये कसातरी आश्रय घेवून राहत असला तरी त्यांना तेथेही त्रास दिला जात आहे. याचा विचार करता, भारतात आम्हाला आश्रय आवश्यक आहे. आणि हो भारताने बलुचिस्तानमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करावा, अशी आमची विनंती आहे. भारताने १९७१ मधील बांग्लादेशात सारख्या कारवाई समान हस्तक्षेप करुन बलुच नागरिकांचा नरसंहार थांबवत त्यांचे अस्थित्व कायम राखण्यास मदत करावी.\nप्रश्‍न - तिबेटीयन धर्मगुरु दलाईलामा यांच्या प्रमाणे आपण भारताकडे राजकिय आश्रय मागणार का\nबुगती - हो, मला वाटते मला भारतात राजकिय आश्रय मिळावा. मी सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून तेथील काम आटोपल्यानंतर भारतात आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहे.\nप्रश्‍न - बलुचिस्तानच्या स्वातंत्रता लढ्याचे भविष्य काय आहे\nबुगती - याबाबत भाकित वर्तवणे कठिण असले तरी आम्ही शेवटी स्वतंत्र होण्याचे उद्दिष्ठ गाठू यात मला तीळमात्रही शंका नाही. यासाठी अलीकडच्या हालचाली आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आश्‍वासक आहेत.\nप्रश्‍न - जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला तर स्वतंत्र बलुचिस्तानसाठी तुमच्याकडे काही ऍक्शन प्लान तयार आहे का\nबुगती - सर्वप्रथम आम्ही आमच्या भागातील पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट करु. बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या अगदी विरुध्द म्हणजे खर्‍या अर्थाने निधर्मी व लोकशाहीवादी राष्ट्र असेल. या शिवाय स्वतंत्र बलुचिस्तान हे भारतिय उपखंडासह जागतिक पातळीवरही शांतताप्रिय देशाची भुमिका पार पाडेल, असा मला विश्‍वास आहे. आणि अर्थातच बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही सर्व शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीचे व सलोख्याचे संबंध प्र्रस्थिापित करु.\nप्रश्‍न - भारताची रिसर्च ऍण्ड ऍनॅलिसीस विंग (रॉ) बलुचिस्तानमध्ये अशांतता पसरवते अशी ओरड पाकिस्तान नेहमी करत असतो. याबाबत आपले काय म्हणणे आहे\nबुगती - खरंतर मुळ विषयापासून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा पाकिस्तानचा हा केविलवाना प्रयत्न आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून बलुची लोकांवर केल्या जात असलेल्या अमानुष अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधले जावू नये म्हणून हा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आणि जर भारताने खरच बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप केला असता तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, व आम्हाला आधीच स्वातंत्र्य मिलाले असते. पाकिस्तानी लष्कर सन १९४८ पासून सातत्याने बलोच जनतेचा नरसंहार करत असून यावर पांघरुण घालण्यासाठी उलट्याबोंेबा ठोकत आहे.\nप्रश्‍न - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेबाबत आपण काय म्हणाल\nबुगती - आयएसआयएस ही एक कुख्यात दहशतवादी संघटना असून तिने जगातिल अनेक भागांमध्ये हाहाकार माजविला आहे. आम्ही अशा प्रकारच्या सर्व दहशतवादी कृत्यांचा कडक शब्दात धिक्कार करतो.\nप्रश्‍न - आपण जगाला काही संदेश देवू इच्छिता का\nबुगती - मला जगाला हेच सांगावेसे वाटते की, पाकिस्तान सरकार बलूची जनतेवर करत असलेल्या अत्याचारांबाबत आजवरची आळीमिळी गुप चिळीची भुमिका सोडून द्यावी. बलोच जनतेचा नरसंहार आणि त्यांच्यावरील अत्याचारांपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही विशेष करुन आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमे व मानवाधिकार संघटनांना विनंती करतो की, त्यांनी बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र चमु पाठवून येथील अत्यंत भयावह चित्र जगासमोर मांडावे. पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सत्ताधार्‍यांचा क्रुर चेहरा जगा समोर आणण्याचे कामही त्यांनी करावे, अशी आमची अपेक्षा आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/pak-army-firing-one-jawan-killed/articleshow/36475381.cms", "date_download": "2020-10-01T02:48:41Z", "digest": "sha1:GHC2TOULI5BSV7IQUYRFVLL7ITXKUZAZ", "length": 11143, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या जम्मू-काश्मीर दौ-याच्या एक दिवस आधी आज (शुक्रवारी) सकाळी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी रेंजरनी पूँछ आणि राजौरी भागात गोळीबार केला. पाकच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आणि तीनजण जखमी झाले.\nसंरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या जम्मू-काश्मीर दौ-याच्या एक दिवस आधी आज (शुक्रवारी) सकाळी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी रेंजरनी पूँछ आणि राजौरी भागात गोळीबार केला. पाकच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आणि तीनजण जखमी झाले. तब्बल अर्धा तास पाकि���्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला तसेच मोर्टार (Mortar) डागले. पाकच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.\nजम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि युनिफाइड कमांडचे प्रमुख ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. संरक्षणमंत्र्यांच्या दौ-याच्या आदल्याच दिवशी नियंत्रण रेषेवर पाकने केलेला गोळीबार हा योगायोग असू शकत नाही, असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले. याआधी पाकचे पंतप्रधान नवाझ शरिफ भारतात आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटांच्या आवाजात चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगितले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\n'वीर चक्र' विजेत्या मेजरची हत्या महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nनागपूरप��लिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/lokpal-bill/news", "date_download": "2020-10-01T01:25:21Z", "digest": "sha1:35ROLZKC6IC77IP4L5BBYEQVWYVSN542", "length": 3143, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहे 'बिल' नाही बला आहे: स्वराज यांचे गाजलेले भाषण\nमोदी सरकारपेक्षा फडणवीस चांगले: अण्णा\nलोकपाल: अण्णांचे २ ऑक्टोबरपासून आंदोलन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2020-10-01T01:33:06Z", "digest": "sha1:B5BFT4OR6BYDYACSHEEZU4BMKV3F3D24", "length": 9075, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "लोकसभाध्यक्षांनी मोडले वाहतुकीचे नियम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nलोकसभाध्यक्षांनी मोडले वाहतुकीचे नियम\nin featured, ठळक बातम्या\nइंदौर – लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये त्या एका स्कुटीच्या मागच्या सीटवर विना हेल्मेट प्रवास करताना दिसत आहेत. सामान्य जनतेला वाहतुकीचे धडे सांगणारे नेतेच नियमांचे पालन करत नाही, असे या व्हिडिओ वरुन समजते. विशेष म्हणजे त्यांनी तोडलेल्या नियमांमुळे त्यांच्यावर अद्याप कोणती कारवाई झालेली नाही.\nइंदौरमध्ये अहिल्या उत्सव सुरू आहे. तेथील महिलांनी पालखी यात्रेचे आयोजन केले होते. पालखी यात्रेमध्ये सुमित्रा महाजन यांनी सुद्धा हजेरी लावली होती. मात्र, त्या पालखी यात्रेचा मार्ग लांब-लचक असल्याने सुमित्राजींसाठी स्कुटीची व्यवस्था करण्यात आली. त्या स्कुटीवर त्या चक्क विना हेल्मेट बसलेल्या व्हिडिओत दिसत आहेत.\nती स्कुटी इंदौर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शंकर लालवानी चालवत होते. त्यांच्या मागे सुमित्राजी बसलेल्या होत्या. दरम्यान, चालकानेही हेल्मेट घातलेला नव्हता आणि सुमित्राजींनीही तो लावला नाही. त्यांना शेवटपर्यंत भानच नव्हते की आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहोत.\nलोकसभेचे नेतृत्व करणाऱ्या सुमित्राजींना वाटले असावे, की आपण सर्वोच���च पदावर आहोत तर आपल्याला कोणी काही म्हणणार नाही. मात्र, त्या विसरल्यात की त्या एका जबाबदार पदावर आहेत, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक देत आहेत.\nपुनावळेत आठ लाखांची घरफोडी\nअकाऊंट हॅक करणारा तरूण गजाआड\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nअकाऊंट हॅक करणारा तरूण गजाआड\nगणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/9/5/kavita-bappa-bappa.aspx", "date_download": "2020-10-01T00:37:17Z", "digest": "sha1:TZDYGP2VC427XMUY6ZOWUAMUVRB5EPAW", "length": 3746, "nlines": 65, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कविता-बाप्पा बाप्पा", "raw_content": "\nपिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला\nगालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला\nबाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर\nजय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर'\nउंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर\nचहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर'\nबाप्पा लागला सजायला, दागिने लागले चढायला\nमोठे मोठे डोळे करून उंदीर लागला बघायला\nसोन्याची लयलूट सारी, कलाकुसर अती सुंदर\nसोन्याचेच वस्त्रालंकार, सोन्याचेच केले मखर\nदूर्वा फुले सोन्याचीच, नाही त्यांना सुवास\nसोन्याचेच मोदक सारे, घेणार कसा त्यांचा घास\nउंदीर गेला घाबरून आणि बाप्पा गेला दबून\nबाप्पा म्हणे 'उंदीरमामा, चल बाबा इथून'\nउंदीर म्हणे 'कबूल बाप्पा, आहे मी वाहन तुझे\nपण चाळीस किलो सोन्याचे\nकसे रे मी वाहू ओझे \nबाप्पा आलेत की कवी असे अंतर्मुख होतात. या कवितेतल्या कवयित्रीही अशाच अंतर्मुख झाल्या आहेत. त्यांनी वापरलेली भाषा लहान मुलांना आकर्षित करणारी आहे तशीच ती मोठ्यानाही आकर्षित करते आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही कविता मुद्दाम देत आहोत.\nकशी वाटली नक्की कळवा.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/from-the-scene-of-the-situation-of-the-martyrs/articleshow/71070959.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:31:36Z", "digest": "sha1:KJ7WCXIQ2R4HY4KKMDMZTJTL2GVERVTJ", "length": 12516, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशहीद जवानांची पर���स्थिती मांडली देखाव्यातून\nचिकलठाणा गणपती देखावे- जय मराठा गणेश मंडळ.(सर्व फोटो-चंद्रकांत थोटे.)\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nसीमेवर शत्रुंशी लढताना शहीद झालेले जवान, त्यांच्या घरातील परिस्थिती तसेच आपल्या मुलांनाही देशाच्या संरक्षणासाठी पाठविण्याचा शहीद पत्नीचा केलेला प्रण असा सजीव देखावा श्री सिद्धीविनायक गणेश मंडळाने सादर केला.\nचिकलठाणा येथील भाजीमंडीत श्री सिद्धीविनायक गणेश मंडळातर्फे यंदा शहीद जवान व त्यांचे कुटूंब या विषयावर सजीव देखावा सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळाचे अध्यक्ष सचिन रघुनाथ रिठे, उपाध्यक्ष प्रशांत प्रकाश जाधव, सागर जाधव, राहुल अंदुरे, जीतू मोकळे, शिवा टाक, कल्पेश छाजेड, शेख सलीम असे हे मंडळ आहे. श्री सिद्धी विनायक गणेश मंडळातर्फे देखाव्याची सुरुवात ही एक जवान घरून सीमेवर जात असतानाचे दृष्यावरून सुरुवात होते. तो जवान सीमेवर शहीद होतो. यानंतर शहीद पत्नीने त्याच्या मुलालाही देशासाठी लढणारा जवान करण्याचा केलेला निर्धार यावर हा सजीव देखावा आधारित आहे.\nसर्जिकल स्ट्राईकवर जय मल्हार गणेश मंडळाचा सजीव देखावा\nचिकलठाणा भागातील सावित्रीबाई फुले चौकात असलेल्या जय मल्हार गणेश मंडळातर्फे दरवर्षी सजीव देखावा सादर करण्याची परंपरा आहे. गेल्यावर्षी शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाची कथा सजीव देखाव्यातून मांडण्यात आली होती. यात शेतकऱ्यांच्या मागे पाडुरंग उभा असल्याचे दाखविण्यात आले. यंदा सर्जिकल स्ट्राईकवर सजीव देखावा तयार करण्यात आला आहे. या सर्जिकल स्ट्राईकवर सादर करण्यात आलेल्या देखाव्यातून भारतीय सैन्याचे पराक्रम, शत्रू राष्ट्रावर केलेला हल्ला याचे सादरीकरण करण्यात आले आहे. मंडळाचा हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.\nचिकलठाणा गणपती देखावे- जय मराठा गणेश मंडळ.(सर्व फोटो-चंद्रकांत थोटे.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nखरिपाच्या ३३ टक्के क्षेत्राचे नुकसान...\nमुसळधार पावसाचा एसटी बसला फटका...\nकांचनवाडीत १३५ मिमी पाऊस...\nमालेगावच्या ��न्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nकोथिंबीर, मेथीची जुडी चार रुपयांना महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5664/", "date_download": "2020-10-01T00:51:36Z", "digest": "sha1:7UCSHBB2C5M4DLZHP6DTRBRTIBUIGZG2", "length": 3197, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-लेखनी आणि अश्रू", "raw_content": "\nजुन्या आठवणींत गुंतून गेलो....\nबाहेर येता येता .....\nविसरलेले काही घाव पुनः बाहेर घेउन आलो...\nलपून शांत बसलेले ते घाव....\nत्याच आधीच्या तीव्रतेने दुखू लागले...\nपुन्हा एकदा जीवंत होउन -- खूनाचे अश्रू बहावू लागले....\nजेव्हा हे असहनीय झाले तेवहा....\nमाझ्या मनात एक प्रश्न आला....---\n\"का लिहतात हे कवी --\nलपलेले घाव पुन्हा जीवंत होतात\nतेव्हा त्या माझ्या जखमी हृदयाने- उत्तर दिले --\n\" भरले आहेत त्यांचेही हृदय --\nत्यांची लेखनीही 'असे' - खूनाचे अश्रू रडतात....\"\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-10-01T00:55:01Z", "digest": "sha1:ECFARTTQF33OFFGEDPANWH7EFYWYGESJ", "length": 38429, "nlines": 126, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारताचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(भारतीय ध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी ), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे.त्याच बरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.[१]आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाले.त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून ध्वज कायम ठेवण्यात आला.\nस्वीकार २२ जुलै इ.स.१९४७\nकायद्याने,हा ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया व वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जाते. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे.तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो.२००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होती.\nध्वजचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो.मूळ संहिता स्वातंत्र्यदिन आ���ि प्रजासत्ताक दिनासारखे राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई होती.२००२ मध्ये, नवीन जिंदाल यांनी खासगी नागरिकाकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवर, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने खासगी नागरिकांकडून ध्वज वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले.त्यानंतर, भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये सुधारणा केली.\n४ भारतीय राष्ट्रध्वजाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख\nध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :\n२४ बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांच ते प्रतिक आहे. या द्वारे दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात.[१][२]\nभारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.[३]\nध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.\nवरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.\nमधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.\nखालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.\nनिळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.[४][ संदर्भ हवा ]\nभारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.\nसंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.\nराष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बा���ूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.\nसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.\nराष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.\nध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.\nकेवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात. [ संदर्भ हवा ]\nध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.\n१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.[ संदर्भ हवा ]\nबुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली. चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.[५]\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nइ.स. १९०७ मध्ये मादाम कामांनी रचना केलेला ध्वज\nहोम रूळ चळवळीच्या वेळी रचना केले सप्तर्षी तारे अंकित असलेला ध्वज\nइ.स.१९२१ च्या कॉंग्रेस सभेमधील गांधीजींनी रचलेला ध्वज\nइ.स. १९३१ मध्ये कॉंग्रेस ने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज\nभारतीय राष्ट्रध्वजाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेखसंपादन करा\nभारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या \"विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा\" ह्या गीतास १९३८च्या कॉंग्रेस आधीवेशनात[ दुजोरा हवा] 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.[ संदर्भ हवा ]\nस्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, \"अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे\" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.[ संदर्भ हवा ]\n'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, \"दुनिया की याद अपना ये बॉंकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , \"... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे...\" [६] पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संग���तबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून \"देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||\" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.[ संदर्भ हवा ]\nस्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात \"नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान\" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.[ दुजोरा हवा]\nभारतीय संविधानात नमूद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते. [७]\nभारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत ३६० फूट (१०५ मीटर) उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे.[८]\nपुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फूट (७२ मीटर) उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.[९]\nकोल्हापूर येथील ध्वज ८२ मीटर उंचीचा आहे.\nपुण्यातील निगडी भक्ति-शक्ती उद्यानात २५-१२-२०१७ रोजी उभारलेला राष्ट्रध्वज १०७ मीटर उंचीचा आहे. या ध्वजाच्या कापडाची लांबी-रुंदी १२० गुणिले ९० फूट आहे.[१०]\nझारखंडची राजधानी रांची येथील पहाडी मंदिराशेजारी सुमारे २९३ फ़ुट(८९ मीटर) उंचीचा ध्वज २३ जानेवारी २०१६ रोजी फडकवण्यात आला[११]\nध्वजप्रणाम लेखक प्रा. भा.स. गोडबोले [१२]\n^ फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५\n^ फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन\n^ \"अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा\". Lokmat. 2017-03-06. 2018-09-02 रोजी पाहिले.\n^ \"२३७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज\". Loksatta. 2016-08-17. 2018-09-02 रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pay-fine-five-hundred-rupees-or-exercise-53106", "date_download": "2020-09-30T23:58:56Z", "digest": "sha1:RZTDFDAF7DSPL5PKRSRS5RZAZO6MU25V", "length": 13445, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Pay a fine of five hundred rupees or exercise | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाचशे रुपये दंड भर, नाही तर मार उठबशा\nपाचशे रुपये दंड भर, नाही तर मार उठबशा\nपाचशे रुपये दंड भर, नाही तर मार उठबशा\nशुक्रवार, 24 एप्रिल 2020\nजामखेड येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी दोघांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविलेल्या दोघांच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने महापालिकेने आज सकाळपासूनच कारवाईचा धडाका लावला. मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांकडून १५ हजार ७५० रुपये महापालिकेने दंड वसूल केला. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना उठबशा मारायला लावल्या. दरम्यान, जामखेड येथील दोन जणांचे अहवाल आज पाॅझिटिव्ह आल्याने नगरमध्ये अधिक कडक कारवाई सुरू झाली आहे.\nउघड्यावर लघवी करणे, मास्क न वापरणे, कचरा रस्त्यावर टाकणे आदी कारणांमुळे आज कल्याण रोडवर सकाळीच पथकाने कारवाई केली. या पथकात आरोग्य अधिकारी नरसिंग पैठकर, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते तसेच इतर अधिकाऱ्यांची टीम होती. त्यांनी २७ जणांवर कारवाई केली. पारिजात चाैक ते गुलमोहर रस्ता या दरम्यान तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या पथकात मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, तंत्र अभियंता परिमल निकम, किरण आकटकर, सूर्यभान देवघरे, गणेश लयसेट्टी आदींची टीम होती. त्यांनीही मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल केली. विशेषतः सकाळी फिरायला आलेल्या लोकांची चांगली पळती भूई थोडी झाली.\nदरम्यान, जामखेड येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी दोघांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी तपासणीसाठी पाठविलेल्या दोघांच्या नमुन्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. जामखेड शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 14वर पोचला आहे. त्यामुळे जामखेड शहराला चांगलाच हादरा बसला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, स्वच्छता राखा, काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nकाही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना, तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.\nजिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 41 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशनमध्ये 16 रुग्ण आहेत. आज आलेल्या अहवालातील दोन कोरोनाबाधितांना तिकडे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातील एक जण 23 वर्षांचा, तर दुसरा 16 वर्षांचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आज अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात\nपंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकोरोना corona नगर सकाळ आरोग्य health उद्यान विभाग sections प्रशासन administrations वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/curiosity-about-aditya-thakrey-public-meeing-nashik-43665", "date_download": "2020-10-01T01:12:45Z", "digest": "sha1:N3X7VRLRHG6WXXKUIYUZPYNTYKL45UEI", "length": 11464, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Curiosity About Aditya Thakrey Public Meeing in Nashik | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता\nआदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता\nआदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता\nआदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता\nआदित्य ठाकरे नाशिकमध्ये काय बोलणार याची उत्सुकता\nबुधवार, 9 ऑक्टोबर 2019\nयुवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या (ता.10) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौरा सुरु करणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या शहापूर आणि घोटी येथे आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी सभा होतील.\nनाशिक : युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्या (ता.10) विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौरा सुरु करणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या शहापूर आणि घोटी येथे आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी सभा होतील.\nआदित्य ठाकरे यंदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गेले चार दिवस या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. विधीमंडळातील भावी नेते म्हणून प्रतिमेसाठी ते राज्यात काही ठिकाणी प्रचाराला जाणार आहेत. त्यातील पहिला दौरा शहापूर व इगतपुरी मतदारसंघात ते करणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या या प्रचार दौ-यातील पहिल्या सभेत ते काय बोलणार, कोणता मुद्दा मांडणार याविषयी उत्सुकता आहे.\nइगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात ही सभा होईल. आमदार निर्मला गावित यांच्या प्रचारासाठी उद्या (ता.10) सकाळी अकराला घोटी शहरात सिन्नर फाटा येथून शहरात रॅली काढण्यात येईल. या रॅलीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. ही रॅली घोटी शहरातील मेन रोड, बाजारपेठ यांसह विविध भागातुन इंद्रप्रस्थ लॉन्स येथे जाईल. दुपारी एकला रॅलीचा समारोप इंद्रप्रस्थ लॉन्स येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेने होईल. यानिमित्ताने जिल्ह्यातील युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सभेसाठी उपस्थित राहतील.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपसोबत युती करणे ही शिवसेनेची मजबुरी होती का \nमुंबई : एकीकडे भरमसाट वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nशिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा...\nमुंबई : आगामी दोन वर्षात जनतेच्या आयुष्यात गुणात्मक बदल करणाऱ्या कामांची यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: शिवसेना आमदारांकडून मागवत असून ती कामे...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\n...आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; आदित्य ठाकरेंना भातखळकरांचा टोला\nमुंबई : काल रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nअजित पवारांनी महेश लांडगेंना नाराज केले नाही...\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन विकास...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\n'या' तीन नेत्यांच्या निवडणूक शपथपत्रांची तपासणी शक्य\nनवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nआदित्य ठाकरे aditya thakare निवडणूक आमदार निर्मला गावित nirmala gavit त्र्यंबकेश्‍वर भाजप सिन्नर sinnar राजकारण shivsena\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256035:2012-10-17-09-16-11&catid=362:trek-&Itemid=365", "date_download": "2020-10-01T01:32:26Z", "digest": "sha1:J2BRFV4OOPENI2OLDVCON6IK2IZWVVEL", "length": 15871, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ट्रेक डायरी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> Trek इट >> ट्रेक डायरी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज, रायगड समितीतर्फे ‘शिवशाहीचे साक्षीदार-दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज ई-मेलद्वारे ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहिती ६६६. www. shivrajabhishek.com या संकेतस्थळावर मिळू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०५९९९४०, ९००४००४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपुण्यातील ‘झेप’ संस्थेतर्फे येत्या दिवाळीच्या सुटीत कर्नाटक-गोव्यातील जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी देवेश अंभ्यकर (८०८७४४८२९७, ०२०-२४३७३९२४) या क्रमांकावर संपर्क साधावा.\n‘कात्रज ते सिंहगड’ भ्रमंती\nजिवाशी ट्रेकर्सतर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त चांदण्या रात्री ‘कात्रज ते सिंहगड’ या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेत कात्रजचे जंगल पायदळी तुडवून स्िंाहगडाच्या माथ्यावर मुक्काम करण्याचा थरार अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ज्ञानेश्वर अजबे (९०४९८६०१८४, ९८२२००४३८४), विजय भाकरे (९९७०३४४६६५)\n‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त रायरेश्वर, कारी, आंबवडे अशा भ्रमंतीचे आयोजन केले आहे. रायरेश्वर पठा���ावरील शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, तर कारी येथे स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या कान्होजी जेधे यांची समाधी आहे. आंबेगाव येथील झुलता पूल, नागेश्वर मंदिर आदी स्थळे या सहलीत दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोब���च्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=251487%3A2012-09-21-20-26-11&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T01:24:00Z", "digest": "sha1:GGOAOVO7DH5BDWADBTBXTAKY3MNY4DYV", "length": 19480, "nlines": 23, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "हेरिटेज वास्तूंची नियमावली", "raw_content": "\nअच्युत राईलकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nअलीकडेच महाराष्ट्र सरकारने हेरिटेज वास्तूंची यादी जाहीर केली, त्याविषयी..\nमुंबईमध्ये जो कोणी बरेच वष्रे राहून फिरला असेल त्याच्या तत्काळ लक्षात येईल की बृहद्मुंबईमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर काही अनेक महत्त्वाच्या अभिमानास्पद अशा वास्तू बांधल्या गेल्या. त्या इमारती सरकारी, शिक्षण क्षेत्रातील, व्यापारी, मोठय़ा उद्योगधंद्यांच्या, प्रार्थनास्थळे असतील वा अनेक वास्तू उघडी मदाने, तलाव, सरोवरे इत्यादीही असतील. या विशिष्ट अभिमानाच्या वास्तू महत्त्वाचे चिन्ह म्हणून ओळखल्या जात आहेत व त्यांना सरकारकडून परिपूर्णता लाभल्याची घोषणा झाल्यानंतर हेरिटेज वास्तू म्हणून त्या ओळखल्या जातील. त्याआधी राजकीय वर्तुळात व जनतेमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटली आहे ते जाणून घेतले पाहिजे.\nमहाराष्ट्र सरकारने अशा इमारती वा वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करण्याकरिता २१ एप्रिल १९९५ ला हेरिटेज वास्तूविषयक एक नियमावली बनविली होती. मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई हेरिटेज पालन समिती’ ने (मुहेपास) त्यानंतर ६३३ वास्तूंची हेरिटेज यादी तयार करून ती प्रतिसादाकरिता (सूचना वा आक्षेप) महाजालाच्या माध्यमातून www.mcgm.gov.in मुंबईकरांपुढे ठेवली. परंतु त्यातून ऑगस्ट शेवटाच्या मुदतीपर्यंत मुहेपासला फक्त १५ जणांचाच प्रतिसाद मिळाला. आता त्यात ८६८ इमारती व परिसर यांचा वाढीव समावेश करून ती यादी पुन्हा लोकांपुढे ठेवून लोकांच्या प्रतिसादाकरिता ३० सप्टेंबपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.\nवाढीव यादीत आता दक्षिण मुंबईव्यतिरिक्त उपनगर भागातील इमारती, मदाने, तळी, तलाव इत्यादींचा समावेश असेल व पूर्वीच्या यादीतील काही इमारती पाडल्या गेल्या असल्यामुळे ती नावे बाद केलेली असतील. गिरणी भागाच्या काही इमारती म्युझियम म्हणून राखून ठेवल्या आहेत. इंदू मिलची जागा मात्र या हेरिटेजच्या प्रकरणातून बाहेर ठेवली आहे, कारण तेथे बाबासाहेब आं��ेडकरांचे स्मारक करण्याचे योजले जात आहे.\nपालिकेने हेरिटेज यादी तीन श्रेणीत बनविली आहे -\nश्रेणी-१ (राष्ट्रीय महत्त्वाच्या वा ऐतिहासिक इमारती)\n- अशा इमारतींना आंतरबाहय़ फेरफार करायला परवानगी नाही. फक्त जर काहींच्या बांधणीसंबंधी धोका निर्माण झाला तरच तिला तशी कमीत कमी दुरुस्ती करायला मिळेल. तीसुद्धा इमारत मालकांनी मागणी केल्यावर व ‘मुहेपास’नी मंजुरी दिल्यावरच. मंजुरीचा काळ तीन महिन्यांचा असेल. (या श्रेणीतील काही वास्तू- छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) अपोलो पीअर (Gateway of India); क्रॉफर्ड मार्केट संकुल; जोगेश्वरी, कान्हेरी, महाकाली गुंफा; शिवाजी उद्यान व सभोवतालच्या इमारती; क्रॉस मदान).\nश्रेणी-२ ‘अ’ व ‘ब’ (एखाद्या स्थानिक महत्त्वाच्या इमारती)\n- यामध्ये आंतरभागात दुरुस्ती करायला व बाहेरच्या मोकळ्या भागात बांधकाम करायला परवानगी आहे. फक्त हेरिटेज इमारतीला त्याची बाधा होता कामा नये. मालकाकडून फेरफार वा दुरुस्तीकरता फोटोसह ‘मुहेपास’कडे एका अर्जाद्वारे मागणी व्हायला हवी. पालिकेच्या इमारत परवाना विभागाची त्याबरोबर मंजुरीही हवी. मंजुरी मिळण्यास ८ आठवडय़ांचा अवधी ठेवला आहे. (या श्रेणीतील काही वास्तू- २अ - बॉम्बे हाऊस, मागेन डेव्हिड सिनेगॉग, पवई, विहार, तुलसी तलाव, जेबी पेटिट शाळा, सीसीआय पॅव्हेलियन, बान्द्रा तलाव, रिगल सिनेमा, लिबर्टी सिनेमा, प्रिन्सेस डॉक धक्का, मुस्लीम, िहदू व पोलीस जिमखाना, भारतीय विद्या भवन, गणेश गल्ली मदान. २ ब - मंत्रालय, सिडनहॅम कॉलेज, भुलेश्वर मार्केट, सेन्ट अ‍ॅन्ड्रय़ू शाळा).\nश्रेणी-३ (स्थानिक व मुंबई नगराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या इमारती व परिसर वास्तू).\n- या वास्तूंमध्ये आंतरबाहय़ फेरफार व पुनर्बाधकाम करण्यास मालकाकडून मागणी आल्यावर परवानगी दिली जाईल. फक्त वास्तूच्या बाहय़दर्शनामध्ये तिचे हेरिटेज महत्त्व शाबूत राहायला हवे. मंजुरी मिळण्यासाठी ६ ते ८ आठवडय़ांचा अवधी ठेवला आहे. (या श्रेणीतील काही वास्तू- धोबी घाट, बीडीडी चाळी, आयकर भवन, मंगलदास मार्केट, माऊन्ट मेरी कॉन्व्हेन्ट शाळा, बिशप हाऊस, माधवबाग, अम्रोली चर्च, अल्टमाऊंट रोडवरील पालिका आयुक्तांचा बंगला).\nवर उल्लेख केलेल्या १५ प्रतिसादांपकी पुष्कळसे शिवाजी उद्यानासभोवतालच्या प्रभादेवी, दादर व माहीममधील इमारतींविषयीच्या आक्षेपांचे आहेत. या इमारती हेरिटेज (���्रेणी-१) म्हणून जाहीर झाल्या आहेत. या इमारतींना हेरिटेज श्रेणी-१ कोणत्या ताíकक हिशेबांनी दिली गेली, त्याचा खुलासा झाला पाहिजे. त्यांची डागडुजी करण्याकरिता प्रत्येक वेळेस ‘मुहेपास’ यांची परवानगी घ्यावी लागेल व त्यांची पुनर्बाधणी करताच येणार नाही. ही बरीचशी घरे गरीब व मध्यमवर्गीयांची आहेत.\nएक तर हय़ा शिवाजी उद्यानाजवळील जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा खर्च मोठा असतो व त्या दुरुस्तीची परवानगी काढण्याला तीन महिने वेळेचा अपव्यय, अशा तऱ्हेचे आक्षेप आहेत व त्या आक्षेपांना मनसे व शिवसेनेचा पािठबा दिसतो. मनसे व शिवसेनेचे आणखी एक म्हणणे आहे की भेंडी बाजारमधील इमारतींना हेरिटेजचे निकष का नाहीत तेथे क्लस्टर इमारतींचा विकास होईल, असे घोषित केले गेले आहे.\nबांद्रय़ाच्या काही हेरिटेज यादीतील इमारती - पार्कमनोर व कॉन्रेलिया पाडून आता नवीन श्रीमंती रूपात ईडन रेसिडेन्सी सिल्व्हर क्रेस्ट म्हणून झाल्या आहेत. अशा इमारती हेरिटेज यादीमधून काढून टाकायला हव्यात.\nकाँग्रेसमध्येसुद्धा आता काही शिवाजी उद्यानासभोवतालच्या इमारतींना, सेस्ड इमारती व बीडीडीसारख्या चाळींना हेरिटेज दर्जा दिल्याने व त्यामुळे त्यांचा पुनर्वकिास खुंटेल म्हणून अंतर्गत विरोध होत आहे. त्या यादीमध्ये फेरफार करणे जरुरीचे आहे, असे त्यांचे म्हणणे पडते.\nमध्य रेल्वेने सीएसटीला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याकरिता बनविलेल्या प्रकल्प योजनाही आता सीएसटीच्या हेरिटेज दर्जामुळे संकटात सापडल्या आहेत. ‘युनेस्को’ने त्यांना कळविले आहे की नवीन प्रकल्पाने सीएसटीच्या हेरिटेज देखाव्याला बाधा येता कामा नये. येथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की खासगी इमारती वा वास्तूंना मूलभूत हक्कांवर गदा येण्याच्या मुद्दय़ावरून असे हेरिटेजचे नियम लावणे कितपत योग्य आहे हेरिटेज इमारत म्हणून टिकविण्याकरिता देखभालीचा खर्च मालकाच्या डोक्यावर असणारच.\nएमएमआरडीएच्या उपसमितीने हेरिटेज इमारती बाळगण्याकरिता काही निधी जमा करावा व विरासती इमारतींचे विभाग (९ल्ली) करण्याचे सुचविले आहे. या हेरिटेज विभागात कोणी प्रवेश केला तर त्यांच्याकडून टोलसारखे काही भाडे वसूल करायचा तर विचार नाही ना बऱ्याचशा घरमालकांनी इमारतीवर हेरिटेजचा बिल्ला आल्यामुळे त्यांची इमारत पुनर्बाधणीत आणता येणार नाही म्हणून नाखुशीच व्यक्त केली आहे. जर काही इमारती ५० वर्षांहून जास्त काळाच्या व दुरुस्तीपलीकडच्या स्थितीत पोचल्या असतील तर त्यांची पुनर्बाधणी करणे जरुरीचे ठरेल, नाही का\n‘मुहेपास’ने खासगी इमारतींना देखभालीचा खर्च पेलण्याकरिता काही एफएसआय, टीडीआर, सेस, कर इत्यादीमध्ये आíथक सवलती जाहीर केल्या आहेत. पण या सवलतींमधून विशेष काही आíथक मदत मिळेलसे वाटत नाही व त्या प्रत्यक्ष सवलत-योजनेच्या मंजुरीची शक्यता लवकर होईलसे वाटत नाही, कारण हा सगळा सरकारी खाक्या असतो.\nसरकारने व महापालिकेने हे हेरिटेज प्रकरण फार उशिरा सुरू केल्याचे दिसते, कारण स्वातंत्र्य मिळून आता ६५ वष्रे झाली. याआधी ते आणले असते तर बरीचशी मदाने विकासकांच्या (builder) तावडीतून सुटू शकली असती व मोकळ्या जागा शाबूत राहू शकल्या असत्या. ब्रिटिशांच्या राज्यकारभारानंतर आपले राज्यकत्रे आले व त्यांच्या कारभारातच मुंबईत जागेचे व शुद्ध हवा मिळण्याचे दारिद्रय़ वाढीस लागल्याचे आपणाला दिसत आहे, कारण जरी राज्यकत्रे जाग्यावर असले तरी दुसरीकडे मुंबईत विकासकांचे राज्य सुरू होते. राजकारण्यांच्या मदतीने मोकळ्या जागांवर गलिच्छ वस्त्या वाढत आहेत व त्यांनी मुंबईची खराबी जास्त केली आहे. आता ‘मुहेपास’च्या नवीन यादीत ३० महत्त्वाच्या मदानांना हेरिटेजचा बिल्ला लावला गेला आहे. त्यामुळे सरकारच्या मोकळ्या जागांसंदर्भात हेरिटेज धोरणामुळे विकासक नाराज होण्याची शक्यता वाटते.\nहेरिटेजच्या मुद्दय़ावरून का होईना आता काही महत्त्वाची मोकळी मदाने झोपडपट्टय़ा व विकासकांच्या विळख्यातून वाचतील, असा विश्वास वाटतो. मोकळ्या जागांच्या संदर्भात फक्तमोकळ्या जागा शाबूत ठेवण्याकरिता त्यांचे आधीच रक्षण केले गेले असते तरी मुंबई अशी बकाल बनली नसती. खासगी इमारतींकरिता त्या हेरिटेज म्हणून ठरवायच्या असतील तर त्यांच्या नुकसानीला सावरण्याकरिता सरकारने व पालिकेने काही उपाय शोधून काढायला पाहिजे. त्यापेक्षा गरीब व मध्यमवर्गीयांच्या घरांवर हेरिटेजचा बिल्ला लावू नये हेच बरे.\n(लेखक ज्येष्ठ स्थापत्य अभियंता असून त्यांनी मुंबई व परदेशात बांधकामाचे अनेक प्रकल्प हाताळले आहेत.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-10-01T00:31:13Z", "digest": "sha1:HW3X7DOJ2VSWETTR576HRLF2HA2TO32S", "length": 4996, "nlines": 100, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "उद्यान विभाग – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nश्री. निलेश नारायण संखे\nपद – उद्यान अधीक्षक\nउद्यान विभाग महत्वाची माहिती\nउद्यान विभाग महत्वाची माहिती\nझाड छाटणीकामी ठेकेदार/सहकार संस्थानचे नेमणुकीबाबत\nधोकादायक झाड छाटणीच्या अर्जाचा नमुना\nसर्वे ४९/१ पै व इतर येथील बांधकामत बाधित होणाऱ्या झाडांबाबत जाहीर नोटीस.\nआर. आर. पाटील उद्यान १\nआर. आर. पाटील उद्यान २\nआर. आर. पाटील उद्यान ३\nस्व. गुलाम मोहम्मद सिद्दीकी दलवी उद्यान १\nस्व. गुलाम मोहम्मद सिद्दीकी दलवी उद्यान २\nस्व. गुलाम मोहम्मद सिद्दीकी दलवी उद्यान ३\nस्व. इंदिरा गांधी उद्यान १\nस्व. इंदिरा गांधी उद्यान २\nस्व. इंदिरा गांधी उद्यान ३\nस्व. वीर सावरकर उद्यान १\nस्व. वीर सावरकर उद्यान २\nस्व. वीर सावरकर उद्यान ३\nस्व. वीर सावरकर उद्यान ४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/nsui-news/", "date_download": "2020-10-01T01:41:30Z", "digest": "sha1:OBA4MSXI3JSQQGYKEW3F4D65FNUS7RL4", "length": 9682, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nजिल्हा बँक भरती मुलाखतीचे छायाचित्रीकरण व्हावे : देवेंद्र मराठे\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nस्थानिक भूमिपुत्रांना भरती मध्ये प्राधान्य मिळावे\nजळगाव : नुकतीच जिल्हा बँक भरती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. परंतु यादीमध्ये गुण दाखवण्यात आलेले नाही. भरती प्रक्रियेच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखतीचे चायाचीत्रीकरण करण्याची मागणी एन. एस. यु. आय. तर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा बँक भरती प्रक्रियेत मुलाखती या स्थानिक कमिटीने जर मुलाखती घेतल्या तर मोठा गैरव्यवहार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भरती करतांना स्थानिक भूमीपुत्रांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nभरतीसाठी १५ ते १७ लाख रेट\nजिल्हा बँकेत रिक्त असलेल्या ४९० पदांपैकी २२० पदे सरळ सेवेने व ऑनलाईन पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे.परंतु एका खाजगी कंपनी मार्फत ऑनलाईन परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली. भरतीसाठी १५ ते १७ लाखाचा रेट फुटला असून मुलाखती दरम्यान या गैरसंबंधाची शक्यता जास्त आहे. झालेली परीक्षा व मुलाखती या प्रशासक नेमणूक त्यांच्या मार्फत पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.\nनिवेदन देतांना शाम तायडे, नदीम काझी, ज्ञानेश्वर कोळी, प्रदीप सोनवणे, अमजद पठाण, जाकीर बागवान, मनोज सोनवणे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, बाबा देशमुख, जमील शेख, योगेश देशमुख, उद्धव वाणी, शफी बागवान, दिपक सोनवणे, शोएब पटेल, मनोज चौधरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nभाजपाच्या हुकूमशाहीला महानगर राष्ट्रवादीचे थाळीनादने उत्तर\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक��त\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nआज पाणी प्रश्नी पंकजा मुंडेंचे उपोषण; फडणवीस यांच्यासह भाजपनेते होणार सहभागी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/elections/assembly-election-2019/maharashtra/wai/", "date_download": "2020-10-01T01:36:32Z", "digest": "sha1:66A5T2ZOAX5BGHO6GKPBA6QLNSO53WLY", "length": 25131, "nlines": 751, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2019 Wai Vidhan Sabha Election Results, Winner & Live Updates | Wai Election Latest News | वाई विधान सभा निकाल २०१९ | विधान सभा सभा मतदारसंघ 2019 | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुख्य मतदार संघवेळापत्रक\nवंचित बहुजन आघाडी 0\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू\n...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत्तर\nवाईमध्ये दोन दिवसांत एक लाख रुपयांचा दंड, पालिकेची कारवाई\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवस ... Read More\ncorona virusbikeSatara areawai-acकोरोना वायरस बातम्याबाईकसातारा परिसरवाई\nमहाराष्ट्र निवडणूक 2019 : सातारकरांचा विधानसभेत 'समान न्याय'; पण लोकसभा 'किंग' ठरवणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी\nशरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार\nफ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज\nउध्दव ठाकरेंच घटनात्मक उत��तर\nशरद पवार जखमी असूनही सरकारसाठी धावले\nउद्धव ठाकरे शपथविधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळा\nMaharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात\nआदित्य ठाकरेंनी विधिमंडळात घेतली शपथ\n ते ४ दिवसांचा पगार मिळणार का; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ\nMemes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध\nविरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत\nफक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश\nयुती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क\nMaharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे\nआदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_43.html", "date_download": "2020-10-01T01:12:05Z", "digest": "sha1:3R4WAOLQ4YKLG65JES5E464SXDWZUN3Q", "length": 6454, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "शिक्षण राज्यमंत्र्यांचा पुढाकाराने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण", "raw_content": "\nशिक्षण राज्यमंत्र्यांचा पुढाकाराने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nअमरावती, दि. ३० : कोरोना संकटकाळामुळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल.\nमोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शिक्षण, जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनी येथे केले.\nशिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी काल परतवाडा येथे शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गट शिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, देवीदास खुराडे यांच्यासह अनेक अधिकारी व शाळांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.\nराज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कोरोना संकटकाळात आरोग्याची सुरक्षितता जपण्यासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागणार आहे.\nयाचअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी १२ अशा २४ जि. प. शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘इझी टेस्ट ॲप’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nमराठी व उर्दू दोन्ही माध्यमांच्या शाळांत हा उपक्रम राबवला जाईल. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, त्यांच्याही व्यवस्थेबाबत नियोजन होत आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nया उपक्रमात सहभागी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. इझी टेस्ट ॲपमध्ये शिक्षण, गृहपाठ, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवादाची सोय, उपस्थितीपत्रक, शैक्षणिक माहिती साठविण्याची सोय उपलब्ध आहे.\nविद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त आहे. प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल. त्याशिवाय, इतरही विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/how-delhi-metro-saves-13-thousand-trees/articleshow/71489190.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T01:56:29Z", "digest": "sha1:QAHERC5OVYSTTTBDNHGMLDU35S7KS2OH", "length": 14607, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Delhi Metro: दिल्ली मेट्रोने 'अशी' वाचवली १३ हजार झाडे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्ली मेट्रोने 'अशी' वाचवली १३ हजार झाडे\nमुंबई मेट्रो कारशेडच्या निर्मितीसाठी आरेमध्ये सुरू असलेला वृक्षतोडीचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होत होतं, त्यापूर्वीच २,१४१ झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली होती. कधी काळी दिल्ली मेट्रोला देखील या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे ३३७ कि.मी. लांबीच्या दिल्ली मेट्रो नेटवर्कने आपल्या विस्तारादरम्यान समंजसपणाने निर्णय घेत १३ हजार झाडांची छाटणी वाचवली होती.\nमुंबई मेट्रो कारशेडच्या निर्मितीसाठी आरेमध्ये सुरू असलेला वृक्षतोडीचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होत होतं, त्यापूर्वीच २,१४१ झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली होती. कधी काळी दिल्ली मेट्रोला देखील या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे ३३७ कि.मी. लांबीच्या दिल्ली मेट्रो नेटवर्कने आपल्या विस्तारादरम्यान समंजसपणाने निर्णय घेत १३ हजार झाडांची छाटणी वाचवली होती.\nफेज-३ च्या निर्मितीपर्यंत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) वृक्षतोडही टाळली आणि फेज १ च्या वेळी डेपोच्या निर्मितीसाठी प्रमुख स्मारके आणि क्लोज्ड लँडफिल साइट तुटण्यापासून वाचवल्या. फेज १ ते फेज ३ पर्यंत डीएमआरसीला ५६,३०७ झाडं तोडण्याची परवानगी मिळाली होती. तरीही या दरम्यान कॉर्पोरेशनने मोठ्या कौशल्याने १२,५८० झाडं वाचवली. अन्य ४३,७२७ झाडं तोडावी लागली. पण ही छाटणी रोखू शकता येणार नव्हती असं मेट्रोचं म्हणणं होतं.\nमेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितलं की 'प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरण प्रभावाचे आकलन जरुरी आहे. जेव्हा आम्ही विस्तृत योजना अहवालानुसार काम सुरू करतो तेव्हा आम्ही जमिनीवर काही तडजोडी करू शकतो. ट्रॅकमध्ये थोडं संशोधन करून एक जरी झाड वाचवता आलं तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. जेथे शक्य नाही, तेथे मात्र झाडं तोडावीच लागतात.'\nडीएमआरसीच्या म्हणण्यानुसार त्यांनी ट्री ट्रान्सप्लान्टेशनचा प्रयोगही केला. हा प्रयोग आताही अनेक ठिकाणी सुरू आहे. डीएमआरसीचे प्रवक्ता अनुज दयाल म्हणाले, 'एका झाडाला पाच कि.मी. च्या अंतरातच ट्रान्सप्लान्ट केले जाऊ शकते, तर त्याची जिवंत राहण्याची शक्यता असते. मात्र सर्वसाधारणपणे ट्रान्सप्लान्ट केलेल्या झाडांचं जिवंत राहण्याचं प्रमाण फारच कमी असतं.'\nएका झाडाच्या बदल्यात डीएमआरसीला १० रोपं लावावी लागतात. या प्रमाणे वनविभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५,३५,१५० वृक्षारोपण केले आहे. यांच्या देखभालीची जबाबदारीही डीएमआरसीकडे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n'भाई ने बोला है, बॉलिवूड मसला बंद करो', धमकीची तक्रार द...\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nUnlock 5 Guidelines: पाहा, १ ऑक्टोबरपासून काय सुरू होण्...\nबाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, सीबीआय कोर...\nअंधश्रद्धेला आव्हान; मुलांची नावे रावण, दुर्योधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n��ोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/rajkanya", "date_download": "2020-10-01T01:18:27Z", "digest": "sha1:XLGKH52O5IWQ7XLT3DH5EPLCF5XRNHVC", "length": 3119, "nlines": 60, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nKiran Dhane: 'लागीरं...'फेम जयडी आता नव्या भूमिकेत\nमिस इंडियामध्ये येणाचा स्पर्धकांचा प्रवास\nFBBमिस इंडिया २०१६ ची फायनलिस्ट राजकन्या बरुहा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2020-10-01T02:47:51Z", "digest": "sha1:DMOCLIZGXTM6M4SNWTN3X36R7YCUXQV3", "length": 4314, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९४४ मधील खेळ‎ (३ प)\n► इ.स. १९४४ मधील जन्म‎ (७३ प)\n► इ.स. १९४४ मधील मृत्यू‎ (२४ प)\n\"इ.स. १९४४\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at १४:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/shivsenas-people-get-anywhere-raosaheb-danwe/", "date_download": "2020-10-01T02:11:09Z", "digest": "sha1:GXXTS3OTXYLIX6YQ4ITAKNL5PJ7YWII4", "length": 12360, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे - News Live Marathi", "raw_content": "\nशिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे\nNewslive मराठी- शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे.\nशिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांन�� जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली आहे. शेतकर्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा आशयाचे निवेदन दिले. या घटनेचा रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला.\nदरम्यान, राज्यातील ४१ लाख शेतकर्यांना आतापर्यंत २४ हजार २५० कोटी कर्जमाफी दिली आहे. सरकार जनतेची कोणतीही दिशाभूल करत नाही. आता फक्त १० टक्के पात्र शेतकरी राहिले आहेत. त्यांचीही कर्जमाफी लवकरच होईल म्हणून विरोधकांनी अभ्यास न करता अर्जफाटे करुन आपण जनतेसाठी काही करत आहोत हे दाखवण्याचे केवीलवाणे उद्योग बंद करावे असा सल्लाही दानवे यांनी दिला.\nTagged कर्जमाफी, रावसाहेब दानवे, शिवसेना, शेतकरी\nभारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन\nNewslive मराठी- हल्लेखोरांविरोधात भारताने लढाई सुरू ठेवावी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे.आम्ही भारतासोबत आहोत – अमेरिका पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४२ जवान शहीद झाले. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला […]\nतुकाराम मुंढेंना नागपूरकरांनी घराबाहेर पडत दिला निरोप\nकाही दिवसांपूर्वी नागपूरचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली. त्यामुळे ते परिवारासह मुंबईला जाण्यास निघाले. दरम्यान, त्यांच्या चाहत्यांनी शासकीय निवासस्थानी एकच गर्दी केली. तुकाराम मुंढे यांची मुंबईत जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. नागपुरातून बदली होण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरे झाले आहेत. आज ते नागपुरातील जवाहर […]\nफडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने केली रद्द\nNewslive मराठी- फडणवीस सरकारने आणलेली आणीबाणीच्या काळातील बंदीवानासाठी सुरू केलेली सन्मान योजना बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर होणारा परिणाम आणि आर्थिक संकटामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात ��ला आहे. मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. उपाय म्हणून 24 […]\nमुलीच्या लग्नाला पैसे नाहीत; म्हणून त्यानी उचलले हे पाऊल…\nकाँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला आहे – देवेंद्र फडणवीस\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nदेशात २४ तासात आढळले ५७,९८२ नवे करोना रुग्ण; एकूण रुग्ण २६ लाखांच्या पार\n‘आत्मनिर्भर भारत’साठी आभासी गेम्स, खेळणी उद्योगाने योगदान द्यावे- पंतप्रधान\nपुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता- अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/satpuda-2/", "date_download": "2020-10-01T01:46:47Z", "digest": "sha1:KRBRJZBM465BWETLZVWU53AMTTXRFCTX", "length": 19271, "nlines": 198, "source_domain": "malharnews.com", "title": "सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने मदत | मल्हार न्यूज", "raw_content": "\nHome उत्तर-महाराष्ट्र नंदुरबार सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने मदत\nसातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने मदत\nनंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या धडगाव अक्कलकुवा बाधित झालेल्या पूरग्रस्त आदिवासी बांधवांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती सरकारी पद्धतीने अत्यंत थोड्या लोकांना थातूरमातूर पंचनामे करून फक्त तांदूळ देण्यात आला होता,आदिवासी बांधवांची ही व्यथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनानेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या विनंतीनुसार सांगितली,उद्धव ठाकरे यांनी तातडीने जीवनावश्यक वस्तू नंदुरबारला पाठविण्याचे आदेश दिलेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दिनांक8व9सप्टेंबर रोजी नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्क\nप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत निगदी व तोरणमाळ येथें करण्यात आले नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी व उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी अतिवृष्टीमुळे अक्कलकुवा\nधडगांव या दोन्ही तालुक्यातील आदिवासी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे गेल्या चार वर्षांत संपर्कप्रमुख थोरात हे वेळोवेळी सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या हितासाठी काही ना काही उपक्रम राबवित आले आहेत,दऱ्या खोऱ्यातून अनवाणी पायाने शाळेत जाणाऱ्या विदयार्थ्यांना चप्पल व बूट वाटप असो अथवा हातात बियाण्याच्या थैलीत वह्या पुस्तके नेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वाटप असो, फाटक्या कपड्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश असोत,थोरात यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी काही ना काही देत आले आहेत अतिवृष्टीने बेजार झालेला आपला आदिवासी बांधव विवंचनेत बघून शिवसेना स्वस्थ कशी बसेल उपजिल्हा\nप्रमुख गणेश पराडके यांनी त्वरित वाळीत पडलेल्या सातपुड्याची शोकांतिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि संपर्कप्रमुख थोरात यांना कळविली शासनाच्या मदतीची वाट न पाहता पक्षप्रमुखांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या. रविवारी 8 सप्टेंबर रोजी धडगांव तालुक्यातील निगदी या गांवी निगदी,रूणमालपाडा,काकडदा, घाटली,धावलघाट,खामला, मोडलगांव,गोरंबा,वलवाल, जुगणी व आसपासच्या गांवातील जवळपास एकूण 1800 कुटुंबियांना तांदूळ,डाळ, गहू,पीठ,मीठ,तेल,बिस्किटे, महिलांना साड्या व सॅनिटरी नॅपकिन्स,वृद्ध पुरुषांना ब्लॅंकेट्स व चादरी,लहान मुलांना चिवडा, बिस्किटे व खाऊ तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तरे,वह्या व कंपासपेटी वाटण्यात आल्या. मिनाक्षीताई गणेश पराडके यांच्या हस्ते महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. अतिवृष्टीने त्रासलेल्या गावकऱ्यांना संकटकालीन शिवसेनेची ही जीवनावश्यक वस्तूंची मदत ही आधार देणारी ठरली कारण सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात उतारावर नदीच्या खोऱ्यात शेती असल्याने अतिवृष्टीने आधीच होत्याचं नव्हतं झालेलं असतांना ह्या वस्तू हातात पडतांना आज निगदी गांवात आनंदाश्रूंची अतिवृष्टी बघायला मिळाली मी जरी मुंबईत असलो तरी सातपुड्यात आपली संस्कृती जपणारा आहे त्या परिस्थितीत अल्पसमाधानाने जीवन व्यतीत करणारा आदिवासी बांधव नेहमीच माझ्या हृदयस्थानी आहे एखादा समाज ज्यावेळी कात टाकण्याची इच्छा बाळगून असतो त्यासाठी त्या समाजाच्या तरुणांचा विकास होणं गरजेचे असते शिवसेना नेहमीच तरुणांच्या पाठीशी आहे असे सांगून थोरातांनी निगदीतील युवकांना प्रेरणा दिली रात्री 9:00 वाजता लगेचच संपर्कप्रमुख थोरात,जिल्हाप्रमुख आमशा पाडवी,उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके व कार्यकर्त्यांचा ताफयासह तोरणमाळच्या दिशेने निघाला रस्त्यात एका चढावावर धान्य व इतर साहित्याने भरलेले वाहन चढत नव्हते त्यावेळी रात्री पायी डोंगर चढून पिंट्या वळवी व रणजित चव्हाण यांनी डोंगरावर असलेल्या गावात अंधाऱ्या रात्री शेतातून चालत विंचू,काटा,साप व वन्य पशूंची किंचीतही भीती न बाळगता घरोघरी चौकशी करून दुसरे वाहन शोधून आणले सिंदा पटले,रणजित चव्हाण,रिजवान शेख,बंटी सोनवणे या शाखा\nप्रमुखांनी अर्धा अधिक सामान दुसऱ्या गाडीत स्वतःभरले. विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे व तालुकाप्रमुख महेश पाडवी यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाची,तसेच पक्षाप्रती असलेली शिवसैनिकांच्या निष्ठेची एक झलक यांतून दिसून आली रात्री सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास दोन्ही वाहने व्यवस्थितरित्या पोहोचली यावेळी थोरात यांनी कौतुकाने शिवसैनिकांची पाठ थोपटली.\nसोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तोरणमाळ येथील उपसरपंच करमसिंग चौधरी,उपतालुका\nप्रमुख जीवन रावताळे व संदीप पावरा यांच्या नियोजनात जुने तोरणमाळ,नवे तोरणमाळ, खडकी,सिंधिदिगर या गावातील जवळपास 800 बाधितांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप संपर्कप्रमुख बबनराव थोरात आमश्या पाडवी,गणेश पराडके, अक्कलकुवा उपतालुकाप्रमुख तुकाराम वळवी यांच्या ह���्ते करण्यात आले यावेळी प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान खूप काही बोलून गेले तोरणमाळ ग्रामस्थ व शिवसेना याच्यात असलेल्या घट्ट नात्याची प्रचिती येथे दिसून आली पूर\nग्रस्तांना साहित्य मदत वितरणासाठी शिवसेना अक्कलकुवा विधानसभा संघटक विजय ब्राम्हणे, तालुकाप्रमुख महेश पाडवी, उपतालुकाप्रमुख प्रताप पटले, पाडवी,शहरप्रमुख मिनेश चव्हाण तालुका युवा अधिकारी मुकेश वळवी,पिंटू वळवी, कांतीलाल वळवी,नारायण पावरा,भाईदास वळवी भिका पाडवी,मानसिंग पावरा,रणजित चव्हाण,महेंद्र मेटकर,रिजवान शेख,चंदू पटले,राया पटले, मानसिंग वळवी,वनसिंग तडवी, जयसिंग पावरा,जोब्या पावरा, मांगा पावरा,सिंधा पटले,दिलीप रावताळे,कु ज्योती बोलसे,सौ अर्चना राऊत व शिवसैनिक बंटी सोनवणे आदि शिवसैनिकांनी परिश्रम घेतलेत\nPrevious articleतापी नदीच्या किनाऱ्यावर विरदेल रस्त्यावर नवीन गाव वसविणार; रावल\nNext articleसलील कुलकर्णी यांची आगामी चित्रपट ‘एकदा काय झालं’ची घोषणा…\nसामाजिक कार्यकर्ते देवेंद्र कोळी यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nशिंदखेडा पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\nइमानदारी अजुन जिवंत आहे\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\nविविध मागण्यांसाठी नाभिक समाजाचे जयकुमार रावल यांना निवेदन\nमराठा आरक्षणामुळे नंदुरबारला क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे आनंदोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/insurance/", "date_download": "2020-10-01T00:21:52Z", "digest": "sha1:IRKOS4M74IIKYRPRCOL4BO7ZPGI3U4FO", "length": 3254, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "insurance Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोना विम्याची मुदत वाढणार\nआरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण\nएलआयसीच्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करता येणार\nशिरूर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना विमा “कवच’\nपालिकेकडून विमा कंपनीची नियुक्‍तीच नाही\nमृत कर्मचाऱ्यांचे वारस विमा कंपन्यांकडून ‘बेवारस’\nविमा नाहीच; पण पुणे पालिकेची दमडीची मदतही न���ही\nविमा कंपनीची नकार घंटा\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/locksdown-sangli-market-committee-again-324049", "date_download": "2020-10-01T02:52:15Z", "digest": "sha1:HKPABLILSSNMV3G2HTORLOIONACXK5FD", "length": 15941, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगलीतील बाजार समितीतील सौदे पुन्हा लॉकडाउन | eSakal", "raw_content": "\nसांगलीतील बाजार समितीतील सौदे पुन्हा लॉकडाउन\nपरंतू धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी कोणत्या पध्दतीच्या नियमावली तयार केल्या जाणार आहेत, त्या नियमावली आल्यानंतर धान्य बाजार सुरु ठेवणार की बंद ठेवणार याबाबतचा निर्णय लवकरच घेवू अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.\nसांगली ः जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. 22) रात्री पासून पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सौदे देखील गुरुवारी (ता.23) ते गुरुवार (ता.30) या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीच्या प्रशासनाने घेतला आहे. परंतू धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी कोणत्या पध्दतीच्या नियमावली तयार केल्या जाणार आहेत, त्या नियमावली आल्यानंतर धान्य बाजार सुरु ठेवणार की बंद ठेवणार याबाबतचा निर्णय लवकरच घेवू अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोमवारी (ता. 20) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बुधवारी (ता. 22) ते गुरुवारी (ता. 30) पर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या क्षेत्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. तासगाव आणि सांगली येथील बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय शीतगृह असोशिएशन आणि बेदाणा अशोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांचा बेदाणा तासगाव, कुपवाड येथील शीतगृहात आहे. शीतगृहे व सौद्यात होणारी श��तकरी, व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेवून हा निर्यण घेतला आहे.\nगेल्या आठवड्यात सांगली बाजार समितीने चार दिवस सौदे बंद ठेवले होते. त्यानंतर बाजार समितीत सौदे सुरु झाले.दरम्यान, सांगली येथील बाजार समितीतील सौदे बंद केले जाणार आहेत. त्यातही धान्य बाजार सुरु बंद ठेवले जाणार आहेत. परंतू धान्य बाजार सुरु ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली तयार केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले आहे. ही नवीन नियमावली आल्यानंतरच धान्य बाजार सुरु किंवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.\nजिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे बाजार समितीतील सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धान्य बाजार सुरु ठेवण्याबाबत नवीन नियमावली आल्यानंतर त्याबाबात निर्णय घेण्यात येईल.\nसभापती, सांगली बाजार समिती, सांगली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहार्गालगतची जमीन क्षारपड होण्याचा धोका; रस्त्याची उंची वाढल्याचा परिणाम\nरेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दळणवळणास उपयुक्त ठरणार आहे. परंतु, या मार्गाकडेच्या जमिनी क्षारपड होण्याची...\nइथं ठरली माणुसकीच भारी : बेघर जखमी महिलेसाठी धावले इन्साफ फाउंडेशन\nसांगली : कोरोना संकटकाळात जवळचे म्हणवणारे अंतर राखून राहत असताना, एका निराधार महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचे काम येथील इन्साफ फाउंडेशनने केले...\nसांगलीत एसटीचे \"नो मास्क-नो सवारी'; काटेकोरपणे अंमलबजावणी होणार\nसांगली : जिल्हा पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि एसटी महामंडळ यांच्यावतीने आज \"माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आज \"नो मास्क-नो सवारी' या...\nकाेविड 19 मृत्यूदरात देशात सातारा पाेचला तिसऱ्या क्रमांकावर\nसातारा : कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात झपाट्याने वाढला असून, सप्टेंबर महिन्यात देशातील दहा प्रमुख शहरांत साताऱ्याची नोंद झाली आहे. दहा...\n\"रेमडिसिव्हर' चा दर कमी झाल्याने कंपन्यांकडून पुरवठा बंद\nसातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यात गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसिव्हरच्या इंजेक्‍शनसाठी धावपळ करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात या...\nकुटुंबाची काळजी घेऊया, कोरोनाविरूद्धची लढाई जिंकुया...\nइस्लामपूर : नको तुमचे दान, नको तुमचा पैसा, आमचं आता ऐका, कोरोनाला हरवुया, नियमाचं पालन करुया, स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया, सारे मिळुन ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/successful-community-farming-shewaga-atpadi-taluka-318457", "date_download": "2020-10-01T01:09:55Z", "digest": "sha1:627KRRIJ23XKZ32275CQU2GF5J6JD27X", "length": 16598, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "आटपाडी तालुक्‍यात येथे शेवग्याची यशस्वी सामुदायिक शेती...पन्नास शेतकऱ्याची शंभर एकरांवर बारमाही शेवगा लागवड | eSakal", "raw_content": "\nआटपाडी तालुक्‍यात येथे शेवग्याची यशस्वी सामुदायिक शेती...पन्नास शेतकऱ्याची शंभर एकरांवर बारमाही शेवगा लागवड\nआटपाडी (सांगली)- शेटफळे (ता.आटपाडी) आणि परिसरातील पन्नासवर शेतकरी गेली तीन वर्षे एकत्र येऊ शेवग्याचे मोठे उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी शेवगा उत्पादनात हातखंडाच मिळवला आहे. त्यामुळे त्यांना शेवगा शेतीचा लळाच लागला आहे.\nआटपाडी (सांगली)- शेटफळे (ता.आटपाडी) आणि परिसरातील पन्नासवर शेतकरी गेली तीन वर्षे एकत्र येऊ शेवग्याचे मोठे उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी शेवगा उत्पादनात हातखंडाच मिळवला आहे. त्यामुळे त्यांना शेवगा शेतीचा लळाच लागला आहे.\nशेवगा दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे पिक आहे.पण याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक गैरसमज आहेत. शेतकरी शेवग्याला ज्यादा पाणी सोडतात परिणामी यश येत नाही. झाडाच्या गरजेनुसार माफक पाणी,छाटणी, ताण देणे या गोष्टी सांभाळल्या तर शेवग्यापासून बारा महिने उत्पादन मिळते ते शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेटफळे येथील संजय गायकवाड गेल्या तीन वर्षापासून शेवग्याची शेती करतात. त्यानी सांगोला तालुक्‍यातील एका डॉक्‍टर शेतकऱ्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतले. शेटफळे, कोळा, तळेवाडी, नागज या गावासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पन्नासवर शेतकऱ्यांचा शेवगा शेतीचा ग्रुप बनला आहे. ते तीन वर्षे शेवग्याचे नियमित उत्प��दन घेतात. स्वतः संजय गायकवाड यांचा चार एकर शेवगा तीन वर्षापासून आहे. त्यांनी स्वतः वसंत वाण विकसित केला आहे.\nशेवग्याचे अवघ्या चार महिन्यात उत्पादन सुरू होते. दीड फुटावर शेंडा खुडणे, त्यानंतर येणाऱ्या फुटांची योग्य छाटणी, गरजेनुसार पाणी, फवारणी हे शेवगा शेतीचे गमक ठरले आहे. या शेतकऱ्यांचा शेवगा कोल्हापूर, सोलापूर,सातारा, पुणे या भागात एकत्र वाहनातून विक्रीसाठी पाठवला जातो. सर्वांचा माल एकाच वेळी जास्त असल्यामुळे भावही चांगला मिळतो. तसेच वाहतुकीचा खर्च कमी होतो. पन्नास शेतकऱ्याची शंभर एकर क्षेत्रावर बारमाही शेवग्याची लागवड असते. दर दोन दिवसाला शेवग्याची तोडणी करून बाजारपेठेत पाठवला जातो. एकावेळी तीन ते सहा टन माल एकत्र जातो. कमीत कमी दहा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत प्रति किलो भाव मिळाला आहे. सरासरी पंचवीस ते तीस रुपये प्रति किलोने शेवग्याची विक्री होते. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एकाच वसंत वाणाची लागवड केली आहे. याची शेंग मध्यम लांब, आणि जाड, आकर्षक रंग असल्यामुळे बाजारपेठेत उठाव होतो. एक वर्षानंतर शेवग्याची विशिष्ट पद्धतीने छाटणी केली जाते. दर कोसळलेल्या काळात शेंगाची विक्री न करता बियाण्यासाठी ठेवले जाते. त्याचीही प्रतिकिलो दोन हजार रुपये दराने विक्री केली जाते. शिवाय शेवग्याच्या बिया पासून तेलाची निर्मिती केली जाते. त्यासाठी ही मोठी मागणी आहे.\nशेवगा शेती मध्ये पाण्याचे आणि शेंडा खोडणे याचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे. यामुळेच आम्ही पन्नास शेतकरी यशस्वी झालो आहोत. अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही केले.\n- संजय गायकवाड (शेवगा उत्पादक शेतकरी शेटफळे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपूरग्रस्तांसाठी नागपूर विभागाला १६२ कोटी\nनागपूर : पूरपरिस्थितीमुळे नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाकरिता १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला...\nकृषी विधेयकाबाबत निर्णय घेण्यास मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय\nमुंबई : देशाच्या संसदेत कृषी विधेयके पारित झाल्यांनतर देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपासलंय. केंद्राकडून पारित करण्यात आलेल्या कृषी...\nसडक अर्जुनी (गोंदिया) : कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या ग���वांचे पुनर्वसन महाराष्ट्र वनसचिवामार्फत उपवनसंरक्षक वनविभाग गोंदियाअंतर्गत २०१२ व १३...\nसमाधानकारक पावसामुळे बहरली भात शेती\nनाशिक / घोटी : तालुक्यात समाधाकारक पाउस पडल्याने भात पिके जागोजागी जोमाने बहरल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान...\nकडू कारल्याने जीवनात आणली गोडी\nकळस - शेतीत द्राक्षे लावली. तीन-चार वर्षे प्रयत्न करूनही सफलता हाती नाही आली. उत्पन्नाच्या बाबतीत आंबट ठरलेली द्राक्षे काढून, त्या जागेवर कडू...\nकथित धमकी नाट्य ; सभापतींना संरक्षण अन्‌ शुभेच्छा\nदाभोळ : शिवसेनेशी सोयरीक केल्याच्या रागावरुन सभापती रउफ हजवानी यांना सभापती कक्षात बसू देणार नाही, अशी कथित धमकी दिल्यावर कोण आडकाठी करतो...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/18/news-4589-3/", "date_download": "2020-10-01T01:37:20Z", "digest": "sha1:D4G5S6KYFQ2GVJDJISCWGILR2ERYZ5KY", "length": 9938, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विकास प्रत्यक्षात करून दाखवणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/विकास प्रत्यक्षात करून दाखवणार\nविकास प्रत्यक्षात करून दाखवणार\nकर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.\nमी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्‍सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.\nतालुक्‍यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, भांबोरा, राशीन, तरडगाव, निमगाव डाकु, दिघी, चापडगाव आदी ठिकाणी गावभेट दौरे करत रोहित पवार यांनी तेथील प्रश्न जाणून घेतले. या दौऱ्यात शेती, रस्ते, पाणी या प्रश्नावर ग्रामस्थांकडून लक्ष वेधले जात आहे.\nतालुक्‍याच्या विविध भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पुढील काळात केला जाणार असल्याचे पवार म्हणाले. राशीन येथील जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेत पवार पालखी मिरवणुकीत सहभागी झाले.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/02/news-100202/", "date_download": "2020-10-01T02:44:40Z", "digest": "sha1:7ZKCCKB6FV3OYQR5E5TTCP56EXPWUVJM", "length": 9923, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक डॉ. किरण लहामटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nHome/Ahmednagar News/मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक डॉ. किरण लहामटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी\nमधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक डॉ. किरण लहामटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी\nअकोले : अकोले विधानसभा मतदारसंघात मधूकर पिचड यांचे कट्टर विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nअकोले तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.\nडॉ. लहामटे यांना उमेदवारी जाहीर होताच डॉ. लहामटे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. डॉ. लहामटे हे गुरुवारी (३ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज अकोले तहसील कार्यालयात दाखल करणार आहेत.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालया�� चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AC", "date_download": "2020-10-01T02:14:33Z", "digest": "sha1:UYGS7V5EDKWPV3KJBECFN3E3MHVFUJTO", "length": 4398, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९४६ मधील जन्म‎ (१ क, ८४ प)\n► इ.स. १९४६ मधील निर्मिती‎ (१ प)\n► इ.स. १९४६ मधील मृत्यू‎ (२२ प)\n► इ.स. १९४६ मधील खेळ‎ (१ प)\n\"इ.स. १९४६\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १९:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251544:2012-09-21-21-25-27&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T00:42:40Z", "digest": "sha1:NOJGKNHP4DUBNY2KMTZNJDCCYGEZUXQF", "length": 24582, "nlines": 256, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ओंकार प्रधान रूप गणेशाचे..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> ओंकार प्रधान रूप गणेशाचे..\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nओंकार प्रधान रूप गणेशाचे..\nभारती भावसार , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nऑस्ट्रेलियन धाटणीच्या अ‍ॅबओरिजिनल शैलीत साकारलेला गणपती हे वैशिष्टय़ जोपासत शुभांगी सामंत यांनी अनेक गणपती साकारले आहेत. गणपतीची विविध रूपं त्यांच्यातल्या सृजनशीलतेला आव्हान देत राहतात आणि त्यातूनच आकारतो ओंकार गणेश.\n‘‘गणपती मला भावतो तो त्याच्यातल्या ग्रेसमुळे.. एक वेगळाच डौल आहे त्यांच्यात. त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव घ्या त्याचे कान, त्याची सोंड, त्यांचे लंबोदर या साऱ्याच गोष्टी एक चित्रकार म्हणून मला खुणावतात. एखाद दिवशी अचानक वीज चमकावी तशी गणपतीची एक पुसट रेखाकृती मनात आकार घेते आणि हातातला कुंचला कॅनव्हासवर तो आकार चितारूलागतो. कल्पनेला रंगांच्या सामर्थ्यांवर ‘मूर्त’ रूप देईपर्यंतचा प्रवास खूपच विलक्षण असतो. एका निर्मितीच्या सोहळ्याचा तो अनुभव तृप्त करणारा असतो..’’ निराकार गणेशाला कुंचल्याच्या साहाय्याने साकार रूपात रेखाटणाऱ्या शुभांगी सामंत आपला अनुभव सांगतात.\nगेली २४ हून अधिक वर्षे गणेशाची विविध रूपे आपल्या कलाकृतीतून त्या सादर करीत आहेत. आपले लाडके दैवत असणाऱ्या गणरायाला या अनोख्या पद्धतीने त्या अभिवादन करतात. त्यांच्या चित्रांमधून वेटोळी सोंड पोटाशी घेतलेला गणेश, उभ्या आकारातला रत्नजडित टिळाधारी गणेश तसेच पहुडलेला हाती मोदक असणारा गणेश अशा अनेक चित्राकृती पाहायला मिळाल्या. त्या सांगतात, ‘‘गणेशाची ही सारीच रूपे, वर्णने लोभसवाणी वाटतात म्हणूनच चित्रातून ती साकारण्यात वेगळेच समाधान मिळते. गणपतीच्या शरीराकृतीतल्या एका जरी वैशिष्टय़ावर प्रकाश टाकला तरी स्वतंत्र कलाकृती जन्माला येते. आणि त्यातूनच प्रत्येक वेळी वेगवेगळी कलाकृती जन्माला येते.’’\nगेल्या २५ वर्षांपासून त्या विविध संकल्पना निश्चित करून वर्षांला एखादे तरी प्रदर्शन त्या भरवतात. गणरायाच्या वर्षांला एखादे तरी प्रदर्शन पौराणिक संकल्पना समकालीन फॉर्ममध्ये मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. ‘‘मला गणपतीचे देहविशेष दर्शवणारी उदा.-लंबोदर, एकदंत, भालचंद्र, गजवक्र ही गणपतीची नामावली मला खूप भावते. त्यातून गणेशाचे नवे रूप मला साद घालते. मग नव्या रंगसंगतीत, नव्या ढंगात मी ते टिपण्याचा प्रयत्न करते. त्यातून गणेशाची नानाविध रूपे कॅनव्हासवर अवतरतात आणि वेगळ्या वैशिष्टय़ांसह पुन:पुन्हा नवी कलाकृती साकारत जाते. पण या सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो भाव. आपण विशुद्ध भावनेने गणरायाकडे पाहिलं की तो एका नव्या रूपा��� जाणवतो. हीच आतापर्यंतच्या प्रवासाची दिशा,’’ असे शुभांगी सांगतात.\nप्रयोगशीलतेसह दरवेळी कलेतून नावीन्य जपण्याचा प्रयत्न शुभांगी यांनी केला आहे. जाणीवपूर्वक त्यांनी चित्रांसाठी प्रक्रिया केलेला कागद वापरला आहे. जुन्या वृत्तपत्रांचा लगदा करून तो साधारण दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर जाडसर कागद तयार होतो. या कागदाचे आयुर्मान अधिक असते. याच कागदाचा कॅनव्हास म्हणून वापर करून शुभांगी यांनी एकाहून एक सरस गणपती साकारले आहेत. विशेष म्हणजे रिसायकल्ड कागद हा चौकोनी, आयताकृती अशा नियमित आकारात तयार होत नाही. मग या विविध आकारातून गणपतीचा फॉर्म शोधत त्या बाप्पाला कॅनव्हासवर अक्षरश ‘प्रकट’ करतात. त्यासाठी आकर्षक रंगसंगती व मिक्स मीडियाचा वापर करून गणेशाच्या अनेक कलाकृती त्यांनी रेखाटल्या आहेत. ‘तानापिहिनिपाजा’ या संकल्पनेवरचे त्यांनी काढलेले गणपती पाहता तर अप्रतिम अशी प्रतिक्रियाच नकळत आपल्याकडून बाहेर पडते.\nशुभांगी यांना ‘मायथोलॉजी’ अर्थात पौराणिक संदर्भातील प्रसंग, चित्रे, देव-देवता साकारण्यात विशेष रस आहे. त्यांनी गणपतीची साकारलेली चित्रे ऑस्ट्रेलियन धाटणीच्या अ‍ॅबओरिजिनल शैलीतील आहेत. यात रंगांच्या ब्रशच्या साहाय्याने एकेक ठिपका काढत पूर्णाकृती साकारायची असते. त्यामुळे लांबून बघितल्यास चित्राला थर्मोकॉलच्या पृष्ठभागासारखा फील येतो. पण हे काम फार जिकिरीचे असून वेळखाऊ आहे. मात्र निश्चितच त्यामुळे चित्राला वेगळा उठाव येतो. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर गणपतीसाठी हा फॉर्म विकसित केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अगदी कोकिलाबेन अंबानी यांनीही त्यांचं कौतुक केलंय. अनेक चित्रे परदेशात पोहोचली आहेत. जाणकारांची थाप तर वेळोवेळी मिळतेच. पण घरातल्यांचे सहकार्य व हिंमत याशिवाय हा प्रवास अवघड होता, असे त्या म्हणतात.\n१९८६ पासून चहा उत्पादक कंपनी, हसमुखराय लि. यांच्या दिनदर्शिकेवरील गणपती शुभांगी यांच्या कुंचल्याचा सुखद आविष्कार आहे. वारली शैलीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी रेखाटलेला गणपती पारंपरिक व मॉडर्न आर्ट यांचे बेमालूम मिश्रण वाटते.\nआतापर्यंत शुभांगी यांची मोठी अशी आठ ते दहा प्रदर्शने मुंबईत झाली आहेत. योगायोगाने शुभांगी यांचं पहिलं प्रदर्शन होतं बजाज आर्ट गॅलरीला, तेही गणपती याच संकल्पनेवर आधारित. पण द���र्दैवाने प्रदर्शनाच्या काही दिवस आधी त्यांच्या मोठय़ा भावाचे निधन झाले. दु:खद मन:स्थितीतच त्यांनी चित्रं काढली. पण प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहिलंच चित्रं विकलं गेलं- ते शुभांगी यांचं.. त्यानंतर त्यांचा चित्रप्रवास सुरू झाला तो आजही अखंडपणे सुरूआहे..\nमनाच्या विचारांच्या प्रवाहाप्रमाणे रंग सोडायचे, आपला भाव प्रामाणिक असला की ओजस्वी कलाकृती साकारतेच, अशा विश्वास त्या व्यक्त करतात. पौराणिक काळाचे नमुने चित्रांत उद्धृत करताना संदर्भासाठी मी अनेक ग्रंथांचा अभ्यास करते. त्यातून खूप महत्त्वपूर्ण बाबी कळतात. मग त्या कलाकृतीतून मांडते, असं शुभांगी सांगतात.\n‘कलेतून गणेशाची उपासना करणाऱ्या शुभांगी यांची ही चित्रं म्हणूनच स्फूर्तिदायक ठरतात.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\n���नघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/lord-column-7-september/articleshow/71355943.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T00:48:40Z", "digest": "sha1:N6FIEFERMDGIV53AVDQC3JVTQAG5YRO5", "length": 16928, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रभु कॉलम ३० सप्टेंबर\nसल्लागाराची गुणवत्ता महत्वाचीचंद्रशेखर प्रभू...\nमुंबईच्या पश्चिम उपनगरात टीपीएस-थ्री मध्ये प्रायव्हेट ले आऊटवर आमची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था उभी आहे. आम्ही स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. पण काही प्रश्न आम्हांस भेडसावत आहेत. आमच्या पीएमसीने दिलेला फिजिबिलिटी रिपोर्ट आम्हाला पुनर्विकासाच्या दृष्टीने फारसा पोषक वाटत नाही. आमच्या सोसायटीशी संबंधित काही मुद्दे असे: सदर सोसायटीसमोरील रस्ता ९ मीटर रुंदीचा आहे. सोसायटीचे एकंदर क्षेत्रफळ ८२८ चौरस मीटर इतके आहे. एकूण सभासद २६ आहेत. अस्तित्वात असलेला कार्पेट एरिया १०,८२६ चौरस फूट इतका आहे. आता पुनर्विकासात सभासदांना कमीत कमी १५ टक्के अतिरिक्त मोफत कार्पेट एरिया मिळण्याची अपेक्षा आहे. सदर इमारतीचे बांधकाम१९८५ला चालू झाले होते ते २००६ला पूर्ण झाले. २००७ साली ओसी मिळाली. सोसायटीचे नोंदणीकरणही झाले व त्याच वर्षापासून सभासद इमारतीत राहू लागले. इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची असून अनेक वर्षे अर्धवट बांधकाम झाल्याने पडून होती व त्याच स्थितीत डागडुजी करून सभासदांना देण्यात आली. आताची अवस्था अशी आहे, की कॉलम, बीम्स व पिलरना तडे गेले आहेत. इमारत उघड उघड धोकादायक अवस्थेत आहे. जमिनीचा ताबा (कन्व्हेअन्स) सोसायटीकडे आहे, मात्र प्रॉपर्टी कार्ड नाही. त्यासाठी १९ लाखांपर्यंत ���र्च येईल असे संबंधित लोक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण कृपया योग्य मार्गदर्शन करावे.\nतुम्ही लिहिल्याप्रमाणे तुमच्या संस्थेचे क्षेत्रफळ ८२८ चौरस मीटर आहे. इमारत ज्या वेळेस बांधली गेली, त्या वेळेला चटई क्षेत्र निर्देशांक हा एक होता. म्हणजे तुमचे बांधकाम जास्तीत जास्न ८२८ चौ. मी. इतकेच असले पाहिजे, म्हणजे साडेआठ हजार चौ. फूट बांधकाम असायला हवे. पण आपण म्हणता, की ते १०,८२६ चौरस फूट इतके आहे. यामध्येच कही गौडबंगाल आहे असे वाटते. चटईक्षेत्र निर्देशांक एक असताना साडेआठ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम शक्य नाही, असे असताना ते साडेदहा हजार कसे झाले याचे स्पष्टीकरण आपल्या पत्रात नाही. तसेच आपण २००७ साली इमारत पूर्ण झाली म्हणताय. म्हणजे मग १२ वर्षांत इमारत इतकी खराब कशी झाली यावर विश्वास बसणे खरेच कठीण आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला पुनर्विकासाचा विचार करावा लागेल. आपल्याला आपण सल्लागार कसा नेमला व तो योग्य आहे की नाही, यविषयी आम्ही काही भाष्य करू इच्छित नाही कारण त्याविषयी आपण माहितीच दिलेली नाही. तसेच त्यांनी नेमका सल्ला काय दिला याविषयीही आपण काही माहिती दिलेली नाही. कोणताही सल्लागार आपल्याला हेच सांगेल, की चटईक्षेत्र निर्देशांक एक असताना साडेआठ हजार चौरस फुटांएवेजी साडेदहा हजार चौरस फूट बांधण्याची जादू आपण कशी केलीत यावर विश्वास बसणे खरेच कठीण आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला पुनर्विकासाचा विचार करावा लागेल. आपल्याला आपण सल्लागार कसा नेमला व तो योग्य आहे की नाही, यविषयी आम्ही काही भाष्य करू इच्छित नाही कारण त्याविषयी आपण माहितीच दिलेली नाही. तसेच त्यांनी नेमका सल्ला काय दिला याविषयीही आपण काही माहिती दिलेली नाही. कोणताही सल्लागार आपल्याला हेच सांगेल, की चटईक्षेत्र निर्देशांक एक असताना साडेआठ हजार चौरस फुटांएवेजी साडेदहा हजार चौरस फूट बांधण्याची जादू आपण कशी केलीत आज आपल्या वास्तूला लागून असलेला रस्ता ९ मीटरचा असल्याने आपल्याला फंजिबल मिळून २.७ इतका एफएसआय मिळणार, म्हणजेच ८२८ गुणीले २.७ म्हणजे २२३५.६ चौरस मीटर इतके बांधकाम करणे आपणास शक्य आहे. यापैकी विक्रीसाठी किती ठेवावा आणि आपली घरे किती मोठ्या आकाराची विनामूल्य मिळावीत हा निर्णय आपणच घ्यायचा आहे. आपण स्वयंपुनर्विकास केला, तर १० टक्के अध��क चटईक्षेत्र मिळणार असा जीआर नुकताच निघाला आहे. म्हणजेच आपल्याला साधारणपणे २५ ते २६ हजार फुटांचे बांधकाम करता येईल. आपली योजना आपल्याला ५० टक्के अधिक क्षेत्रफळ देऊनदेखील होण्यासारखी आहे. ती सगळी गणिते आपण विक्रीचे चटईक्षेत्र किती दराने विकू शकता यावर अवलंबून राहील. आपल्या सल्लगाराने ही गणिते आपल्यासमोर मांडलीच असतील. जर त्यांनी ती नीट मांडली नाहीत, तर सल्लागाराच्या गुणवत्तेबाबतीतच शंका निर्माण होईल. त्याचा विचार आपण करू शकता. योग्य सल्लागार असल्यास आपला भरपूर फायदा होऊ शकतो. आपणास आम्ही आपल्या विनंतीवरून सदर माहिती दिली आहे. मात्र आपण दिलेल्या माहितीवरून यापेक्षा अधिक काही सांगता येणे शक्य नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nव्हिला लिव्हिंग – जसे असायला हवे तसे...\nस्ट्रक्चरल ऑडिट; वाटाघाटीने सोडवा प्रश्न...\nस्ट्रक्चरल ऑडिट; वाटाघाटीने सोडवा प्रश्न...\nप्रभु कॉलम ३० सप्टेंबर महत्तवाचा लेख\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्ह��\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/24/rohit-pawar-news/", "date_download": "2020-10-01T02:15:28Z", "digest": "sha1:RLHSLQCLRT372XVMCBJBJWVGURE2TGUI", "length": 11255, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Breaking/कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी\nकर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी\nकर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.\nपुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते व कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. टी. धुमाळ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी वरील मागणी केली.\nपवार म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील ५२ गावे डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. याचबरोबर भोसे खिंड बोगद्यातून पावसाळ्यात १.२ टीएमसी अतिरिक्त पाणी सीना धरणात सोडले जाते.\nगेल्या काही वर्षांपासून कर्जत-जामखेड तालुक्याचा बहुतेक भाग दुष्काळात होरपळत आहे. त्यातच कुकडी डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांसह शेवटच्या भागातील गावांना सिंचनाचे पाणी वितरिकांमधून योग्य त्या दाबाने व पुरेसे मिळत नाही.\nपाणी योग्य त्या दाबाने व हक्काचे पुरेसे पाणी समन्यायी पद्धतीने शेतीपर्यंत पोचविण्यासाठी व वितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्याने तत्परतेने पावले उचलावीत असे ते म्हणाले.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/03/news-587454/", "date_download": "2020-10-01T02:03:54Z", "digest": "sha1:CSIGUYNGG73KZVR6BDW5MZPIPBK65VTB", "length": 11513, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar City/अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप\nअन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप\nअहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.\nनगर शहराच्या हद्दीतून जाणारा नगर-मनमाड महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करावी.नगर शहर व नागापूर एमआयडीसीला जोडणारा हा महामार्ग असून येथून दररोज हजारो वाहने जातात.\nकामगारांना सुद्धा याच महामार्गाचा उपयोग करावा लागतो. पत्रकार चौक ते एमआयडीसीपर्यंत अनेक ठिकाणी हा महामार्ग खराब झाला आहे. पत्रकार चौकाजवळ,प्रेमदान चौक ते सावेडी नाका या दरम्यान असणाऱ्या नाल्यावरील पुलाजवळ खड्डे पडले आहेत. मुरुम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु शहरामध��ये सातत्याने होणाऱ्या पावसामुळे येथे चिखल झाला आहे.\nतसेच सावेडी नाका, बोल्हेगाव फाटा या ठिकाणीही खड्डे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.त्यातच रात्रीच्या वेळी बहुतांश पथदिवे बंद असल्यामुळे अंधारातून प्रवास करणे अधिकच जोखमीचे झाले आहे.\nमहामार्गावरील खड्डे, अंधार यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून लवकर या महामार्गाची दुरुस्ती करून पथदिवेही सुरू करण्याची आवश्यकता आहे\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/26/funerals-on-those-fathers-and-sons-on-the-same-leopard/", "date_download": "2020-10-01T02:21:57Z", "digest": "sha1:FCRHRO4ZMYCMVOO5NJN7WUYBONHGWJG6", "length": 11288, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'त्या' पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nHome/Ahmednagar News/‘त्या’ पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार\n‘त्या’ पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार\nअहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीच्या पुरात वाहून गेलेले कृष्णा घोरपडे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रथमेश याचाही मृतदेह आज सापडला.\nया पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आहे.\nया नदीच्या पुरात कृष्णा घोरपडे व त्यांचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती.\nया दुर्घटनेत घोरपडे व त्यांच्या दोन मुलांचा अंत झाला. यातील मुलगी वैष्णवी हीचा शुक्रवारी, घोरपडे यांचा काल सकाळी आणि मुलगा प्रथमेश याचा काल दुपारी मृतदेह सापडला.\nचारच्या सुमारास बालमटाकळी येथे पिता पुत्रांवर एकाच चीत्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह शोध मोहिमेसाठी चकलंबा पोलिस ठाण्याचे सपोनि. विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार,\nपीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कृष्णा घोरपडे हे बालमटाकळी\nयेथून त्यांचा मुलगा प्रथमेश (8 वर्षे) व वैष्णवी (6 वर्षे) या दोघांना घेऊन देवपिंप्री येथे मोटारसायकल वरुन निघाले होते. ते रात्री 9 वाजण्याच्या ���ुमारास तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आले होते.\nतर गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूच जोरदार पाऊस सुरु असल्याने अमृता नदीला पूर आला होता.यावेळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा घोरपडे हे मोटारसायकल व दोन मुलांसह पाण्यात वाहून गेले होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/21/this-years-public-ganeshotsav-canceled-due-to-corona-outbreak/", "date_download": "2020-10-01T00:32:26Z", "digest": "sha1:EHWF72RZRSFX22B2Q5JBZWVKZSVIDGSE", "length": 13592, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच��या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द \nकोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द \nअहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव व मोहरम हे सण प्रतीकात्मक आणि साधे पणाने हे उत्सव घरगुती साजरे करावे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.\nत्यांच्या आवाहनाला गणेश मंडळे व मोहरम मंडळे यांनी एकमुखी पाठींबा देऊन गणेशोत्सव व मोहरम हे सण सार्वजनिक करणार नसल्याचा जामखेडकरांनी निर्णय घेतला आहे तो निर्णय अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी केले.\nजाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .\nपत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर\nपहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn\nफ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374\nगणेशोत्सव व मोहरमच्या पूर्वसंध्येला येथील महावीर मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेशोत्सव मंडळ व मोहरम मंडळ यांच्या यांची बैठक संपन्न झाली यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील,\nप्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते, कार्यकारी उपअभियंता विजय परदेशी ,पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे,\nराष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, डॉ. अरुण जाधव, रमेश आजबे, जयसिंग उगले, लहू शिंदे, सामाजिक कार्य��र्ते विकी सदाफुले, विवेक कुलकर्णी, बापू गायकवाड, सनी सदाफुले, तात्याराम पोकळे, मौलाना खालील, जावेद सय्यद, नासिर शेखसह जामखेड शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते,\nमोहरम मंडळे, शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व सामजिक कार्यकर्ते व गणेश मंडळांचे पदाधिकारी,तसेच मोहरम मंडळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित जामखेड करांनी गणेशोत्सव व मोहरम चे सार्वजनिक उत्सव साजरा करणार नसल्याचे यावेळी सांगितले\nत्यामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेले उत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरे करणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी गणेशोत्सव मनोभावे व मोहरम देखील घरीच साजरे करणार\nअसल्याचे यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे हा जामखेडकरांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले,\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गाय��\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lyricshungama.com/malharwari-motiyane-lyrics/", "date_download": "2020-10-01T01:50:45Z", "digest": "sha1:VCP6Y4GD5OXWSTZQ2GOQXZ36IQPSQ5EN", "length": 3452, "nlines": 88, "source_domain": "lyricshungama.com", "title": "Malharwari Motiyane Lyrics - Lyrics Hungama", "raw_content": "\nमल्हारवारी मोतियाने द्यावी भरून\nन्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून\nओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती\nसाद घालती पुन्हा नव्याने ती रक्‍ताची नाती\nगड जेजुरीचे आम्ही रहिवासी\nदेवाचा झेंडा वळखला दुरूनउधे ग अंबे उधे\nउधे ग अंबे उधेहोऊ दे सर्व दिशी मंगळ\nउधे ग अंबे उधे\nउधे ग अंबे उधे\nघरोघरी हिंडतो न्‌ गोंधळ आईचा मांडतो\nआईचा मांडतो न्‌ गोंधळ देवीचा मांडतो\nभवानी बसली ओठी गळी\nसान थोर नेणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो\nदैवाशी जाणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो\nबोला अंबाबाईचा …. उधो\nएकवीरा आईचा …. उधो\nया आदिमायेचा …. उधो\nतुळजाभवानी आईचा ……….. उधो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-rolled-back-10-water-cut/articleshow/70292968.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T01:52:02Z", "digest": "sha1:D4UFPGRVDVEAMKFJU4CFV4ZDRDWXEITV", "length": 12228, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईत उद्यापासून पाणीकपात नाही\nजून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाठीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी १५ नोव्हेंबरपासून लागू केलेली पाणीकपात मुंबई महापालिकेने मागे घेतली आहे. २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.\nजून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाठीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी १५ नोव्हेंबरपासून लागू केलेली पाणीकपात मुंबई महापालिकेने मागे घेतली आहे. २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.\nमागील वर्षी २०१८ मध्ये पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमधील पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. तेव्हा तलाव पूर्ण भरलेले असताना वापरण्यायोग्य पाण्याचा उपलब्ध साठा एकूण साठ्यापेक्षा ९ टक्के इतका कमी होता. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबई शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली होती.\nअलीकडेच १५ जुलै २०१९ रोजी पाणी साठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला, तेव्हा एकूण पाणीसाठ्याच्या ४८ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व तलाव पूर्ण भरतील अशी शक्यता आहे. परिणामी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\n वरील बंदीची याचिका हायकोर्टानं फेटाळली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबई पालिका पाणीकपात mumbai BMC 10 % water cut\nआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\n१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस ���सा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tell-pawar-bjps-government-is-coming-chandrakant-patil/", "date_download": "2020-10-01T00:54:51Z", "digest": "sha1:HEAJRHAINOZPQOHQWGVREXH3HYQXCIVF", "length": 10975, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवारांना सांगा भाजपचे सरकार येणार आहे - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nपवारांना सांगा भाजपचे सरकार येणार आहे – चंद्रकांत पाटील\nबारामती – शरद पवारांना सांगा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, अशी गर्जना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या जागेवर दावा करणे म्हणजे हवेचा दावा होईल. मात्र 2024 निवडणुकात बारामतीचे चित्र बदललेले असेल. कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, 2024ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर कामाला लागा. बारामतीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nबारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. कार्यक्रमास यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, रंजन तावरे, महानंदा चे संचालक दिलीप खैरे, प्रशांत सातव आदी मान्यवर उपस्थित होते\nपाटील म्हणाले, बारामती लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ निवडणुकांच्या तोंडावर काम करून चालणार नाही. लोकसभा व विधान���भेला नेहमी असे झाले की दरवेळेस कोणीतरी नवीन माणूस दिला गेला. निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले. सातत्याने पाच वर्षे प्रयत्न केले तरच रिझल्ट मिळतात. इथून पुढील काळात बारामती करण्यासाठी भाजपच्या वतीने कामकाज केले जाणार आहे. त्यासाठी भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे. त्यासाठी बारामती शहरात सुसज्ज अशा भाजप संपर्क कार्यालयाची निर्मिती केली आहे. कार्यालयाच्या माध्यमातून बारामतीचे नागरिक भाजपला जोडले जातील अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा देखील मानस पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\nया छोट्या निवडणुकांतूनच माणसे जोडत आपल्याला पुढे जायचे आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या लोकसभेच्या निकालाच्या वेळेस खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील याची खात्री वाटत नव्हती, अशी लढत भाजपने दिली. असा दावा त्यांनी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मजबूर नाही तर मजबूत सरकार देण्याचा निर्णय आता लोकांनीच घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सातव यांनी तर स्वागत सुरेंद्र जेवरे यांनी केले\n…तर 2014मध्येच भाजपचा खासदार असता\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार असता तर विजय निश्‍चित होता. 2019च्या निवडणुकीत देखील पूर्ण ताकदीने प्रयत्न केले; मात्र यश आले नाही. इथून पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण कामगिरी करून भाजप बारामती लोकसभा विधानसभा तेवढ्याच ताकदीने लढवेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.\nआगामी काळात भाजप बदललेली दिसेल\nबारामती शहरात भाजप संपर्क कार्यालय सुरू झाले असून आगामी काळात बारामतीतील भाजप ही बदललेली असेल. कार्यालयाच्या माध्यमातून वरिष्ठांनी ठेवलेल्या विश्‍वासाला कुठेही तडा जाणार नाही, अशा पद्धतीने कामकाज बारामतीतील भाजपा करेल असा विश्‍वास जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.\nरासपच्या प्रदेश सचिव भाजपात\nबारामतीतील भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य सचिव उज्वला हाके यांनी रासपला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. हाके यांच्यासमवेत सुनिता किरवे, विद्या हांडे, प्रेरणा सोनकवडे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला.\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237935:2012-07-13-21-31-46&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:30:57Z", "digest": "sha1:QDZNIQUZXGIQ5LEDXSUNM3QLQI5YIZBP", "length": 25335, "nlines": 258, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "माणसं अशीही", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> माणसं अशीही\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nडॉ. आशुतोष माळी , शनिवार , १४ जुलै २०१२\nतातडीचे उपचार करून तिला मरणाच्या दारातून वाचवलं. त्यासाठी तिची गर्भपिशवी काढावी लागली. पण आता मुलगा होणार नाही, या रागाने तिचा नवरा सरळ निघूनच गेला. तिच्या आईने मात्र ऋण फेडले..\nमी व माझी स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी डॉ. अर्चना. आम्ही एकत्रितपणे संगमनेर येथे प्रॅक्टिस सुरू केली. ते साल होतं १९९५. जवळच्या अकोले तालुक्यातून खूप अवघड केसेस यायच्या. पण ती केस मनात अडकून राहिली.\n१९८६ मध्ये रात्री एक वाजता अकोले तालुक्याच्या खटपट नाक्याची अ‍ॅम्ब्युलन्स डिलिव्हरीचा एक गंभीर रुग्ण घेऊन आली. तिच्या पहिल्या चार डिलिव्हरीज खेडय़ातल्या घरीच नॉर्मल झाल्या होत्या. ती पा��व्या खेपेची बाळंतीण होती. बाळ खूप मोठं असल्यामुळे व गर्भपिशवीचा दाब कमी झाल्यामुळे तिला संगमनेरला पाठविले होते. श्रमामुळे व अतिरक्तस्रावामुळे ती शॉकमध्ये गेली होती. संगमनेरातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिला नाशिकला घेऊन जाण्याचा योग्य सल्ला दिला होता.\nत्या काळी संगमनेर तालुका असूनही भूलतज्ज्ञ, रक्तपेढी, सोनोग्राफी, पॅथॉलॉजिस्ट, आयसीयू, मॉनिटर्स यांची उपलब्धता नव्हती. परंतु अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर व २ कार्यकर्ते म्हणाले, ‘‘अशीही ती नाशिकपर्यंत जाताना मरणारच आहे. तुम्ही येथेच काहीतरी उपचार करा. निदान जगण्याची आशा तरी आहे इथे. आम्ही रक्ताची सोय करण्याचा प्रयत्न करतो. त्या रुग्ण स्त्रीबरोबर फक्त तिची आई होती व पुढे जाण्यासाठीही तिच्याजवळ पैसे नव्हते. म्हणून रिस्क घेण्याचे ठरवले व तिला अ‍ॅडमिट केले.\nप्रवासात वेळ गेल्यामुळे बाळाचे डोके खाली आले होते. ती अत्यंत अस्वस्थ होती व लवकर मोकळे करण्यासाठी मोठय़ाने आरडाओरडा करीत होती. थोडय़ाच वेळात तिची सुटका केली. बाळ चार किलोचे होते. डिलिव्हरीनंतर खूप रक्तस्राव होऊ लागला व तिची गर्भपिशवीसुद्धा आकुंचन पावत नव्हती. एकजण वरून मसाज करतोय, मी पेशंटवर गर्भपिशवी आकुंचन पावण्यासाठी उपचार करतोय व माझी पत्नीही उपचार करीत होती. तरीपण रक्तस्राव थांबतच नव्हता. साऱ्या लेबर रूममध्ये रक्ताचे थारोळे झाले. हे सर्व दृश्य बघून काय करावे काहीच सुचेना. सगळे हतबल झाल्यातच जमा होतो.\nतिच्या आईला याची कल्पना दिली तर ती रडायलाच लागली. दवाखान्यातच २-३ जणांचे (ड्रायव्हर व कार्यकर्ते) रक्त तपासण्यास लॅब टेक्निशियन मित्रास सांगितले. तोपर्यंत पेशंट आणखी शॉकमध्ये गेली होती. नाडी १४० प्रतिमिनिट व रक्तदाब ६० झाले होते. सलाईनही आऊट गेले होते. प्रसंगावधान राखून आम्ही जवळचे मित्र डॉ. शिवाजी कर्पे व माझी नर्स आई पुष्पावती हिला मदतीसाठी बोलावून घेतले.\nरुग्णाला ऑक्सिजन चालू केला होताच. ती बेशुद्ध झाल्यातच जमा होती व थंडगार पडू लागली होती. तिचे प्राण वाचविण्यासाठी तिची गर्भपिशवी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला व तिच्या आईची संमती घेतली. पत्नी डॉ. अर्चना व डॉ. शिवाजी तिला दिसेल तेथे शीर सापडवून सलाईन देत होते. भूलतज्ज्ञ कोणी नव्हतेच व आम्हीही तिला स्पायनल अ‍ॅनेस्थेशिया देण्यास धजावत नव्हतो व तशीही ती बेशुद्धच ��ोती, म्हणून लोकल अ‍ॅनेस्थेशिया देऊन पहाटे ३.३० वाजता मी व माझी आई आम्ही गर्भपिशवी काढण्यास सुरुवात केली. मी थोडा धास्तावलो होतो. ऑपरेशन करताना रक्तस्राव अगदी कमीच होता. मध्येच पेशंट वेदनांमुळे दोनदा बेफाम झाली. साधारण ४०-५० मिनिटे ऑपरेशनला लागली.\nमध्यंतरी दोन बाटल्या रक्त रुग्णाला दिले गेले. तिचे बीपी ८० व नाडी १२४ झाली होती. त्यामुळे थोडे हायसे वाटले. सर्व आवरताना सकाळचे ६ वाजले होते. ऑपरेशननंतर शारीरिक व मानसिक श्रमाने इतके दमलो होतो की काहीच सुधरत नव्हते. दमल्यामुळे कोठेही झोपण्याची तयारी होती. पेशंट तपासणीच्या टेबलावरच डोळा लागला. साडेसात वाजता धसक्याने जाग आली. पेशंट थोडी कण्हत होती. सुटकेचा नि:श्वास टाकून व देवाचे आभार मानून घरी गेलो. दोन तासांनी आम्ही सगळे परत तिच्याजवळ आलो तर ती उठून बसण्याची इच्छा व्यक्त करीत होती. हे पाहून आम्ही सगळेच खूश झालो. देव तारी त्याला कोण मारीचा प्रत्यय आम्हा सर्वाना आला. हळूहळू तिच्यात खुपच सुधारणा झाली व बाका प्रसंग टळला.\nदुसऱ्या दिवशी तिचा नवरा भेटायला आला. आम्ही उत्साहाने त्याची बायको कशी मरणाच्या दारातून परत आली ते सांगत होतो. तिला वाचविण्यासाठी तिची गर्भपिशवी काढून टाकावी लागली हे सांगताच त्याचा नूर पालटला. तो म्हणाला, ‘डॉक्टर मला पहिल्या चार मुलीच आहेत. मुलगा नाही व त्यात तुम्ही हिची पिशवी काढलीत. आता मला हिचा काय उपयोग असे म्हणून तणतणत व आमच्यावर, बायकोवर व सासूवर रागावून, चिडून निघून गेला तो परत फिरकलाच नाही. तिची आई मात्र आमचे सर्व प्रयत्न बघत होती. १० दिवसांत तिला आम्ही एक पैचाही खर्च सांगितला नव्हता व सर्व औषधेही दवाखान्यातूनच वापरली होती. ‘माझी मुले लहान आहेत व जवळ पैसेही नाहीत तेव्हा मी शेत विकून किंवा गहाण ठेवून तुमचे पैसे आणून देते,’ असे विनवू लागली. ‘तुझी मुलगी बरी झाली हेच आमचे बिल. तू शेत विकू नकोस, जसे जमतील तसे बिल फेड,’ असे सांगून घरी पाठविले. जाताना ती माऊली म्हणाली, ‘माझ्या मुलांचा प्राण तुम्ही वाचविला याची मला जाणीव आहे. मी जमतील तसे पैसे आणून देईन.’\nखंत इतकीच वाटली की, प्रत्यक्ष तिचा नवरा इतका निर्दयपणे का वागला आणि ज्यांचा काहीही संबंध नाही त्या ड्रायव्हरने व इतर कार्यकर्त्यांनी अपरात्री रक्त द्यावे, या त्यांच्यातल्या देवत्वाला तोडच नव्हती.\nयानंतर बिलाचे आ��्ही विसरूनही गेलो होतो. १०-१२ वर्षांनंतर ती माऊली दवाखान्यात आली व म्हणाली, ‘मला ओळखले का’ आम्ही ओळखू शकलो नाही. त्या रात्री तुम्ही वाचविलेल्या मुलीची मी आई आहे व तिने ३००० रुपये आम्हाला दिले व भरभरून आशीर्वाद दिले. आमच्याही डोळ्यात नकळत पाणी तरळले, कारण त्या गरीब माऊलीची माणुसकी व पैसे देण्याची कळकळ हेच होते. इतक्या वर्षांनी पैसे येतील असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. अजूनही ती केस व ती रात्र आठवली की, अंगावर काटा येतो व एका रुग्णाचा जीव वाचविण्यात आपलाही सहभाग आहे या जाणिवेने ऊर भरून येतो.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/category/spotlight/", "date_download": "2020-10-01T02:14:35Z", "digest": "sha1:KGEPCSTP3EL25N25FGXX4MZAOODBOELP", "length": 9404, "nlines": 109, "source_domain": "citykatta.com", "title": "Spotlight Archives | CityKatta", "raw_content": "\nऔरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर स्थापन करण्यासाठी आठवणीची शंभरी\n आय एम सिंगिंग अ साँग सुपर सिटी, फ्लॉप सिटी व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी रिदम करेक्ट व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी मेंटेन प्लीज.. व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी मेंटेन प्लीज.. व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी वी वोट मून, मून, मून मून कलर सॅफ्रॉन बिहाइंड कचराकुंडी डर्टी पॉलिटिक्स, फ्युचर लुकिंग डार्क.. व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी वी वोट मून, मून, मून मून कलर सॅफ्रॉन बिहाइंड कचराकुंडी डर्टी पॉलिटिक्स, फ्युचर लुकिंग डार्क.. व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी व्हाय दिस कचराकोंडी, कचराकोंडी, कचराकोंडी\nनमस्कार, मी कचरा बोलतोय…\nनमस्कार, मी कचरा बोलतोय.. जगाच्या पाठीवर असे कोणतेच शहर अथवा गाव नाही जिथे माझे अस्तित्व नाही. प्रत्येक ठिकाणी माझे स्वरूप वेगळे आहे. घरातील कचरा, औद्योगिक कचरा, भाजीमंडईतील कचरा, व्यापारी पेठातील कचरा, हॉटेलमध्ये मधील कचरा आदी प्रत्येक ठिकाणी माझे स्वरूप वेगवेगळे आहे. पण कचरा होत नाही, असे एकही ठिकाण या पृथ्वीतलावर...\nऔरंगाबाद- कचराबाद हे काही जणांनी दिलेले नवीन नाव, तर काहींनी कचरानगर म्हटलंय गेले तेरा दिवस कचराकोंडी सहन करत शहर जगत आहे. तसं तर गेली अनेक वर्ष शहर, इथली माणसं जीव मुठीत धरून जगतच आहेत. याचे मूळ कारण जनता सहन करतेय, ती मूकपणे सारे सहन करतेय गेले तेरा दिवस कचराकोंडी सहन करत शहर जगत आहे. तसं तर गेली अनेक वर्ष शहर, इथली माणसं जीव मुठीत धरून जगतच आहेत. याचे मूळ कारण जनता सहन करतेय, ती मूकपणे सारे सहन करतेय ती सहन करतेय म्हणून मग...\nकाय असते तबलिगी इज्तेमा\nनुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत \"तबलिगी इज्तेमा\" संपन्न झाला. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने जात असतांना तुम्ही अनेक वेळा...\nपाण्यावरून पुन्हा भांडण, नाशिकमधील पाण्यावर आरक्षणाचा प्रस्ताव\nनाशिक येथील गंगापूर व दारणा समूह धरणातील पाणीसाठ्यावर बिगर सिंचन आरक्षणाची समप्रमाणात विभागणी करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी संचालकांच्या दालनात 24 नोव्हेंबर 2017 ला बैठक झाली. तत्पूर्वी 25 जुलै 2017 ला जलसंपदा लाभक्षेत्र विभागाने शासन निर्णयानुसार संबंधित चार धरणांतील 75 टक्‍के पाणी प्राधान्याने नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्यासाठी उपलब्ध होणे आवश्‍यक...\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/coronavirus-patient-in-maharashtra-5", "date_download": "2020-10-01T02:40:26Z", "digest": "sha1:NE5TXW44LWL3BW4DMERIWLATX5ONQAB4", "length": 4072, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "coronavirus patient in maharashtra", "raw_content": "\nराज्यात 11 हजार 119 नवे करोना रुग्ण, 422 मृत्यू\nमागील 24 तासांमध्ये 9 हजार 356 रुग्णांना डिस्चार्ज\nराज्यात आज 11 हजार 119 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर 422 मृत्यूंची नोंद झाली आहे. 9 हजार 356 रुग्णांना मागील 24 तासांमध्ये डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता 6 लाख 15 हजार 477 इतकी झाली आहे. आतापर्यंत 20 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 4 लाख 37 हजार 870 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर महाराष्ट्रात 1 लाख 56 हजार 608 हे रुग्ण महाराष्ट्रात सध्या अ‍ॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. coronavirus patient in maharashtra\nराज्यात 422 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 3.36 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32 लाख 64 हजार 384 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6 लाख 15 हजार 477 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 35 हजार 749 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 38 हजार 175 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 56 हजार 608 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-dr-anil-lachake-marathi-article-2762", "date_download": "2020-10-01T01:06:54Z", "digest": "sha1:7ZUAJHA3KZW2TTGYFL62HYLCW7UNQXKV", "length": 23530, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Dr Anil Lachake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 8 एप्रिल 2019\nमानवनिर्मित उपग्रहांचे अनेक प्रकार असतात. अंतराळात वेगवेगळ्या उंचीवरून ते परिभ्रमण करतात आणि त्यांना नेमून दिलेली कामगिरी ‘अहोरात्र’ पार पाडत असतात. भूसंलग्न (भूस्थिर) उपग्रह ३६ हजार किलोमीटर उंचीवरून रेडिओ-टीव्हीचे कार्यक्रम प्रक्षेपित करतात. पृथ्वीपासून साधारणतः ३०० ते २००० किलोमीटर उंचीवरून भ्रमण करणाऱ्या उपग्रहांना ‘एलईओ’ म्हणजे ‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणतात. त्यांची कामगिरीदेखील निश्‍चित असते. ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्स, संदेशवहन यासाठी हे उपग्रह उत्तम कृत्रिम उपग्रहांचे अनेक उपयोग आहेत. इंटरनेट, हवामानाचा अंदाज, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित करणारा दुवा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), नकाशे तयार करणे आणि मुख्य म्हणजे सर्वदूर संवाद कृत्रिम उपग्रहांचे अनेक उपयोग आहेत. इंटरनेट, हवामानाचा अंदाज, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित करणारा दुवा, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), नकाशे तयार करणे आणि मुख्य म्हणजे सर्वदूर संवाद ज्या दुर्गम भागात जाणे मुश्‍कील असते, तेथे निरीक्षण करून त्या भागाचे नकाशे करायचे असतील, तर आयआरएस, रिसॅट, लॅंडसॅट इत्यादी उपग्रह उपयुक्त असतात. लष्करी हालचालींसाठी, टेहळणीसाठी, निश्‍चित स्थानावर हल्ला करण्यासाठी ही माहिती विशेष उपयोगी पडते. उपग्रहांचे अनेक चांगले फायदे असले, तरी शत्रुराष्ट्रे त्याचा दुरुपयोग करू शकतात.\nउपग्रहांवर लक्ष आणि ‘लक्ष्य’\nअशा हेरगिरी करणाऱ्या शत्रूंच्या उपग्रहांना हेरून त्यांच्या हालचाली बंद पाडणे किंवा त्याला भेदून त्याच्या ठिकऱ्या उडवणे गरजेचे असते. मात्र, ते अजिबात सोपे नाही. हे तंत्रज्ञान काय आहे, ते आपण ���क्षात घेऊयात. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी एक ‘पण’ लावलेला होता. डोक्‍यावर गरागरा फिरणाऱ्या माशाच्या खाली असलेल्या पाण्यातील प्रतिबिंबात माशाचा डोळा पाहायचा आणि त्या डोळ्यावर अचूकपणे शरसंधान करायचे. या ‘पणा’मध्ये फक्त माशाचा डोळा फिरत होता, पण धनुर्धारी मात्र स्थिर होता. आधुनिक काळात शत्रूचा उपग्रह ताशी २७ हजार किलोमीटर वेगाने भ्रमंती करत असतो. याचा अर्थ त्याला भेदण्यासाठीचे क्षेपणास्त्र त्याहून वेगाने जायला पाहिजे. या ठिकाणी लक्ष्य आणि क्षेपणास्त्र दोन्ही एकाच दिशेने पण प्रचंड वेगात जात असतात. पण त्याआधी क्षेपणास्त्राने त्याचा निश्‍चित मार्ग आखला पाहिजे. त्यासाठी गणिताचा गाढा अभ्यास पाहिजे. तसेच त्याला साथ देणारे सॉफ्टवेअर-संगणक पाहिजेत आणि तरबेज तल्लख बुद्धीचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञही पाहिजेत.\nभारताने ‘मिशन शक्ती’ प्रकल्प आखला आणि ए-सॅट (अँटी-सॅटेलाईट) यंत्रणा उभारली. हे १८ टन वजनाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्याला दोन बूस्टर रॉकेट होते. ते घडवण्यात डीआरडीओ संस्थेचे ३०० शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे मोठे श्रेय आहे. मात्र, चाचणी घेण्यासाठी लो ऑर्बिट सॅटेलाईटची निवड आणि त्या अनुषंगाने लागणारी इतर माहिती व यंत्रणा यांची जोड इस्रोच्या तज्ज्ञ लोकांनी दिली. या उपग्रहाचे कार्य संपुष्टात आलेले होते. तो नियोजित चाचणीसाठी वापरायला काहीच हरकत नव्हती. डीआरडीओच्या क्षेपणास्त्राणांची चाचणी घेण्याची यंत्रणा एपीजे अब्दुल कलाम बेटावर आहे. ते बेट ओडिशा राज्यामधील बालासोर येथे आहे. तेथून त्यांनी अँटी-सॅटच्या साह्याने भारताच्याच एका ७४० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाला नष्ट केले. ताशी २८ हजार किमी वेगाने जाणाऱ्या आणि २७४ किमी उंचीवरील कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाचा प्रथम वेध घेऊन स्थान निश्‍चित केले गेले. उपग्रहाहून जास्त वेगात झेपावणाऱ्या क्षेपणास्त्राने उपग्रह नष्ट करण्याचे काम कौशल्याचे तसेच अत्यंत जटिल व गुंतागुंतीचे होते. या क्षेपणास्त्रात स्फोटके, अस्त्रे नव्हती. होती ती फक्त गतीज (कायनेटिक) ऊर्जा. त्याचा वेग आणि वजन यांची धडक नियोजित उपग्रहावर पडली. हेच ते ‘कायनेटिक किल व्हेईकल’. भारताची २५ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता केलेली पहिल्याच प्रयत्नातील ही चाचणी १०० टक्के यशस्वी झाली. चाचणी तीन मिनिट���ंमध्ये घेण्यात आली. यासाठी अग्नी ५ या क्षेपणास्त्राचा वापर झाला. त्याचे लक्ष्य होते मायक्रोसॅट-आर हा उपग्रह.\nशत्रूचा उपग्रह जर आपल्या प्रदेशाची (हल्ला करण्याच्या दृष्टीने) टेहळणी करत असेल, संदेशांची संशयास्पद देवाणघेवाण करत असेल, तर तो उपग्रह अवकाशातच निकामी करण्याचे तंत्र आपल्या संशोधकांनी विकसित केले आहे. केवळ उपग्रहच नव्हे, तर आकाशातून झेपावणारे शत्रूचे अस्त्र नष्ट करण्याची क्षमता असल्याचे आपल्या तंत्रज्ञांनी सिद्ध केले आहे. सर्व देशांचे लष्करी निरीक्षण करणारे उपग्रह सध्या अवकाशात भ्रमंती करीत आहेत. एक हजार किमी दूर असणाऱ्या उपग्रहाचा वेध घेऊन तो नष्ट करण्याची आपली क्षमता आहे. असे अत्यानुधिक तंत्रज्ञान कोणताच देश कोणालाही देत नाही. अंतराळ तंत्रज्ञानावरील आपली पकड भारताने सगळ्या जगापुढे आणून दाखवली. संपूर्ण स्वदेशी सामग्री आणि आपलेच तंत्रज्ञ यांना ही सफलता मिळवता आली. याचा अर्थ येथेही ‘स्वयंपूर्णते’चे आपले ध्येय आपण जपले. जगात फक्त तीन देशांकडे ‘अँटी-सॅट’ क्षमता आहे (कंसात चाचणी केल्याचे वर्ष) - अमेरिका (१९८५), चीन (२००७) आणि रशिया (२०१५). या स्टार वॉर क्‍लबच्या नामावलीमध्ये आता भारताची नोंद होत आहे, ही आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे. डीआरडीओच्या तंत्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातील आपले प्रभुत्व यापूर्वी वेळोवेळी सिद्ध केलेले होतेच. मात्र, ही चाचणी कोणत्याही देशाविरुद्ध नव्हती.\nभावीकाळात आपल्या देशाच्या संरक्षणासाठी किंवा अवकाशातील उपग्रह, क्षेपणास्त्रे यांना असणाऱ्या संभाव्य धोक्‍यापासून संरक्षण करण्यासाठी ही चाचणी घेतली गेली. त्या आधी संगणकाच्या साह्याने ‘सिम्युलेशन’ (भ्रामक अनुकरण) करून अशी चाचणी अनेकदा यशस्वी रीतीने घेण्यात आली. हे तंत्रज्ञान भारताने २०१२ पासून आत्मसात केलेले होते. केव्हा तरी अशी प्रत्यक्ष प्रायोगिक चाचणी घेणे गरजेचे होते; अर्थातच ती चाचणी आपल्या स्वतःच्या मालकीच्या उपग्रहावरच घ्यावी लागते.\nगाइडेड, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे\nक्षेपणास्त्राचे मुख्यतः दोन प्रकार असतात. युद्धभूमीवर जेव्हा क्षेपणास्त्राचा वापर तत्कालीन कारणासाठी होतो. तेव्हा टॅक्‍टिकल क्षेपणास्त्र वापरले जाते. शत्रूच्या हद्दीमधील (किंवा आतील भागातील) महत्त्वाच्या ठिकाणी जेव्हा हल्ला होतो, तेव्हा त्याला स्ट्रॅटेजिक क्षेपणास्त्राचा हल्ला असे म्हणतात. काही देश क्षेपणास्त्राचे वर्गीकरण त्याच्या संहारक शक्तीप्रमाणे करतात.\nकोणतेही नियोजित क्षेपणास्त्र हे शत्रूच्या सरहद्दीतील मोक्‍याच्या जागी जाऊन शत्रूची युद्धसामग्री नष्ट करणारे व शत्रूला नामोहरम करणारे हवे. यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करून क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग आणि वेग आदींवर नियंत्रण मिळवून क्षेपणास्त्र सोडायला पाहिजे. ज्या क्षेपणास्त्राची दिशा आणि मार्ग नियंत्रित करता येतो, त्याला ‘गाइडेड मिसाईल’ म्हणतात. याचा पल्ला आणि मारकक्षमता मर्यादित असते. क्षेपणास्त्र दोन टप्प्यात कार्य करते. पहिल्या टप्प्यात (बूस्ट फेजमध्ये) ते पूर्ण इंधन वापरून उंची आणि वेग घेते. दुसऱ्या टप्प्यात ते लक्ष्यावर जाऊन आदळण्यासाठी पूर्व नियोजित दिशा आणि उंची घेते. जेव्हा एखादे लक्ष्य आणि त्याचे तंतोतंत स्थान निश्‍चित माहिती असेल, तेव्हा ‘बॅलिस्टिक मिसाईल’ वापरून लक्ष्यभेद करता येतो. यात अग्निबाणाचा उपयोग केलेला असतो. या क्षेपणास्त्राचा मार्ग पहिल्या टप्प्यातच, म्हणजे ‘बूस्ट फेज’मध्ये आखला जातो. नंतरचा लक्ष्यभेद करणारा टप्पा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्वतःच आखते आणि कामगिरी फत्ते करते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात स्फोटके, रसायने किंवा आण्वीय अस्त्रे असू शकतात.\nक्रूझ क्षेपणास्त्र मात्र वेगळे असते. ते चालकरहित विमानासारखे असते. त्यामध्ये विस्फोटके भरलेली असतात. या अस्त्राला इंजिनासह पंखही असतात. प्रगत क्रूझ क्षेपणास्त्रात ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ वापरलेली असते. शत्रूच्या इमारतीची खिडकी किंवा दरवाजा वेगात आणि अचूकपणे भेदून जाण्याची यंत्रणा यात आहे.\nअंतराळात जेव्हा एखादा उपग्रह नष्ट केला जातो, तेव्हा त्याच्या ठिकऱ्या उडतात. या ठिकऱ्या म्हणजे अंतराळातील कचराच होऊन बसतो. ते तुकडे दुसऱ्या देशांच्या उपग्रहाच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण करू शकतात. चीनने २००७ मध्ये उपग्रह नष्ट करण्याची एक चाचणी घेतलेली होती. तो उपग्रह ८०० किमी उंचीवर होता. चीनने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून जेव्हा एक उपग्रह नष्ट केला, तेव्हा त्याचे सुमारे १४ हजार तुकडे झाले. त्यातील बरेच तुकडे तसेच अंतराळात फिरू शकतात. त्यामुळे अंतराळातील कचऱ्यात भर पडते. भारताने ही अडचण लक्षात घेतली आणि स्वतःचा उपग्रह सुमारे ३०० किमी उंचीवरून भ्रमण करीत असताना नष्ट केला. तो ‘लो ऑर्बिट अर्थ’ वर्गीय असल्याने नष्ट झालेल्या उपग्रहाचे तुकडे केवळ ४५ दिवसात पृथ्वीकडे येऊ लागतील आणि येता येताच भस्मसात होऊन जातील.\nए-सॅट तंत्रज्ञान संपूर्णतः भारतीय आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता मजबूत झाली आहे. एवढेच नव्हे, तर आपला आत्मविश्वास आणि अभिमान उंचावला गेलाय, हे निश्‍चित\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=104%3A2009-08-05-07-53-42&id=251563%3A2012-09-22-11-13-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=17", "date_download": "2020-10-01T02:15:09Z", "digest": "sha1:323Z3Q22MFPQY4W6YZ7DAQ4TD3LZ3PTX", "length": 40474, "nlines": 17, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं..", "raw_content": "गणेशोत्सव : काही घडलं, काही बिघडलं..\nदिनेश गुणे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२\nजीवनाच्या प्रत्येक अंगात आज राजकारणाचा शिरकाव झालेला आहे. गणेशोत्सव मंडळेही याला अपवाद नाहीत. अनेक राजकीय नेत्यांचा जन्म (आणि गुंडांना प्रतिष्ठाही) या उत्सवातूनच झाला आहे. पूर्वी एकाच मंडळात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. परंतु मंडळात खरा मान असे तो हाडाच्या कार्यकर्त्यांला) या उत्सवातूनच झाला आहे. पूर्वी एकाच मंडळात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. परंतु मंडळात खरा मान असे तो हाडाच्या कार्यकर्त्यांला आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे. अनेक गणेश मंडळे हे ‘राजकारण्यांचे अड्डे’ झाले आहेत. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले ते त्यात सर्व समाजाच्या सहभागासाठी आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे. अनेक गणेश मंडळे हे ‘राजकारण्यांचे अड्डे’ झाले आहेत. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले ते त्यात सर्व समाजाच्या सहभागासाठी परंतु आता हा उत्सव काही मूठभर हितसंबंधीयांच्या हाती तर गेला नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे..\nब्रिटिश सत्तेशी लढा देण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करण्याकरिता प्रथम लोकांना संघटित केले पाहिजे आ���ि त्यासाठी काहीतरी निमित्त साधले पाहिजे, हे ओळखून लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा शतकानंतरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असेल, याचा त्यांनी कदाचित विचारही केला नसावा. सार्वजनिक उत्सवामागचा लोकमान्यांचा उद्देश स्वातंत्र्यपूर्व काळात बऱ्याच अंशी सफल झाला, हे उत्सव परंपरेतून उभ्या राहिलेल्या संघटनशक्तीमधून स्पष्ट होते. पुढे या उत्सव परंपरेचा अर्थच पुरता बदलून जाईल आणि केवळ भक्तिभावनेच्या लाटेवर स्वार होण्याचे स्वार्थकारण फोफावेल, हे लोकमान्यांच्या स्वप्नातही नसावे. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: जेव्हा भारतात जागतिकीकरणाचे आणि मुक्त व्यापाराचे वारे वाहू लागले त्या काळात गणेशोत्सवासारख्या उत्सवांचे सार्वजनिक रूपही वेगाने बदलत गेले. सूक्ष्मपणे विचार करत मागे वळून पाहिले तर लोकमान्यांच्या संकल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव आणि एकविसाव्या शतकातील मराठमोळा सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यात एक प्रचंड विस्मयकारक स्थित्यंतर सहजपणे जाणवते. विधायक कार्यासाठी जनसंघटन घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सुरू झालेले अनेक सार्वजनिक उत्सव काळाच्या ओघात बघता बघता बाजारपेठांच्या हातात गेले आणि या बदलाचा गंधदेखील न जाणवता, एखाद्या संथ विषप्रयोगासारखा हा बदल सामान्य उत्सवप्रिय जनतेच्या मना-मनात भिनत गेला. राजकारण आणि व्यापारी वृत्तीचे कॉर्पोरेट अर्थकारण यांनी हातात हात घालून अत्यंत जाणीवपूर्वक तयार केलेल्या साखळीत उत्सवप्रिय मानसिकता पुरती जखडली गेली आणि उत्सव हा राजकारण आणि कोणत्याही थराच्या अर्थकारणाचा आधार बनला. आपल्या सांस्कृतिक परंपरांच्या खतपाण्यावर जोपासल्या गेलेल्या भक्तिरसाच्या निर्मळ भावनेचा बाजार होत असल्याची साधी शंकादेखील येणार नाही इतक्या बेमालूमपणे हा उत्सवांचा बाजार सुरू झाला. आणि आता तर त्याचे बस्तानच जनमानसात बसून गेले आहे.\nगणेशोत्सव, नवरात्री उत्सव असो किंवा रक्षाबंधनासारखा सण असो, त्याची चाहूल लागण्याचा पहिला संकेत म्हणजे, बाजारपेठा गर्दीने फुलू लागतात. प्रसार माध्यमांच्या दृकश्राव्य साधनांत आणि वृत्तपत्रांमध्येही वेगवेगळ्या उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती दिसू लागतात, आणि मुहूर्ताची अपूर्वाई असलेली संस्कारक्षम मने त्याला हुरळून खरेदीच्या मोहाने खिशात हात घालतात. पूर्वी सणांच्या साजरेपणाला संस्कृतीचे कवच होते. प्रत्येक सणाचे एक सांस्कृतिक वेगळेपण असायचे आणि आपल्याआपल्या प्रथा परंपरेनुसार हे वेगळेपण जपत सणांच्या माध्यमातून माणसे जोडण्याचा एक सहज सोहळा पार पडायचा. आता बाजारपेठांनी सणांच्या संस्कृतीचा कब्जा घेतल्यानंतर, सण म्हणजे केवळ खिसा आणि खरेदी असे नवे समीकरण तयार झाले आणि गर्दी, झगमगाट व आर्थिक उलाढाल हेच सणाच्या उत्साही साजरेपणाचे मापदंड बनून गेले. अर्थकारणाच्या बदलत्या प्रवाहात, अर्थकारणदृष्टय़ा सणांना प्राप्त झालेले हे महत्त्व अगदीच झिडकारून टाकता येणार नाही हे खरे असले, तरी बाजारू व्यवहारांच्या अशा गळेकापू आक्रमकपणामुळे सणांचे सांस्कृतिक व पारंपरिक महत्त्व लोप पावणार हे मात्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि आजचा सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यातील स्थित्यंतर जाणवण्यासाठी शंभर वर्षांचा काळ जावा लागला. आता मात्र, सार्वजनिक उत्सवांमधील स्थित्यंतराचा वेगदेखील कमालीचा वाढला आहे. जनसंघटनाचा उद्देश केव्हाच मागे पडला आहे, आणि केवळ भक्तिभावनेवर स्वार होऊन स्वार्थ साधणाऱ्यांची स्पर्धा आयोजित करणाऱ्या कार्यशाळा असे नवे स्वरूप या उत्सवांना येत आहे. आपण मात्र, याबद्दल अनभिज्ञ असल्यासारखे आपल्या-आपल्या भावनांचा साहजिक आदर करत, सार्वजनिकतेच्या नावाने सुरू होणारे उत्सव वैयक्तिकरीत्याच साजरे करत आहोत. कारण या सार्वजनिक उत्सवातदेखील सामान्य माणसे एकमेकांपासून लांबच असलेली दिसतात. कारण उत्सवांच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धाशी सामान्य माणसाला थेट असे काहीही देणेघेणे नसते. असे असले, तरी सामान्य माणसाच्या आधारानेच या स्पर्धा पार पडत आहेत. कारण, ही स्पर्धा म्हणजे, सामान्य माणसाच्या भक्तिभावनेवर स्वार होण्याचे कसब जोखणारीच स्पर्धा आहे. हे कसब ज्याला साधते, तो कुणीही सहजपणे स्वार्थाच्या शिखरावर पोहोचतो.. मग तो राजकारणी असो, वा व्यापारी किंवा आणखी कुणी\nमुंबईच्या सार्वजनिक उत्सवांमध्ये जनता भक्तिभावाने सहभागी होते, हे जाणवू लागल्यानंतर याचा फायदा घेण्याची युक्ती बहुधा राजकीय पक्षांना प्रथम सुचली. मुंबईतील सार्वजनिक उत्सव ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची राजकीय प्रयोग��ाळा मानली जाऊ लागली. या उत्सवांतूनच सेनेच्या असंख्य भावी नेत्यांची राजकीय व्यक्तिमत्त्वे आकाराला आलेली दिसतात. जनतेच्या भाविकतेला भावेल अशा रीतीने उत्सवाची आखणी करून जनतेचा विश्वास संपादन केल्याने, नेतृत्वाची माळ गळ्यात पडणे सोपे होते, हे सेनेच्या राजकारणाने जाणले आणि मुंबईत राजकीय बस्तान बसविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांचा आधार घेतला. मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी, सार्वजनिक गणेशोत्सव ही शिवसेनेचीच मक्तेदारी झाली. याचा राजकीय फायदा मिळू शकतो, हे सिद्ध होऊ लागल्यावर अन्य राजकीय पक्षांचे गल्लीबोळांतील नेतेही भक्तिभावनेवर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आणि गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करणाऱ्या चौकाचौकातील भव्य फलकांवर त्यांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा झळकू लागल्या. गल्लीबोळांत झळकणारे हे प्रसिद्धी फलक त्याच क्षणी मनावर फारसा परिणाम घडवत नसले, तरी संथ विषप्रयोगासारखे हे प्रसिद्धी तंत्रच पुढे अनेकांना मोठेपण मिळवून देणारे ठरले, याची अमाप उदाहरणे जागोजागी दिसतात.\nशिवसेनेच्या हातात गेलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आपल्यालाही लाभदायक ठरावा अशी सुप्त इच्छा असलेले अनेकजण पुढे या उत्सवाच्या आधाराने आपले-आपले बस्तान बसविण्यासाठी सरसावले. यामध्ये काँग्रेसचेही लहानमोठे अनेक पुढारी होते. भारतीय संस्कृती आणि सण हा आपलाच मक्ता आहे, अशी जन्मसिद्ध समजूत असलेल्या भारतीय जनता पार्टीलादेखील या सार्वजनिक उत्सवांचे राजकीय महत्त्व उमगले आणि शिवसेनेच्या गणेशोत्सवापाठोपाठ भाजपच्या नेत्यांनी गुजराती भाविकांचा आवडता सण असलेल्या नवरात्रोत्सवाचा कब्जा मिळविण्याचा खटाटोप सुरू केला. उत्तर मुंबईतील काही उपनगरे आणि ईशान्य मुंबईसारख्या गुजरातीबहुल भागात, गरब्याच्या मंडपांवर राजकीय पक्षांचे फलक झळकू लागले आणि गरब्याच्या स्टेजवरून नेत्यांची हजेरीही दिसू लागली. मध्यंतरी तर, भाजपच्या सध्या राष्ट्रीय पदाधिकारी असलेल्या एका नेत्याने पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील हाती टिपऱ्या घेऊन रिंगणात नाचायला लावले होते.. त्यानंतरच्या निवडणुकीपर्यंत या नेत्याचे नाव सर्वतोमुखी पोहोचले आणि त्याच्या शिरावर खासदारकीचाही ‘मुकुट’ विराजमान झाला. त्याला हेही एक निमित्त ठरले होते. सणाच�� राजकीय हेतूसाठी वापर करण्याची राजकारण्यांची खुबी त्या वेळी जनतेला जाणवली. व्यक्तिगत भक्तिभावाला धक्का लागत नाही, तोवर त्याकडे कानाडोळा करण्याची व आपलाआपला भक्तिभाव जपण्याची सवय असलेल्या भाविकांनी त्या वेळी ते तितकेच साहजिक मानले असावे. मग शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेल्या संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्याने तर, मुंबईच्या अनेक सार्वजनिक सणांना आपल्या ‘राजकीय इव्हेन्ट’चे महत्त्व मिळविण्याची धडपड सुरू केली. उत्तर भारतीयांमध्ये भक्तिभावाने साजरा होणारा छट्पूजेचा सार्वजनिक सोहळा संजय निरुपम यांच्या पुढाकाराने मुंबईत आक्रमकपणे सुरू होताच त्याला राजकीय वादाचे रंग चढले आणि हा सण सर्वतोमुखीही होतानाच संजय निरुपम यांच्याभोवतीदेखील प्रसिद्धीचे वलय सहज निर्माण झाले. ठाण्याच्या टेंभी नाक्यावरचा नवरात्रौत्सव हा तर ‘आनंद दिघेंचा उत्सव’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला, तर दहिहंडीच्या उत्सवांवर आपलीआपली नावे कोरण्यासाठी ठाणे-मुंबईतील असंख्य तथाकथित नेते पैशांच्या थैल्या घेऊन उत्सवांच्या रिंगणात स्पर्धेसाठी दाखल झाले.\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला होऊ लागला, त्याचा आधी राम कदम नावाच्या एका व्यक्तीविषयी मुंबईमध्ये मोठे कुतूहल व वलय तयार झाले होते. त्याचे कारण, दहिहंडी उत्सवातील बक्षिसासाठी या व्यक्तीने उघडलेली विक्रमी रकमेची थैली मुंबईतील दहिहंडीच्या सणाने सांस्कृतिक आणि पारंपरिक सणाचे महत्त्व आणि स्वरूप केव्हाच ओलांडले आहे, आणि हा सण केवळ राजकीय व कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात आहे, हे याच दरम्यान स्पष्ट झाले. पुढे राम कदम मनसेचे आमदार झाले, त्याला त्यांच्या दहिहंडी उत्सवातील प्रसिद्धीची झालर होती. हे लक्षात आल्यानंतर दहिहंडीच्या उत्सवात अनेक लहानमोठे नेते बक्षिसांची खैरात करण्यासाठी सरसावले. लाखो रुपयांच्या बक्षिसांनी मढलेल्या दहिहंडय़ा फोडण्यासाठी येणाऱ्या गोविदांच्या कौतुकाआधी, बक्षिसे लावणाऱ्या नेत्यांच्या जाहिरातींनी मुंबई-ठाण्याचे कानेकोपरे व्यापून जाऊ लागले आणि प्रसिद्धीच्या ‘नौबती’ झडू लागल्या. कालपरवापर्यंतचा एखादा ‘बंटी’, शहराचा ‘भाग्यविधाता’ असल्यासारखा भासविला जाऊ लागला. आणि बघताबघता त्याचे राजकीय भविष्यदेखील उजळून गेले. ‘आदर्श’ म्हणून राज्यात जे काह��� गाजत राहिले आणि त्या निमित्ताने जी राजकीय व्यक्तिमत्त्वे चर्चेत राहिली, त्याच रांगेत नाव घेतले जावे इतके महत्त्व काही नेत्यांनी स्वतला मिळवून घेतले. त्याचा पायादेखील उत्सवांमध्येच रचला गेला होता..\nअर्थात, केवळ राजकीय नेतृत्व खुलविण्यासाठीच अशा सार्वजनिक सणांचा बेमालूम वापर करून घेतला गेला असे नाही. मुंबईवर आपले वर्चस्व असावे, अशी सुप्त इच्छा राजकारणाच्याही पलीकडच्या अनेक क्षेत्रांमध्ये दडलेली आहे. मुंबईचे गुन्हेगारी विश्व हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मुंबईवरील वर्चस्वाच्या लढाईचे हत्यार म्हणून वापरल्या जाऊ लागलेल्या सार्वजनिक उत्सवांवर अंडरवर्ल्डचेही सावट दाटलेले दिसते. आपल्या साम्राज्याचा पाया भक्कम करण्यासाठी व हे साम्राज्य अधिकाधिक विस्तारण्यासाठी गुन्हेगारी जगतातील अनेक भाईंनी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रौत्सवांचाच आधार घेतला. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या दशकात, माटुंग्याच्या वरदराजन नावाच्या दाक्षिणात्य ‘डॉन’चा गणेशोत्सव हे अख्ख्या मुंबईचे कुतूहल होते. या अंडरवर्ल्ड ऑपरेटरने माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर श्रीगणेशाची स्थापना केली आणि गुन्हेगारी विश्व व पोलीस यांच्यातील संघर्षांचा वेगळा अध्याय सुरू झाला. वाय. सी. पवार या पोलीस अधिकाऱ्याने वरदराजनच्या साम्राज्यावर घाव घालण्यासाठी पहिली कारवाई त्याच्या भपकेबाज गणेशोत्सवावरच केली आणि हा उत्सवच बंद पाडला. गुन्हेगारी विश्वावर जबरदस्त वचक असलेल्या वरदाभाईच्या विरोधात एवढा आक्रमकपणा तोवर पोलीस खात्यातही कुणी दाखवला नसल्याने वाय.सी . पवारांना बाहेरून आणि खात्यातूनही बराच त्रास सहन करावा लागला. त्यांच्यावर हल्लेही झाले, अनेक खटलेही घातले गेले. पण त्याला ते पुरून उरले आणि गुंडाला गणपती पावलाच नाही..\nतरीदेखील गणेशोत्सवांचा आधार घेत आपापल्या परिसरावरील वर्चस्व आणि जनमानसातील वचक कायम ठेवण्याचा खटाटोप अनेक गुंडांनी सुरूच ठेवला होता. अश्विन नाईक, अरुण गवळी या अंडरवर्ल्डमध्ये नामचीन असलेल्यांचे गणेशोत्सव त्यांच्या भपकेबाज देखाव्यांमुळे सामान्य जनतेमध्ये चर्चेचा विषय होते. चेंबूरचा सह्य़ाद्री मंडळाचा गणेशोत्सव आजही तेथील कोटय़वधी रुपये खर्चाच्या देखाव्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण आहे. या गणेशोत्सवाला छोटा राजनचा आश्र�� असल्याचे सर्वानाच माहिती आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवांचे अर्थकारण हा विषय सामान्य भाविकांनी आपल्या भक्तिमार्गात कधीही येऊ दिला नाही, हे मुंबईतील सार्वजनिक\n(पान १ वरून) गणेशोत्सवाच्या नव्या परंपरेच्या यशामागील आणखी एक कारण असू शकते. राजाश्रयाबरोबरच अनेक सार्वजनिक उत्सवांना गुन्हेगारी जगताच्या डॉन मंडळींचाही सढळ आधार असतो, हे पोलीस दप्तरांतील नोदींवरून पूर्वी अनेकदा उघड झाले आहे. अशा उत्सवांच्या निमित्ताने अंडरवर्ल्डची निधी उभारणी मोहीम राबविली जाते, हे पोलिसांनी अनेकदा उजेडात आणले आहे. शहरांतील मोठे उद्योजक, जवाहिरे, व्यावसायिक आणि बिल्डर्सना उत्सवासाठी देणग्या देण्याची सक्ती करून एक प्रकारची खंडणी या निमित्ताने उकळली जात असे. गणेशोत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या खंडण्या गोळा करून या व्यावसायिकांना ‘संरक्षण’ देण्याची, म्हणजे त्यांच्या त्यांच्या व्यवसायात विघ्न न आणण्याची अप्रत्यक्ष हमी अंडरवर्ल्डकडून दिली जात असे. अशा खंडणीखोरीमुळे हैराण झालेल्या मुंबईतील असंख्य व्यावसायिकांनी अखेरचा उपाय म्हणूनच पोलिसांकडे धाव घेतल्याने मध्यंतरीच्या काळात अशा खंडणीखोरीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली आणि गणेशोत्सवाच्या अशा अर्थकारणाचा गळा आवळला गेला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली गुंड टोळ्यांनी कोटय़वधींच्या खंडण्या गोळा केल्याची माहिती पोलिसांकडेही आहे. काही गुन्हेगारांनी तर परदेशातूनही खंडणीखोरी केल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक गणेशोत्सव किंवा नवरात्रौत्सवांभोवती दहशतीचेही सावट काही वर्षांपूर्वी दाटलेले असायचे.\nउत्सवात स्थानिक जनतेचा, म्हणजे भाविकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा असा हेतू अलीकडच्या सार्वजनिक गणेशोत्सवांतून हळूहळू लोप पावताना दिसत आहे. जाहिरातबाजीतून वाढविले गेलेले गणेशोत्सवांचे महत्त्व आणि त्यातून परिसरापलीकडच्या लोकांवर बसलेला समजुतींचा पगडा यामुळे पैसा उभा करण्याची अनेक साधने असंख्य गणेशोत्सवांच्या हाती आहेत. अलीकडे मुंबईच्या अनेक गणेशोत्सवांना ‘राजा’चे नामाभिधान लागलेले दिसते, तर अनेक सार्वजनिक उत्सवांतील गणपती ‘नवसाला पावणारे’ असल्याची पद्धतशीर जाहिरातबाजीही होताना दिसते. अशा जाहिरातींमुळे सामान्य, श्रद्धाळू भ���विकांची गर्दी साहजिकच अशा गणेशोत्सवांकडे वाढत जाते. अशा वेळी, भाविकांच्या समजुतीवर भपक्याचा अतिरिक्त पगडा म्हणून आकर्षक देखाव्यांची आतषबाजी केली जाते आणि एकेका गणेशोत्सवाचे दहा दिवसांचे अर्थकारण अक्षरश: कोटींच्या घरात जाऊन पोहोचते. नवसाला पावणाऱ्या गणपतींच्या चरणी लाखोंच्या देणग्या जमा होतात आणि गणेशोत्सवांची भरभराट होते. अर्थात, काही सार्वजनिक मंडळे या देणग्यांचा विनियोग सार्वजनिक व विधायक उपक्रमांसाठी करतात, हेही वास्तव अलीकडे जाणवण्याइतके ठळक झाले आहे, हे नमूद करणेही आवश्यक आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवांची जाहिरातबाजी हा त्या उत्सवाकडे भाविकांचा ओढा वाढविण्याचा मार्ग खुला झाल्यानंतर, कॉर्पोरेट क्षेत्रांची नजर अशा गणेशोत्सवांकडे वळणे ही साहजिकच बाब आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांची प्रवेशद्वारे आणि कमानींवर नामांकित उद्योगांच्या जाहिराती भाविकांचे स्वागत करताना दिसतात. याद्वारे गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपये देण्याची या उद्योगांची तयारी असते. निखळ गणेशभक्तीबरोबरच, व्यावसायिक वृद्धी हादेखील यामागे हेतू असतोच. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनात या जाहिराती भराव्यात आणि सणासुदीच्या काळात अलीकडे जाणीवपूर्वक जोपासली गेलेली खरेदीची मानसिकता आणखी प्रबळ व्हावी हा उद्देश गणेशोत्सव काळात सफळ संपूर्ण झालेला दिसतो. नावाजलेल्या गणेशोत्सवांच्या परिसरातील खरेदीची धूम हा त्याचाच स्पष्ट पुरावा असतो.\nसार्वजनिक गणेशोत्सवांच्या स्वरूपात काळानुरूप होणारा बदल ही यापुढील काळातही अपरिहार्य प्रक्रिया ठरणार आहे. भक्तिभावाने भारलेल्या भाविकांच्या मनात सणाची नवी व्यावसायिक संकल्पना रुजविण्यात जाहिरातींचे सध्याचे युग पुरते यशस्वी ठरल्याचे प्रत्येक सणातूनच स्पष्ट झाले आहे. पूर्वीच्या काळी, गुरुपुष्यामृत-अक्षय तृतीयेसारखे दिवस निखळ सण म्हणून साजरे व्हायचे. अशा काही सणांना समजुतीचे आधार असल्यामुळे, नाममात्र खरेदीही व्हायची. गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोने खरेदी केल्यास भरभराट होते, हा समज फार पूर्वीपासूनच रूढ आहे. पण त्यामागेही, सुवर्णव्यवहाराची जाहिरातबाज मखलाशीच कारणीभूत असावी. तेव्हा केवळ सोनेखरेदीची समजूत रूढ झाली त्याचे कारणही ‘कालमान’ हेच असले पाहिजे. त्या काळी खरेदीची किंवा संपन्नत��च्या संकल्पना सोन्यापुरत्याच मर्यादित असाव्यात. दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वातानुकूलन यंत्रे या कालमानानुसार चैनीच्या वस्तू न ठरता गरजेच्या वस्तू होत गेल्या, तसतशी खरेदीची मानसिकता केवळ सोन्याऐवजी अशा वस्तूंकडे वळत गेली. पुढे गरजेच्या वस्तूंच्या मालिकेत, गाडय़ांचीही भर पडत गेली आणि सणाच्या निमित्ताने वाहनखरेदीचा ओघ वाढत गेला. सणांची मानसिकता आणि व्यावहारिक जगाचे शहाणपण यांचा चतुराईने मेळ घालत सण आणि खरेदीचे नवे नातेही निर्माण होऊ लागले. राजकारण, अंडरवर्ल्ड, उद्योगविश्वापासून, लहानात लहान व्यापारीही सणाच्या निमित्ताने भविष्य उजळून घेण्याच्या स्पर्धेत उतरत चालला.\nयामुळे एक बदल नक्की झालाय. तो म्हणजे, भारतीय सणांना आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. भारतीय सणांवर जगभरातील उद्योगांची नजर लागून राहिली आहे. मात्र, हे सण साजरे करण्याची नवी प्रथा जुन्या परंपरांवर मात करू लागल्याने, नवे काही ‘घडते’ आहे, की सारेच ‘बिघडते’ आहे, असा प्रश्न आता भाविकांनी तरी स्वतला विचारला पाहिजे. तशी वेळ आली आहे, हे नक्की", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-10-01T00:00:57Z", "digest": "sha1:DT3FUI2CRAYF3HDOOABI4SR63SYVV2TB", "length": 44069, "nlines": 346, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम) | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nस्थळ: ४२/१७ एरंडवणा, कर्वे पथ, पुणे ४११००४\nसत्पुरूष: श्री गुळवणी महाराज, श्री दत्तमहाराज कविश्र्वर, श्री नारायण काका ढेकणे, श्री शरद जोशी महाराज\nविशेष: दैदिप्यमान गुरुपरंपरा, प्रसाद पादूका\nप्रसाद पादुका, वासुदेव निवास\nश्रीवासुदेवनिवास आश्रम पूर्व इतिहास\nश्रीगुळवणी महाराज नारायण पेठेतील गोवईकर चाळीतील दोन खोल्यात राहत होते. अनेक शिष्य आता झाले होते. श्रीगुरूमहाराजांची स्वत:ची जागा असावी आणि ती मोठी असावी असे अनेकांना वाटे. परंतु श्रीगुरूमहाराजांनी याला कधीही संमती दिली नव्हती. पुढे इ. स. १९६१ मध्ये पानशेतचे धरण फुटले आणि पुणे शहरात महापूर आला. गोवईकर चाळीतही पुराचे पाणी शिरले आणि श्रीगुरूमहाराजांच्या जागेचे बरेच मोठे नुकसान झाले. त्यामुळे नवीन जागा आता आवश्यकच झाली. श्रीदत्तमहाराजांनी पुढाकार घेतला आणि श्रीगुरूमहाराजांची संमती मिळवून आश्रम बांधण्यास सुरूवात केली. एक समिती नेमली गेली. त्या समितीचे सूत्रधार श्रीदत्तमहाराजच होते. अनेकांनी निधी गोळा केला. कर्वे रोडवरील जागा ठरली. खरेदी केली आणि भूमिपूजन झाले. बांधकाम सुरू झाले. १९६५मध्ये वास्तू तयार झाली. वास्तूशांतीचा मोठा कार्यक्रम आखण्यात आला. अनेक धार्मिक अनुष्ठाने झाली. ह्या सर्व कार्याचे श्रेय श्रीदत्तमहाराजांचेच होते.\nवासुदेव निवास आश्रम निर्माण करण्यासाठी, ‘श्रीदत्तमहाराजांच्या शब्दासाठी मी तयार झालो. मला दोन खोल्या पुरेत. त्यांच्यासाठी याला संमती दिली. या शब्दात आपले स्पष्ट विचार श्रीगुरूमहाराजांनी अनेकदा बोलून दाखविले. वयाच्या ७८व्या वर्षापर्यंत अनेकांनी स्वतंत्र जागा घेऊन निवासस्थान करण्याबद्दल श्रीगुरूमहाराजांना, विनंती, आग्रह केलेला होता. तो व्याप नको. म्हणून श्रीगुरूमहाराज ते टाळत आले होते. पण श्रीदत्तमहाराजांनी हा विषय काढल्यावर श्रीगुरूमहाराजांनी आपली भूमिका समजावून सांगितली. त्यावर श्रीदत्तमहाराजांनी असे उत्तर दिली की- गुरूचा आश्रम करणे ही फार मोठी गुरूसेवा असते. आपल्या गुरूंचे स्मारक करणे हे आपले कर्तव्य आहे.’ यासाठी शास्त्रवचने दाखवली. प. पू. श्रीलोकनाथतीर्थस्वामी महाराजांचे या आशयाचे एक पत्रही दाखविले. इतके झाल्यावर श्रीदत्तमहाराजांची इच्छा म्हणून श्रीगुरूमहाराजांनी संमती दिली.\nयोगीराज प. पू . श्री गुळवणी महाराज\nश्री वासुदेवनिवास नावाची सार्थकता\nश्रीवासुदेव निवासाचे बांधकाम जेव्हा पूर्ण झाले तेव्हा या वास्तूला काय नाव द्यावयाचे यासंबंधी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यावेळी श्रीदत्तमहाराज परगावी गेलेले होते. श्रीगुरूमहाराजांनी श्रीदत्तमहाराजांना पत्र पाठवून या वास्तूचे नाव काय ठेवावे अशी विचारणा केली. श्रीदत्तमहाराजांनी श्रीगुरूमहाराजांना पत्र लिहून कळविले की या वास्तूचे नाव \"श्रीवासुदेव निवास\" असे ठेवावे. काही लोकांना श्रीवासुदेव निवास या नावापेक्षा वेगळे नाव ठेवावे असे वाटले. काही लोकांनी प. प. लोकनाथतीर्थ स्वामीमहाराज यांचे नाव वास्तूला द्यावे असे सुचविले. श्रीदत्तमहाराजांनी यावेळी श्रीवासुदेव निवास नाव कसे ���मर्पक ठरेल हे पटवून दिले. श्रीदत्तमहाराज म्हणाले, \"वासुदेव हे प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे तर नाव आहेच परंतू वासुदेव या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक असा आहे. \"वासुदेव म्हणजे ईश्वरस्वरूप. श्रीवासुदेव निवास हे दिल्यामुळे श्रीगुरुमहाराजांचे कार्य ईश्र्वराचे आहे व्यापक आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरता आहे हे सूचित होते\".\nश्रीदत्तमहाराजांचे हे विचार सर्वांनाच पटले आणि म्हणूनच या वास्तूला \"श्रीवासुदेवनिवास\" असे समर्पक नाव दिले गेले.\n१९६५ च्या पौष वद्य नवमीला आश्रमाची वास्तुशांती थाटामाटाने संपन्न होऊन तो गुरु महाराजांना समारंभपूर्वक अर्पण करण्यात आला. महाराजांनी लगेच एक विश्वस्त मंडळ नेमून सर्व कारभार त्यांच्या हाती दिला. ह्या न्यासाचे नाव \"प. प. वासुदेवानंद सरस्वती आणि प.प. लोकनाथतीर्थ स्मारक न्यास.\" त्या दिवसा पासून आश्रमात धार्मिक अधिष्ठानाची सुरु झालेली परंपरा अखंडपणे आज पर्यंत चालू आहे. पहिल्या तीन चार महिन्यातच लोकनायक बापूजी अणे, मामा दांडेकर, भगवान श्रीधर स्वामी यांची आश्रमास भेट झाली. आश्रमात वास्तव्य करायला आल्यापासून गुरुमहाराजना बऱ्याच दिवसात प. प. थोरले स्वामीमहाराज यांचे दर्शन झाले नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले. आपण येऊन चूक तर केली नाही नाना बऱ्याच दिवसात प. प. थोरले स्वामीमहाराज यांचे दर्शन झाले नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले. आपण येऊन चूक तर केली नाही ना अशीही शंका मनात आली. पण आश्रमात हौदावर बसून प्रसन्नपणे हसत असल्याचे दर्शन झाल्याने ते सुखावले. अमरेश्वर मंदिरात दीक्षित स्वामींना प्रत्यक्ष स्वामी महाराजांकडून प्राप्त झालेल्या पादुका प.प. वासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले. वासुदेव निव अशीही शंका मनात आली. पण आश्रमात हौदावर बसून प्रसन्नपणे हसत असल्याचे दर्शन झाल्याने ते सुखावले. अमरेश्वर मंदिरात दीक्षित स्वामींना प्रत्यक्ष स्वामी महाराजांकडून प्राप्त झालेल्या पादुका प.प. वासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले. वासुदेव निवस वास्तुशांती नंतर काही महिन्यातच एका सेवेकार्याने वासुदेवानंद सरस्वतीच्या औरवाड येथील पादुका चोरल्या व शोध लागेना. पुढे एकदा दत्तमहाराजांना स्वप्न पडलेकी तो सेवेकरी पादुकांचे गाठोडे घेऊन वासुदेव निवासात बसला आहे. पुढे २-३ दिवसात तोच सेवेकरी वासुदेव निवास मध्ये बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ ओळखून त्या पादुका हस्तगत केल्या. व गुरुमहाराजांसमोर नेऊन ठेवल्या. महाराज म्हणाले, \"आपल्या मनातील हि इच्छा सद्गुरू महाराजांनी पूर्ण केली.\" प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजचही या शिष्योत्तमाकडे आश्रमात आले असेच सर्वाना वाटले. या पादुका ४महिने आश्रमात ठेऊन पूजा केली व नंतर त्या सन्मान पूर्वक औरवाडला पाठविल्या. त्या वर्षांपासून भागवत सप्ताह वासुदेव निवास येथे सुरु झाला.\nवासुदेव निवास ही एक अत्यंत पवित्र वास्तु असून अनेक सत्पुरूषांच्या आगमन व निवासामुळे ती परम पवित्र झाली आहे. येथे सकाळपासून सातत्याने धार्मिक विधी पूजा अर्चा नामजप किर्तन प्रवचने यज्ञयाग व मंत्रजागर इ. धार्मिक कृत्ये चालूच असतात. सकाळच्या वेळेस ९॥ नंतर श्रीगुरुमहाराजांच्या मातोश्रीला मिळालेल्या प्रसाद पादूकांचे दर्शन होते व पादुकांचे तीर्थही मिळते. वासुदेव निवासाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यापासूनच मंगल व पवित्र वातावरणांची साक्ष प्रत्येक भक्तास पटते. तळ मजल्यावर, देव्हारा व त्या पाठीमागे श्री गुरुमहाराज व दत्तमहाराजांचे फोटोचे दर्शन होते. देव्हाऱ्याच्या वर श्री गुळवणी महाराजांनी काढलेले अत्रिवरद दत्तात्रेयांचे चित्रफ्रेम प्रत्येक भक्तास नतमस्तक करते. देव्हाऱ्यात देव श्री गुरुमहाराजांचेपासून आहेत त्यात एक देवीची मूर्तीही आहे. देव्हाऱ्यासमोर एक मोठा हॉल असून येथेच भजन किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होतात. समोरच भिंतीवर दोन मोठे फोटो आहेत. एक श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा तर दुसरा प. पू. लोकनाथ तीर्थस्वामी महाराजांचा आहे हे दोन्हीही गुळवणी महाराजांचे गुरू. मंदिराच्या लागूनच छोटेखानी ऑफिस व स्वयंपाकघर आहे. पाठीमागचे बाजूस श्री गुरू महाराजांचे काळापासूनचा औदुंबर वृक्ष असून त्यास पार बांधलेला आहे. अनेक भक्त या पवित्र वृक्षास प्रदक्षिणा घालताना दिसतात. या पारावरच प. पू . श्री गुळवणी महाराज बसलेले अनेकांनी पाहिलेले आहेत.\nयोगिराजांनी गुरुकृपेतून उतराई होण्यासाठी आश्रम बांधण्यास परवानगी दिली व गुरु कृपेने आश्रम पूर्णही झाला. 'वासुदेव निवास' हे नावही दत्तमहाराजांमुळे नक्की झाले. तेव्हा गुरुमहाराजना भक्तांनीच प्रश्न केला 'वासुदेव निवास' हे एकाच गुरूंचे स्मृतिस��थल होत नाही काना भक्तांनीच प्रश्न केला 'वासुदेव निवास' हे एकाच गुरूंचे स्मृतिस्थल होत नाही का गुरूमहाराज म्हणाले, आपण वैष्णव आहोत, आपला मार्ग वैष्णवांचा आहे. प्रथमपासूनच श्रीविष्णूसहस्रनामाचा मी रोज पाठ करतो. या सहस्रनामात एकाच देवाचे सहस्त्र प्रकारे सांगितले आहे. वासुदेव व लोकनाथ हि एकाच देवाची दोन नावे आहेत. दोनीही गुरु मला समान पूज्यच आहेत. प्रथम थोरले महाराज भेटले व त्यांच्याच इछेने दुसऱ्या शक्तिपात मार्गाचा लाभ झाला. श्री वासुदेवानंद नावातच लोकनाथ तिर्थ समाविष्टच आहेत. वास्तुशांती च्या वेळेसच दोनीही स्वामींचे भव्य फोटो त्यांनी तेथे उभे केले. श्री वासुदेव निवास ट्रस्ट स्थापन केला तेव्हाही दोनीही स्वामींचे नावाचा त्यात व पावत्यातही त्यांचा उल्लेख येतो.\nपहिल्या मजल्यावर एक ध्यान मंदीर व चार दालने आहेत. त्यापैकी गुरूमहाराज, दत्तमहाराज व नारायणकाकाच्या स्मृती खोल्या असून तेथील वातावरण अतिशय पवित्र स्पंदनांनी भारावलेले आहे. तेथेच निवासाच्या काही खोल्याही आहेत. परगावचे साधक, साधू, सत्पुरूष येथे वास्तव्यास असतात. सध्याचे प्रमुख विश्र्वस्त प. प. श्री. शरदभाऊ जोशी महाराज हे अत्यंत सजग असून त्यांनी वास्तुचे प्रासदिक महत्त्व कायम ठेवून आधूनिक तंत्रज्ञानाचे मदतीने वेबसाईट, भक्तांशी सातत्याने एस एम एसद्वारा माहिती व रविवारची सामुदाईक साधना व आध्यात्मिक मार्गदर्शन याने भक्तांशी सातत्याने सुसंवाद ठेवला आहे.\nवासुदेव निवास हे शक्तीपीठ दिक्षेचे प्रमुख केंद्र आहे. येथून भारतातीलच नाहीतर परदेशातील साधकांना अनुग्रह व मार्गदर्शन केले जाते. पुण्यनगरीतील हे अत्यंत पवित्र स्थान आहे. भक्तांनी या संस्थानच्या सातत्याने संपर्कात रहावे.\nश्रीवासुदेव निवासमध्ये अनेक मोठे उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. या मोठ्या उत्सवांची श्रीगुरुमहाराजांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे माहिती पुढे दिली आहे.\nप. पू. स्वामीमहाराज पुण्यतिथी: आषाढ शुद्ध १\nश्रीगुरूपौर्णिमा: आषाढ शुद्ध १५\nप. पू. स्वामीमहाराज जयंती: श्रावण वद्य ५\nभागवत सप्ताह: भाद्रपद शुद्ध ९ ते १५\nनवरात्र: अश्र्विन शुद्ध १\nप. पू. श्रीगुळवणीमहाराज जयंती: मार्गशीर्ष वद्य १३\nप. पू. श्रीगुळवणीमहाराज पुण्यतिथी: पौष वद्य ८\nप. पू. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराज पुण्यतिथी: माघ वद्य ३\nप. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्र्वर वर्धापन दिन: माघ वद्य ६\nप. पू. नारायण स्वामीमहाराज पुण्यतिथी: चैत्र वद्य ३०\nप्रत्येक उत्सवात प्रवचने, कीर्तने, भजने असे कार्यक्रम संपन्न होतात व अन्नदानही होते. स्थानिक साधक नियमितपणे या उत्सवांत सहभागी होतातच शिवाय परगावातून शिष्य येतात आणि ज्ञानयज्ञाचा प्रसाद घेण्यात धन्यता मानतात. उत्सवात सहभागी झाल्याने स्वत:ची उन्नती झाल्याचा अनुभव असंख्य साधकांनी घेतलेला आहे. म्हणूनच या उत्सवात नियमितपणे अनेक वर्षे सातत्याने सहभागी होत असलेल्या शिष्यांची संख्या खूपच मोठी आहे. वासुदेव निवासमध्ये इतरही काही उत्सव संपन्न होतात या उत्सवांची माहिती पुढे दिली आहे.\nश्री वासुदेव निवासमधे होणारे अन्य उत्सव\nश्रीपाद श्रीवल्लभ जयंती भाद्रपद ४\nश्री नरसिंह सरस्वती जयंती पौष शुद्ध २\nगोकुळ अष्टमी श्रावण कृष्ण ८\nरामनवमी चैत्र शुद्ध ९\nहनुमान जयंती चैत्र शुद्ध १५\nश्री शंकराचार्य जयंती वैशाख शुद्ध ५\nमहाशिवरात्र चारी यामांची महापूजा माघ कृष्ण १३\nश्रावणातील श्रावणी (२) नागपंचमी/ नारळी पौर्णिमा\nगुरुद्वादशी महानैवेद्य अश्र्विन व. १२\n४२/१७ एरंडवणा, कर्वे पथ, पुणे ४११००४, महाराष्ट्र\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे ��तक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2396/", "date_download": "2020-10-01T01:11:08Z", "digest": "sha1:LKND7VV4SLQBLJV3QQOYA2LCORTEDVNG", "length": 14245, "nlines": 87, "source_domain": "aajdinank.com", "title": "प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री बच्चू कडू - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nप्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री बच्चू कडू\nपाचवीचे २१ जु��ैपासून ऑनलाईन वर्ग\nसक्तीने शुल्‍क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई\nपहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी\nअमरावती, दि. ९ : राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.\nसध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू करण्यासंदर्भात आज येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nश्री. कडू म्हणाले, खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी.\nप्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त प्रभावी आहे. परंतु सध्यास्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमरावती विभागात सुमारे एक लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे शिक्षण पोहोचविता येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण देण्याच्या इतर पद्धती सुचविण्यात याव्यात. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत, त्याठिकाणी किती अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे, याबाबतही अहवाल मागविण्यात यावा. तसेच विलगीकरणासाठी शाळा उपयोगात आणल्या आहेत, या शा���ा पुन्हा ताब्यात घेतेवेळी निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात.\nशासनाने पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन शिक्षण घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. तरीही काही शाळा केवळ शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याबाबत अद्यापपर्यंत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी सांगत आहेत, मनाई असताना काही शाळेतच पुस्तक विक्री करण्यात येत आहे. यानंतर तक्रार प्राप्‍त झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.\n← राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक-राजेश टोपे\nऔरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर →\nनांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे ; नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह\nराज्यात १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण झाले बरे, कोरोना चाचण्यांची संख्या ३८ लाखांच्या घरात – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या म��बाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-12-may-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-10-01T01:41:39Z", "digest": "sha1:DKAOKNAHPJF7XWKM6IKLUNYUY5YYPPHJ", "length": 20478, "nlines": 231, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 12 May 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (12 मे 2018)\nभारतीय लष्करांसाठी फोर्सच्या विशेष गाड्या :\nभारतीय लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न सुरु असतात. त्यातच आणखी एक भर पडली असून त्यासाठी फोर्स मोटार्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाड्यांच्या निर्मितीत नामवंत म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता लष्करासाठी विशेष गाड्या तयार केल्या आहेत.\nसमाजातील विविध घटकांच्या गरजांनुसार गाडी तयार करण्याचे काम कंपनीकडून कायमच प्राधान्याने करण्यात येते. त्यानुसारच हे आणखी एक पुढचे आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल असे म्हणता येईल. या गाड्या हलक्या वजनाच्या असून त्या लष्करामध्ये विशिष्ट कामांसाठी वापरण्यात येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.\nलष्कराच्या कामाचा वेग आणि नेमकेपणा वाढावा यादृष्टीने या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. लष्कराच्या गरजेप्रमाणे ही वाहने मजबूत असून कोणत्याही कठिण प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज असतील.\nतसेच या गाड्यांची चाचणी अतिशय कठोर पद्धतीने करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीच्या सातत्याने दोन वर्ष राजस्थानमध्ये 50 अंश सेल्सिअसमध्ये तसेच हिमालयासारख्या उणे 30 अंश सेल्सिअसमध्ये चाचण्या करण्यात आल्या. या गाड्यांची मोठी ऑर्डर कंपनीला लष्कराने दिली आहे.\nचालू घडामोडी (11 मे 2018)\nसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट म्हणजे गुन्हाच :\nसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे किंवा तशा पोस्ट लिहिणे हा गुन्हाच ठरणार आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे. 20 एप्रिल रोजी भाजपा नेता एस.व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक पेजवर लिहिली होती. या प्रकरणी एस.व्ही. शेखरना जामीन नाकारत मद्रास हायकोर्टाने फेस���ुक असो किंवा इतर सोशल मीडिया त्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे किंवा फॉरवर्ड करणे गुन्हाच आहे असे म्हटले आहे.\nएकाही माणसाला महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य पोस्ट करण्याचा हक्क नाही. जर त्या माणासाने असे केले किंवा कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट केली तर तो गुन्हाच ठरणार आहे. असंसदीय शब्द वापरुन महिलांची बदनामी करणे हे जास्त खटकणारे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.\nएखाद्या कृतीपेक्षा शब्द जास्त परिणामकारक ठरतात. जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय किंवा समाजातील महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती असते तेव्हा त्याने केलेल्या पोस्टवर लोक विश्वास ठेवू लागतात.\nकाय म्हटले गेले आहे हे महत्त्वाचे आहे, मात्र त्याचसोबत ते कोणी म्हटले आहे ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. जर पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या सेलिब्रिटीने आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्या तर त्यातून समाजात चुकीचा संदेश जातो असेही कोर्टाने म्हटले आहे.\nलसीकरण इबोलावर उपाय नाही :\nसामुदायिक लसीकरणाच्या मोहिमेतून इबोलाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होऊ शकणार नसल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील केंट विद्यापीठातील संशोधकांनी इबोला विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या संभावनांचे विश्लेषण केले. यातून येणाऱ्या काही काळापर्यंत इबोला विषाणूच्या उपद्रवाला आळा घालणे हे अशा प्रकरणांचे पर्यवेक्षण आणि त्यांना वेगळे करणे यावर अवलंबून असणार आहे, असे सांगण्यात आले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने काँगोमध्ये नव्या इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची माहिती दिली आहे. सामुदायिक रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात इबोलाची लागण होण्याची संभावना असणाऱ्या लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार आहे.\nउद्रेकादरम्यान इबोला संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे सरासरी चार किंवा त्याहून अधिक लोकांना संसर्ग होतो यामुळे हा रोग वेगाने पसरतो. यामुळे रोगाची लागण होण्यास आळा घालण्यासाठी 80 टक्के लोकसंख्येला लसीकरणाची गरज आहे.\nएवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करणे सद्य:स्थितीत अशक्य असून पश्चिम आफ्रिकेच्या इबोलाची साथ पसरली असताना इबोलाशी संपर्क आलेल्यांपैकी केवळ 49 टक्के लोकांचेच लसीकरण करण्यात आले होते. रोगाची लागण झाली असूनदेखील 34 टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला.\nलसीकरणामुळे दीर्घकाळ इबोलापासून संरक्षण मिळते का नाही हे अदय़ाप अस्पष्ट आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात लसीकरणाची मोहीम ही खर्चीक आणि अव्यवहार्य असल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौर्‍यावर :\nमागचे दहा दिवस कर्नाटकात जोरदार प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी भारत-नेपाळ बस सेवेचे उद्धाटन केले.\nनेपाळमधले जनकपूर हे सीतेचे जन्मगाव ते उत्तर प्रदेशातील अयोध्या या मार्गावर बससेवेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले.\nरामायण सर्किट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर आणि चित्रकूटसारख्या 15 ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल अशी माहिती आहे.\nदोन दिवसीय दौऱ्यात मोदी तीन तीर्थस्थळांना भेटी देणार आहेत. मोदी त्यांच्या दौऱ्यात एका प्रकल्पाचे भूमिपूजनही करणार असून दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही होतील. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले आहेत.\nभारतासाठी नेपाळ अत्यंत महत्वाचा देश आहे. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळच्या दौऱ्यावर गेले आहेत त्यातून ही गोष्ट लक्षात येते. नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होत आहे. मोदींच्या या दौऱ्यातून शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देण्याच्या धोरणाबद्दल असलेली कटिबद्धता दिसून येते.\nमहाथीर मोहम्मदची पुन्हा मलेशियाचे पंतप्रधानपदी निवड :\nक्वालालंपूर निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर जगातील सर्वात वयोवृद्ध नेते महाथीर मोहम्मद (92) यांनी 10 मे रोजी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.\nराजे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी महाथीर मोहम्मद यांना पंतप्रधानपदाची अधिकृतपणे शपथ दिली. यापूर्वी महाथीर यांनी जवळपास 22 वर्षे मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले होते. महाथीर यांनी शपथ घेताच क्वालालंपूरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून गेला होता.\nपोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात 12 मे सन 1364 रोजी झाली.\nतसेच अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात 12 मे 1551 मध्ये झाली.\n12 मे 1952 रोजी प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.\nएस.एच. कपाडीया यांनी 12 मे 2010 रोजी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\nचालू घडामोडी (13 मे 2018)\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/12/blog-post_21.html", "date_download": "2020-10-01T01:06:39Z", "digest": "sha1:3HTFQMTDJ3DR4353DHISGHWRMSCWSWXH", "length": 15996, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social कॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता\nकॅशलेस : एक मृगजळ - ‘कॅश’लेस ही वास्तविकता\nदेशातील काळापैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेला नोटाबंदीच्या निर्णयानंतर फारसे काही हाती न लागल्यानंतर सरकारने कॅशलेसची बांग ठोकली आहे. यामुळे गेल्या ४२ दिवसात प्रत्येक जण कॅशलेसच्या चक्रव्ह्यूमध्ये अडकला आहे. यात ‘कॅश’ लेस असणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यातही सरकार दिवकसागणिक निर्णय बदलवत आहे. व आरबीआय नवनवे परिपत्रक काढून गोंधळात भर टाकत आहे. दुसरिकडे भाजपप्रणित राज्यांमध्ये शासकिय यंत्रणा हाती घेवून संपुर्ण प्रशासन कॅशलेसच्या प्रचारप्रसिध्दीसाठी जुंपण्यात आले आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सवंग लोकप्रियता मिळवणार्‍या अनेक घोषणाही मोदी सरकारने करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी संपुर्ण कॅशलेस गाव..., कॅशलेस ग्रामपंचायत...असे काही मथळे वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात आले व मोदीप्रेमी वृत्तवाहिन्यांनी त्यास प्राईम टाईममध्ये प्रसिध्दी दिली. जर देशात कुठे चांगले होत असेल तर त्यास व्यापक प्रसिध्दी मिळालीच पाहिजे यात दुमत नाही मात्र कॅशलेस गाव किंवा सोसायटी म्हणजे काय मात्र कॅशलेस गाव किंवा सोसायटी म्हणजे काय याची व्याख्याच अद्याप स्पष्ट नसल्याने कॅशलेस गावासाठी निकष काय याची व्याख्याच अद्याप स्पष्ट नसल्याने कॅशलेस गावासाठी निकष काय हा प्रश्‍न निर्माण होत आहे. याचे उत्तर आयएएस अधिकार्‍यांकडेही नाही. एखाद्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये विविध कर वसूलीसाठी स्वाईप मशिन, चेक, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे व गावातील दोन - चार दुकानांमध्ये बँकांचे डेबिट व केेे्रेडीटकार्ड स्वाइप मशिन बसविणे म्हणजेच संपुर्ण गाव कॅशलेस झाले असा होतो का हा प्रश्‍न निर्माण होत आहे. याचे उत्तर आयएएस अधिकार्‍यांकडेही नाही. एखाद्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये विविध कर वसूलीसाठी स्वाईप मशिन, चेक, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे व गावातील दोन - चार दुकानांमध्ये बँकांचे डेबिट व केेे्रेडीटकार्ड स्वाइप मशिन बसविणे म्हणजेच संपुर्ण गाव कॅशलेस झाले असा होतो का या सर्व बाबींमुळे प्रशसकिय यंत्रणाही गोंधळात असून यास एका आयएएस अधिकार्‍यानेही नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. त्या आयएएस अधिकार्‍यांच्या मते कॅशलेससाठी काहीच पॅरामिटर नाहीत. मात्र नीती आयोगाच्या आमच्या गृपमधील काही अधिकार्‍यांनी यासाठी काही सुचना सुचविल्या आहेत. यात संपुर्ण गाव वायफाय असावे, गावातील १०० टक्के लोकांकडे मोबाईल असावेत, प्रत्येक शासकिय व खाजगी कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी के्रडीट व डेबिट कार्ड स्वाईप मशिन असावेत आदी शिफारशी सुचविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nडिजीटल पेमेंट एक्स्ट्रा चार्जमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड\nकॅशलेस इकॉनॉमीची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी डिजीटल पेमेंटचा वापर करणार्‍या ग्राहकांना मोदी सरकारने ३१ मार्चपर्यंत अनेक सोयीसवलती जाहीर केल्या आहेत. यानुसार क्रेडीटकार्ड किंवा डेबीटकार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना कोणताही एक्स्ट्राचार्ज लागणार नाही. मात्र आधीच्या अनेक घोषणाप्रमाणे ही घोषणा देखील फसवी ठरली आहे. कारण डिजीटल पेमेंट करणार्‍या ग्राहकांच्या खात्यातून अतिरिक्त पैसे कट होत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उदाहरण द्यायचे म्हटल्यास रेल्वेचे तिकीट ३०० रूपयांचे असल्यास कार्डपेमेंट केल्यावर ३० रुपयांचा कन्व्हीनन्स चार्ज व ४.५० रूपयांचा एक्स्ट्राचार्ज ३३४ रुपये ५० पैसे अतिरिक्त मोजावे लागत आहे. एलआयसी इंडियाचा १५०० रूपयांचा विमा हप्ता भरतांना तब्बल ६५ रूपये अतिरिक्त मोजावे लागत आहे. कारमध्ये ३ हजार रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास २.५ टक्के फ्युअलसरचार्ज ७५ रूपये व सरचार्जवर सव्हिर्स ट्रॅक्स ११ रूपये १९ पैसे असे एकूण ३ हजार ८६ रूपये मोजावे लागत आहे. ट्राग्झिक्शन चार्जसोबत सव्हिर्स ट्रक्सचा भुर्दंड सर्व सामान्य ग्राहकांना परवडणारा नाही. कारण २ हजार रुपयांपर्यंत ०.७५ टक्के व २ हजारांपेक्षा जास्त रक्कमेवर १ टक्का ट्राग्झिक्शन चार्ज मोजावा लागत आहे. ऑनलाईन पेमंेंटमध्ये एनईएफटी अर्थात नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रॉन्सफरचा वापर केल्यास १० हजार रूपयांपर्यंत २.५ रूपये + सव्हिर्स टॅक्स , १० हजार पेक्षा जास्त रक्कमेवर ५ रूपये + सव्हिर्स टॅक्स , १ ते २ लाखापर्यंत १५ रूपये+ सव्हिर्स टॅक्स व २ लाखापेक्षा जास्त २५ रूपये+ सव्हिर्स टॅक्स मोजावे लागत आहे.\nआधी लक्झरी सर्व्हिस आता मजबूरी\nऑनलाईन पेमेंट संदर्भात आरबीआयने सन २०१२ मध्ये काही नियम जारी केले. तेव्हा कार्डपेमेंट करणार्‍यांना एक्स्ट्रा चार्ज मोजावा लागत होता मात्र ज्यांना रांगेत उभे रहायचे नाही व घर बसल्या ही लक्झरी सर्व्हिस पाहिजे त्यांचा या एक्स्ट्रा चार्जवर कोणताही आक्षेप नव्हता कारण त्याद्वारे अनेक सुविधा घरबसल्या उपलब्ध होत होत्या. आता कॅशलेस ही संकल्पना रुजविण्यासाठी ऑनलाईन पेमेंट अनिवार्य करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ‘लेस’ कॅशमुळे ग्राहकांना त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र त्याचवेळी एक्स्ट्राचार्ज व सर्व्हिस टॅक्सचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. बँक व दुकानदारांच्या या कचाट्यात अतिरिक्त रक्कम ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जात आहे. याचे समर्थन करतांना काही अर्थतज्ञ अतिरिक्त चार्ज दुकानदांरानी भरल्यास त्यांची कें्रडीट हिस्ट्री तयार होईल व अन्य आर्थिक व्यवहारादरम्यान त्याचा फायदा होईल. असा युक्तीवाद करीत आहे. पंरतु हे व्यवहार पूर्णपणे सेफ आहेत का याबद्दल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास पेटीएमच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, कोणताही व्यवहार करतांना गैरप्रकार झाल्यास त्यास कंपनीजबाबदार राहणार नाही. असे नमुद केले आहे. एकीकडे कॅशलेसचा ढिडोरा पिटायचा व दुसरीकडे जबाबदारी झटकायची अशी दुट्टपी भूमिका दिसून येत आहे. या विषयावर संपूर्ण देशात उहापोह सुरु असून ��्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी मर्चंन्ट डिस्काऊंट रेट(एमडीआर) व अन्य चार्ज पूर्णपणे हटविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र १३० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात केवळ ३५ कोटी मोबाईल आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची अडचण आहे अशात कॅशलेस संकल्पना मृगजळ ठरणार नाही ना याचेही भान ठेवणे आवश्यक ठरणार आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sushant-singh-rajputs-bodyguard-summoned-by-ed-today/", "date_download": "2020-10-01T00:43:01Z", "digest": "sha1:KULLB7FJKI6ZAUEEJJWHRC6BPCK3VT5Y", "length": 17405, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "SSR Death Case : सुशांत सिंह राजपूतच्या 'बॉडीगार्ड'ची ED करणार चौकशी | sushant singh rajputs bodyguard summoned by ed today | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nSSR Death Case : सुशांत सिंह राजपूतच्या ‘बॉडीगार्ड’ची ED करणार चौकशी\nSSR Death Case : सुशांत सिंह राजपूतच्या ‘बॉडीगार्ड’ची ED करणार चौकशी\nपोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आतापर्यंत रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय, रियाचा मॅनेजर आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी यांची चौकशी केली आहे. आता ईडीने सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा अन्य कुठल्या अनियमितता आढळल्या त्याबद्दल बॉडीगार्डची जबानी नोंदवण्यात येणार आहे.\nमनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीच्या अधिकार्‍यांनी सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहची चौकशी केली. सुशांतचे वडिल के.के.सिंह यांनी पाटण्याण���्ये रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या अकाऊंटमधून 15 कोटी रुपये काढून घेतले तसेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. रिया चक्रवर्तीची ईडीने आतापर्यंत दोनदा चौकशी केली आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी रियाच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट करुन रियाच्या विचारसरणीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांत व रिया युरोपला फिरायला गेले होते. या ट्रिपदरम्यान काय घडले त्याचा खुलासा रियाने ईडीकडे केला आहे. फ्लॉरेन्समध्ये आम्ही एका 600 वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमधील रुम्स फार प्रशस्त होत्या आणि भितींवर विविध पेंटिंग्स लावले होते. त्यातील एका पेंटिंगला पाहून सुशांत फार घाबरला होता. तो अचानक रुद्राक्षची माळा घेऊन जप करू लागला होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती खराब होऊ लागली होती, असे रियाने सांगितले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘पद्म पुरस्कार’ समितीच्या अध्यक्ष पदावरून नवा वाद \nCoronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’मुक्त महिलेला 5 महिन्यांनी पुन्हा ‘बाधा’\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nOxygen Cylinder च्या किंमत्तीबद्दल मोठा निर्णय, आता वसुल करु…\nmilk amount per day : जास्त दूध पिण्यानं होतं मोठं नुकसान,…\nमधुमेहींसाठी अमृतासमान आहे जांभूळ \nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\n‘कोरोना’ला समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेची जनचळवळ,…\nड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान \nशिरूर : ‘कोरोना’ योध्दांचा प्रमाणपत्र देऊन…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nजिल्हाधिकार्‍यांकडून अपमानामुळे यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचा…\nभावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याशी बोला……\nघरात लावा ‘ही’ 5 झाडं, आतमध्ये भटकू देखील देणार…\n‘हे’ आहेत कॅल्सिफिकेशन आजाराची लक्षणे आणि…\nनिपाह व्हायरस वरील ‘प्राजक्त ‘ उपचार\nमनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का\nनिरोगी शरीर आणि मनाच्या उत्साहासाठी घ्या ‘शांत आणि…\nमांसाहार केल्यानंतर पपई खाल्ल्यास होतील ‘हे’…\nघशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय,…\n‘थकवा’ आणि ‘सुस्तपणा’ नेहमीच जाणवतो…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nसुशांत सिंह राजपूतची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्तीवर…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर,…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nकाँग्रेस खासदाराचे नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात…\nकधी काळी केलं होतं LIC एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात…\nआमदार निवास बॉम्बनं उडवून देण्याचा कॉलमुळे पोलिसांची पळापळ\nPune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nनितीन गडकरींनी केली ‘कोरोना’वर मात, ट्विट करून सांगितलं\nसुशांतची हत्या की आत्महत्या हे गूढ उलगडणार एम्सनं CBI कडे सोपवला…\nCoronavirus India News : देशाच्या मोठ्या लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा…\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांनी दिली पहिल���यांदाच…\nPune : महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी ‘या’ नंबरवर करा कॉल,…\nAadhaar नोंदणी करण्यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ \n‘कोरोना’ काळात ‘ही’ 5 योगासनं ठरतील ‘रामबाण’, जाणून घ्या कोणते आहेत फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/maharashtra/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T01:00:52Z", "digest": "sha1:LTTPO3UK5ZUFUHU5VMNZQM23YF2H6URH", "length": 7542, "nlines": 115, "source_domain": "abhivrutta.com", "title": "नागपूर – ABHIVRUTTA", "raw_content": "\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nनागपूर : विद्यापीठ कर्मचारी व अधिकाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे १ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया आॅनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील…\n‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन\nनागपूर : राज्याचे तुरुंग व सुधारसेवाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी लिहिलेल्या ‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला. कार्यक्रमात प्रामुख्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तसेच…\nफरार महिला आरोपीला अटक\nनागपूर : दारूबंदी कायद्यासंबंधी गुन्ह्यातील पाहिजे असलेली महिला आरोपी चंदाबाई प्रदीप ठाकुर हिला मंगळवारी अटक करण्यात आली. सूत्रानुसार, इतवारी रेल्वेस्टेशन परिसरात वास्तव्यास असलेली चंदाबाई प्रदीप ठाकुर (वय 50) ही कळमना…\nकायदे, दंड करून मार्ग निघणार नाही : मुख्यमंत्री\nनागपूर : कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ‘माझे…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्��ोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/bat-vs-cockatoo/comparison-61-82-0", "date_download": "2020-10-01T00:08:13Z", "digest": "sha1:FWDD7CXAXGVAK6D3CISQPEKRZGOTVFYM", "length": 9781, "nlines": 313, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "फलंदाज वि काकाकुवा", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nडोळे आणि इतर इंद्रिये\n2 पिसे आणि तुरा\nलाल, गुलाबी, संत्रा, लाल, गुलाबी, संत्रा\n3 डोळे आणि इतर इंद्रिये\nलाल, गुलाबी, संत्रा, लाल, गुलाबी, संत्रा\nवन, गवताळ, गवताळ प्रदेश, उष्णदेशीय, उष्णदेशीय गवताळ प्रदेश\nवन, उघडा देश, वन, उघडा देश, वन, वन, उघडा देश\nगवत झाडपाला यांवर जगणारा\nगवत झाडपाला यांवर जगणारा\nबेरीस, बियाणे, दाणे, पक्षी, फळे, carrots, बेरीस, बियाणे, दाणे, पक्षी, फळे, carrots\nव्हँपायर लागावी अशी इच्छा आहे तरुण अनाथ अवलंब. . ते एक बॅट च्या पाचक प्रणाली पार केली नाही तोपर्यंत काही बिया अंकुर नाही.\nLalah नावाचा एक ट्रायटन काकाकुवा 1970 मध्ये टीव्ही मालिका \"Baretta\" मध्ये फ्रेड भूमिका.\n5 पंख आणि शेपूट\n6 चोच आणि नखे\nकाळ्या रंगवर पांढरा डाग\nकाळ्या रंगवर पांढरा डाग\n7.2.2 कौन इनक्युबेशन करत\nबेरीस, बियाणे, दाणे, पक्षी, फळे, carrots, बेरीस, बियाणे, दाणे, पक्षी, फळे, carrots\n67 (चिली रोहित बद..)\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nकाकाकुवा वि उडू न शकणारा एक...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/due-to-health-down-amitabh-bachchan-not-attended-sunday-darshan-in-jalsa/articleshow/69191108.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:51:43Z", "digest": "sha1:TVO5QIA7SX7N73MY3V6V2DVGVDXTMUSL", "length": 11947, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "अमिताभ बच्चन: मुंबईः बीग बी अमिताभ यांची तब्येत बिघडली\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईः बीग बी अमिताभ यांची तब्येत बिघडली\nबॉलिवूडचे शहेनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच यासंदर्भात ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. अमिताभ यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत. या दिग्गज अभिनेत्याची एक झलक मिळण्यासाठी फॅन्स आतुरलेले असतात.\nबॉलिवूडचे शहेनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच यासंदर्भात ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.\nअमिताभ यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत. या दिग्गज अभिनेत्याची एक झलक मिळण्यासाठी फॅन्स आतुरलेले असतात. अमिताभ बच्चनदेखील आपल्या चाहत्यांना कधीही निराश करीत नाहीत. दर रविवारी आपल्या जलसा निवासस्थानी चाहत्यांची भेट घेतात. गेली ३६ वर्ष हा उपक्रम नित्याने सुरू आहे. या उपक्रमाला 'संडे दर्शन' असे म्हटले जाते. मात्र, या रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांना भेटण्यास असमर्थ ठरले. याबाबत अमिताभ यांनी ट्विट केलं आहे. काही कारणास्तव आजच्या संडे दर्शनमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तब्येत बिघडल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही. चिंतेचं काही कारण नाही, असं अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.\nसध्या अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र आणि तेरा यार हूं मै या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. ७६ वर्षीय अमिताभ अजूनही चित्रपटांमध्ये काम करताहेत. आपल्या प्रकृतीची ते नेहमी काळजी घेत असतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nलता दीदींनी रानू मंडलद्दल केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं...\nम्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं ...\n...म्हणून हेमा मंगेशकर लता मंगेशकर झाल्या\nड्रग्जच्या प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nक्रिस्टल डिसोझाने 'या' क्रिकेटरला म्हटले 'भाऊ'\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंडे दर्शन बीग बी ट्विट अमिताभ बच्चन sunday darshan Illness Amitabh Bacchan\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T01:08:27Z", "digest": "sha1:XEE5ILIIOFKTIWB4OVDP6X7AR7MDSQ6X", "length": 2791, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोप इनोसंट पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपोप इनोसंट पहिला ( - मार्च १२, इ.स. ४१७) इ.स. ४०१ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ६ सप्टेंबर २०१७, at १०:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T01:37:01Z", "digest": "sha1:Q45OST34X5JN52TX7ESEMLV7NUJASG7Q", "length": 3973, "nlines": 52, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे\" ला जुळलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\n\"श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे\" ला जुळलेली पाने\n← श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे या पानांशी ���ोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ मे ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ मे ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-pests-wheat-24937", "date_download": "2020-10-01T00:54:43Z", "digest": "sha1:VM3Y5TD6YC4UUPHQDH2NT6D6RGLDQAXH", "length": 17406, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi pests on wheat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण\nगहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण\nडॉ. भय्यासाहेब गायकवाड, डॉ. अजय किनखेडकर, डॉ. हनुमान गरुड\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. खोडकीड, तुडतुडे, मावा या किडींबरोबर वाळवीमुळेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. खोडकीड, तुडतुडे, मावा या किडींबरोबर वाळवीमुळेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.\nया किडीचा पतंग तपकिरी किंवा गवती रंगाचा असून, अळी गुलाबी रंगाची असते. अळी अंगाने मऊ असून, डोके काळे असते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे काडीचा मधला भाग सुकून जातो. अळी खोडात शिरून आतील भागावर उपजीविका करते, त्यामुळे रोपे सुकून जातात. त्यांना ओंब्या येत नाहीत. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास ओंब्यामध्ये दाणे भरत नाहीत. ओंब्या पोचट व पांढऱ्या राहतात.\nजमिनीची खोल नांगरट दोन ते तीन कुळवणी करून काडी, कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.\nजमिनीच्या उताराला आडव्या सरी पाडून पेरणीसाठी तयारी करावी.\nखोडकिडीचा अधिक प्रादुर्भाव होत अ���लेल्या भागामध्ये उभ्या पिकातील कीडग्रस्त झाडे आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नष्ट करावीत. तसेच, पिकाची कापणी झाल्यावर उपद्रवग्रस्त क्षेत्रातील धसकटे गोळा करून जाळावीत.\nरासायनिक नियंत्रण, फवारणी प्रतिलिटर पाणी\nसायपरमेथ्रिन (१० ई. सी.) १.१ मि. ली.\nतुडतुडे हे कीटक हिरवट राखाडी रंगाचे, पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुडे व त्याची पिले पानातून रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळू लागतात. पिकांची वाढ खुंटते.\nगव्हावर पिवळसर रंगाचा आणि निळसर हिरव्या रंगाचा अशा दोन प्रकारचे मावा आढळतात. या किडीचे प्रौढ आणि पिले पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषतात. तसेच, त्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या गोड व चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. त्याचाही फटका पीक उत्पादनाला बसतो.\nतुडतुडे व मावा किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर\nडायमिथोएट (३० टक्के प्रवाही) ३ मिली किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (२५ ई. सी.) ३ मिली.\n४) वाळवी किंवा उधई :\nया किडीचा प्रादुर्भाव पीकवाढीच्या अवस्थेत दिसून येतो. ही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खात असल्यामुळे रोपे वाळतात. संपूर्ण झाड मरते.\nनियंत्रण : वाळवीच्या बंदोबस्तासाठी बांधावरील वाळवीची वारुळे खणून काढावीत. त्यातील राणीचा नाश करावा. वारुळे नष्ट करून जमीन सपाट केल्यावर मध्यभागी सुमारे ३० सेंमी खोलीचे एक छिंद्र करावे. त्यात क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण वारुळात ओतावे.\nडॉ. भय्यासाहेब गायकवाड ९४२०४५९८०८\n(विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव ता. गेवराई जि. बीड.)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभर���त आंदोलन सुरू असताना काँग\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/yavatmal/contaminated-water-supply-digras-city/", "date_download": "2020-10-01T00:57:10Z", "digest": "sha1:WJZVGCRBII6ZXZUNE2D2KYT5ENYD7DMO", "length": 26434, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Contaminated water supply in Digras city | Latest yavatmal News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खण��णीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nदिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा\nपाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही.\nदिग्रस शहरात दूषित पाणीपुरवठा\nठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये असंतोष, आरोग्य धोक्यात\nदिग्रस : शहरात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.\nशहरात ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. या पाईप लाईनजवळील खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचते. त्याच पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही.\nदिग्रसमध्ये आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याला उग्रवास येतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. संतापाचा स्फोट होण्याची शक्यता बळावली आहे. यातून आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.\nपालिकेचे पाणीपुरवठा सभापती आपल्या कंत्राटदारीतच व्यस्त आहे. आरोग्य अधिकारीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमदारांनीच या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.\nविणी हंगाम काळातच उजनी धरणात बेसुमार मासेमारी झाली सुरू\nतळवाडे भामेर कालव्याला गळती\nभर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती\nपुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट\nमिठी नदीची वहन क्षमता तिप्पटीने वाढली\nनागरिकांना प्यावे लागते गढूळ पाणी\nपाऊस वार्षिक सरासरी ओलांडतोय\nवैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप कायम\nजिल्हाधिकाऱ्यांना हटविल्याशिवाय माघार नाहीच\nकोरोनाचे आणखी आठ बळी\nयवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू; १९४ पॉझिटिव्ह\nमाझे कुटुंब... जुनेच काम नवीन नाव; कर्मचारी संतापले\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टो��रपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251487:2012-09-21-20-26-11&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145", "date_download": "2020-10-01T02:21:11Z", "digest": "sha1:E5IGZOL6XF7JNBXS6LH7E4WUYFASCMCM", "length": 31149, "nlines": 252, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "हेरिटेज वास्तूंची नियमावली", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> हेरिटेज वास्तूंची नियमावली\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअच्युत राईलकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nअलीकडेच महाराष्ट्र सरकारने हेरिटेज वास्तूंची यादी जाहीर केली, त्याविषयी..\nमुंबईमध्ये जो कोणी बरेच वष्रे राहून फिरला असेल त्याच्या तत्काळ लक्षात येईल की बृहद्मुंबईमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर काही अनेक महत्त्वाच्या अभिमानास्पद अशा वास्तू बांधल्या गेल्या. त्या इमारती सरकारी, शिक्षण क्षेत्रातील, व्यापारी, मोठय़ा उद्योगधंद्यांच्या, प्रार्थनास्थळे असतील वा अनेक वास्तू उघडी मदाने, तलाव, सरोवरे इत्यादीही असतील. या विशिष्ट अभिमानाच्या वास्तू महत्त्वाचे चिन्ह म्हणून ओळखल्या जात आहेत व त्यांना सरकारकडून परिपूर्णता लाभल्याची घोषणा झाल्यानंतर हेरिटेज वास्तू म्हणून त्या ओळखल्या जातील. त्याआधी राजकीय वर्तुळात व जनतेमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटली आहे ते जाणून घेतले पाहिजे.\nमहाराष्ट्र सरकारने अशा इमारती वा वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करण्याकरिता २१ एप्रिल १९९५ ला हेरिटेज वास्तूविषयक एक नियमावली बनविली होती. मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई हेरिटेज पालन समिती’ ने (मुहेपास) त्यानंतर ६३३ वास्तूंची हेरिटेज यादी तयार करून ती प्रतिसादाकरिता (सूचना वा आक्षेप) महाजालाच्या माध्यमातून www.mcgm.gov.in मुंबईकरांपुढे ठेवली. परंतु त्यातून ऑगस्ट शेवटाच्या मुदतीपर्यंत मुहेपासला फक्त १५ जणांचाच प्रतिसाद मिळाला. आता त्यात ८६८ इमारती व परिसर यांचा वाढीव समावेश करून ती यादी पुन्हा लोकांपुढे ठेवून लोकांच्या प्रतिसादाकरिता ३० सप्टेंबपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.\nवाढीव यादीत आता दक्षिण मुंबईव्यतिरिक्त उपनगर भागातील इमारती, मदाने, तळी, तलाव इत्यादींचा समावेश असेल व पूर्वीच्या यादीतील काही इमारती पाडल्या गेल्या असल्यामुळे ती नावे बाद केलेली असतील. गिरणी भागाच्या काही इमारती म्युझियम म्हणून राखून ठेवल्या आहेत. इंदू मिलची जागा मात्र या हेरिटेजच्या प्रकरणातून बाहेर ठेवली आहे, कारण तेथे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करण्याचे योजले जात आहे.\nपालिकेने हेरिटेज यादी तीन श्रेणीत बनविली आहे -\nश्रेणी-१ (राष्ट्रीय महत्त्वाच्या वा ऐतिहासिक इमारती)\n- अशा इमारतींना आंतरबाहय़ फेरफार करायला परवानगी नाही. फक्त जर काहींच्या बांधणीसंबंधी धोका निर्माण झाला तरच तिला तशी कमीत कमी दुरुस्ती करायला मिळेल. तीसुद्धा इमारत मालकांनी मागणी केल्यावर व ‘मुहेपास’नी मंजुरी दिल्यावरच. मंजुरीचा काळ तीन महिन्यांचा असेल. (या श्रेणीतील काही वास्तू- छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) अपोलो पीअर (Gateway of India); क्रॉफर्ड मार्केट संकुल; जोगेश्वरी, कान्हेरी, महाकाली गुंफा; शिवाजी उद्यान व सभोवतालच्या इमारती; क्रॉस मदान).\nश्रेणी-२ ‘अ’ व ‘ब’ (एखाद्या स्थानिक महत्त्वाच्या इमारती)\n- यामध्ये आंतरभागात दुरुस्ती करायला व बाहेरच्या मोकळ्या भागात बांधकाम करायला परवानगी आहे. फक्त हेरिटेज इमारतीला त्याची बाधा होता कामा नये. मालकाकडून फेरफार वा दुरुस्तीकरता फोटोसह ‘मुहेपास’कडे एका अर्जाद्वारे मागणी व्हायला हवी. पालिकेच्या इमारत परवाना विभागाची त्याबरोबर मंजुरीही हवी. मंजुरी मिळण्यास ८ आठवडय़ांचा अवधी ठेवला आहे. (या श्रेणीतील काही वास्तू- २अ - बॉम्बे हाऊस, मागेन डेव्हिड सिनेगॉग, पवई, विहार, तुलसी तलाव, जेबी पेटिट शाळा, सीसीआय पॅव्हेलियन, बान्द्रा तलाव, रिगल सिनेमा, लिबर्टी सिनेमा, प्रिन्सेस डॉक धक्का, मुस्लीम, िहदू व पोलीस जिमखाना, भारतीय विद्या भवन, गणेश गल्ली मदान. २ ब - मंत्रालय, सिडनहॅम कॉलेज, भुलेश्वर मार्केट, सेन्ट अ‍ॅन्ड्रय़ू शाळा).\nश्रेणी-३ (स्थानिक व मुंबई नगराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या इमारती व परिसर वास्तू).\n- या वास्तूंमध्ये आंतरबाहय़ फेरफार व पुनर्बाधकाम करण्यास मालकाकडून मागणी आल्यावर परवानगी दिली जाईल. फक्त वास्तूच्या बाहय़दर्शनामध्ये तिचे हेरिटेज महत्त्व शाबूत राहायला हवे. मंजुरी मिळण्यासाठी ६ ते ८ आठवडय़ांचा अवधी ठेवला आहे. (या श्रेणीतील काही वास्तू- धोबी घाट, बीडीडी चाळी, आयकर भवन, मंगलदास मार्केट, माऊन्ट मेरी कॉन्व्हेन्ट शाळा, बिशप हाऊस, माधवबाग, अम्रोली चर्च, अल्टमाऊंट रोडवरील पालिका आयुक्तांचा बंगला).\nवर उल्लेख केलेल्या १५ प्रतिसादांपकी पुष्कळसे शिवाजी उद्यानासभोवतालच्या प्रभादेवी, दादर व माहीममधील इमारतींविषयीच्या आक्षेपांचे आहेत. या इमारती हेरिटेज (श्रेणी-१) म्हणून जाहीर झाल्या आहेत. या इमारतींना हेरिटेज श्रेणी-१ कोणत्या ताíकक हिशेबांनी दिली गेली, त्याचा खुलासा झाला पाहिजे. त्यांची डागडुजी करण्याकरिता प्रत्येक वेळेस ‘मुहेपास’ यांची परवानगी घ्यावी लागेल व त्यांची पुनर्बाधणी करताच येणार नाही. ही बरीचशी घरे गरीब व मध्यमवर्गीयांची आहेत.\nएक तर हय़ा शिवाजी उद्यानाजवळील जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा खर्च मोठा असतो व त्या दुरुस्तीची परवानगी काढण्याला तीन महिने वेळेचा अपव्यय, अशा तऱ्हेचे आक्षेप आहेत व त्या आक्षेपांना मनसे व शिवसेनेचा पािठबा दिसतो. मनसे व शिवसेनेचे आणखी एक म्हणणे आहे की भेंडी बाजारमधील इमारतींना हेरिटेजचे निकष का नाहीत तेथे क्लस्टर इमारतींचा विकास होईल, असे घोषित केले गेले आहे.\nबांद्रय़ाच्या काही हेरिटेज यादीतील इमारती - पार्कमनोर व कॉन्रेलिया पाडून आता नवीन श्रीमंती रूपात ईडन रेसिडेन्सी सिल्व्हर क्रेस्ट म्हणून झाल्या आहेत. अशा इमारती हेरिटेज यादीमधून काढून टाकायला हव्यात.\nकाँग्रेसमध्येसुद्धा आता काही शिवाजी उद्यानासभोवतालच्या इमारतींना, सेस्ड इमारती व बीडीडीसारख्या चाळींना हेरिटेज दर्जा दिल्याने व त्यामुळे त्यांचा पुनर्वकिास खुंटेल म्हणून अंतर्गत विरोध होत आहे. त्या यादीमध्ये फेरफार करणे जरुरीचे आहे, असे त्यांचे म्हणणे पडते.\nमध्य रेल्वेने सीएसटीला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याकरिता बनविलेल्या प्रकल्प योजनाही आता सीएसटीच्या हेरिटेज दर्जामुळे संकटात सापडल्या आहेत. ‘युनेस्को’ने त्यांना कळविले आहे की नवीन प्रकल्पाने सीएसटीच्या हेरिटेज देखाव्याला बाधा येता कामा नये. येथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की खासगी इमारती वा वास्तूंना मूलभूत हक्कांवर गदा येण्याच्या मुद्दय़ावरून असे हेरिटेजचे नियम लावणे कितपत योग्य आहे हेरिटेज इमारत म्हणून टिकविण्याकरिता देखभालीचा खर्च मालकाच्या डोक्यावर असणारच.\nएमए���आरडीएच्या उपसमितीने हेरिटेज इमारती बाळगण्याकरिता काही निधी जमा करावा व विरासती इमारतींचे विभाग (९ल्ली) करण्याचे सुचविले आहे. या हेरिटेज विभागात कोणी प्रवेश केला तर त्यांच्याकडून टोलसारखे काही भाडे वसूल करायचा तर विचार नाही ना बऱ्याचशा घरमालकांनी इमारतीवर हेरिटेजचा बिल्ला आल्यामुळे त्यांची इमारत पुनर्बाधणीत आणता येणार नाही म्हणून नाखुशीच व्यक्त केली आहे. जर काही इमारती ५० वर्षांहून जास्त काळाच्या व दुरुस्तीपलीकडच्या स्थितीत पोचल्या असतील तर त्यांची पुनर्बाधणी करणे जरुरीचे ठरेल, नाही का\n‘मुहेपास’ने खासगी इमारतींना देखभालीचा खर्च पेलण्याकरिता काही एफएसआय, टीडीआर, सेस, कर इत्यादीमध्ये आíथक सवलती जाहीर केल्या आहेत. पण या सवलतींमधून विशेष काही आíथक मदत मिळेलसे वाटत नाही व त्या प्रत्यक्ष सवलत-योजनेच्या मंजुरीची शक्यता लवकर होईलसे वाटत नाही, कारण हा सगळा सरकारी खाक्या असतो.\nसरकारने व महापालिकेने हे हेरिटेज प्रकरण फार उशिरा सुरू केल्याचे दिसते, कारण स्वातंत्र्य मिळून आता ६५ वष्रे झाली. याआधी ते आणले असते तर बरीचशी मदाने विकासकांच्या (builder) तावडीतून सुटू शकली असती व मोकळ्या जागा शाबूत राहू शकल्या असत्या. ब्रिटिशांच्या राज्यकारभारानंतर आपले राज्यकत्रे आले व त्यांच्या कारभारातच मुंबईत जागेचे व शुद्ध हवा मिळण्याचे दारिद्रय़ वाढीस लागल्याचे आपणाला दिसत आहे, कारण जरी राज्यकत्रे जाग्यावर असले तरी दुसरीकडे मुंबईत विकासकांचे राज्य सुरू होते. राजकारण्यांच्या मदतीने मोकळ्या जागांवर गलिच्छ वस्त्या वाढत आहेत व त्यांनी मुंबईची खराबी जास्त केली आहे. आता ‘मुहेपास’च्या नवीन यादीत ३० महत्त्वाच्या मदानांना हेरिटेजचा बिल्ला लावला गेला आहे. त्यामुळे सरकारच्या मोकळ्या जागांसंदर्भात हेरिटेज धोरणामुळे विकासक नाराज होण्याची शक्यता वाटते.\nहेरिटेजच्या मुद्दय़ावरून का होईना आता काही महत्त्वाची मोकळी मदाने झोपडपट्टय़ा व विकासकांच्या विळख्यातून वाचतील, असा विश्वास वाटतो. मोकळ्या जागांच्या संदर्भात फक्तमोकळ्या जागा शाबूत ठेवण्याकरिता त्यांचे आधीच रक्षण केले गेले असते तरी मुंबई अशी बकाल बनली नसती. खासगी इमारतींकरिता त्या हेरिटेज म्हणून ठरवायच्या असतील तर त्यांच्या नुकसानीला सावरण्याकरिता सरकारने व पालिकेने काही उपाय ��ोधून काढायला पाहिजे. त्यापेक्षा गरीब व मध्यमवर्गीयांच्या घरांवर हेरिटेजचा बिल्ला लावू नये हेच बरे.\n(लेखक ज्येष्ठ स्थापत्य अभियंता असून त्यांनी मुंबई व परदेशात बांधकामाचे अनेक प्रकल्प हाताळले आहेत.)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/inter-district-transport-of-st-starts-from-today", "date_download": "2020-10-01T00:34:15Z", "digest": "sha1:N6LVVUTXGJLWZ2NT2FHOH6NH2BY3DL3N", "length": 6534, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Inter-district transport of ST starts from today", "raw_content": "\nएसटीची आंतर जिल्हा वाहतूक आजपासून सुरु\nअहमदनगर येथून विविध भागासाठी बस सोडण्यात आल्या\nअहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar\nकोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हाबस सेवा आज पूर्ववत आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु झाली.\nप्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद मिरवणारी एसटी बसेस ने आज जिल्हा मुख्यालयाच्या माळीवाडा, स्वस्तिक आणि तारकपूर बस स्थानकातून प्रवाशांसह इच्छित स्थळी प्रयाण केले, तेव्हा एसटीचे सर्व वाहक, चालक आणि सर्व अधिकारी-कर्मचारीही आनंदले आणि प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले.\nगेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागत होता. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने आंतरजिल्हा प्रवास करणे जवळपास थांबले होते. आता मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आज अधिकृतपणे या सेवेस प्रारंभ झाला.\nनगर येथून नाशिक, पुणे, औरंगाबाद साठी बसेस रवाना झाल्या. आंतरजिल्हा बससेवा सुरु झाल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाच्या सूचनांनुसार एस.टी. बसस्थानक प्रमुखांनी तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकांची स्वच्छता करुन घेतली. एस.टी.मध्ये बसणार्‍या प्रवाशांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले होते. स्वताचे आरोग्य सांभाळावे तसेच इतरांचे आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात येत होते. बसचे वाहक आणि चालकांनीही बसेस सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.\nलॉकडाऊनच्या काळात काही दिवसांपूर्वी केवळ जिल्ह्यातंर्गत वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. आजपासून आता आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी देण्यात आली.\nदरम्यान, नागरिकांनी बस स्थानके तसेच परिसरात आणि प्रत्यक्ष प्रवास करताना आरोग्यविषयक नियम पाळावेत. चेहर्‍यावर मास्क वापरावा, सॅनिट��यझरचा वापर करावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/government-will-give-20-lakh-rupees-loan-to-educated-farmers-apply-soon-5f465af164ea5fe3bdb79b2f", "date_download": "2020-10-01T02:17:56Z", "digest": "sha1:CFIWSSZBH5D5MSKMFV2XYRSAWUIDXW7S", "length": 11793, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - या शेतकर्‍यांना २० लाख कर्ज सरकार देणार.लवकरच अर्ज करा! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nया शेतकर्‍यांना २० लाख कर्ज सरकार देणार.लवकरच अर्ज करा\nदरवर्षी भारतातील शेतकऱ्यांसाठी काही ना काही योजना जाहीर केली जाते. सर्वात मोठी समस्या ही आहे की योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यन्त पोहोचू शकत नाही, कारण ज्या शेतकऱ्यांकडे माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि शेतकरी कुठे आहेत, माहिती उपलब्ध नाही. तर शेतकरी संघटना आणि माहिती यांच्यातील अंतर कमी करण्याची जबाबदारी फार्म टीमने घेतली आहे.आज खेतिकरे ​​डॉट कॉमची टीम तुम्हाला अशाच दोन योजनांबद्दल सांगत आहे. या योजनांतर्गत, सरकार शिक्षित शेतकर्‍यांना २० लाखांचे कर्ज देईल आणि तेही किसन क्रेडिट कार्डशिवाय. योजनांची नावे खालीलप्रमाणे आहेत 1-कृषि क्लिनिक २- कृषी व्यवसाय केंद्र. या दोन्ही योजनांतर्गत कर्जाची रक्कम तुम्हाला नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक द्वारा प्रदान केली जाईल. अ‍ॅग्री क्लिनिक आणि अ‍ॅग्री बिझिनेस सेंटरसाठी अर्ज कसा करावा सर्व प्रथम, आपल्याला आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी या योजनांच्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला या योजनेंतर्गत ४५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, जर तुम्हाला या योजनांतर्गत प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही अ‍ॅग्रीक्लिनिक्स.नेटला भेट देऊन अर्ज करू शकता. यानंतर, आपणास राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबादशी संलग्न असलेल्या केंद्राकडून प्रशिक्षण मिळेल. ही संस्था भारतीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. अ‍ॅग्री क्लिनिक आणि अ‍ॅग्री बिझिनेस सेंटर योजना कशाची गरज होती खरं तर सरकार हे कर्ज म्हणून देत आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी कृषी किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर, पदव्युत्तर, कृषी संबंधित पदविका अभ्यासक्रमातून १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शेतीशी संबं��ित कोणताही व्यवसाय करण्यास मदत करू शकतील. यामुळे एकीकडे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून यामुळे शेतकर्‍यांना सोयीची सुविधा वाढेल. या योजनांतर्गत त्या तरुण व लहान कंपन्यांना कर्ज मिळू शकेल जे त्यांच्या व्यवसाय योजनेनुसार शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत करतील. त्याला कृषिप्रधान म्हटले जात आहे. कर्जासह अनुदान या योजनांतर्गत सरकार नाबार्डकडून सुशिक्षित शेतकर्‍यांना वैयक्तिक योजनेसाठी २० लाखांचे कर्ज देईल. तथापि, एखाद्याच्या व्यवसाय योजनेत अधिक शक्यता आढळल्यास त्याला जास्तीत जास्त २५ लाख रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय अशा 5 लोक एकत्रितपणे एखाद्या योजनेवर काम करत असतील तर सरकारला १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. इतकेच नव्हे तर सामान्य जाती अर्जदारांना ३६ टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला अर्जदारांना ३६ टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनांविषयी माहिती देण्यासाठी शासनाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. १८०० ४२५ १५५६ किंवा ९९५१८५१५५६ हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपण माहिती मिळवू शकता. संदर्भ - २५ जून २०२० खेती करे, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपर्यायी व्यवसाययोजना व अनुदानकृषी वार्ताकृषी ज्ञान\nयोजना व अनुदानप्रगतिशील शेतीपर्यायी व्यवसायवीडियोकृषी ज्ञान\nचला तर, जाणून घेऊया एफपीओ(FPO ) नोंदणी प्रक्रिया\nशेतकरी बंधूंनो, एफपीओ(FPO)मध्ये, मोठ्या संख्येने शेतकरी एकाच वेळी कच्चा मालचा आणि उत्पादित केलेला मालचा व्यवसाय करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थांचा फायदा...\nव्हिडिओ | इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स\nमशरूम, शेतकर्‍यांसाठी फायदेशीर व्यवसाय\nभारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे...\nव्हिडिओ | इंडियन गार्डनिंग\nपर्यायी व्यवसायकृषी वार्ताकृषी ज्ञान\nखर्च कमी आणि अधिक नफा मिळवून देणारे हे सहा व्यवसाय\nजर आपण शेतकरी आहात आणि आपण पारंपारिक शेतीतून नफा घेत नसल्यास, आपण शेती क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात परंतु कृषी व्यवसायाच्या ��ल्पना सापडत नाहीत,...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/mites-infestation-in-chilli-5f60964a64ea5fe3bdac6673", "date_download": "2020-10-01T01:09:41Z", "digest": "sha1:76DVN34D45HTZNTPQZSXS5IXMCIENFR6", "length": 4910, "nlines": 95, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nमिरचीपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमिरचीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nमिरची पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\n\"शेतकऱ्याचे नाव: श्री. निर्मल कर्मा \" राज्य- मध्य प्रदेश टीप- १३:४०:१३ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'\nआपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी...\nव्हिडिओ | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट, https://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-10-01T00:31:56Z", "digest": "sha1:OZY75X3WBPYFY2HR4XPFZWWDVMXDIDRJ", "length": 39033, "nlines": 536, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००९ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम\n२००९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम\nमागील हंगाम: २००८ पुढील हंगाम: २०१०\nयादी: देशानुसार | हंगामानुसार\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.\nजेन्सन बटन, ९५ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अज��ंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.\nसेबास्टियान फेटेल, ८४ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.\nरुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.\nसर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे हिक्की कोवालाइन त्याची मॅकलारेन एम.पी.४-२४ गाडी चालवताना.\n१ संघ आणि चालक\nसंघ आणि चालकसंपादन करा\n२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतीहासीक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]\nमॅकलारेन एम.पी.४-२४ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू ब १\nपेड्रो डी ला रोसा[३]\nफेरारी एफ.६० फेर्रारी ०५६ ब ३\nबी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०९ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/९ ब ५\nरेनोल्ट आर.२९ रेनोल्ट आर.एस.२७ ब ७\nनेल्सन आंगेलो पिके[१] १-१०\nटोयोटा टी.एफ.१०९ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ ब ९\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी\nटोरो रोस्सो एस.टी.आर.४ फेरारी ०५६ ब ११\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१\nरेड बुल आर.बी.५ रेनोल्ट आर.एस.२७ ब १४\nए.टी.& टी. विलियम्स एफ१\nविलियम्स एफ.डब्ल्यू.३१ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ ब १६\nफोर्स इंडिया व्ही.जे.एम.०२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू[२७] ब २०\nब्रॉन बीजीपी ००१ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू ब २२\n† सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.\n२००९ साली एकुण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरु असलेल्या कॅनेडियन ग्रांप्री व फ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.\nआय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २९ १७:०० ०६:००\nपेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ५ १७:०० ०९:००\nसिनोपेक चिनी ��्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १९ १५:०० ०७:००\nगल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल २६ १५:०० १२:००\nग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १० १४:०० १२:००\nग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २५ १४:०० १२:००\nआय.एन.जी. तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल जुन ७ १५:०० १२:००\nसान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुन २१ १३:०० १२:००\nग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै १२ १४:०० १२:००\nआय.एन.जी. माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २६ १४:०० १२:००\nतेलेफोनिका युरोपियन ग्रांप्री युरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया ऑगस्ट २३ १४:०० १२:००\nआय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट ३० १४:०० १२:००\nग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १३ १४:०० १२:००\nसिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २७ २०:०० १२:००\nफुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ४ १३:३० ०४:३०\nग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर १८ १४:०० १६:००\nएतिहाद एरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किट† अबु धाबी नोव्हेंबर १ १५:०० ११:००\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती\nजेन्सन बटन १ १ ३ १ १ १ १ ६ ५ ७ ७ मा. २ ५ ८ ५ ३ ९५\nसेबास्टियान फेटेल १३† १५† १ २ ४ मा. ३ १ २ मा. मा. ३ ८ ४ १ ४ १ ८४\nरुबेन्स बॅरीकेलो २ ५ ४ ५ २ २ मा. ३ ६ १० १ ७ १ ६ ७ ८ ४ ७७\nमार्क वेबर १२ ६ २ ११ ३ ५ २ २ १ ३ ९ ९ मा. मा. १७ १ २ ६९.५\nलुइस हॅमिल्टन अ.घो. ७ ६ ४ ९ १२ १३ १६ १८ १ २ मा. १२�� १ ३ ३ मा. ४९\nकिमी रायकोन्नेन १५† १४ १० ६ मा. ३ ९ ८ मा. २ ३ १ ३ १० ४ ६ १२ ४८\nनिको रॉसबर्ग ६ ८ १५ ९ ८ ६ ५ ५ ४ ४ ५ ८ १६ ११ ५ मा. ९ ३४.५\nयार्नो त्रुल्ली ३ ४ मा. ३ मा. १३ ४ ७ १७ ८ १३ मा. १४ १२ २ मा. ७ ३२.५\nफर्नांदो अलोन्सो ५ ११ ९ ८ ५ ७ १० १४ ७ मा. ६ मा. ५ ३ १० मा. १४ २६\nटिमो ग्लोक ४ ३ ७ ७ १० १० ८ ९ ९ ६ १४ १० ११ २ सु.ना. २४\nफिलिपे मास्सा मा. ९ मा. १४ ६ ४ ६ ४ ३ सु.ना. २२\nहिक्की कोवालाइन मा. मा. ५ १२ मा. मा. १४ मा. ८ ५ ४ ६ ६ ७ ११ १२ ११ २२\nनिक हाइडफेल्ड १० २ १२ १९ ७ ११ ११ १५ १० ११ ११ ५ ७ मा. ६ मा. ५ १९\nरोबेर्ट कुबिचा १४† मा. १३ १८ ११ मा. ७ १३ १४ १३ ८ ४ मा. ८ ९ २ १० १७\nजियानकार्लो फिसिकेला ११ १८† १४ १५ १४ ९ मा. १० ११ १४ १२ २ ९ १३ १२ १० १६ ८\nसॅबेस्टीयन बौमी ७ १६† ८ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३† मा. मा. ७ ८ ६\nआद्रियान सुटिल ९ १७ १७† १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ ४ मा. १३ मा. १७ ५\nकमुइ कोबायाशी ९ ६ ३\nसेबास्तिआं बूर्दे ८ १० ११ १३ मा. ८ १८ मा. मा. २\nकाझुकी नाकाजिमा मा. १२ मा. मा. १३ १५† १२ ११ १२ ९ १८ १३ १० ९ १५ मा. १३ ०\nनेल्सन आंगेलो पिके मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२ ०\nविटांटोनियो लिउझी मा. १४ १४ ११ १५ ०\nरोमन ग्रोस्जीन १५ मा. १५ मा. १६ १३ १८ ०\nजेमी अल्गेर्सुरी १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा. ०\nलुका बाडोर १७ १४ ०\n† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\n‡ २००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\nब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ २२ १ १ ३ १ १ १ १ ६ ५ ७ ७ मा. २ ५ ८ ५ ३ १७२\n२३ २ ५ ४ ५ २ २ मा. ३ ६ १० १ ७ १ ६ ७ ८ ४\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १४ १२ ६ २ ११ ३ ५ २ २ १ ३ ९ ९ मा. मा. १७ १ २ १५३.५\n१५ १३† १५† १ २ ४ मा. ३ १ २ मा. मा. ३ ८ ४ १ ४ १\nमॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ १ अ.घो. ७ ६ ४ ९ १२ १३ १६ १८ १ २ मा. १२† १ ३ ३ मा. ७१\n२ मा. मा. ५ १२ मा. मा. १४ मा. ८ ५ ४ ६ ६ ७ ११ १२ ११\nस्कुदेरिआ फेरारी ३ मा. ९ मा. १४ ६ ४ ६ ४ ३ सु.ना. १७ १४ ९ १३ १२ १० १६ ७०\n४ १५† १४ १० ६ मा. ३ ९ ८ मा. २ ३ १ ३ १० ४ ६ १२\nटोयोटा रेसिंग ९ ३ ४ मा. ३ मा. १३ ४ ७ १७ ८ १३ मा. १४ १२ २ मा. ७ ५९.५\n१० ४ ३ ७ ७ १० १० ८ ९ ९ ६ १४ १० ११ २ सु.ना. ९ ६\nबी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ ५ १४† मा. १३ १८ ११ मा. ७ १३ १४ १३ ८ ४ मा. ८ ९ २ १० ३६\n६ १० २ १२ १९ ७ ११ ११ १५ १० ११ ११ ५ ७ मा. ६ मा. ५\nविलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १६ ६ ८ १५ ९ ८ ६ ५ ५ ४ ४ ५ ८ १६ ११ ५ मा. ९ ३४.५\n१७ मा. १२ मा. मा. १३ १५† १२ ११ १२ ९ १८ १३ १० ९ १५ मा. १३\nरेनोल्ट एफ१ ७ ५ ११ ९ ८ ५ ७ १० १४ ७ मा. ६ मा. ५ ३ १० मा. १४ २६\n८ मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२ १५ मा. १५ मा. १६ १३ १८\nफोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ २० ९ १७ १७† १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ ४ मा. १३ मा. १७ १३\n२१ ११ १८† १४ १५ १४ ९ मा. १० ११ १४ १२ २ मा. १४ १४ ११ १५\nस्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ११ ८ १० ११ १३ मा. ८ १८ मा. मा. १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा. ८\n१२ ७ १६† ८ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३† मा. मा. ७ ८\n† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.\n‡ २००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.\nसुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पुर्ण, गुण मिळाले निळा पुर्ण, गुणांशिवाय\nनिळा पुर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपुर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)\nपांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)\nरिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n↑ a b c d e f g h \"२००९ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ\".\n^ \"मॅकलारेनने लुइस हॅमिल्टनचा करार वाढवला\".\n↑ a b \"मॅकलारेनने त्यांचा नविन चालक प्रदर्शित केला\".\n^ \"मॅकलारेनने हेइक्कि कोवालायननला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले\".\n^ \"फिलि��े मास्सा हा स्कुदेरिआ फेरारीचा चालक म्हणून २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत राहणार\".\n↑ a b \"स्कुदेरिआ फेरारीने त्यांचे परीक्षण चालक म्हणून लुका बाडोर व मार्क जीनीला ठेवले\".\n^ \"वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथील शर्यतीत मुख्य चालक म्हणून लुका बाडोरने फिलिपे मास्साच्या जागी भाग घेतला\".\n^ \"फोर्स इंडियाने जियानकार्लो फिसिकेला याला स्कुदेरिआ फेरारीकडे जाऊ दिले\".\n^ \"स्कुदेरिआ फेरारीने किमी रायकोन्नेनला २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत चालक म्हणून पक्के केले\".\n↑ a b c \"रोबेर्ट कुबिचा व निक हाइडफेल्ड हे बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघा बरोबर राहणार\".\n^ \"आय.एन.जी. समूहाने रेनोल्ट एफ१ बरोबरचा करार रद्द केला\".\n^ \"रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर.२९ गाडीचे उदघाटन केले\".\n↑ a b \"रोमन ग्रोस्जीन हा रेनोल्ट एफ१ संघासाठी स्पर्धेत भाग घेणार\".\n^ \"यार्नो त्रुल्लीने टोयोटा रेसिंगबरोबर नवीन करार केला\".\n^ \"कमुइ कोबायाशी, टोयोटा रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार\".\n^ \"टोयोटा रेसिंगने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी टिमो ग्लोकला ठेवले\".\n^ \"टिमो ग्लोक ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये नसणार\".\n^ \"सेबास्तिआं बूर्दे याला स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्के केले गेले\".\n^ \"जेमी अल्गेर्सुरी, रेड बुल रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार\".\n^ | \"ब्रँड्न हार्टलेला दुहेरी भुमिका\".\n^ \"डेव्हिड कुल्टहार्डने त्याच्या निवृत्त होण्याच्या निर्णय पक्का केला\".\n^ \"जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल\".\n^ \"स्कुदेरिआ टोरो रोस्सोने सॅबेस्टीयन बौमीला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले\".\n^ \"रेड बुल रेसिंगने मार्क वेबरचा करार वाढवला\".\n^ \"सेबास्टियान फेटेल, २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी रेड बुल रेसिंग संघात सामिल\".\n↑ a b c \"विलियम्स एफ१ने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांचे चालक बद्द्ले नाही\".\n^ \"फोर्स इंडियाने मर्सिडिज-बेंझ बरोबरचा करार जाहीर केला\".\n^ \"विटांटोनियो लिउझी आला\n^ \"ब्रॉन जीपीने होंडा रेसिंग एफ१ संघाला विकत घेतले\".\n^ \"अँथनी डेविडसन हा ब्रॉन जीपी संघाचा परीक्षण चालक\".\n^ \"एलेक्सांडर वुर्झ, ब्रॉन जीपी संघात राहिला\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/facebook-live/", "date_download": "2020-10-01T00:41:19Z", "digest": "sha1:PVS6NXMWQMNCQCDPVBNTYGGTZVFQBITE", "length": 10952, "nlines": 128, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "LIVE: Shivsena Chief Uddhav Thackeray addressing press conference | LIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nLIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद\nLIVE: विजय संकल्प मेळावा, वरळी विधानसभा मतदार संघ - आदित्य ठाकरे लाईव्ह\nLIVE: जम्मू-काश्मीर मधिल धारा ३७० हटविल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना\nLIVE: चांद्रयान २ निघण्याच्या तयारीत, लाईव्ह प्रोसेस पहा\nLIVE: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जण आशीर्वाद यात्रेतून धुळे वासियांना संबोधित करताना\nLIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्च्यात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद - LIVE\nLIVE: भारताचे गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीर साठी सुधारित बिल लोकसभेत सादर करताना\nशिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन - उद्धव ठाकरे लाईव्ह\nLIVE: भाजपा को मैं दिल्ली की कच्ची कॉलोनियां तोड़ने नहीं दूंगा - अरविंद केजरीवाल लाईव्ह\nLIVE: नवी-मुंबई पनवेल येथून राज ठाकरे लाईव्ह\nLIVE: राज ठाकरे ���ांडुप, मुंबई मधून जनसमुदायाला संबोधित करताना लाईव्ह\nLIVE: शिरूर लोकसभा मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे लाईव्ह\nLIVE: शिवडी मुंबई येथून राज ठाकरे लाईव्ह\nLIVE: देवेंद्र फडणवीस अंधेरी मुंबई लोकसभा मतदार संघातून लाईव्ह\nLIVE: आदित्य ठाकरे शिरुर लोकसभा मतदार संघातून लाईव्ह\nLIVE: देवेंद्र फडणवीस नंदुरबार वरून लाईव्ह, नरेंद्र मोदींची उपस्थिती\nLIVE: राज ठाकरे महाड, रायगड मध्ये जनसमुदायाला संबोधित करताना लाईव्ह\nLIVE: राहुल गांधी तापी गुजरातहून लाईव्ह, पुन्हा उच्चारला चौकीदार चोर चा नारा\nLIVE: उद्धव ठाकरे यांची रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे जाहीर सभा\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-10-01T02:43:55Z", "digest": "sha1:VFUE4K5QGKHYNS74DK4XBI2RU73ZCBTO", "length": 4673, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वायू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवायुदेव हे हिंदू देव आहे.हनुमान यांना पवनपुत्र म्हटले आहे.पवनचा अर्थ वायु होय.गॅस पदार्थांच्या चार मूलभूत अवस्थापैकी एक आहे.एक शुद्ध वायू स्वतंत्र अणूंचा बनलेला असू शकतो (उदा. निऑनसारखा उदात्त गॅस), मूलभूत रेणू एका प्रकारच्या अणूपासून बनविलेले असतात(उदा. ऑक्सिजन),किंवा विविध अणूंनी बनविलेले संयुग रेणू (उदा. कार्बन डाय ऑक्साईड).मिश्रावायू जसेकी, हवा ही निरनिराळ्या शुद्ध वायूंचे मिश्रण असते.द्रव आणि घन पदार्थांपासून वायूचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक वायू कणांचे पृथक्करण.हे पृथक्करण सामान्यत: एक रंगहीन वायू मानवी निरीक्षकास अदृश्य बनवते.विद्युत आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या उपस्थितीत गॅस कणांचे परस्परसंवाद नगण्य मानले जातात,जसे की स्थिर वेग सदिश दर्शवितात.\nबर्‍याच वायूंचे थेट निरीक्षण करणे अवघड आहे म्हणून,चार भौतिक गुणधर्मांच्या वापराद्वारे त्यांचे वर्णन केले जाते जसेकी,दाब,घनफळ, कणांची संख्या आणि तापमान.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nबायोगॅस किंवा जैव वायू\nLast edited on २६ नोव्हेंबर २०१९, at १६:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०१९ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=51%3A2009-07-15-04-02-56&id=255494%3A2012-10-12-19-26-19&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=62", "date_download": "2020-10-01T01:01:11Z", "digest": "sha1:7WR4L66EG5TNPYHKPCBCBGCGHRTLIM24", "length": 4275, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अजय देवगण, काजोल महालक्ष्मीच्या दर्शनास", "raw_content": "अजय देवगण, काजोल महालक्ष्मीच्या दर्शनास\nशारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यास तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी आत्तापासूनच होऊ लागली आहे. शुक्रवारी सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण व त्याची पत्नी चित्रतारका काजोल यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवगण दाम्��त्याचा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे नियोजनावर अखेरचा हात फिरविण्यामध्ये प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्रीपूजक व्यग्र झाले आहेत. अशातच शुक्रवारी अभिनेता अजय देवगण हा पत्नी काजोलसह श्री महालक्ष्मी मंदिरात दाखल झाला.त्यांच्या कोल्हापूर भेटीची तसेच दर्शनाची कोणालाही कल्पना दिलेली नव्हती.\nत्यामुळे देवगण उभयता मंदिरात आल्याचे सुरूवातीला फारसे कोणाला कळले नाही.मंदिरात आल्यावर अजय देवगण व काजोल यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. श्रीपूजकांनी त्यांना तीर्थप्रसाद दिला. या दोघांचीही मंदिरात काहीकाळ उपस्थिती होती. मात्र मंदिर परिसरात अजय देवगण व काजोल आले असल्याचे समजल्यावर तेथे गर्दी होऊ लागली. गर्दीच्या कचाटय़ात सापडण्यापूर्वीच उपस्थितांकडे हास्यकटाक्ष टाकत अजय देवगण व काजोल मंदिरातून निघून गेले.\nत्यांच्यासाठी खास सुरक्षा पुरविण्यात आल्याने बघ्यांचा त्रास त्यांना फारसा सोसावा लागला नाही. डी.वाय.पाटील प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या दर्शनाची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे डॉ.संजय पाटील यांचे सुपुत्र व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, युवानेते ऋतुराज पाटील हे देवगण पती-पत्नीसमवेत होते. देवस्थान समितीच्यावतीने देवगण यांचे स्वागत करण्यात आले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/emotional-limitations/articleshow/67295042.cms", "date_download": "2020-10-01T02:52:21Z", "digest": "sha1:BQIJQLJLJAEPGYWAWXSELTHDA3QWV3HZ", "length": 22657, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनादि काळापासून मानवी भावजीवनाशी एकरूप झालेली भैरवीची सुरावट म्हणजे योगिनी, प्रणयिनी आहे; कुटुंबिनी आणि नवयौवनाही आहे. भावनेच्या परिसीमेवर साद घालणं हा 'भैरवी'चा जणू स्वभाव\nअनादि काळापासून मानवी भावजीवनाशी एकरूप झालेली भैरवीची सुरावट म्हणजे योगिनी, प्रणयिनी आहे; कुटुंबिनी आणि नवयौवनाही आहे. भावनेच्या परिसीमेवर साद घालणं हा 'भैरवी'चा जणू स्वभाव\n…शा���्त्रीय संगीताच्या खलिफांनी, कलावंत, रसिकांनी रागरागिण्यांचे राज्ञीपद जिला दिलं, ती 'भैरवी…' पहाटेच्या आकाशातल्या लालिमेची, नववधूच्या शृंगाराची, मैफलीच्या सांगतेची, प्रतीक्षा, विरह आणि मीलनाची 'भैरवी…', संपूर्ण जाति म्हणजे सात सुरांची पण 'रिषभ', 'गंधार', 'धैवत' आणि 'निषाद'च्या कोमल प्रयोगानं तुम्हाला हळवं करणारी 'भैरवी' सर्व संगीत गायन वादनात भजन, टप्पा, ठुमरी, होरी आणि चित्रपटसंगीतात मुक्तपणे विहरत आहे. अनादि काळापासून मानवी भावजीवनाशी एकरूप झालेली भैरवीची सुरावट म्हणजे योगिनी, प्रणयिनी आहे, कुटुंबिनी आणि नवयौवनाही आहे. भावनेच्या परिसीमेवर साद घालणं हा 'भैरवी'चा जणू स्वभाव\nनाट्यसंगीत, भावगीत, चित्रपटगीत यांत अशा तीव्र भावना घेऊन शब्द आले की 'भैरवी'चे कोमल स्वर त्यावर शांतवनाची शाल पांघरतात - संगीतकार अशा क्षणाची जणू वाट पाहत असतो.\nमैहरच्या शारदामातेचे निस्सीम उपासक आणि संगीत हेच ज्यांचे जीवन अशा बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या प्रकाशमान शिष्य-परंपरेतले संगीतकार जयदेव शारदास्तवनाला भैरवीच्या सुरांची डूब देतात आणि लतादीदी, येसूदास, दिलराज कौर यांच्या सहगानातून 'माता सरस्वती शारदा, विद्यादानी, दयानी दु:खहरिणी'सारखं गीत चित्रपटसंगीताला ऐश्वर्यसंपन्न करून जातं. पण हैद्राबादचे शायर मख्दूम मोईउद्दीनची नज्म त्यांच्या हाती पडते आणि 'भैरवी' एखाद्या फकीर गाण्यासाठी रात्रीची नि:शब्दता भेदून जाते-\n'रातभर आपकी याद आती रही\nरातभर दर्द की शम्मा जलती रही\nगम की लौ थरथराती रही…'\n'गमन'मधील छाया गांगुली यांच्या फारशा परिचित नसलेल्या स्वराची आठवण विसरता येत नाही. 'तू गंगा की मौज मैं जमना का धारा' या उदात्त प्रेमाच्या मीलनासाठी नौशादसाहेबांनी 'भैरवी' जणू गंगायमुनेच्या प्रीतिसंगमाची खूण म्हणून सांगितली. पण दोन प्रेमिकांचा विरह सांगताना 'दो हंसोंका जोडा बिछड गयो रे' अशा लोकगीत शैलीत 'भैरवी' प्रकटली, तर 'इन्साफ का मंदिर है ये भगवान का घर है' या गीतात तर समर्पित भावनेचं रूप घेऊन आली.\nभवसागरात हेलकावे खाणारी जीवननौका पार करण्यासाठी कृष्णसख्याशिवाय कोण आहे 'किस्मत'मधलं 'अब तेरे सिवा कौन मेरा कृष्णकन्हैया' हे अमीरबाईंनी गायलेलं भजन संगीतकार अनिल विश्वास यांच्या स्वररचनेतून 'भैरवी', बंगालच्या वैष्णव भजनाचा आर्त भाव घेऊन येते.\n'जा रे जा रे उड जा ��े पंछी'मध्ये सलील चौधरी 'न डाली रही ना कली, अजब गम की आँधी चली' या सर्वस्व हरवलेल्या भावनेसाठी 'भैरवी'च्या सुरांचा आधार घेतात. तर त्यांच्या प्रिय मोझार्टच्या रचनेचा प्रयोग 'इतना न मुझसे तू प्यार बढा' या गाण्यात करताना पुन्हा एकदा 'भैरवी'शी सूर जुळवतात. मोझार्टची सिंफनी आणि 'भैरवी'चं मैत्र जुळतं ते असं… शुद्ध, कोमल स्वरांचं भांडार असलेल्या या नित्य नूतन रागिणीसाठी संगीतकार प्रतीक्षा करत असतील त्यात नवल नाही.\n'मेरे ऐ दिल बता' आणि 'दिल का खिलौना हाये टूट गया' या दोन्ही गाण्यांचं सूत्र संगीतकार वसंत देसाई 'भैरवी'त शोधतात. हरवलेल्या प्रेमाचं, भंगलेल्या हृदयाचं नातं भैरवीशी नकळत जुळतं. कारुण्य आणि माधुर्याची कवचकुंडलं लेवून आलेले लतास्वर मग हे दु:ख सुरेल करून टाकतात.\nराहुल देव बर्मनसारखा संगीतकार शांत, समर्पित भावनेच्या उद्गारासाठी 'भैरवी'च्या सुरांचा आश्रय घेतो आणि 'हमे तुम से प्यार कितना ये हम नहीं जानते' या भावव्याकूळ गाण्यातून किशोरदा 'भैरवी'चं सुंदरसं, मोहित करणारं पण हलकेच हृदयाची तार छेडणारं रूप दाखवतात, कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मग 'भैरवी' प्रेमाची ग्वाही देणारी रागिणी होऊन जाते….\nया रागिणीच्या बारा सुरांच्या लीलांचं रहस्य ज्यांना उमगलं आणि लोकप्रिय संगीताच्या विश्वात ज्यांनी 'भैरवी'ला सजवलं त्या शंकर-जयकिशनना तर ती जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसणाऱ्या ईश्वरासारखी वाटली.\n'बरसात में हम से मिले तुम सजन', 'छोड गये बालम', 'ऐ मेरे दिल कहीं और चल', 'आवारा हूँ', 'किसीने अपना बना के मुझको', 'कभी तो आ…', 'सुनो छोटी-सी गुडिया की लंबी कहानी', 'खुशियोंके चाँद मुस्कुराये रे…' शंकर-जयकिशनच्या संगीतात तर ती जणू पट्टराणीच पण स्वत:शी गुणगुणल्यासारखं 'बसंत बहार'मधलं 'मैं पिया तेरी तू माने या न माने'सारखं गाणं म्हणजे 'भैरवी'चं सगुण साकार रूप पण स्वत:शी गुणगुणल्यासारखं 'बसंत बहार'मधलं 'मैं पिया तेरी तू माने या न माने'सारखं गाणं म्हणजे 'भैरवी'चं सगुण साकार रूप 'बुझने ना दूँगी प्रीत का दीपक, जितनी भी आये सैंया दुनिया की आँधी…' या भावनेला साथ देणाऱ्या पं. पन्नालाल घोष यांच्या बासरीनं, लतादीदींनी अजरामर केलेलं गाणं 'भैरवी'चं लोभस रूप दाखवतं. 'भैरवी'ला 'सदा सुहागन' म्हटलं आहे, त्याचा प्रत्यय देणारं हे गाणं चित्रपटसंगीताच्या लोकप्रियतेच्या लाटेवर, लहरीवर हेलकावणाऱ��या हजारो गीतांवर मात करून आजही मोहित करतं.\n'रमैय्या वस्तावय्या…' या 'श्री ४२०'मधल्या लता, रफी, मुकेश यांच्या सहगानातून 'भैरवी'चे सूर पुन्हा साद घालतात तेव्हा जनी, वनी, एकांती दुखऱ्या आठवणीचा अंतर्यामी निनादत राहतो. आपला मुलुख सोडून पोटापाण्यासाठी शहरात आलेले कष्टकरी एकत्र जमून आपली गावाकडची गीतं गातात. 'बिदेसिया' गातात. आपलं गाव, घर, अंगण यापासून दूर गेल्याचं दु:ख त्यात असतं. शंकर-जयकिशनसारखे 'भैरवी'चे रसिया, हे 'बिदेसिया' भैरवीत रचतात. मग समूहगीतात ही 'याद आती रही दिल दुखाती रही'सारखी भावना हलकेच मिसळून जाते. समूहगानात हे एकल स्वराचं गाणं कसलीशी ओढ लावून जातं. चित्रपटसंगीतात सर्व प्रादेशिक संगीताची वैशिष्ट्य सामावून गेली. राग 'भैरवी' हे त्या गंगाजमनी संगीताचं प्रतीक बनते. त्याचं श्रेय 'भैरवी'वर प्रेम करणाऱ्या शंकर-जयकिशनकडे जातं.\nसैगलनी अजरामर केलेलं 'बाबुल मोरा नैहर छूटो जाये' हे विदाई गीत 'भैरवी'च्या आर्त सुरात सांगतं की माहेरचं अंगणच काय, किंवा आपलं राज्य काय सोडून जाण्याची घटिका येते. इतकंच काय पण हे विश्वाचे अंगणही सोडून जायचं असतं. तो क्षण 'भैरवी' गाऊन साजरा करावा, सार्थ करावा….\nयमुना तीरी कशी येऊ म्हणून व्याकूळणारी राधा 'कैसे आऊँ जमुना तीर' भैरवीत गाते. तर माझा हात पकडून मला का छेडतोस - म्हणून 'साँवरे साँवरे, काहे मोसे करो जोराजोरी' म्हणणाऱ्या गोपीला भैरवीच आठवते. कृष्णाच्या भारंभार सोन्याचं पारडं रुक्मिणीच्या एका तुलसीदलानं एका क्षणात हलकं करणाऱ्या 'बोला अमृत बोला'सारख्या ज्योत्स्ना भोळे यांच्या गाण्याचं भैरवीशी नातं आहे. ते अमृताच्या बोलीचं आहे…, म्हणूनच अक्षय सुरांची भैरवी मैफल संपली तरी निनादत राहते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nनिखळ विनोदी 'तिरपागड्या कथा'...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडा��नमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5568/", "date_download": "2020-10-01T01:52:00Z", "digest": "sha1:UDAKQZGJ6242PKLFQ3Q2SNVBYKERHFOG", "length": 3762, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-एकटेच शब्दं माझे", "raw_content": "\nनिरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............\nएकटेच शब्दं माझे, सोबतीला सूर नाही,\nदाटले डोळ्यात अश्रू , पण आसवांचा पूर नाही.......\nहाच आहे तो किनारा, येथेच होती भेट झाली,\nअन संपली जेथे कहाणी, तोहि पत्थर दूर नाही........\nतू जिथे असशील, पौर्णिमेचा चंद्र नांदो,\nआंधळ्या या माझ्या नभाला, चांदण्यांचा नूर नाही.........\nशांत आहे झोप माझी, अंतरी काहूर नाही,\nदाटले डोळ्यात अश्रू, पण आसवांचा पूर नाही.....\nतू नको पुष्पांस वाहू, माझिया थडग्यावरी,\nथडग्यातला मृत गंध माझा, मी फुलांना आतुर नाही.......\nमर जरी निष्प्राण झालो, आत्मा हा जागेल हा,\nवार्यासवे हरवून जाण्या, तो कुणी कापूर नाही................\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: एकटेच शब्दं माझे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: एकटेच शब्दं माझे\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6304/", "date_download": "2020-10-01T01:01:53Z", "digest": "sha1:WGS3B67JFTXJX2ASOZFTHEXJGIEXG5UT", "length": 3765, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....", "raw_content": "\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nAuthor Topic: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय..... (Read 4312 times)\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nभेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,\nपण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,\nकशी जाउ शकते मला ती बघित्यला शिवाय,\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,\nखूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,\nपण मन सांगू लागल, \"तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण\nपण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nRe: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nRe: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/11/15/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A7-%E0%A4%A6%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%95-933851fe-0782-11ea-b671-0ab7e6a5549e3889444.html", "date_download": "2020-10-01T01:05:43Z", "digest": "sha1:E2NPJ2CJGNRLJWMMWT4XVHIB5RZHPRIF", "length": 3977, "nlines": 114, "source_domain": "duta.in", "title": "'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका' - Maharashtranews - Duta", "raw_content": "\n'नवनिर्वाचित आमदारांना वेतन अथवा सुविधा देऊ नका'\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाला दिलेल्या वेळात सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु झाली आहे. युती आणि आघाडी यांची ठरलेली गणितं निवडणुकीनंतर बदलली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरता आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई आणि कर्जमाफी हे महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यासमोर आहे. असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने जनता प्रचंड नाराज आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आमदारांना वेतन देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्य अर्थात आमदारांना कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा सुविधा देऊ नये अशी मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली आहे....\n📲 Get महाराष्ट्र न्यूज on Whatsapp 💬\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-unfortunate-start-of-the-future-of-well-educated-unemployment/", "date_download": "2020-10-01T02:01:39Z", "digest": "sha1:PA2EAITKQUZQCF576G42OJ3NYLYC3LWM", "length": 12395, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुशिक्षीत बेरोजगारीच्या भविष्याची दुर्दैवी सुरुवात...!!!", "raw_content": "\nसुशिक्षीत बेरोजगारीच्या भविष्याची दुर्दैवी सुरुवात…\nकाही दिवसांपुर्वी पुण्यातील आयटीत शिकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भविष्याची चिंता वाटते, नोकरी मिळेल याची खात्री नाही त्यामुळे आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहुन या तरुणाने आत्महत्या केली. प्रकरण जास्त चर्चेत आले नाही परंतु या घटनेचे गांभीर्य दुर्लक्षीत करण्यासारखे नाही. आज भारतात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षणक्षेत्रात क्रांती झाली खरी पण प्रत्येक सुशिक्षीत तरुणाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही. दुर्दैव म्हणजे आहेत त्या नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. आज ग्रामीण भागात दर दुसऱ्या घरात बेरोजगार तरुण सापडतील. लक्षावधी रुपये खर्चुन नोकरी नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतुन नैराश्‍याचे ओझे डोक्‍यावर घेवुन बेरोजगारीच्या बाजारात फिरणाऱ्या तरुणांपुढे आत्महत्येचा पर्याय येतोय. यासंदर्भात बेरोजगारीच्या जगातल जळजळीत वास्तव रेखाटणारा हा लेखन प्रपंच…\nभारतीय शिक्षण व्यवस्थेचा संपुर्ण जगात दबदबा आहे. जगभरातील लोक शिक्षणासाठी भारतात येतात. पण डोनेशन्स, सरकारी निधीतुन भरमसाठ पैसा मिळवण्याच्या हेतुने अनेक खाजगी शैक्षणीक संकुले राज्यकर्त्यांच्या कृपाशिर्वादेने उभी राहिली आणि भावी पिढीच्या भविष्याशी खेळण्याची सुरुवात या ठिकाणावरुन झाली. ईंजीनिअरींग, एमबीए, रिसर्च ईन्स्टीट्युट्‌स, आयटी अशा विवीध क्षेत्रांमध्ये खाजगी कॉलेजांमुळे दर���जाहीन शिक्षणातुन हजारो अकार्यक्षम युवक तयार झाले. फक्त कागदी डिग्री मिळाली म्हणजे झाले अशा भ्रमात युवापिढी राहिली आणि याचा परीणाम म्हणुन कौशल्य नसलेले युवक प्रचंड स्पर्धेत टिकत नाहीत. शिक्षणक्षेत्रात आतातरी बदल होणे अपेक्षीत आहे.\nकरीअर ऍकॅडमी, क्‍लासेस आणि अर्थकारण\nपोलीस, आर्मी भरतीसाठी ऍकॅडमी लावली जाते. एमपीएससी, युपीएससी साठीही अनेक खाजगी संस्था क्‍लासेस घेतात. कम्प्युटरसाठी क्‍लासेसेस, सीए साठी क्‍लासेस, एमबीए फायनान्सचे क्‍लासेस यातुन सुशिक्षीत तरुणांना रोजगारांच्या संधींपर्यंत पोहचवले जाते. परंतु सध्याचे चित्र पाहता अवाढव्य पैसे खर्चुन प्रत्येकाला यश मिळत नाही.\nकन्सलटन्सी, रोजगार मेळाव्यांमधली लुटमार\nअनेकदा विविध कंपण्या स्वतः कामगार भरती न करता एखाद्या कन्सलटन्सीमार्फत, अथवा रोजगार मेळाव्यांमधुन कामगार घेतात. यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडले आहे. एखाद्या कंपनीला चार-दोन कामगारांची गरज असते त्यासाठी जाहीरात देउन कन्सलटन्सीच्या माध्यमातुन कामगारभरती केली जाते. त्यामध्ये मुलाखतींना आलेल्या उमेदवारांकडुन फी घेतली जाते. होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवुन पैशांची कमाई केली जाते.\nखर्चाच्या तुलनेत मिळणारा मोबदला\nशिक्षण हे खर्चीक क्षेत्र बनले आहे. पुर्वी शिक्षणासाठी जास्त पैसा लागत नव्हता. आता भरमसाठ फी, शैक्षणीक साहित्य, क्‍लासेस यांमुळे खर्च वाढला आहे. एक इंजीनिअर डिग्री हातात मिळवेपर्यंत कमीत-कमी पाच ते सात लाखांचा खर्च करतो. आणि संपुर्ण शिक्षणाचा खर्च दहा ते बारा लाख. साधारण वय पंचवीशीपर्यंत. आणि जेव्हा तो रोजगाराच्या बाजारात उतरतो तेव्हा मात्र पंधरा ते वीस हजारांची नोकरी मुश्‍कीलीने मिळते. म्हणजे पंचवीस वर्षे खर्चुन दहा लाख घालवुन वीस हजारांची नोकरी.\nबेरोजगारांच्या आत्महत्या ही या भविष्याची दुर्दैवी सुरुवात आहे असे मी मानतो. रोजगाराचा प्रश्‍न येत्या काळात अतिशय गंभीर होईल. दरदिवशी दोनशे नोकऱ्या कमी होत आहेत. प्रत्येक क्षेत्राची स्थिती डीएड. बीएड. सारखी झाली आहे. परराज्यांतुन वाढणारे लोंढे स्थानिक लोकांचे रोजगार हिरावत आहेत. संघटीत कामगारांनाच न्याय मिळत नाही तर असंघटितांचे विचारुच नका. जग वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. पैसाही सबकुछ है ही मानसिकता बळावली आहे. कित्येक तरुणांची लग्न होत नाहीत. सर्वात जास्त स्पर्धा रोजगारासाठी आहे. शहरीकरण वाढत आहे. भविष्याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. अजुनही वेळ गेली नाही. स्टार्टअप, मेकईन किंवा कौशल्य विकास प्रत्येक हाताला काम ही गरज पुर्ण व्हायलाच हवी. अन्यथा काळ बिकट आहे. कलेला पर्याय नाही. शिक्षणाबरोबरच काहीतरी कलाही घेणे गरजेचे आहे कारण कलेला मरण नाही. तरुणाईशी संवाद साधलाच पाहीजे. संवाद संपला तर दररोज काहीतरी अघटीत घडेल. परिस्थिती बदलली नाही तर येत्या पाच वर्षांतले वास्तव भयानक असेल हे मात्र नक्की.\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/metamizole-p37141918", "date_download": "2020-10-01T01:47:27Z", "digest": "sha1:4BL54HUYNABZ6BVKNENIWEY5NEQ2RVNE", "length": 16413, "nlines": 246, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Metamizole - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Metamizole in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 39 डॉक्टर ऑनलाइन हैं \nMetamizole खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें बुखार दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Metamizole घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Metamizoleचा वापर सुरक्षित आहे काय\nMetamizole घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Metamizoleचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Metamizole घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Metamizole घेऊ नये.\nMetamizoleचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMetamizole चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nMetamizoleचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Metamizole च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nMetamizoleचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMetamizole हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nMetamizole खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Metamizole घेऊ नये -\nMetamizole हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Metamizole सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Metamizole घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Metamizole घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nMetamizole मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Metamizole दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Metamizole दरम्यान अभिक्रिया\nMetamizole आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Metamizole घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Metamizole याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Metamizole च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Metamizole चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Metamizole चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे ��िलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/oleanz-plus-p37115648", "date_download": "2020-09-30T23:56:44Z", "digest": "sha1:KUPBYRQJUBW6ZJMGS5FE72FINLZMY4WB", "length": 20638, "nlines": 353, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Oleanz Plus in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Oleanz Plus upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n215 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n215 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹83.79 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n215 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nOleanz Plus खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) बाइपोलर डिसआर्डर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Oleanz Plus घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Oleanz Plusचा वापर सुरक्षित आहे काय\nOleanz Plus पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण���याच्या कालावधी दरम्यान Oleanz Plusचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Oleanz Plus घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nOleanz Plusचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nOleanz Plus मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nOleanz Plusचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Oleanz Plus चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nOleanz Plusचा हृदयावरील परिणाम काय आहे\nOleanz Plus चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nOleanz Plus खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Oleanz Plus घेऊ नये -\nOleanz Plus हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Oleanz Plus घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Oleanz Plus घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Oleanz Plus केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Oleanz Plus घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Oleanz Plus दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक पदार्थांबरोबर Oleanz Plus घेतल्यास इच्छित परिणाम होण्यास जास्त वेळ लागू शकतो. याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\nअल्कोहोल आणि Oleanz Plus दरम्यान अभिक्रिया\nOleanz Plus आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Oleanz Plus घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Oleanz Plus याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Oleanz Plus च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Oleanz Plus चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Oleanz Plus चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/7-5M-Tape-Measure.html", "date_download": "2020-10-01T01:57:20Z", "digest": "sha1:YZS62B27KONKFAP5ALK4Z2W63LWJGZMR", "length": 8254, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "7.5 मी टेप मोजा उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > मोजमाप साधन > 7.5 मी टेप मोजा\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n7.5 मी टेप मोजा\nद खालील आहे बद्दल 7.5 मी टेप मोजा संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 7.5 मी टेप मोजा\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nसाहित्य: एबीएस + टीपीआर\nआकारः 3 एम * 16 मिमी किंवा 3 एम * 19 एमएम किंवा 5 * 19 मिमी किंवा 7.5 एम * 25 मिमी\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा लहान बबल पातळी\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nसाहित्य: एबीएस + टीपीआर\nनायलॉन लेप सह स्टील ब्लेड\nआकारः 3 एम * 16 मिमी किंवा 3 एम * 19 एमएम किंवा 5 * 19 मिमी किंवा 7.5 एम * 25 मिमी\nगरम टॅग्ज: 7.5 मी टेप मोजा, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nअल्युमिनियम आणि एबीएस पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी\nअल्युमिनियम पातळी सह 3 पीसी बबल\n30 सेमी अल्युमिनियम पातळी\nअल्युमिनियम आणि पीपी पातळी सह 2 बबल\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश ��ेलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/nagpur/ncp-president-sharad-pawar-tounts-former-chief-minister-devendra-fadnavis-during-nagpur-visit/", "date_download": "2020-10-01T00:59:40Z", "digest": "sha1:DA2A44V5HKVSPSWN5RL3U2IPT22KUW5Q", "length": 23024, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार | सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार\nसध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By विजय केळकर\nनागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा ���ेईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\n“नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असं पवार यावेळी म्हणाले.\nमिळालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील.\nदरम्यान आमची चर्चा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये सुरु असून भारतीय जनता पक्षाशी आम्ही संपर्क केलेला नाही”, असा महत्त्वपूर्ण खुलासा शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी दोन दिवस नागपूर मधील दौरा केल्यानंतर नुकसान भरपाई बाबात उपाययोजना सुचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सरकारस्थापनेबाबतही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nभाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे\nभाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे\nनाशिक: शेतकरी काका भावुक झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता\nनाशिक: शेतकरी काका भावु�� झाले, म्हणाले राजसाहेब तुम्हीच या महाराष्ट्राला दिशा देऊ शकता\nशेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, या सरकारची नियत दिसत नाही\nराज्यातलं सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही. एकूणच ह्यांची कार्यपद्धतीची पाहता सरकारची नियत दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी असं रोखठोक आवाहन माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.\nन्यायासाठी बळीराजाचा भाजप-शिवसेना सरकारविरोधात एल्गार; विधानसभेवर मोर्चा\nआज सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगरमधल्या चेकनाका इथून शेतकऱ्यांच्या भव्य मोर्च्याला सुरुवात झाली आहे. राज्यातील बळीराजा तसेच आदिवासी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी ठाणे शहर ते आझाद मैदान असे तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडक देणार आहेत. राज्यभरातील हजारो शेतकरी तीव्र दुष्काळ असताना दुष्काळाचे चटके सोसत एकत्र येत आहेत. आज सकाळपासूनच ह्या मोर्चाची सुरुवात “आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून करण्यात आली. दरम्यान, यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचे प्रतिनिधित्व केले आहे.\n#सेव-फार्मर्स-फ्रॉम-फडणवीस : शेतक-यांसाठी नेटकरी मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले\nदुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.\nशेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो : शरद पवार\nसध्याच्या सरकारला पिकविणाऱ्यापेक्षा खाणार्यांचीच अधिक चिंता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसो��ू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्��ेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2017/10/27/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2020-10-01T00:32:09Z", "digest": "sha1:MXXTFNBHFPL4RQPMG6ASQOTB6SAWSHHP", "length": 5517, "nlines": 107, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "राहून गेले काही !!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nराहून जातंय काहीतरी म्हणून\nमागे वळून पहायचं नसतं\nशोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा\nआठवणीच्या पावला शिवाय काही नसतं\nमन ऐकणार नाही हे माहित असतं\nपुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nपण त्या वेड्या मनाला सांगूनही\nकळूनही काही कळत नसतं\nकारण काहीतरी पहायचं असतं\nसावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतं\nहरवून गेलेल्या क्षणांना शोधताना\nउगाच स्वतःही हरावयच नसतं\nतिथे अबोल कोणी सापडत ही असतं\nत्याला उगाच बोलायच असत\nविसरून गेलेल्या नात्याला तेव्हा\nउगाच आसावत पहायचं नसतं\nकुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतं\nकधी हसू तर कधी रडु ही असतं\nकाही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हा\nहिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतं\nशेवटी उरले काय पाहत असतं\nमन वेड फिरत असतं\nफिरून फिरून थकलेल्या मनाला\nआठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं\nआठवणीतल्या कविता कविता संग्रह प्रेम कविता marathi Kavita\n4 thoughts to “राहून गेले काही \nनादान ये दिल 💗\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे ��हने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/11/news-parner-anna-hajare-11/", "date_download": "2020-10-01T02:18:30Z", "digest": "sha1:P5AB3N5FJLMWNVQ3BZT2L2MIXPMQ7TNE", "length": 11637, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे\nआता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे\nपारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.\nराममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यापेक्षा मोठे कोणी नाही, असे सांगून हजारे पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळून ७३ वर्षे उलटली आहेत.\nआमच्या देशात जात, पात, धर्म, वंशांचे अनेक लोक राहतात. देशात रंग, रूप, वंश, भाषा अनेक आहेत, पण आपण सर्व एक आहोत. देशाची ही परंपरा न्यायव्यवस्थेमुळे आहे. स्वातंत्र्यानंतर आपला देश सुरळीत चालला आहे. त्याला कारण आपली न्यायव्यवस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली.\nत्या न्यायव्यवस्थेच्या आधारे हा देश गुण्यागोविंदाने नांदतो आहे. त्याच न्यायव्यवस्थेने आज जो निर्णय दिला, तो आम्ही सर्वांनी मान्य केला पाहिज��. देशातील सर्व लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. रामजन्मभूमीवरून आजपर्यंंत सुरू असलेले देशातील राजकारण या निर्णयामुळे थांबेल का, असे विचारले असता अण्णा म्हणाले, या निर्णयामुळे खूप फरक पडेल. लोक आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर मशिदीवर राजकारण करत होते. ते आता होणार नाही.\nराममंदिराबरोबरच मशिदीसाठीही पाच एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता ही दोन्ही स्थळे प्रार्थनेपुरती मर्यादित न ठेवता या स्थळांमधून आम्हाला माणसे घडवायची आहेत. जो माणूस शेजाऱ्याचा विचार करतो, समाजाचा, देशाचा विचार करतो अशी माणसे घडवायची आहेत.\nपवित्र मंदिरे एवढ्यासाठीच असतात. लोकांच्या जीवनात विचार कसे रूजतील हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. बरीच वर्षे एक दुसऱ्याची मने दुखावली गेली आहेत. आता मात्र निकाल चांगला आला असून गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी रस्ता मोकळा झाला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/18/the-strike-of-the-best-employees-is-finally-back-the-traffic-is-smooth/", "date_download": "2020-10-01T02:46:37Z", "digest": "sha1:YRKUNBZDW6XPO4XES2CQNX7TCEE65VCI", "length": 10949, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;वाहतूक सुरळीत - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nHome/Corona Virus Marathi News/बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;वाहतूक सुरळीत\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे;वाहतूक सुरळीत\nमुंबई: करोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता.\nपरंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आलं आहे. करोना संकटाच्या काळात बेस्ट कामगारांनी कामगार संघटनेला साथ देण्याऐवजी बेस्ट प्रशासनाला साथ दिली.\n८० ते ९० टक्के कामगारांनी कामावर हजेरी लावल्याने बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू होती. शिवाय कामगार कामावर हजर झाल्याने बेस्टला पर्यायी व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची गरज पडली नाही.\nकरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता.\nपरंतु बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते.\nत्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासूनच बेस्टचे सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते. कल्याण, बदलापूर, पनवेल, वसई, विरार आणि पालघरपर्यंत बेस्ट���्या बसेस धावल्या.\nसर्व आगारात आवश्यकतेपेक्षा अधिक वाहक, चालक, मॅकेनिक आणि इतर कामगार उपस्थित होते. त्यामुळे शशांक राव यांच्या आंदोलनाचा फुगा फुटला आहे, अशी टीका बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी केली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/25/surprise-homeopathic-medicine-cures-corona-patient-chills/", "date_download": "2020-10-01T01:56:34Z", "digest": "sha1:6RY435SEIV6JEVFGVLLGHELARHU3RN2X", "length": 9276, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आश्चर्य ! होमिओपॅथी औषधाने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \n होमिओपॅथी औषधाने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे\n होमिओपॅथी औषधाने कोरोना रुग्ण ठणठणीत बरे\nभोपाळ कोरोनाच्या थैमानापासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक उपाययोजना करत आहेत. त्यात आयुष मंत्रालयाने काही होमिओपॅथी औषधं यावर फायदेशीर ठरू शकतात असे सांगितले होते.\nमध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यात आला. यामुळे 3 कोरोना रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाव्हायरसविरोधात सध्या इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल केलं जातं आहे.\nत्यापैकी एक आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरोक्वीन हे अँटिमलेरिया औषध. मात्र या औषधासह मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांना होमिओपॅथी औषधंही देण्यात आली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nभोपाळच्या गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी 3 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं.\nत्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणं होती. त्यांच्यावर होमिओपॅथी पद्धतीने उपचार सुरू होते. दहा दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि हे तिघंही स्वस्थ असल्याचं दिसून आलं.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nस्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हण��ले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/10/percentage-stone-and-tolvatolvi-symbolic-brick-immersed-in-open-gutters/", "date_download": "2020-10-01T01:52:37Z", "digest": "sha1:AKXER6DPDFIPQGXD2MYIBYSGPDBIO737", "length": 12763, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित\nउघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित\nअहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- बोल्हेगाव उपनगरला नागरी सुविधांचा बट्टयाबोळ झालेला असताना, या भागातील पोलीस कॉलनी मधील नागरिकांनी फक्त करवसुलीला प्राधान्य देणार्‍या महापालिकेचा निषेध नोंदवून नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी सुर्यनामा आक्रोश आंदोलन करण्यात आले.\nक्रांतिदिनी भारतीय जनसंसद, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, दादासाहेब नेटके, शितल जाधव, प्रतिक्षा नेटके, पूनम चव्हाण, वर्षा चव्हाण, मंदाकिनी कांबळे, आशा नेटके, संतोष जाधव, वसंत जाधव,\nसौज्ञावती राजगुरु, उदयसिंग वाणी, अनिकेत चव्हाण आदि सहभागी झाले होते. फक्त करवसुलीला प्राधान्य देऊन महापालिकेत टक्केवारी व टोलवाटोलवीत लोकप्रतिनिधी व अधिकारी मग्न असल्याचा आरोप करुन आंदोलनकर्त्यांनी उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित केली.\nतर क्रांतिदिनी टक्केवारी व टोलवाटोलवीला चले जावची घोषणा दिली. महापालिकेत बोल्हेगावचा समावेश झाल्यानंतर महापालिकेने या उपनगराकडे दुर्लक्ष केले. या भागाचा प्राथमिक सुविधांचा विकास अद्यापि झालेला नाही. महापालिकेला शहराच्या अमृतपाणी योजना (फेज 2) व भूयारी गटारीसाठी मोठा निधी आला.\nमात्र हा निधी टक्केवारी व टोलवाटोलवीत लुटण्यात आला. शहरातील ही प्रस्तावित कामे झाली नाही. तर अमृतपाणी योजनेच्या ठेकेदाराने पळ काढला. जीआयसी योजनेतंर्गत पंधरा वर्षापुर्वी बोल्हेगावला पोलीस वसाहत उभारण्यात आली. ठेकेदाराने कर्ज मंजूर करुन घरकुल लाभार्थींचे पैसे खाल्ले.\nलाभार्थींच्या बँक खात्यातून अजूनही पैसे कापले जात आहे. या भागात 120 घरांची कॉलनी असून, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक वर्षापासून येथे पाणी, रस्ते व ड्रेनेजलाईनची समस्या आहे. या भागात पोलीस मोठ्या संख्येने राहतात. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.\nड्रेनेजलाईन नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तातडीने महापालिकेने लक्ष घालून बोल्हेगाव उपनगरातील पोलीस कॉलनीत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-jacinda-arden/", "date_download": "2020-10-01T01:38:46Z", "digest": "sha1:FIYDD76CWZCTXRQWNH72HT3ZEUQPO5EQ", "length": 3024, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PM Jacinda Arden Archives - MPCNEWS", "raw_content": "\nCorona Free Country : ‘हा’ देश झाला कोरोनामुक्त; गेल्या 17 दिवसात आढळला नाही एकही नवा…\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणू सर्व जगभर थैमान घालत असताना एका देशाने मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. न्यूझीलंड या देशाने कोरोना या महामारीवर यशस्वी विजय मिळवला असून न्यूझीलंडमध्ये गेल्या 17 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/uttar-maharashtra/", "date_download": "2020-10-01T00:32:30Z", "digest": "sha1:7SA5IK4BIQJVQA4J754FY4E7O57M66F3", "length": 37637, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी | कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई ���ँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nकंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी\nकेंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.\nफडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.\nविधानसभा प्रचारात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन जनतेला आवडलं की नाही - एकनाथ खडसे\nभाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात एकाकी पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारी समितीमध्ये देखील त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मागील काही काळात त्यांना भाजपच्या राज्यांसंबंधित निर्णयात सामील देखील करून घेतलं जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रात जस मोदी आणि अमित शहा यांचा आवाज चालतो, तसा राज्यात फडणवीस यांचा आवाज चालतो असं भाजपच्या अंतर्गत गोटात देखील छुप्या आवाजात मान्य केलं जातं.\nशेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या वेळी भाजपाला पाझर फुटला नाही | अनिल गोटे\nसुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची अथवा आत्महत्येच्या घटनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी खोचक टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.\nवीज बिल झटका | सामान्य ग्राहक, नेते मंडळी ते सेलिब्रेटी अशी सर्वांचीच लूट\nमहावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.\nफडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत - गुलाबराव पाटील\nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्यापासून महाराष्ट्रातील सरकार सुद्धा पडणार अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. मात्र स्वतः फडणवीसांनी देखील आम्हाला सरकार पाडण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून प्रतिकिया येतंच आहेत.\nफडणवीसांच्या विरोधी गटातील अनेक नेते त्यांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, विरोधकांची काय चूक\nभाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत होता. त्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली घेतली हो��ी. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही असं विधान त्यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले होते. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र तीव्र झाला होता.\nफडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे\nभाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.\nआता वाजले की बारा; भाजपने खडसेंच बंड तात्पुरतं शमवलं अन राज्यसभेला पुन्हा गुंडाळलं\nमहाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत.\nज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला: उद्धव ठाकरे\nसिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.\nजळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू\nजळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.\nमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पुन्हा असभ्य भाषा; काय म्हणाले नेमकं\nशिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. ‘सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच’, असे वक्तव्य त्यांनी केले.\nभाजपाच्या बैठकीत खडसे समर्थकाला बेदम मारहाण; दानवे आणि महाजनांसमोर तुफान राडा\nभाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.\nअक्कलकुव्वात शिवसेनेचे कार्यालय जाळले; शहरात जमाव बंदी लागू\nकाल राज्यात नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला होता. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. दरम्यान, सर्वच जिल्ह��� परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे समसमान उमेदवार निवडून आले होते.\nधुळे झेडपी: मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्या कृपेने भाजप धुळ्यात विजयी\nजिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nफडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं: अनिल गोटे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं असंही ते म्हणाले.\nएकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट\nभारतीय जनता पक्षामधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.\nउत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी\nभारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे.\nमतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने रोहिणी खड���े पराभूत झाल्या: गिरीश महाजन\nजळगावात येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रतिउउतर दिलं आहे. महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने खडसे यांना तिकीट नाकारल्याने अधिक फरक पडला नाही.\n५,००० कोटी मंजूर झालेल्या ४ जलसिंचन प्रकल्पात अनियमितता; भाजपचे संकटमोचक संकटात\nराज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच मागील फडणवीस सरकारच्या कारभाराचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आढावा बैठकांचा धडाका लागल्यापासून स्वतःला स्वच्छ आणि पारदर्शक सरकार म्हणवणारे फडणवीसांचे सहकारी आढावा बैठकांमुळे धास्तावल्याचे बोललं जातं आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व नेत्यांनी केवळ याच आढावा बैठकांवरून एकामागे एक प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा सुरु केली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/collector-office/", "date_download": "2020-10-01T01:09:46Z", "digest": "sha1:VSGTUEZ6ZFZ4LEWBSVC3CVBKJL5QIPBQ", "length": 12650, "nlines": 203, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Collector Office Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्य�� चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nतेरा दिवसात 70 कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान\nनिधी खर्च न झाल्यास कारवाई जळगाव : जिल्हा नियोजन समितीतर्फे विविध विभागांना विकास कामांसाठी वितरित झालेल्या निधीपैकी अद्यापही 70 कोटींचा ...\nपुरवठा विभागातील महिला कर्मचार्‍यांसह दोन्ही पंटर एसबीच्या जाळ्यात\nरेशन दुकान नावावर करण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी ः जिल्हा पुरवठा अधिकार्‍याची चौकशी जळगाव - आजोबाच्या नावावरील रेशनचे दुकान वडीलांच्या ...\nजिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली\nजिल्हा प्रशासनाचे पोलीस अधीक्षकांना पत्र जळगाव - कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती जिल्हा प्रशासनाने ...\nमुंबईच्या पावत्यांवर जळगावात वाळूची अवैध वाहतूक\n‘त्या’ डंपर मालकाला सव्वा दोन लाखांच्या दंडाची नोटीस जळगाव - जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असतांनाही चक्क मुंबईच्या पावत्यांद्वारे जळगावात वाळूची ...\nजिल्ह्यात बंद असलेल्या रेशन दुकानांवर कारवाईचा बडगा\nउद्यापासून जिल्हाभरात होणार तपासणी : पुरवठा विभागाचे पथक नियुक्त जळगाव : जिल्ह्यात अनेक रेशन दुकानदार दुकाने बंद ठेवतात, वेळेवर ग्राहकांना ...\nखादी ग्रामोद्योगची जागा सरकारजमा\nशर्तभंग प्रकरणी महसुल प्रशासनाच्या पथकाने केली सीलची कारवाई जळगाव - शहरातील मध्यवर्ती असलेल्या टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योगच्या इमारतीमधील तळ मजला ...\nमहसूल प्रशासनाचे अधिकारी ठरले ‘चोरावर मोर’\nखाजगी वाहनाने जात नदीपात्रात पकडले वाळूचे दोन डंपर जळगाव: मंजूर झालेल्या ठिकाणाहून वाळुची उचल न करता थेट नदीपात्रातुन वाळुचा उपसा ...\nमहापालिकेतील 21 बीएलओंवर कारवाईची शिफारस\nमतदार पडत��ळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा : तहसीलदारांचे आयुक्तांना पत्र जळगाव - मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा करणार्‍या महापालिकेत कर्मचारी असलेल्या 21 बीएलओ ...\nमहाराष्ट्र राज्य अपंग समावेशित कृती समितीचे धरणे आंदोलन\nजळगाव: अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक सत्र अंतर्गत २००९ नंतर नियुक्त विशेष शिक्षक यांची होऊ घातलेली अन्यायकारक तपासणी रद्द करणे, ...\nजळगावातील आठ केंद्रांवर आजपासून ‘शिवभोजन’\nजिल्हा पुरवठा विभागातर्फे केंद्रचालकांना प्रशिक्षण जळगाव - गरजू आणि गरीब व्यक्तींना स्वस्त दरात भोजन उपलब्ध व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री उध्दव ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/thane/", "date_download": "2020-10-01T01:16:59Z", "digest": "sha1:YPCSR2THD2D2QZLMUSXTJPEIPLTIDQ6Q", "length": 12157, "nlines": 203, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Thane Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती निय��क्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nभाजपाच्या माजी आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल \nठाणे: भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागे काही दिवसांपूर्वी एका महिला नगरसेविकेने या ...\nमुंबई, ठाण्यात महायुतीचा बोलबाला\nमुंबई: राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाण्यात सेना, भाजपा नी आपला गड शाबूत ठेवला आहे. ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार वरळी ...\nकल्याणमध्ये शिवसेनेला झटका : २६ नगरसेवकांचे राजीनामे\nठाणे: कल्याण, डोंबिवली मनपा सत्त्तेत असणाऱ्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे २६ नगरसेवकांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ...\nपुरात अडकलेल्या ३५ लोकांना वाचवण्यात हवाईदलाला यश\nठाणे: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले असून, ...\nअतिवृष्टीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज ; देवेंद्र फडणवीस\nमुंबई: गेल्या दोन दिवसापासून मुंबई व आसपासच्या परिसरात पावसाची संतत धार सुरु आहे. या मुळे मुंबई जलमग्न झाली असून, अनेक ...\nकल्याण मध्ये हवाईदलाने वाचवले ९ लोकांचे प्राण\nकल्याण: काल रात्री पासून मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. आज कल्याण ...\nसुधीर दळवी यांना जनकवी पी. सावळाराम पुरस्कार\n ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी. सावळाराम तर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी. यांना यंदाचा गंगाजमुना ...\nआगरी समाज हा कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज\n आगरी समाज हा तापट समजला जातो. परंतु, तो कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज आहे असे प्रतिपादन खासदार कपिल पाटील ...\n गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा ठाण्यात दादागिरी बघायला मिळाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन ...\nकिसननगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू\n किसननगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील स्लॅब दुसर्‍या मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/09/Current-death-of-a-girl-while-lying-down.html", "date_download": "2020-10-01T00:44:41Z", "digest": "sha1:B45TTZTPQNXDIORVM4DWBB3ZMKISXNGS", "length": 9843, "nlines": 113, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपुर:प्रेमात सैराट होऊन पळून जातांना GF चा मृत्यू - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर:प्रेमात सैराट होऊन पळून जातांना GF चा मृत्यू\nचंद्रपुर:प्रेमात सैराट होऊन पळून जातांना GF चा मृत्यू\nप्रेमात सैराट होऊन पडून जातांना एका 21 वर्षीय प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.\nभद्रावती तालुक्यातील खैरगाव येथील २१ वर्षीय कोमल राम गराटे, हिचे निंबाळा गावातील हेमंत दडमल या २५ वर्षीय युवकाशी प्रेम संबंध होते. रविवारी रात्री दोघांनीही पळून जाण्याचा प्लान आखला.\nत्यानंतर प्लान नुसार दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विठ्ठल गेडाम यांच्या शेतातून मार्ग काढत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न थेट कोमलला यमाच्या दारात खेचून घेऊन गेला.\nया दरम्यान गेडाम यांच्या शेतातील जिवंत तारांना स्पर्श कोमलला झाला आणि विजेचा जोरदार धक्का लागल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला.\nप्रियकर हेमंत दडमल यांनी दोन वेळा मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही ही विजेचा स्पर्श झाल्याने तोही बाजूला झाला. हे ठिकाण आनंदवन खैरगाव मजरा या गावाच्या मधोमध आहे. यानंतर प्रियकरानीं सकाळला वरोरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत कथन केली.\nत्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला.मात्र पळून जायचा प्रेमीयुगुलांचा डाव वाटेतच घाव घालून मोडून काढला.या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.\nप्रियकरांनी सकाळी परळी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली आता धक्कादायक घटना उघडीस आली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/09/nuksan.html", "date_download": "2020-10-01T02:42:10Z", "digest": "sha1:3ZTT4NN57554N6X3Q6E4EAUGTLY3WZZV", "length": 11535, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई द्या - KhabarBat™", "raw_content": "\nHome गडचिरोली सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई द्या\nसर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई द्या\nगोगाव,अडपल्ली येथील शेतक-यांची मागणी\nगडचिरोली,ता.2 : तालुक्यातील गोगाव व अडपल्ली येथील शेकडो हेक्टर शेतजमीन तीन नद्यांना लागून आहे. गावाजवळून वैनगंगा, कठाणी व पाल नद्या वाहतात. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगेसह कठाणी व पाल या दोन्ही उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येवून नदीकाठावरील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तलाठ्यांना नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जावून नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी गोगाव, अडपल्ली येथील नुकसानग्रस्त शेतक-यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला दाब निर्माण होवून तिच्या उपनद्यांना महापूर आला. त्यामुळे नद्यांच्या काठावरील शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले. गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली गावाला तीन नद्यांना फटका बसतो. वैनगंगेसह तिच्या उपनद्या असलेल्या कठाणी, पाल नद्यांच्या काठावर दोन्ही गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनी आहेत. या महापुरामुळे नदीकाठावरील शेतक-यांचे धान, तूर, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी रडकुंडीस आला आहे. ऐन भरात असलेले पीक पुराच्या पाण्याने हातातून गेल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. महसूल विभागाने तलाठ्यामार्फत नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जावून सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी दोन्ही गावातील शेतक-यांनी केली आहे. ........... सातबारा जमा करण्याचे फर्मान वैनगंगेला आलेल्या महापुरामुळे गोगाव, अडपल्ली येथील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. त्यामुळ��� धान, तूर, सोयाबीन, तिळ पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीसाठी गावात मुनारी देवून नुकसानग्रस्त शेतक-यांना सातबारा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र या प्रकाराबद्दल शेतक-यांनी रोष व्यक्त केला आहे. केवळ सातबारा जमा करुन शेतक-यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरु आहे की काय असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत. तलाठ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पूरबाधित शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांकडून केली जात आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/abvp-sit-agitation-front-vice-chancellor-hall-rahuri-agricultural-university-341637", "date_download": "2020-10-01T02:47:48Z", "digest": "sha1:DNTEQTOW24CUTOHDVHMXIPKTCEIPY6KR", "length": 15888, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन | eSakal", "raw_content": "\nराहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन\nकोरोना प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊनमुळे कित्येक कुटूंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील लॉकडाऊनमुळे कित्येक कुटूंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरीच्या कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महिनाभरापासून केलेल्या मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्याने कुलगुरुंच्या दालनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उत्तर नगर यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nदेशभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यापासून लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महिन्यापासून प्रशासनाकडे देवूनही त्यांची उत्तरे देण्यात आली नाहीत. या मागण्यात 2019 - 2020 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तत्काळ परत करावे.\n2020 - 2021 मधील महाविद्यालयाच्या एकूण शैक्षणिक शुल्कापैकी 30 टक्के शुल्क कपात करावे, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये तसेच शुल्क भरण्यासाठी किमान चार हप्त्यांची मुभा द्यावी. 24 मार्चपासून वसतीगृह बंद झाल्यामुळे, विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना चार महिन्यांचे वसतिगृह शुल्क विद्यार्थ्यांना तत्काळ परत करण्याचे निर्देश द्यावेत या मागण्य़ांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करुन 10 दिवसांच्या कालावधीत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पुणे येथे 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कुलगुरुंच्या बैठकीत या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी विद्यार्थी आंदोलकांना दिले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास अभाविप खुला मोर्चा काढणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.\nवेळी पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, सचिन शितोळे ( नाशिक विभाग ) सुमीत जगदाळे ( सोलापूर विभाग ) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोमल राजपूत, सिद्धेश सोमाणी, रूद्रेश अंबाडे, संगमनेर तालुका प्रमुख शोण थोरात, अजिंक्य गुरावे, हंसराज बत्रा, प्रतिक पावडे, गौरव चांदर, आकाश जाधव, सचिन शेळके, विशाल बोर्डे, प्रफुल्ल खपके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nचिखली गावातील रस्त्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी - रामहरी कातोरे\nसंगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेच्या 5054 अंतर्गतच्या निधीमधून...\nपाच दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन\nश्रीरामपूर (नगर) : शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे....\nऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण रुग्णांची लुट करु नका\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. गरज असल्यास रुग्णाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी, मात्र ऑक्सिजनच्या...\nऑनलाइन सेवेसाठी पाच वर्षापासून धडपडतोय ‘संत तुकाराम पुरस्कार’ प्राप्त खांडगेदरा गाव\nबोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली...\nभाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील\nशिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे...\nशेतकर्‍यांनी ऊसाची अधिकाधीक लागवड करावी : बाबा ओहोळ\nसंगमनेर (अहमदनगर) : दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्व प्रणाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखान्याची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/bjp-mahila-morcha-running-mask-movement-aurangabad-news-276963", "date_download": "2020-10-01T01:08:39Z", "digest": "sha1:RVAC247OWCQUSIQZ7FCXVRORQSOANA3L", "length": 17149, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाविरुद्धच्या भाजप महिला मोर्च्याची घरगुती 'मास्क मूव्हमेंट' | eSakal", "raw_content": "\nकोरोनाविरुद्धच्या भाजप महिला मोर्च्याची घरगुती 'मास्क मूव्हमेंट'\nमहिला मोर्च्याने घरगुती मास्क बनविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, केरळ, ओडिशा आदी प्रमुख राज्यांमध्ये मास्क बनविण्याचे काम चालू झाले आहे. महाराष्ट्रातही ते काम चालू होत आहे,\nऔरंगाबाद: कोरोना विषाणुचा वाढता प्रदुर्भाव पहता या संकटावर मात करण्यासाठी केद्र सरकरतर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याच काळात आपल्या कुटुबांची काळजी घेण्यासाठी भाजप महीला मोर्चातर्फे पुढाकार घेतला आहेत. कोरोनाचा धोका पुढील काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन महिला मोर्चाने घरगुती मास्क बनविण्याचे देशव्यापी अभियान (मास्क मूव्हमेंट) हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक मास्क बनविले गेले असल्याचे महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.\n\"कोरोनाच्या वैश्विक संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यास जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनावर मात करण्याच्या लढाईला बळकटी आली आहे. लॉकडाऊननंतरही कोरोनाच्या संसर्गाचा धोका काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून महिला मोर्च्याने घरगुती मास्क बनविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत पश्चिम ब���गाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, केरळ, ओडिशा आदी प्रमुख राज्यांमध्ये मास्क बनविण्याचे काम चालू झाले आहे. महाराष्ट्रातही ते काम चालू होत आहे,\" असे रहाटकर यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये हे काम चालू झाल्याचे रहाटकरांनी सांगितले.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nया अभियानाविषयी विजया रहाटकर म्हणाल्या,\"मास्कचे दोन प्रकार आहेत. डिस्पोजेबल (सर्जिकल) आणि घरगुती बनविलेले. सर्जिकल मास्क हे प्रामुख्याने डॉक्टर्स व रूग्णालयातील कर्मचारयांना लागतात. पण सामान्य व्यक्तींना घरगुती बनविलेले मास्कदेखील पुरेसे असतात. शंभर टक्के कापसांपासून बनविलेले, घरातील जुन्या चांगल्या कपड्यांपासून बनविलेले हे मास्क अगदी स्वस्तात बनविले जाऊ शकतात. स्वच्छ धुवून त्याचा फेरवापरही करता येईल असे हे मास्क आहेत.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nयाउलट सर्जिकल मास्क महागडे असतात आणि ते एकदाच वापरता येतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर ऐंशी टक्के जनतेने घरगुती मास्कचा प्रभावी वापर केल्यास कोरोनाचा धोका संपूर्णत टळेल. हे सगळे लक्षात घेऊन महिला मोर्च्याने हे अभियान हाती घेतले आहे. हे मास्क स्वत:च्या कुटुंबासाठी बनविले जाऊ शकतात. उरलेले मास्क अत्यंत स्वस्त किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.९ इंच बाय ७ इंच आणि सात इंच बाय पाच इंच या आकाराचे हे मास्क असतील. मास्क बनविण्यात येणारे साहित्य मात्र उकळत्या पाण्यामध्ये गरम करणे गरजेचे आहे आणि त्याची नियमित निगा राखणे गरजेचे आहे, असेही विजया रहाटकर म्हणाल्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचिश्तिया कॉलनीतील हुक्का पार्लरवर छापा \nऔरंगाबाद : सिडकोतील चिश्तिया कॉलनीत सुरू असलेल्या ‘सुफीज लन्ज’ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्लरवर मंगळवारी (ता.२९) पोलिसांनी छापा मारून १५ जणांना...\nहॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई \nऔरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे...\nऔरंगाबादेतील रस्त्याच्या निधीबाबत मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, ‘कशात काहीच नाही’ \nऔरंगाबाद : शहरातील रस्���्यांसाठी शासनाने महापालिकेला १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र अद्याप निधीचे पत्र मिळाले नसल्यामुळे महापालिका व...\nआंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा\nऔरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या...\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nऔरंगाबाद : पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अखेर ऑनलाईन परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंच उपलब्ध होण्यास...\nकोट्यावधींच्या भूखंडांचे तयार होणार पीआर कार्ड \nऔरंगाबाद ः महापालिकेच्या मालकीचे शहरात हजारो भूखंड असले तरी यातील कोट्यवधी रुपये किमतीचे भूखंड अद्याप बेवारस आहेत. या भूखंडाचे पीआर कार्ड तयार...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/navi-mumbai-obstruct-beds-no-reason-345844", "date_download": "2020-10-01T01:18:25Z", "digest": "sha1:R2QS6U43IYTNLWYXI2LXWB77YH2MJMMT", "length": 18859, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवी मुंबईत विनाकारण खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेणार; अशाप्रकारची राज्यातील पहिलीच मोहिम | eSakal", "raw_content": "\nनवी मुंबईत विनाकारण खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेणार; अशाप्रकारची राज्यातील पहिलीच मोहिम\nविनाकारण आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे\nनवी मुंबई : विनाकारण आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांना खासगी रुग्णालये तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे शोध घेणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे.\n मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासू��� सुरू\nनवी मुंबई महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र आणि प्रयोगशाळेचे 10 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी ठाकरे यांनी बोलताना विनाकारण खाटा अडवणाऱ्या रुग्णांबाबत प्रश्न उपस्थित केला. याआधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अशा विनाकारण खाटा अडवणाऱ्या लोकांचा उल्लेख केला होता. राज्यातील बहुतांश शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये काही धनिक रुग्णालयांमध्ये आवश्यकता नसतानाही आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवून ठेवत आहेत. अशा व्यक्तींमुळे अत्यावस्त रुग्णांना योग्यवेळी खाट उपलब्ध होत नाही. काही जणांना वेळेवर आयसीयू न मिळाल्यामुळे जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. याची दखल घेत बांगर यांनी अशा रुग्णांना सोधण्याची मोहीम आखली आहे.\nमुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप\nशहरातील खासगी रुग्णालयांना सरकारच्या नियमांनुसार 80 टक्के खाटा सरकारी, तर 20 टक्के खाटा खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णांसाठी वापरू शकतात. ज्या रुग्णालयांमध्ये हे प्रमाण बिघडलेले असते. अशा संशयित रुग्णांलयांमध्ये अचानक तज्ज्ञांचे पथक भेट देऊन आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटांवरील रुग्णांना तपासणार आहे. एखाद्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या उपचाराची तपासणी आणि त्याला होत असणाऱ्या त्रास तपासून त्याला खरंच या उपचारांची गरज आहे की नाही हे उघड होणार आहे. अशा पथकांमुळे रुग्णालयांमध्ये होत असणारी विनाकारण खाटांची अडवणूक उघडकीस येणार आहे.\nरुग्णालयांमधील आयसीयूतील खाटांची विनाकारण अडवणूक करणाऱ्यांना शोधता येऊ शकते. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांना अचानक खासगी रुग्णालयांना भेटी देऊन आयसीयूतील रुग्णांना दिले जाणारे उपचाराची चौकशी करून उघड होईल. तशा प्रकारच्या सूचना पालिकेच्या पथकांना देण्यात येणार आहेत.\nआयुक्त, नवी मुंबई महापालिका\nखासगी रुग्णालयांतील आयसीयू खाटा भरल्या\nनवी मुंबई शहरात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यातील नागरीक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्या���ुळे या नागरीकांच्या आडून जिल्ह्याबाहेरील रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाले आहेत. बहुतांश रुग्ण आयसीयूमध्ये असल्याने खासगी रुग्णालयांमधील आयसीयू फुले झाले आहेत. महापालिकेने 21 खासगी रुग्णालयांना महापालिकेतर्फे कोव्हीड अधिग्रहीत रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये असणारे आयसीयू भरून गेले आहेत. एकाही खासगी रुग्णालयात आयसीयूच्या खाटा उपलब्ध राहीलेल्या नाहीत.\nनवी मुंबईतील खाटांची आकडेवारी ग्राफीक्सकरीता\nएकूण आयसीयू खाटा - 336\nभरलेल्या आयसीयू खाटा - 321\nउपलब्ध आयसीयू खाटा - 15\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊनमुळे विशेष मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला, विशेष मुलांच्या चिडचिडेपणात वाढ\nनवी मुंबई : कोरोनामुळे महापालिकेचे अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचा मुलांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शाळेने...\nआरे वृक्षतोड : आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nमुंबई : गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी...\nमहाडमधील भीषण घटना, दोन चिमुरड्यांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू\nमहाड, ता. 30 : मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद कारमध्ये दोन लहानग्या सख्ख्या भावांचा बुधवारी सायंकाळी गुदमरून मृत्यू झाला...\nकंत्राटदारांच्या मनमानीला बसणार अंकूश; हमी कालवधी संपल्यानंतर पुर्ण पैसे मिळणार\nमुंबई : कंत्राटदारांच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. रस्त्याचा हमी कालवधी संपल्यानंतर कंत्राटाराला कामाचे पुर्ण पैसे...\nमुंबई महापालिकेत तिरंगी लढत होणार, भाजप वाढवणार शिवसेनेची अडचण \nमुंबई, ता.30: मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना,भाजप आणि कॉग्रेसच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. ही...\nदहा हजार कुटुंबांना आर्सेनिक गोळ्या; व्यावसायिक सुभाष घोडकेंचे दातृत्व\nढेबेवाडी (जि. सातारा) : गावची माती आणि माणसांविषयी मुंबईकरांच्या मनात असलेली प्रचंड ओ�� आणि तळमळीतून महिंद (ता. पाटण) येथील मुंबईस्थित व्यावसायिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corona-19-employees-miraj-state-bank-branch-closed-few-days-335983", "date_download": "2020-10-01T01:32:40Z", "digest": "sha1:R2F5KPZPIB22MXK4DC43WPZSOA5FQ2O7", "length": 16174, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिरजेत स्टेट बॅंकेतील 19 कर्मचा-यांना कोरोना...शाखेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद | eSakal", "raw_content": "\nमिरजेत स्टेट बॅंकेतील 19 कर्मचा-यांना कोरोना...शाखेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद\nमिरज (सांगली)- शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले. सर्वांची पुन्हा आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात येणार आहे. बॅंकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, असे शाखा व्यवस्थापकांनी जाहिर केले आहे. शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बॅंकेच्या सर्व वरिष्ठांसह, रिझर्व्ह बॅंक आणि जिल्हाधिका-यांनाही याबाबतचा अहवाल पाठवला आहे.\nमिरज (सांगली)- शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले. सर्वांची पुन्हा आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात येणार आहे. बॅंकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, असे शाखा व्यवस्थापकांनी जाहिर केले आहे. शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बॅंकेच्या सर्व वरिष्ठांसह, रिझर्व्ह बॅंक आणि जिल्हाधिका-यांनाही याबाबतचा अहवाल पाठवला आहे.\nदरम्यान, सरकारी कार्यालये, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची हजारो खाती या शाखेत असल्याने त्याचा परिणाम खातेदारांच्या सेवांवर होणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही अडचण झाल्याने वरिष्ठ व्यवस्थापनाने बॅंकेच्या मिरज शाखेचे तातडीने निर्जुंतकीकरण करुन घ्यावे. खातेदारांच्या सेवा सुरू करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे.भारतीय स्टेट बॅंकेची मिरज शहरातील मुख्य शाखा शिवाजी रोडवर पंचायत समितीशेजारी आहे.\nया बॅंकेत शह��ातील पन्नासहुन अधिक शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी यांच्याशिवाय कित्येक हजार निवृत्त सरकारी, निमसरकारी कर्मचा-यांची खाती या शाखेत आहेत. ही सर्व कार्यालये आणि त्यांच्याशी संलग्न घटकांना बॅंक बंद राहण्याचा मोठा फटका बसणार आहे. शाखेत नियमीतपणे किमान चार ते पाच हजार खातेदार विविध व्यवहारांसाठी येतात. सर्वांचा बॅंकेतील कर्मचा-यांशी संबंध येतो. प्रामुख्याने सत्तरीपार निवृत्तीवेतन धारकांसह सर्वच सरकारी व्यवहार असणा-या हजारो खातेदारांची शाखेतील वर्दळ ही बॅंकेतील कर्मचा-यांसाठी जिकीरीची बाब बनली आहे.\n\"\"मिरज शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील तब्बल 19 कर्मचारी तपासणीत पॉझीटिव्ह आल्याने शाखेचे कामकाज चालवणे सामान्य खातेदार आणि कर्मचा-यांसाठी धोक्‍याचे असल्याने काही दिवसांसाठी तरी या मुख्य शाखेचे कामकाज बंद ठेवावे लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने बॅंकेच्या प्रवेशद्वारातच कोव्हीड प्रतिबंधीत क्षेत्र असा फलक लावला आहे. याचा अहवाल वरिष्ठांसह जिल्हाधिका-यांनाही पाठवला आहे.''\nशाखा व्यवस्थापक, मुख्य शाखा मिरज\nसंपादन : घनशाम नवाथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात कार्यशाळा\nनांदेड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्‍येक नागरिकांनी सहभागी...\nहॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई \nऔरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे...\nआंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा\nऔरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या...\nलॉकडाऊनमुळे विशेष मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला, विशेष मुलांच्या चिडचिडेपणात वाढ\nनवी मुंबई : कोरोनामुळे महापालिकेचे अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचा मुलांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शाळेने...\nCorona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक\nपुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.30) दिवसभरात 3 हजार 298 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 336 जणांचा समावेश...\nलोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूरमार्गे पुण्याला जात होते पळून पण...\nसोलापूर : वहिनी गाणगापूरला निघणार होती, त्यामुळे सोलापूर एसटी स्टॅण्डवरून कर्नाटकला जाणारी एसटी कधी जाते, याची माहिती घेण्यासाठी बालकल्याण समितीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fir-filed-against-mns-kasba-subdivision-president-343988", "date_download": "2020-10-01T01:36:52Z", "digest": "sha1:II2XOGEXUSO4SRAK2HREN6XITQVLRGPK", "length": 14064, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्षावर गुन्हा; वाचा, काय आहे कारण? | eSakal", "raw_content": "\nमनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्षावर गुन्हा; वाचा, काय आहे कारण\nस्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही या कारणावरून संग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन केले. \"पाणी द्या, पाणी द्या' अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या होत्या.​\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर (वय 45, रा. खडकमाळ अळी) यांच्यासह चार कार्यकर्त्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात पाण्यासाठी आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन मंगळवारी (ता. 8) सायंकाळी करण्यात आले होते. याप्रकरणी आतिश जाधव (वय 50, रा. चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.\n भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई\nस्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही या कारणावरून ��ंग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन केले. \"पाणी द्या, पाणी द्या' अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या होत्या. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात शिरून स्टाफला पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेला माठ शासकीय वाहनावर फोडण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात\nआंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एस. लाहोटे करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत\nपुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे...\nराज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज\nपुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक...\nसिनेकलाकारांच्या टपाल तिकिटांचा छंद; बोयत यांच्या संग्रहाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद\nपुणे - चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी...\nइम्प्रूव्ह युअरसेल्फ : भरारी घेण्यापूर्वी...\n‘तुमच्या आत्तापर्यंत तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कथा प्रकाशित झाल्या आहेत, मात्र एकाही कथेत मला तुम्ही लोकांना धैर्याची कृती करायला सांगत असल्याचे...\nआपल्या देशात पुरेसे रक्तसंकलन होत नाही. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसतो. अनेक शस्त्रक्रियाही रखडतात. त्यावर प्रभावी आणि व्यापक...\nCorona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक\nपुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.30) दिवसभरात 3 हजार 298 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 336 जणांचा समावेश...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/decision-by-the-end-of-the-five-day-weekend/articleshow/70233204.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T00:44:20Z", "digest": "sha1:IQ7RX6S35WC5ZXZS33MRPWJMYVTNRCJG", "length": 14846, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिवडणुकीआधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर\nराज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घेतला जाईल. तसेच सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत अंतिम निर्णय ऑगस्टमध्ये अपेक्षित असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी सोमवारी दिली.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nराज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घेतला जाईल. तसेच सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत अंतिम निर्णय ऑगस्टमध्ये अपेक्षित असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी सोमवारी दिली. तसेच राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे कुलथे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आश्���ासन दिल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा दिवसांचा आठवडा करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बक्षी समितीने वेतनत्रुटीबाबत दुसरा अहवाल तात्काळ सादर करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा १८ मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली.\nया बैठकीस राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nआठवड्याअखेरीस मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nभाजप मेलेल्यांच्या टाळू वरचं लोणी खाऊ पाहतेय - सचिन सावंत\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रव���साची मुभा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=312%3A2011-01-02-16-31-32&id=258547%3A2012-10-30-17-06-16&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=313", "date_download": "2020-10-01T02:01:03Z", "digest": "sha1:2MYCF3OVEIQU2QHAUKCX5J2MH7ZBZ5HU", "length": 7927, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : वादळ आणि ‘जागतिक’ घबराट", "raw_content": "अन्वयार्थ : वादळ आणि ‘जागतिक’ घबराट\nबुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२\nअमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थडकून न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या शहरांना वेठीस धरणाऱ्या ‘सँडी’ नावाच्या हरिकेनने (चक्रीवादळाने) कॅरिबियन बेटांपासूनच तडाखे देत तब्बल ८० जणांचे बळी घेतले. या वादळाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका पाच कोटी अमेरिकनांना होणार असल्याचे सांगण्यात येते. दहा लाख रहिवाशांचे स्थलांतर, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज अपवादात्मक सलग दोन दिवसांसाठी बंद ठेवावे लागणे, याच शहरातील १०८ वर्षांपूर्वीचा सब-वे बंद ठेवणे, १५ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्दच करावी लागणे, मॅनहॅटनसारख्या प्रतिष्ठित भागात पाच लाख घरांची वीज जाणे, राष्ट्राध्यक्षांना न्यूयॉर्क, न्यूजर्सी या शहरांसाठी आणीबाणी जाहीर करावी लागणे.. अशा वेगवेगळ्या परिणामांनी या वादळाची तीव्रता किती जास्त आहे हे दाखवून दिले.\nया चक्रीवादळामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली ती, हे वादळ ‘ग्लोबल वॉर्मिग’चा- म्हणजे जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे का, याची हे वादळ वर्षांच्या या काळात निर्माण होणे आणि त्याची तीव्रता इतकी असणे ही कारणे दाखवून ते अपवादात्मक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अमेरिकी मीडियाही या चर्चेत पुढे आहेच, तसेच अशी वादळे आता येतच राहणार, कारण आपण जागतिक तापमानवाढीच्या कडय़ावर पोहोचलो आहोत, अशी घबराट पसरवणारा या चर्चेचा सूर जगातील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला आहे. पण खरोखरच आताचे सँडी वादळ अपवादात्मक आहे का हे वादळ वर्षांच्या या काळात निर्माण होणे आणि त्याची तीव्रता इतकी असणे ही कारणे दाखवून ते अपवादात्मक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अमेरिकी मीडियाही या चर्चेत पुढे आहेच, तसेच अशी वादळे आता येतच राहणार, कारण आपण जागतिक तापमानवाढीच्या कडय़ावर पोहोचलो आहोत, अशी घबराट पसरवणारा या चर्चेचा सूर जगातील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला आहे. पण खरोखरच आताचे सँडी वादळ अपवादात्मक आहे का याचा मागोवा घेतला तर वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर येते. मुळात अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर या दिवसात चक्रीवादळे येणे विशेष नाही. ती अ‍ॅटलांटिक महासागरात निर्माण होतात आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकतात. मार्गात कधी कॅरेबियन बेटांवरही मोठे नुकसान घडवतात. अ‍ॅटलांटिक महासागरातील चक्रीवादळ निर्माण होण्याचा मुख्य हंगाम असतो, १ जून ते ३० नोव्हेंबर या दरम्यान. त्यामुळे हवामानाच्या वेळापत्रकानुसार या काळात चक्रीवादळ येणे स्वाभाविक आहे. दुसरी बाब म्हणजे चक्रीवादळाची तीव्रता. सॅन्डीमधील वाऱ्यांचा वेग साधारणत: ताशी १५० किलोमीटरच्या पुढे-मागे असल्याची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी २५० किलोमीटपर्यंत पोहोचल्याचा इतिहास आहे. तिथली ‘कॅटेगरी ५’ तीव्रतेचे वादळ सर्वात भयंकर मानले जाते. तो दर्जा मिळण्यासाठी चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी २४५ किलोमीटर इतका असावा लागतो. तितका वाऱ्याचा वेग असलेली अनेक वादळे या भागात निर्माण झाली आहेत. २००५ साली तर एकाच वर्षांत ‘कॅटेगरी ५’ तीव्रतेची चार चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे सॅन्डी हे अपवादात्मक चक्रीवादळ आहे, हे मानण्यास काही आधार नाही. म्हणूनच, कोणतीही शहानिशा न करता त्याचा संबंध ग्लोबल वॉर्मिगशी जोडणे अतिघाई केल्यासारखे होईल. ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यावर पर्यावरण तज्ज्ञांचा विश्वास आहे, पण एखादे वादळ निर्माण झाले की त्याचा संबंध लगेच तापमानवाढीशी जोडणे हे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. हवामानामध्ये नैसर्गिकरीत्या काही चढ-उतार असतात. या घटनांचा इतिहास पाहिला की ही बाब ठळकपणे दिसून येते. पण हा इतिहासच विसरला की प्रत्येक मोठी घटना ही अपवाद वाटू लागते. सध्या असेच काही घडत आहे. विस्तृत अभ्यासाविना प्रत्येक घटनेशी ग्लोबल वॉर्मिगचा संबंध जोडण्यामुळे त्यातील गांभीर्य कमी होते. सध्या ग्लोबल वॉर्मिगबरोबरच वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा हा धोकासुद्धा तितकाच मोठा आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/chinese-soldiers-with-weapons-near-indian-positions", "date_download": "2020-10-01T01:03:39Z", "digest": "sha1:L7BS5JC5PS6RW7KPEBE4UGF2TZT332U2", "length": 6371, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात\nनवी दिल्लीः लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिणेकडील ज्या भागात भारतीय सैन्य तैनात करण्यात आले तेथेच चीनचे सैनिक हातात भाले, चाकू व बंदुका घेऊन सज्ज असल्याचे छायाचित्र एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले आहे.\nया छायाचित्रानुसार चीनच्या सैनिकांचा हेतू संघर्ष करण्याचा होता असे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या १५ जून रोजी गलवान खोर्यात चीनच्या सैनिकांनी २० भारतीय जवानांना ठार मारले होते. त्यावेळी चिनी सैनिकांकडे रॉड, काठ्या, खिळे लावलेल्या लाठ्या, अणकुचीदार तारा आढळून आल्या होत्या.\nआता मिळालेल्या या छायाचित्रावरून स्पष्ट दिसते की चीनचे प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सैनिक शस्त्रसज्ज असून ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.\nसोमवारी दक्षिण पँगाँगमधील रेचिन ला-रेजांग व मगर हिलच्यामध्ये भारत व चीनचे सैन्य शुटींग रेंजच्या आत होते. नंतर चीनचे सैन्य भारतीय सैन्यात ज्या भागात तैनात केले जात होते, तेथे आले. त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतला. चीनच्या सैनिकांना मागे फिरावे म्हणून आपली शस्त्रे दाखवली. त्यानंतर चीनच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केला.\nएनडीटीव्हीला मिळालेले हे छायाचित्र रेजांगा ला व मुखपारी या भारतीय हद्दीतील असून त्यात चिनी सैनिकांकडे चाकू, भाले व बंदुका दिसून आल्या आहेत.\nजीडीपी १० ते १२ टक्के घसरणारः रेटिंग्ज कंपन्या\n‘कबीर कला’च्या गोरखे, गायचोर यांना अटक\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/mp-sambhaji-raje-bhosale-urges-maharashtra-all-mp-unanimously-talk-with-pm-modi-for-maratha-reseravation/10526/", "date_download": "2020-10-01T01:29:01Z", "digest": "sha1:2RVCATKDMM6FU56GPN2R5ORAPCGSAP26", "length": 12303, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "मराठा आरक्षणसाठी सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमराठा आरक्षणसाठी सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी असे निवेदन त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना दिले आहे.\nसंभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मा��्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले.\nTagged मराठा आरक्षणसाठी सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी\nएसी लोकलला पहिल्या दिवशी 25 मिनिट उशीर; प्रवाशांमध्ये गोंधळ\nमध्य रेल्वेवर एसी लोकलचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आले आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर नेरुळच्या दिशेने जाणारी एसी लोकल ठाणे रेल्वे स्टेशनवर पहिल्याच दिवशी 25 मिनिटे उशीरा आली. स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली होती. ठाणे रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी एसी लोकल येणं अपेक्षित होतं. मात्र ही लोकल पहिल्याच दिवशी तब्बल २५ मिनिटं उशिरा आली. […]\nमुंबईत लॉकडाऊनमधील सर्व सवलती मागे; फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार\nमुंबईत लॉकडाऊनमधील सर्व सवलती आता मागे घेण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असल्याचे आदेश बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहेत . मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. मुंबईसह देशातही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या […]\nचिंताजनक; कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या दोघांचा मृत्यू\nबीड मध्ये कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बीड व अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून मृतांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार असून त्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समजेल अशी माहिती वैद्यकीय […]\nएकजूट होऊन जवानांसोबत उभे राहा; पंतप्रधान मोदींचे आवाहन\nतुम्हाला कोण कॉल करतय याची माहिती देणार आता गुगल\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nत्यामुळे त्यांना म्हणायचे स्कूटरवाला ‘मुख्यमंत्री’\nखिळे जुळण्याचा काळ गेला, आता खिळे मारण्याचा काळः उध्दव ठाकरे\nआता आलिया, ट्विंकल, आमीर खानवर भडकली कंगना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/inflacure-c-p37117235", "date_download": "2020-10-01T02:24:06Z", "digest": "sha1:54KVKSNC4RD7VOUN33ZOFPVK25OWSCW7", "length": 20448, "nlines": 356, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Inflacure C in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Inflacure C upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 42 डॉक्टर ऑनलाइन हैं \nInflacure C खालील उपचारासाठी वापरले जाते -\nगठिया संबंधी दर्द मुख्य\nसाइटिका (और पढ़ें - साइटिका का घरेलू उपाय)\nहाई कोलेस्ट्रॉल मुख्य (और पढ़ें - कोलेस्ट्रॉल कम करने के घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Inflacure C घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस अनजान\nगर्भवती महिलांसाठी Inflacure Cचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Inflacure C मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Inflacure C तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Inflacure Cचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Inflacure C घेऊ शकतात.\nInflacure Cचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nInflacure C चे मूत्रपिंड वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nInflacure Cचा यकृतावरील परिणाम काय आहे\nInflacure C चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nInflacure Cचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Inflacure C च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nInflacure C खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Inflacure C घेऊ नये -\nInflacure C हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Inflacure C सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nInflacure C तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Inflacure C घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Inflacure C घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Inflacure C दरम्यान अभिक्रिया\nInflacure C घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Inflacure C दरम्यान अभिक्रिया\nInflacure C घेताना अल्कोहोल घेतल्याने किंचित दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Inflacure C घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Inflacure C याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Inflacure C च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Inflacure C चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Inflacure C चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/uproar-in-parliament-over-aap-mp-bhagwant-manns-stunt/videoshow/53333262.cms", "date_download": "2020-10-01T02:37:39Z", "digest": "sha1:JOURO3YLBJXJDQCPYKPDSAEOFOFUBDK4", "length": 9207, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभगवंत मान यांच्या व्हिडिओवरून संसदेत गोंधळ\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेत���ा होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/articlelist/2499476.cms?utm_source=navigation&utm_medium=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-10-01T01:48:18Z", "digest": "sha1:5H6WVBSX2KS77JU5VFEI5QKZRGFW6TLW", "length": 6012, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसॅमसंगने आणले AI पॉवर्ड ���ॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nगुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली लाँच\nतुम तो ठहरे परदेसी\nApple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ टक्के सूट\n५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक\nफेक शॉपिंग वेबसाइट्स अशी करतात ग्राहकांची फसवणूक\nऑफिशियल मीटिंगमध्ये नोट्स काढताय\nXiaomi च्या ट्रान्सपॅरंट टीव्हीत २७ इंचाचा सॅमसंग OLED पॅनल\nऑनलाइन डिलिवरीच्या नावाने बँक अकाउंट रिकामे, अलर्ट राहा\nRealme M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, १० सप्टेंबरला सेल\nमोदींच्या 'मन की बात' नंतर प्ले स्टोरमध्ये देसी अॅपची मुसंडी\nआत्मनिर्भर भारत अंतर्गत देसी स्टाइल टीव्ही बाजारात\nसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्र...\nसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे...\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली ला...\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ ...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:03:32Z", "digest": "sha1:NFZNNIJDIZF3UXFDDN5XZZLCCIFI7542", "length": 12500, "nlines": 70, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Unlabelled कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\nराज्यात कधीकाळी आक्रमक नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून जळगाव जिल्हय़ातील भाजप नेत्यांसह अनेक पदाधिकारीही हातचे अंतर ठेवू लागल्याने खडसेंची अस्वस्थता वाढली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे जिल्हय़ावरची पकड मजबूत करत असल्याने कोणाचा झेंडा घेऊ हाती, हा प्रश्न खडसे समर्थकांना पडला आहे. त्यातच नाथाभाऊ विविध विधाने करीत असल्याने संशयाला अधिकच बळकटी मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्री जळगाव दौऱ्यावर आल्यावर नाथाभाऊ लवकरच मंत्रिमडळात परततील, असे सांगत टाळ्या मिळवून निघून जातात. परंतु, आगामी वाट बिकट असल्याची जाणीव खडसेंना झाल्याने महिनाभरापासून ते देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सलगी सुरू केली. खडसेंसाठी आता लेवा पाटीदार समाज मैदानात उतरला आहे. लेवा पाटीदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ मुंबईत निदर्शने केली. आता भोरगाव लेवा पंचायतीतर्फे लेवा समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन ४ फेब्रुवारीला यावल तालुक्यातील पाडळसे येथे होत आहे. यावेळी खडसेंच्या विषयावर रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे.\nभ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपद गमावून दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर दाखवत त्यांना झुलवत ठेवले जात आहे. पक्ष उभारणीसाठी आयुष्याची ४० वर्षे खर्ची घातल्यानंतरही पक्ष अशा प्रकारे अवहेलना करत असल्याने आपण अस्वस्थ असल्याची कबुली खडसेंनी नुकतीच दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. त्याच वेळी त्यांनी जळगावात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली.\nमाझ्या मनात आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले असल्याचे ते म्हणाले. या घडामोडी सुरू असतानाच त्यांनी रावेर येथे काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत पक्षच आपल्याला बाहेर ढकलत असल्याचे सांगत स्वकीयांवर तोफ डागली. पक्ष सोडण्यास भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ‘नाथाभाऊ तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही तयार’ असल्याचे सांगितल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या वातावरणात खडसेंच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीवारीकडे त्या अनुषंगाने पाहिले जात आहे. खडसेंचे हे नाराजीनाटय़ इथेच न संपता त्यांनी भुसावळ येथे बोलताना पक्ष उभारणीसाठी गेल्या ४० वर्षांपासून आपण झटत आहे, आपण काय चोरी, भ्रष्टाचार, दरोडा टाकला ते आता तरी सांगा. आतापर्यंत आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आपण २० महिन्यांपासून संशयाच्य�� फेऱ्यात आहोत. आतापर्यंत आपला छळ झाला आहे, आता आपण बोलणारच आहे, विनाकारण बदनामी होत असेल तर आपण जनतेच्या दरबारात दाद मागणार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.\nस्वस्त धान्य वाटपात १०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोपही केला. आपली मागणी मंत्रिपदासाठी नसून स्वत:वरील आरोपांचे स्पष्टीकरण मागण्यासाठी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपचे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही हाल करू असा इशारा लेवा समाजातर्फे देण्यात आला आहे. जळगाव जिल्हय़ासह खानदेशात लेवा पाटीदार समाज मोठय़ा प्रमाणात आहे. या नाराजी नाटय़ाचा फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला बसण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कोंडी आणि परतीचे सारे दोर कापले गेल्याने अस्वस्थ झालेले नाथाभाऊ गेले काही दिवस सतत विविध वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीची दारे आपल्याला उघडी आहेत, असे सूचित करीत असले तरी खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी कोंडी केली असताना दिल्लीतील भाजप नेते मदत करीत नाहीत याचे नाथाभाऊंना जास्त दु:ख आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sangameshwar", "date_download": "2020-10-01T01:36:24Z", "digest": "sha1:5AQIVW66DQ6BE4U64QVXQ5B3372YNMV7", "length": 3555, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंगमेश्वरला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा\nरत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात युतीचे पा���डे जड\nसप्तीलिंगी नदीत नवी मुंबईचे तिघे बुडाले\nसंगमेश्वरमध्ये भीषण बस अपघात; ३५ जखमी\nमुंबईतील बेपत्ता महिलेचा संगमेश्वरात सापडला मृतदेह\nनदीत कोसळलेल्या गाडीत तीन मृतदेह आढळले\nआमच्या गावचा गणपती बाप्पा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathimosambi-crop-affected-rain-maharashtra-24978?page=1", "date_download": "2020-10-01T00:14:17Z", "digest": "sha1:WPETA4HMNLC7JDAAX7LZF2VH3XMAFCO7", "length": 23077, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,Mosambi crop affected by rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका\nपावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nसततच्या पावसाने मोसंबी बागांचा घात केला. टनाप्रमाणे दिलेल्या बागेचे अकरा लाख होतील वाटलं तिथं जेमतेम सहा लाखाचं उत्पन्न झालं. जवळपास ५० टक्‍के झाडांना आगारी फुटली, ती काडी जानेवारीपर्यंत मजबूत होणे नाही त्यामुळं आंबिया बहाराच्या उत्पादनात ५० टक्‍के किंवा त्यापेक्षा जास्त घट होणार हे स्पष्ट आहे. डास, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन खर्च वाढून बसलाय. फळगळही मोठ्या प्रमाणात झाली.\n- बद्रीनाथ पाचोडे, मोसंबी उत्पादक, दियानतपूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद.\nऔरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून ओळख असलेल्या मोसंबीच्या उत्पादनातही मॉन्सूनोत्तर पावसाने संकटाची मालिका उभी केली आहे. त्याचा थेट फटका मोसंबीच्या आंबिया बहार फुटण्यावर ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत होणार हे जवळपास स्पष्ट असून, उत्पादनातही तितकीच घट येण्याची शक्‍यता असल्याने सुमारे ९८५ कोटी रुपयांचे थेट नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. दुसरीकडे मोसंबी बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून मोठा प्रमाणात फांद्यांना 'आगारी'ही फुटते आहे. बुरशीजन्य रोगांमुळे झाडे जाण्याचे प्रमाण वाढले असून उत्��ादन खर्चातही वाढ होत असल्याची माहिती मोसंबी उत्पादकांनी दिली.\nराज्यात जवळपास १ लाख ८९ हजार हेक्‍टरवर लिंबूवर्गीय फळपिकांचे क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास सुमारे ९० हजार हेक्‍टरवर मोसंबी असून यामध्ये सर्वाधिक जवळपास ४० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या मराठवाड्यात, १० हजार हेक्टर विदर्भात, तर २० हजार हेक्टर क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात असून उर्वरित मोसंबीची क्षेत्र खानदेशात आहे.\nसाधारणपणे आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांनी अलीकडच्या काही वर्षांतील दुष्काळाचा अनुभव घेऊन दर बरे मिळत नसले तरी मृग बहार घेण्याकडे कल वाढविला आहे. मृग बहार नैसर्गिकरीत्या घेतल्या जातो, तर आंबिया बहारासाठी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान मोसंबी बागांना ताणावर सोडले जाते. मोसंबीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० ते ७० टक्‍के क्षेत्रावर आंबिया तर ३० ते ४० टक्‍के क्षेत्रावर मृग बहार घेतला जातो. हेक्‍टरी २० ते २५ टनापर्यंत उत्पादन मोसंबी उत्पादक घेतात, तर ७ ते ५५ हजार रुपये प्रतिटनापर्यंत दर राहिल्याचे शेतकरी सांगतात.\nअपवाद वगळता मोसंबीची बहुतांश विक्रीसाठी बागवानालाच बाग दिली जाते. गतवर्षी बहुतांश भागात दुष्काळाचे सावट होते, मराठवाड्यात पराकोटीचा दुष्काळ होता. अशाही स्थितीत मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांनी विकत पाणी घेऊन बागा जगवत काही प्रमाणात उत्पादनक्षमही बनविल्या.\nप्रचंड संकटात विकतच्या पाण्यावर मृग बहार घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये अवेळी व अतिप्रमाणात झालेला पाऊस पोषक ठरला असला तरी मोसंबीच्या आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांचे बागा ताणावर सोडण्याचे स्वप्न या पावसाने भंग केले आहे. त्याचे दूरगामी परिणाम मोसंबी बागांवर होणार असून ताणातील अडथळा फुलोरा (फ्लॉवरिंग) साठी ४० ते ५० टक्‍के बाधित करण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे शेतकरी व तज्ज्ञ सांगतात.\nमोसंबीच्या बागांमध्ये आधी पाऊस नसणे व नंतर सतत पाऊस ढगाळ हवामान यामुळे बहुतांश भारी जमिनीतील बागांमध्ये फांद्या वाळणे, पान पिवळी पडणे, तंतुमय मूळ कुजणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे, प्राणवायू खेळता न राहणे परिणामी अन्नद्रव्य वहन न होणे, झाड पिवळी पडून संपणे आदींचे प्रमाण जवळपास २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत गेले असल्याचे तज्ज्ञ व शेतकरी सांगतात.\nमोसंबीचे असे होत आहे नुकसान...\nआंबिया बहाराच्या ताणात अडथळा\nबागांमध्ये वाढला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव\nफुलोरा अवस्थांत ४० ते ५० टक्‍के फटका\nमोठ्या प्रमाणात फुटते आहे 'आगारी'\nबुरशीजन्य रोगांना झाडेही पडताहेत बळी\nथंडी, तापमानावरती बरंच काही अवलंबून\nउत्पादन खर्चात होते आहे वाढ\nमराठवाडा ४० हजार हेक्टर\nविदर्भ १० हजार हेक्टर\nपश्‍चिम महाराष्ट्र २० हजार हेक्टर\nखानदेश व इतर विभाग २० हजार हेक्टर\nहेक्टरी उत्पादन २० ते २५ टन\nआंबिया बहार क्षेत्र ६० ते ७० टक्के\nमृग बहार क्षेत्र ३० ते ४० टक्के\nयंदाचे नुकसान आंबिया बहार ४० ते ५० टक्के\nसरासरी दर १७ हजार रुपये\nएकूण नुकसान ९८५ कोटी रुपये\nअति पावसामुळे बागेतील ओल हटण्याचे नाव घेईना. ती हटण्यासाठी रोटार मारले, उपाय करतोय पण पुढे वातावरण कसं राहील यावर आंबिया बहाराचे भवितव्य अवलंबून आहे. गतवर्षी दोन ते अडीच कोटी लिटर पाणी विकत घेऊन बाग जगविली. पाणी कमी पडल्यानं फळ टिकली नाही यंदा आंबिया बहारात अति पावसानं अडथळे सुरू केले. फुटणारी नवती उत्पादनात घट होण्याचे संकेत आहेत.\n- गणेश किडे, मोसंबी उत्पादक, बोधलापूरी,\nता. घनसावंगी, जि. जालना.\nअति पावसाला संवेदनशील असलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाडं बुरशीजन्य रोगाला बळी पडताहेत. आंबे बहाराचं गणित ताणातील अडथळ्याने अवघड झालं. हीच ती वेळ आहे की मोसंबी उत्पादकांनी बहार व्यवस्थापन समजून घेऊन मृग बहार घेतलेल्या बागा आंबे बहारासाठी ताणावर सोडण्याचा प्रयत्न न करता एकाच बहाराचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घ्यावे.\n- डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ तथा प्रमुख,\nमोसंबी फळ संशोधन केंद्र बदनापूर जि. जालना.\nमोसंबी उत्पन्न पैठण औरंगाबाद मॉन्सून विदर्भ महाराष्ट्र खानदेश वर्षा दुष्काळ ऊस पाऊस स्वप्न हवामान बळी गणित संजय पाटील\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफ���्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nअभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...\nश्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/students-experience-thirst-excellence/", "date_download": "2020-10-01T01:01:19Z", "digest": "sha1:NNDQJNTKQLLMVVHIXQ4OURVACVU63W3X", "length": 27376, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’ - Marathi News | Students experience 'thirst for excellence' | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nविद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’\nपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव काजी येथे विद्यार्थ्यांनी ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’ साजरा करण्यात आला.\nविद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’\nपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव काजी येथे विद्यार्थ्यांनी ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’ साजरा करण्यात आला. पणत्यांचा लखलखाट, दारी आकाश दिव्यांचा थाट, दिवाळीसण दिव्यांचा, आणतो जणू चैतन्याची पहाट’ दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत माळेगाव काजी येथे हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्याला शक्य होतील अशा एक दोन पणत्या जमा केल्या. त्यांना वातही त्यांनीच लावल्या. शनिवारी सर्वजण रंगीबेरंगी गणवेश परिधान करून दीपोत्सव साजरा करण्यासाठी जमली होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.एकावेळी एवढ्या पणत्या लावून दिवाळी साजरी केलेली नव्हती. या दिवाळीच्या निमित्तानं आज खर्या अर्थाने विद्यार्थ्यांची मनं उजळली. सध्याच्या ताणतणावाखाली आपण स्वत:लाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वत:लाही आपण पाहू शकतो. विवेकाचा उजेड मनामनात पेरण्यासाठी दीपावली ही तर आपल्यासाठी पर्वणीच. त्यासाठी आज आपण प्रतिकात्मक पद्धतीनं हा प्रकाशोत्सव साजरा केला. जिथे प्रकाश असेल तिथे तो जागता ठेवू, जिथे तो नसेल तिथे त्याला जाग आणू. अवघं जीवन प्रकाशमय करून दीपावलीतील या तेजस्वी जाणिवांनी आपली ज्योत उजळणं, हा अंतर्यामीचा खरा दीपोत्सव असेल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक नियाज शेख यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मासाठी विद्यार्थ्यांसोबत रांगोळी काढण्यासाठी सुगंधा साळुंखे , पणत्यांचे नियोजन दातीर तर कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी अशोक चव्हाण , देवरे , विसावे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्र मासाठी दिंडोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कनोज , विस्तार अधिकारी गवळी , केंद्रप्रमुख पवार यांनी मार्गदर्शन केले.\nतरबेज 'गुगल' झाला तीन वर्षांचा दरोडे, खून, घरफोडयांसारख्या गुन्ह्यांप्रसंगी बहुमोल कामगिरी\nपोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष व इतरांविरुध्द गुन्हा दाखल\nभगूरला आढळला शामिलिन लिझर जातीचा सरडा\nशरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात\n२ आॅक्टोबरला ���ोकप्रतिनिधींच्या घरासमोर निदर्शने\nजिल्ह्यातील १७५८ रुग्ण रुग्णालयातून घरी\nनाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी\nरूग्ण संख्येबरोबरच मृत्यूच्या प्रमाणात घट\nनाशिक जिल्हा बॅँकेतर्फे १०१ टक्के कर्जवाटप\nनाशिक महापालिकेत आयुक्तांचे ‘पेस्ट कंट्रोल’ टिकेल\nशहर एस.टी बसेस कायमस्वरुपी बंदची शक्यता\nराष्ट्रवादी कॉंग्रेसची तटस्थ भूमिका काय दर्शवते\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना ��वाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=133%3A2009-08-06-08-04-44&id=252658%3A2012-09-28-17-19-31&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=19", "date_download": "2020-10-01T00:53:00Z", "digest": "sha1:ZMI5NBZJ674INF42HPIDSG7XPUQS3GHG", "length": 17463, "nlines": 17, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "घराभोवती जागरूकतेचे सुरक्षाकवच", "raw_content": "\nप्राजक्ता कदम , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२\nसध्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अशावेळी आपल्या संरक्षणासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता आपणही समाजात जागरूकतेने वावरायला हवे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी.\nमुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानलं जातं. इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठीही मुंबईनगरी ही कैकपटीने सुरक्षित मानण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमधील मुंबईतील गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या वाढत्या घटना पाहाता मुंबईत नागरीकांच्या विशेषत: महिला, ज्येष्ठनागरीक व लहानग्यांसाठी इथलं वातावरण अधिक असुरक्षित होत चालल्याचं दिसून येत आहे.\nकाही महिन्यांपूर्वी वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थची सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच केलेली हत्या यांसारख्या अनेक गुन्हेपाश्र्वभूमी असलेल्या घटानांनी मुंबईला अक्षरश: हादरवून सोडले आहे. तसेच मुंबईत नोकरीच्या निमित्ताने एकटय़ा राहणाऱ्या तरुणी, स्त्रिया, मुलं परदेशी असल्याने एकाकी जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पल्लवीची हत्या म्हणजे धोक्याची घंटाच आहे. महिलांविरुद्धचे अपराध, ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या यांच्या दररोजच्या आकडेवारीवरून या समस्येने किती गंभीर रूप धारण केले आहे, हे अधोरेखित होते.\nया समस्येला थोडय़ाफार प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. लोकांनी पूर्णपणे पोलिसांवर अवलंबून राहण्यापेक्षा थोडी जागरूकता दाखवून स्वत:चे रक्ष�� करणे, हे आपल्याही हाती आहे.\nघरात एकटय़ा राहणाऱ्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकच असुरक्षित आहेत असे नाही. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलाही तेवढय़ाच असुरक्षित आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आजघडीला सर्वाधिक धोका असतो तो घरचे नोकर, चालक वा सुरक्षारक्षक यांच्याकडून. चोरीच्या उद्देशाने नोकरांकडून हत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत मुंबईत घडलेल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या घटना कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. घर हे सर्वात सुरक्षित जागा मानली जाते; परंतु सध्या तशीही परिस्थिती राहिलेली नाही. घरात घुसून स्त्रियांना, वृद्धांना लुबाडण्याचे, त्यांच्या हत्येचे प्रकार वाढले आहेत.\nया घटना कमी होण्याऐवजी वाढण्याचे आणि आरोपी पोलिसांच्या हाती न लागण्याचे कारण हे मुंबईकरांच्या निष्काळजीपणातच दडले आहे. या घटनांचा आलेख वाढतच असल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून विशेष जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे. महिला-ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुक्रमे १०३ व १०९८ अशा हेल्पलाइन चालविण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर अशा घटनांनंतर पोलिसांकडून नोकर, चालक, सुरक्षारक्षक वा कुणालाही नोकरीवर ठेवत असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांकडे नोंदवा असे वारंवार आवाहन करण्यात येते. परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसादच मिळत नाही. परिणामी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सुरक्षेच्या मुद्दय़ामुळे आजघडीला सुरक्षा एजन्सी वा नोकरवर्ग पुरविणाऱ्यांची चलती असल्याने लोक त्यांची शहानिशा न करताच त्यांना नोकरीवर ठेवतात. ज्या एजन्सीमधून एखादा नोकर कामावर ठेवला जातो, ती एजन्सी नोंदणीकृत आहे का, याची शहानिशा करण्याची साधी तसदीही घेतली जात नाही. केवळ हाताच्या बोटांवर मोजणाऱ्या सोसायटय़ा वा लोकं याबाबत शहानिशा करतात. एवढेच नव्हे, तर नोकरवर्गाची माहिती देण्याच्या कारणासाठी पोलीस ठाण्याची पायरी का चढावी म्हणून त्यापासून दूरच राहणे अनेकजण पसंत करतात. शहरातील अनेक सोसायटींमधील सुरक्षारक्षक हे बेकायदा सुरक्षा एजन्सींकडून पुरविले जातात.\nज्यांच्या हाती आपण सोसायटीची सुरक्षा देतो किंवा घर सोपवितो त्यांनीच मुंबईची सुरक्षा वेठीवर टांगली आहे, हे पल्लवीच्या खूनप्रकरणाने पुन्हा एकदा अनु��वास आले. या घटनेपासून नागरीकांनी धडा घ्यायला हवा. पोलिसांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी स्वत:ची व स्वत:च्या घराची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे.\nमोलकरीण-चालक-सुरक्षारक्षक वा अन्य कुणाला नोकरीवर ठेवताना ही काळजी नक्की घ्या:\nएजन्सीद्वारे यापकी कुणाला नोकरीवर ठेवताना मुंबई पोलिसांनी या संस्थेला परवाना दिलेला आहे की नाही, हे तपासून पाहा. ज्या कुणाला नोकरीवर ठेवणार असाल त्याच्याविषयीचा सर्व आवश्यक तपशील संबंधित संस्थेकडे आहे की नाही, याची पडताळणी करा. असल्यास त्याची प्रत घेऊन ती शहानिशेसाठी पोलिसांकडे सुपूर्द करा. जेणेकरून नोकरीवर ठेवण्याआधी पोलीस त्याची चौकशी करतील आणि त्याची नोंद ठेवतील. नोकरवर्गाच्या शिफारशीवरून मोलकरीण-चालक-सुरक्षारक्षक वा अन्य कुणाला नोकरीवर ठेवणार असाल, तर शहरात त्याच्या ओळखीचे कुणी आहे की नाही, याबाबत विचारणा करा. तसेच त्याच्याकडून त्याच्या ओळखीबाबतची सर्व वैध कागदपत्रे, गावाचे नाव, संपर्क क्रमांक आवर्जून मागावा. नंतर त्या व्यक्तीस नोकरीवर ठेवून घेतल्यावर ही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कळवावी. शक्य असल्यास घरात वा इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, जेणेकरून प्रत्येक हालचालींवर नजर ठेवणे शक्य होईल. स्थानिक पोलिसांना विनंती करून आठवडय़ातून एकदा तरी सोसायटीला भेट द्यायला व नोकरवर्ग तसेच सुरक्षारक्षकांशी बोलायला सांगा. यापकी कुणी अन्य ठिकाणीही काम करीत नाही ना हे तपासून पाहा.\nकुठल्याही नोकराच्या हाती घराची, कपाटाची व महत्त्वाचे सामान असलेल्या वस्तूची चावी सोपवू नका. नोकर, सुरक्षारक्षक वा चालक यांपकी कुणाशी विनाकारण बोलू नका व त्यांना महत्त्वपूर्ण माहिती देऊ नका.\nमहिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या गोष्टींचे आवर्जून पालन करावे, की दार उघडण्याआधी दारावरील पीपहोलमधून कोण आहे याची विचारणा आणि खातरजमा करावी. खातरजमा केल्याशिवाय कुणालाही घरात प्रवेश देऊ नका. वस्तू विकण्याच्या वा अन्य कामासाठी आलेल्या कुणाही व्यक्तीशी उगाचच बोलत किंवा गप्पा मारू नका. सोसायटीने येणाऱ्या-जाणाऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करणारी नोंदवही ठेवली आहे की नाही, हे आवर्जून पाहा. सोसायटीचा सुरक्षारक्षक तुमच्याकडे एखाद्याला पाठविण्यापूर्वी तुम्हाला त्याची कल्पना देतो की नाही, याची त्याच्याकडे वारंवार चौकशी करा. दरवाजा, खिडक्या, टाळे आणि ग्रिल सुरक्षित आहेत की नाही हे सतत तपासून पाहा. सोसायटी व्यवस्थापनाकडून सुरक्षारक्षकाचे नाव, पत्ता, छायाचित्र आणि त्याच्या हातांचे ठसे यांची सर्व माहिती नोंद करण्यात आली आहे की नाही हे तपासून घ्या. हाऊसिंग सोसायटीमधील भाडेकरूंची स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे वा त्यांची तेथे नोंदणी करण्यात आली आहे, हेही तपासा. पालिकेच्या मदतीने सोसायटीच्या परिसरात चांगल्या प्रतीचे दिवे बसवून घेण्याची खबरदारी बाळगा.\nघरगुती नोकरवर्गासाठी गेल्या वर्षी ‘राज्य घरगुती नोकरवर्ग कल्याण मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच या मंडळाने नोकरांची बायोमेट्रिट पद्धतीने नोंद करणे सुरू केले आहे. या मंडळाकडे तुमच्याकडे काम करीत असलेल्या प्रत्येक नोकराची माहिती जमा करणे आवश्यक आहे. मालक या नात्याने अमूक एक नोकर वा मोलकरीण वा सुरक्षारक्षक आपल्याकडे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे मंडळाला कळविणे आवश्यक आहे. सोबत त्यांची छायाचित्रे, घरचा संपूर्ण पत्ताही जोडावा. राज्यभरातून मंडळाकडे आतापर्यंत केवळ दीड लाख घरगुती नोकरांचीच नोंदणी करण्यात आली आहे.\nप्रत्येक नागरीकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी, आपणही त्याबाबत सजग असणे गरजेचे आहे. समाजातला आपला जागरूक वावर आपण व समाजाच्या सुरक्षितेत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे प्रत्येक नागरीकाने लक्षात ठेवायला हवे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/entertainment/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/365/", "date_download": "2020-10-01T01:08:44Z", "digest": "sha1:QT6LE55V34UQJCOIC5F3KRSBQEAX7L6L", "length": 11079, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "लेकीसोबत अक्कीने उडवला पतंग, यामुळे झाला ट्रोल... - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nलेकीसोबत अक्कीने उडवला पतंग, यामुळे झाला ट्रोल…\nअक्षय कुमार आपल्या मुलीसोबत पतंग उडवत आहे. त्याचा पतंग उडवतानाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nयात तो लेक नितारासोबत पतंग उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ अक्षय कुमारने स्वतः मकर संक्रातीच्या निमित्ताने शेअर केला होता.\nव्हिडिओला त्याने कॅप्शन दिले की, “डॅडीच्या छोट्या हेल्परला भेटा. आकाशात पतंग उडवण्याची वर्षानुवर्षांपासूनची प्रथा सुरु आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.” अक्षयची पतंगबाजी पाहून काही यूजर्सने त्याची स्तुती केली तर काहींनी त्याला ट्रोल केले.\nTagged अक्षय कुमार, नितारा\nरणबीरचे आहे सोशल मीडियावर फेक अकाउंट, एक्सने केला खुलासा\nकतरिना कैफ आणि रणबीर कपूर जरी आज वेगळे झाले असले तरी त्यांच्या मनात एकमेकांविषयी आदर भावना आहेच. अरबाज खानच्या शोमध्ये कतरिनाने रणबीर विषयी काही खुलासा केला आहे. ती म्हणाली की, रणबीर आणि माझे नाते खराब होण्यासाठी मी आणि तो बरोबरीने जबाबदार आहेत. त्यापुढे अरबाज खानने तिला विचारले की, तुझे सोशल मीडियावर फेक अकाउंट आहे का, […]\nब्लॅक या चित्रपटासाठी अक्षयने शुट केले एक स्पेशल सॉंग\nबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपला मेव्हणा करण कपाडियाच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी एक स्पेशल सॉंग शूट केले आहे. अक्षयचे असे म्हणणे आहे की, त्याला गुड लक करण्याचा असा अजब गजब त्याचा फंडा आहे. अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विकलचा चुलत भाऊ करण ‘ब्लॅक’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूडच्या करीअरची सुरुवात करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बेहजाद खंबाटा यांनी केले […]\nनिवडणूक लढवण्याच्या वृत्तावर सलमानने दिले असे उत्तर\nआगामी लोकसभा निडणूक सलमान खान लढवणार असल्याची अफवा होती. या वृत्तावर ट्विट करत अभिनेता सलमान खानने आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी देखील जाणार नसल्याचे सलमानने ट्विटमध्ये म्हंटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पसरली होती.\nइच्छा नसतानाही वरुण अडकणार लग्नबंधनात\nगोंदिया येथे लवकरच विमानसेवा सुरु होणार – बडोले\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nबीसीसीआयकडून या खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन\nहैदराबाद बलात्कार हत्याकांड: मदतीसाठी फिरवला होता 100 नंबर पण….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/coronavirus-update-india-now-ahead-brazil-342551", "date_download": "2020-10-01T02:53:48Z", "digest": "sha1:WWY53S7EQ7QFB4ESB2YX6YX6TEPHDJBE", "length": 17381, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "covid-19: भारताने ब्राझीलला टाकले मागे; आता फक्त अमेरिका आपल्या पुढे | eSakal", "raw_content": "\ncovid-19: भारताने ब्राझीलला टाकले मागे; आता फक्त अमेरिका आपल्या पुढे\nकोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्यांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.\nनवी दिल्ली- कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्यांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत भारतात ४१ लाख १३ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये ४० लाख ४१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. अमेरिकेत ६० लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.\n कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक उतरले...\nभारतात कोरोनाबाधित रुग्णां���ा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात ८० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. दुसरीकडे अमेरिकेत दररोज ४० ते ५० हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर कायम राहिल्यास पुढील काही आठवड्यात भारत अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता आहे.\nकोरोनाचा उद्रेक झाल्यापासून एका दिवसात ७५ हजारांच्या पुढे रुग्ण सापडणारा भारत एकमेव देश ठरला आहे. शुक्रवारी कोरोनाग्रस्तांची भारतात एका दिवसातील विक्रमी वाढ झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. भारताची रुग्ण संख्या आटोक्यात न येता दिवसेंदिवस विक्रम प्रस्थापित करत असल्याने चिंता वाढली आहे.\nब्राझीलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारी आटोक्यात आल्याचं दिसत आहे. देशात याआधी दिवसाला जवळपास ४० हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडायचे, पण आता हा आकडा अर्ध्यावर आला आहे. गेल्या काही दिवसात ब्राझीलमध्ये २० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेमध्येही तुलनेने कमी रुग्ण संख्या नोंद होत आहे.\n'मोदी सरकारच्या गब्बर टॅक्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला...\nदेशात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून भारताने कोरोना चाचणी घेणे मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला देशात ४ ते ५ लाख चाचण्या होत होत्या, सध्या भारतात दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. चाचण्या घेण्यामध्ये अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो.\nमागील केवळ १३ दिवसांत तब्बल १० लाखांनी रुग्णसंख्या वाढणे हा चिंतेचा विषय असतानाच मृत्यूदर घटून १.७३ झाल्याचे केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्राचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार शनिवार सकाळपर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ७७.२३ पर्���ंत वाढले आहे. रुग्णांची संख्या १० लाखांहून २० लाखांपेक्षा जास्त होण्यास केवळ २१ दिवसांचा काळ लागला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं\nमुंबई : अनलॉक सुरु झालं असलं तरीही फिरताना, सरकारी नियमांचे पालन करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या पालिकेच्या मोहिमेला पाठींबा देऊन एकत्र...\nजयसिंगपूला विक्रेत्यांची होणार अँटिजेन चाचणी\nजयसिंगपूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या...\nगडहिंग्लजला नव्या वर्षात 192 संस्थांच्या निवडणुका\nगडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा...\nशिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद\nइचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी...\nआजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल\nमुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vegetable-prices-skyrocketed-after-monsoon-345837", "date_download": "2020-10-01T00:35:48Z", "digest": "sha1:TFXA6SC3BPUXQUBT4IIGNGCOY6WK5XCX", "length": 11250, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "पावसाळा संपताच भाज्यांचे दर कडाडले; भेंडी, गवार, फरसबी १०० रुपये किलो | eSakal", "raw_content": "\nपावसाळा संपताच भाज्यांचे दर कडाडले; भेंडी, गवार, फरसबी १०० रुपये किलो\nपावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा भाज्यांची भाववाढ झाली आहे\nमुंबई : पावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा भाज्यांची भाववाढ झाली आहे.दुसरीकडे त्यांचा दर्जाही घसरल्याने गृहिणींसमोर दुहेरी अडचण निर्माण झाली आहे.\nएका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक -\nपरळ-लालबाग भागात भाज्या काहीशा स्वस्त असल्या तरी पार्ला-बोरीवली येथे त्या `भाव` खातात. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फळभाज्या पुन्हा किलोमागे शंभरीच्या आसपास आहेत. सिमला मिरची, भेंडी, गवार, फरसबी, पडवळ आदी भाज्या किलोमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मागील महिन्यात 40 रुपये पाव किलो असलेल्या फरसबीचा भाव आता 25-30 रुपयांपर्यंत उतरला आहे. गेले काही दिवस गायब असलेली तोंडली आता पुन्हा दिसू लागली आहे. पण त्यांनीही शंभरी पार केली आहे. मात्र ही तोंडली अत्यंत जाड व मोठी असल्याने परतून केलेल्या भाजीला नेहमीचा खमंगपणा येत नाही, असे गृहीणी सांगतात.\n बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी अलिशान कारमधून ड्रग्जची तस्करी -\nग्रेव्हीसाठी लागणारा टॉमेटो दोन-तीन आठवड्यांपूर्वी दर्जानुसार 30 ते 40 रुपये किलो होता. मात्र आता त्याचा भाव 80 रुपयांच्या आसपास आहे. हे टोमॅटो देखील पिवळसर आहेत. एक किलो लालभडक, ताजे टोमॅटो हवे असतील तर शंभरची नोट देण्याची तयारी हवी. कांदा देखील आता बटाट्याच्या बरोबरीने 40 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.\nपालक, कोथिंबीरीची जुडी रोडावली\nपालक-शेपू-लाल माठ यांच्या जुड्या २० रुपयांपर्यंत आहेत, पण पालकाच्या जुडीची जाडी कमी झाली आहे. कोथिंबीरीच्या जुडीचा आकार सर्वात जास्त रोडावला आहे. एरवी 10 रुपयांना छोटी व 20 रुपयांना मोठी अशी कोथिंबिरीची जुडी मिळते. पण आता 10 रुपयांची छोटी जुडी पाहून विश्वासच बसत नाही. मोठ्या जुडीसाठी 50रुपये मोजावे लागतात. मेथीची जुडीही 20 रुपयांना आहे, मात्र पाने लहान व जुनी असल्याने ती पिवळी दिसत असल्याने ग्राहक नाक मुरडतात.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसक���ळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_20.html", "date_download": "2020-10-01T00:13:48Z", "digest": "sha1:5FVG3SUNTVOIJAF736OA7FPPAWEZZVDB", "length": 7937, "nlines": 56, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत औद्योगिक संघटनांनी कोरोना संकटात मदतीसाठी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री छगन भुजबळ", "raw_content": "\nसामाजिक बांधिलकीचे भान ठेवत औद्योगिक संघटनांनी कोरोना संकटात मदतीसाठी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री छगन भुजबळ\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nनाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे शहरातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलत होते.\nयावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, पोलीस उपायुक्त अशोक तांबे, मनपा नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, पोलीस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, क्रेडाईचे रवी महाजन, निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव, वकील असोसिएशनचे ॲड. नितीन ठाकरे, उद्योजक प्रदीप पेशकार, आयएमएचे डॉ. समीर चंद्रात्रे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nशहरातील संसर्गबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत श्री. भुजबळ यांनी मनपाने काल तयार केलेल्या डॅशबोर्डद्वारे माहिती घेतली. शहरातील २० ते ४० या वयोगटातील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांनी काळजी व्यक्त केली. क्रेडाई या संस्थेने जशी स्वतःहून मदत करण्याचे औदार्य दाखवले तसे इतर औद्योगिक संस्थांनी दाखवावे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. शासनाकडे निधीची कमतरता नाही. मात्र, या संकटकाळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजाप्रती असलेले आपले औदार्य दाखवण्याचे आवाहन श्री भुजबळ यांनी केले.\nकोरोनासारखे आरोग्य संकट आले आहे. या काळात शहरातील वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाची सध्या खूप निकड असल्याचे सांगत आयएमएने जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील सर्जन यांनी सिव्हिल दवाखान्यात सेवा करावी किंवा नॉन कोविड रुग्णालयात सेवा करावी, असे आवाहन केले. शहरातील औद्योगिक संघटना, उद्योजक यांनी आता सामाजिक बांधिलकी राखत जबाबदारी घ्यावी. तसेच, प्रशासनाची संलग्न होऊन योगदान देण्याचे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.\nठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या कोविड केयर सेंटरला लागणाऱ्या पूरक गोष्टी विविध संघटनांकडून उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन केले. कोरोनाच्या या काळात सर्वांनी काळजी घ्यावी तसेच येणाऱ्या पावसाळ्यात काही आजार वाढणार आहे. यामध्ये प्रामुख्याने साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे आजार पसरू नये यासाठी नागरिकांची प्रतिकार क्षमता वाढणे आवश्यक असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/2020/01/15/", "date_download": "2020-10-01T01:49:19Z", "digest": "sha1:ZZF66M3V6XNJW2LZ5FXKYQX57BWQNLH5", "length": 5474, "nlines": 164, "source_domain": "malharnews.com", "title": "15 | January | 2020 | मल्हार न्यूज", "raw_content": "\nवाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nपुणे, दि. 15: वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल...\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध ब���तम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/tag/galwan-valley/", "date_download": "2020-10-01T01:17:57Z", "digest": "sha1:NCW6NNDG6DINQWZTSNVFLKZY72WP67DZ", "length": 9720, "nlines": 86, "source_domain": "aajdinank.com", "title": "Galwan Valley Archives - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nशहीद जवान सतीश पेहरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nसाश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप शहीद जवान अमर रहे.. घोषणांनी आसंमत निनादलाGal जालना दि. 17 : गलवान खोऱ्यामध्ये शयोक नदीवर पुलाचे\nGeneral दिल्ली देश विदेश\nविस्तारवादाचे युग संपले, आता हे विकासाचे युग आहे- पंतप्रधान\nसैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय\nकोणीही आपल्या भूभागात नाही, तसेच कोणीही आपले कुठलेही ठाणे ताब्यात घेतलेले नाही: पंतप्रधान\nभारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र सार्वभौमत्व राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान लष्कराला आवश्यक त्या सर्व कारवाईसाठी\nGeneral दिल्ली देश विदेश\nसीमेवर युद्धजन्य परिस्थिती, चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज\nनवी दिल्‍ली,लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर चीनी सैनिकांशी झालेल्‍या हिंसक झटापटीनंतर उद्भवलेल्‍या परिस्‍थितीवर भारतीय सेनेने जशाच तसे उत्‍तर देण्यासाठी तयारी सुरू केली\nGeneral दिल्ली देश विदेश\nलडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान हुतात्मा ,चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू\nनवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे तीन नव्हे तर जवळपास २० जवान शहीद झाल्याची नवी माहिती समोर आली\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2011/01/29/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T00:54:38Z", "digest": "sha1:3YXZOKAWRERXB7MQMY73AKTBNQA3V4JX", "length": 10608, "nlines": 116, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "महाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी? – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nमहाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी\nPosted byमेघराज पाटील\t January 29, 2011 April 22, 2011 Leave a comment on महाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी\nकाल गुरूवारी राज्यातल्या तब्बल 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांच्या जळीतकांडाचा निषेध करायचा होता, त्यांचा संताप समजण्याजोगा आहे. सोनावणे यांच्या हत्येचा निषेध केलाच पाहिजे. आपल्याकडे फक्त मंत्रालयच नाही तर जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुक्या-तालुक्यात महसूल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आपला निषेध नोंदवला. त्यांचा एक सहकाऱ्याची हत्या झाली म्हणून हा निषेध होता.\nपण यामुळे काल दिवसभरात सर्व शासकीय कामकाज ठप्प झालं, त्याची भरपाई कशी होणार… \nकर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जाहीर केलेल्या 18 लाख या आकड्यांपैकी किती जण वेगवेगळ्या ठिकाणच्या निषेध मोर्चात सहभागी झाले होते…\nकिती जणांनी 26 जानेवारीच्या सुटीला जोडून मिळालेली निषेध सुटी एन्जॉय केली…\nया अठरा लाख कर्मचाऱ्याच्या काम बंद आंदोलनामुळे किती कामे खोळंबली गेली…\nसर्वात महत्वाचं म्हणजे देशाच्या किती मानवी श्रम तासाचं नुकसान झालं…\nत्याहून महत्वाचं म्हणजे या अठरा लाख कर्मचाऱ्यांपैकी किती जणांना काम बंद करण्याचा नैतिक अधिकार होता. म्हणजे असं की ज्याने आपल्या आजपर्यंतच्या सरकारी नोकरीत (मी याला शासकीय सेवा म्हणत नाही) एकही म्हणजे एकही नवा पैसाही खाल्लेला नाही, असे किती जण या अठरा लाखांमध्ये असतील. किंवा नोकरी लागण्यासाठी पैसे न दिलेले, नोकरीसाठी मंत्री-आमदार-खासदारांच्या शिफारशी न घेऊन गेलेले किती जण होते.\nमुळात सरकारी नोकरीत जाण्यापासूनच भ्रष्टाराचाराची सुरूवात होते, वशिले-लग्गेबाजी, शिफारशी किंवा थेट पैसे देणं… त्यानंतरच हातात नेमणुकीची ऑर्डर पडते. मग वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे पैसे खाणं सुरू होतं,\nहव्या त्या ठिकाणी बदली हवी, यासाठी संबंधित लोकांना तसंच वरिष्ठांना पैसे चारावे लागतात, असे बदलीसाठी पैसे चारावे लागलेले कितीजण या अठरा लाख कर्मचाऱ्यांमध्ये होते. यामध्ये दोन्ही प्रकारचे सरकारी बाबू आले, ज्यांनी आपल्या कनिष्ठांच्या बदलीसाठी पैसे घेतले किंवा आपल्या वरिष्ठांकडे स्वतःच्या बदलीसाठी पैसे दिले.\nअसे सर्व प्रकारचे सरकारी नोकर एकेक निकष लावून वजा केले तर सोनावणे यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठीच्या आंदोलनात किती सरकारी नोकर उरतील…\nPublished by मेघराज पाटील\nआता आपल्याकडेही ‘नो टीव्ही डे’\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2020-10-01T02:33:55Z", "digest": "sha1:5YOKAASAHVG733GEN3KN65S3W7M6TVAU", "length": 4419, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९८९ मधील जन्म‎ (१ क, १७७ प)\n► इ.स. १९८९ मधील मृत्यू‎ (३७ प)\n► इ.स. १९८९ मधील खेळ‎ (६ प)\n► इ.स. १९८९ मधील चित्रपट‎ (२ क, १५ प)\n► इ.स. १९८९ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १९८९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०९:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2020-10-01T02:27:44Z", "digest": "sha1:PJHWWMAJTOUFT47JO2QS3C4O7X3ELMMZ", "length": 4600, "nlines": 91, "source_domain": "abhivrutta.com", "title": "व्हिडिओ – ABHIVRUTTA", "raw_content": "\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद���र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/challenges-of-the-disadvantaged-front-of-the-bsp-todays-discussion/articleshow/69695125.cms", "date_download": "2020-10-01T02:18:32Z", "digest": "sha1:ZWI3GVME4WROCGYK4NOMJV3IVMV5TOVL", "length": 14107, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबसपसमोर वंचितचे आव्हान, आज चर्चा\n'डॅमेज' टाळण्याच्या दृष्टीने व्यूहरचनामटा...\n'डॅमेज' टाळण्याच्या दृष्टीने व्यूहरचना\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nलोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याचा फटका काँग्रेससोबतच बहुजन समाज पक्षालाही बसला. परिणामी, मतदानाचा टक्का घसरल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत 'डॅमेज' टाळण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यावर बसपकडून भर देण्यात येणार आहे.\nबसपची आज, शनिवारी मुंबईत झोननिहाय बैठक होत आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्याच्या सहा झोनसाठी पाच प्रभारींची व स��न्वयकांची नियुक्ती करून निवडणुकीचा कार्यक्रम दिला. त्यानुसार या बैठका होत आहेत. मुंबईच्या परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात दुपारी १ वाजता होणाऱ्या बैठकीस प्रदेश प्रभारी खासदार वीरसिंह, गौरीप्रसाद उपासक, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे वर्धा झोनचे तर, प्रमोद रैना, अॅड. संदीप ताजने, कृष्णा बेले, मंगेश ठाकरे नागपूर झोनचे तसेच, अन्य झोनचे प्रभारी, समन्वयक, प्रदेश, मंडळ, जिल्हा व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित राहतील.\nबसपचा आतापर्यंतच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का उल्लेखनीय राहिला. ४ ते ५ टक्के आणि काही मतदारसंघात त्याहून अधिक मते यापूर्वी पक्षाला मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचा लाभ पक्षाला मिळाला. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीने बसपला जोरदार हादरा दिला. वंचितला पहिल्याच निवडणुकीत सुमारे साडे सात टक्के मते मिळाली तर, बसपला एक टक्का मतांचा पल्ला गाठता आलेला नाही. मतदारांनी ०.९ टक्क्यांहून थोडी अधिक मते बसपच्या पारड्यात टाकली. बसपला ०.९५ टक्के मते मिळाली.\nमते कमी झाल्याची कबुली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर भावनिक आवाहन, राज्यघटना वाचवण्याचे प्रयत्न आणि मतविभाजन टाळावे, या भावनिक आवाहनामुळे वंचितला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळे बसपची मते कमी झाल्याची कबुली एका नेत्याने दिली. 'विधानसभा निवडणुकीत विशेष फरक पडणार नाही. यावेळी कुठल्याही स्थितीत विधानसभेत खाते उघडण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात येणार आहे. मतमोजणीपूर्वीच सर्वांकडून अहवाल मागवण्यात आले होते. त्यामुळे कुठे कमी पडलो, कुणी काम केले याचा अंदाज आलेला आहे. झोननिहाय बैठकांमध्ये चर्चा झाल्यानंतर व्यूहरचना आखण्यात येईल', असेही पक्षाच्या नेत्याने सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\nविदर्भातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हवेत १७० कोट...\nकोविडनंतर आता राज्यात ‘क्रायमिन काँगो'ची दहशत...\nचंद्रपूरः बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/crime/manasu-mamata-serial-actress-sravani-commits-suicide/10460/", "date_download": "2020-10-01T00:19:38Z", "digest": "sha1:BNLJQ5SIRP7DJ4K6HCHHXM3RERQT7RN4", "length": 11982, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "आणखी एका टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्च���ंवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nआणखी एका टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या\nबॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी 2020 हे वर्ष हादरवून टाकणारं आहे. आणखी एक टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसू ममता’ या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.\nप्रेमप्रकरणातून श्रावणी हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. याप्रकरणी एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात टीव्ही9 तेलुगूने वृत्त दिले आहे.\nTagged आणखी एका टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या\nरणवीर दिसतोय सेम टू सेम कपिलदेव\nरणवीर सिंह याचा आज वाढदिवस आहे. त्याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपट ’83’ सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात तो माजी क्रिकेटपटू कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये तुम्ही रणवीर सिंहला कपिलदेव यांच्या लूकमध्ये पाहू शकतात. रणवीरचा हा लूक सेम टू सेम कपिलदेव यांच्यासारखाच दिसत असल्याचे कौतुक त्याच्या चाहत्यांनी केला आहे. विशेष […]\nकॉ.पानसरे हत्याप्रकरणः शरद कळसकरला न्यायालयीन कोठडी\nकोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामधील आता नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. शरद कळसकरला कोल्हापूर एसआयटीने अटक केली होती. मात्र, शरद कळसकरची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी कळसकरला ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.\nनिकच्या मित्रांनी तुझ्यावर लाईन मारली का, या प्रश्नावर परिणीने दिले असे उत्तर\nसध्या परिणीती चोप्रा अक्षय कुमार सोबत केसरी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.शो दरम्यान कपिल शर्माने परिणीतीला प्रियांकाच्या लग्नातील निक जोनासच्या मित्रांविषयी प्रश्न विचारला. त्याने विचारले लग्नात तुझ्याशी कोणी फ्लर्ट केलं का, आणि समज केल असतं तर काय झालं असतं यावर परिणीतिनं उत्तर दिलं, ‘त्यांनी लाइन तर खूप मारली पण मी लाइन दिलीच नाही.’निक जोनास आणि […]\nगुगलने कर्मचाऱ्यांना दिलं ‘हे’ अनोख गिफ्ट\nभारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज राफेल लढाऊ विमानाची होणार एण्ट्री\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nअबब भिक मागणाऱ्या व्यक्तिकडे सापडले लाखों रुपये\nराहूल गांधींची उमेदवारी वैध\nपाकिस्तानने रद्द केली दिल्ली लाहोर बससेवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/after-election-the-recruitment-of-teachers-in-private-schools/", "date_download": "2020-10-01T00:08:11Z", "digest": "sha1:BL77GMWSB6G6URNMP2HDYGRVT36ECL7L", "length": 8205, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर", "raw_content": "\nखासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर\nमुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया नोव्हेंबरमध्ये होणार\nशिक्षण विभागाकडून अखेर शिक्‍कामोर्तब\nपुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मुलाखतीशिवायची भरती प्���क्रिया पूर्ण झाल्यानंतरच खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खासगी शाळांमधील शिक्षक भरती विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्येच होणार आहे. यावर शिक्षण विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.\nपवित्र पोर्टलमार्फत 12 हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केलेला आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणीही केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांची नियुुक्ती पत्रे देण्यात आलेली आहेत.\nसुमारे 7 हजार उमेदवारांनी निवड यादीत संधी न मिळाल्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. याची तपासणी सुरू असून यातील नियमांत बसणाऱ्या अर्जांचा गांभीर्याने विचार करुन त्या उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.\nउर्दू माध्यमातील आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने त्या जागा “कन्व्हर्ट’ करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. माजी सैनिकांच्या उमेदवारांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. समांतर आरक्षणात पात्र असलेल्या उमेदवारांचीही तपासणी सुरु आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रत असणाऱ्या उमेदवारांनाही न्याय मिळणार आहे.\nपोर्टलवरील भरतीच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन त्यात आवश्‍यक ते बदलही करण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रियेचे सर्व कामकाज झाल्यानंतरच खासगी शाळांमधील शिक्षक भरती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत पोर्टलवर सूचनाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.\n– उमेदवारांच्या तक्रार अर्जांची दखल घेणार\n– उर्दू माध्यमाच्या जागा होणार “कन्व्हर्ट’\n– समांतर आरक्षणातील उमेदवारांना न्याय मिळणार\n– निवड यादीतील 400 जागा रिक्त राहण्याची शक्‍यता\n– शिक्षणाधिकाऱ्यांकडून अंतिम अहवाल सादर होईना\nकानोस�� : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\nकानोसा : गरज बळकटीची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/online-test-category/court-recruitment/", "date_download": "2020-10-01T01:37:31Z", "digest": "sha1:MSUVXGCNX6CA5EU2C2QXALTKWWSSFW4L", "length": 8534, "nlines": 111, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "| न्यायालय भरती परीक्षा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 51 वर्षांपूर्वी | By Maharashtranama News\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.cinestaan.com/articles/2019/mar/21/19561/p----------p", "date_download": "2020-10-01T02:11:24Z", "digest": "sha1:EMVAD2XZOAPDPTCTIZI3UWYRLPWIJVXZ", "length": 6275, "nlines": 136, "source_domain": "www.cinestaan.com", "title": "पीएम नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या आधी ५ एप्रिल ला रिलीज होईल", "raw_content": "\nपीएम नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या आधी ५ एप्रिल ला रिलीज होईल\nविवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी च्या प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट अगोदर १२ एप्रिल ला रिलीज करण्याचे ठरले होते.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनलेल्या जीवनपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट एक आठवडा अगोदर, म्हणजे ५ एप्रिल ला, रिलीज करण्याचे ठरवले आहे. पीएम नरेंद्र मोदी असे शीर्षक असलेला हा चित्रपट या अगोदर १२ एप्रिल ला रिलीज होणार होता.\nया रिलीज डेट वर मीडियाच्या अनेक लोकांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट रिलीज करणे चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. पण नवीन रिलीज डेट सुद्धा आचारसंहितेच्या कालावधीतलीच आहे.\nपण निर्माते संदीप सिंह म्हणाले की त्यांनी चित्रपट एक आठवडा अगोदर रिलीज करण्याचे कारण म्हणजे विवेक ओबेरॉय चे नुकतेच रिलीज केलेले ९ वेगवेगळे लूक्सला मिळालेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.\n\"आम्ही पब्लिक डिमांड वर चित्रपट एक आठवडा अगोदर रिलीज करण्याचे ठरवले आहे. प्रेक्षकांनी एक आठवडा अजून वाट पाहायला लागू नये अशी आमची इच्छा आहे. १३० कोटी जनतेची ही गोष्ट आहे आणि मी त्यांना लवकरात लवकर हा चित्रपट दाखवू इच्छितो,\" असे सिंह म्हणाले.\nनिर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये विवेक ओबेरॉय तिरंग्याच्या रंगात कपडे घातलेले मुलांच्या घोळक्यात उभे दिसतात.\nउमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या अगोदर त्यांनी मेरी कॉम (२०१४) आणि सरबजीत (२०१६) सारखे जीवनपटांचे दिग्दर्शन केले आहे.\nया चित्रपटाची सह-निर्मिती विवेक ओबेरॉयचे वडील आणि दिग्गज अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी केली आहे. चित्रपटात बरखा बिश्त सेनगुप्ता मोदींच्या पत्नी जशोदाबेन च्या भूमिकेत दिसतील. बमन इराणी उद्योगपती रतन टाटा तर मनोज जोशी अमित शाह च्या भूमिकेत दिसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/investigate-the-death-of-journalist-santosh-pawar/", "date_download": "2020-10-01T00:17:15Z", "digest": "sha1:2ROQJR47QRKWJIECYH63QDPODPAA64IO", "length": 17433, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nपत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा\nएस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई : माथेरानचे पत्रकार संतोष पवार (journalist Santosh Pawar) यांचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला असल्याने त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे. संतोष पवार यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.\nमराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संतोष पवार यांना सकाळी श्वसनाचा त्र��स होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. 108 क्रमांकांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन जात असताना ऑक्सिजन संपला, मात्र नवीन सिलेंडर स्टाफला लावता आले नाही आणि संतोष पवार यांचं निधन झाले..केवळ\nसरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात बोलताना कोरोनानं निधन झालेल्या पत्रकारास पन्नास लाख रूपयांची मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना देखील पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\n३१ जुलै नंतर राज्यात कोरोनानं १४ पत्रकारांचं निधन झालं आहे, २५ पेक्षा जास्त पत्रकारांवर उपचार सुरू आहेत आणि 250 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. ही संख्या सातत्यानं वाढत असल्याने सरकारने पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.\nनिवेदनावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षरया आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशरद पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज, दिला महत्वपूर्ण सल्ला\nNext articleएमआयएम मुख्यमंत्र्यांच्या बाजूने, कंगनाला दिला निर्वाणीचा इशारा\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3644/", "date_download": "2020-10-01T01:59:02Z", "digest": "sha1:RLM7O72SA7LKLCXNLJJ4FZG5DS3DJRPT", "length": 14127, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "भारतात एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक विक्रमी संख्येने चाचण्या - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nभारतात एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक विक्रमी संख्येने चाचण्या\nभारतात एका दिवसात 56,383 रुग्ण बरे होण्याचा विक्रम\n2.68 कोटींहून अधिक नमुने तपासले\nनवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020\nएकाच दिवसात 8 लाखाहून अधिक चाचण्याचा महत्वाचा टप्पा पार करत भारताने गेल्या 24 तासांत 8,30,391 इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या. टेस्ट, ट्रॅक , ट्रीट रणनीतीचा अवलंब करत दररोज 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी ��ारत सज्ज झाला आहे.\nकोविड -19 बाधित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यासाठी पहिली महत्त्वाची पायरी म्हणून आक्रमक चाचण्या करण्याच्या केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या संकल्प आणि दृढनिश्चयामुळे भारत दररोज घेतल्या जाणार्‍या चाचण्यांची संख्या वेगाने वाढवत आहे. जुलै 2020 च्या पहिल्या आठवड्यात सुमारे 2.3 लाख इतके साप्ताहिक सरासरी दैनंदिन चाचण्याचे प्रमाण हिते, ते वाढून चालू आठवड्यात 6.3 लाखांहून अधिक झाले आहे.\nगेल्या 24 तासांत 8 लाखाहून अधिक इतक्या विक्रमी चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 2,68,45,688 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रति दहा लाख लोकांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढून 19453 इतके झाले आहे.\nदेशभरात चाचणी प्रयोगशाळांचा सातत्याने विस्तार झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. जानेवारी 2020 मध्ये देशात केवळ एक प्रयोगशाळा होती, तर आज देशात 1433 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात 947 आणि खासगी 486 प्रयोगशाळा आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नाचा हा परिणाम आहे.\nविविध प्रकारच्या प्रयोगशाळा पुढीलप्रमाणे –\nरिअल- टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 733 (शासकीय:434 + खासगी: 299)\nट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 583 (शासकीय: 480 + खासगी: 103)\nसीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 117 (शासकीय: 33 + खासगी: 84 )\nबरे झालेल्या रुग्णांचा आकडा जवळपास 17 लाख\nभारतात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर (16,95,982) पोहोचला आहे.\nकेंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या एकत्रित, केंद्रित आणि सहयोगी प्रयत्नांसह लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यामुळे, केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचणी करणे, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 % चा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96% वर आला आहे आणि यात सतत घसरण होत आहे.\nरुग्ण बरे होण्याच्��ा विक्रमी नोंदीमुळे हे सुनिश्चित झाले आहे की देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 % सक्रीय कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा (6,53,622) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.\n← महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू →\n‘भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\n आम्ही नक्कीच विकासाची पुनर्प्राप्ती करू-पंतप्रधान नरेंद्र मोदी\nआव्हानात्मक काळात भारत जगाबरोबर एकजुटीने उभा आहे- पंतप्रधान\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actor-sushant-singh-rajputs-family-already-knew-about-his-depression-340908", "date_download": "2020-10-01T02:24:11Z", "digest": "sha1:OF6I5DNVBW5IJUZQCANO4V2NLHCCVZAD", "length": 16719, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या कुटुंबाला पूर्वीपासूनच माहिती होती ? | eSakal", "raw_content": "\nसुशांतच्या आजाराबाबत त्याच्या कुटुंबाला पूर्वीपासूनच माहिती होती \nसुशांतला २०१३ पासूनच एका मानसिक आजार होता आणि त्याच्या या मानसिक आजाराबाबत त्याच्या कुटुंबानांदेखील अगोदरच सर्व माहिती होते.\nमुंबई : अनेक दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधित चर्चा सुरु आहे. त्यातीलच आणखीन एक अशी माहिती समोर आली आहे की, सुशांतला २०१३ पासूनच एका मानसिक आजार होता आणि त्याच्या या मानसिक आजाराबाबत त्याच्या कुटुंबानांदेखील अगोदरच सर्व माहिती होते.\nसुशांतच्या कुटूंबियांनी मुंबई पोलिस आणि सर्वोच्च न्यायालय येथे ही सर्व माहिती दिली होती. यावेळी सुशांतची मोठी बहीण म्हणजेच मितू सिंह म्हणाली, सुशांतने आमच्या कुटुंबातील सर्वांना ऑक्टोबर 2019 मध्ये मला (सुशांत) नैराश्य वाटत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नीतू आणि प्रियांका मुंबईकडे विमानाने गेल्या. त्यावेळी त्या काही दिवस सुशांतसोबत एकत्र होत्या. सुशांतला 2019 मध्ये आपण नैराश्यात आहोत असे समजल्याने त्यावेळी त्याने डॉ. के चावला यांच्याकडून औषध घेण्यास सुरुवात केली.\nमुंबई पोलिसांसमोर सुशांतच्या बहिणींचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. या जबावाची एक कॉपी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील देण्यात आलेली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट होत आहे की, 2013 पासून सुशांतच्या कुटुंबीयांना त्यांच्या मानसिक आजाराबाबत माहित होते.\nसुशांतची बहिण मितू सिंह यांच्या स्टेटमेंटनुसार लॉकडाउनमध्ये सुशांत घरामध्येच होता. त्या दिवसात तो व्यायाम आणि पुस्तके वाचत होता. (08 जून) ला सुशांतने मितूला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी मितूने सायंकाळी सुशांतला ठिक वाटत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सुशांत लॉकडाऊनमध्ये बाहेर कुठेही जाऊ शकला नव्हता. त्यावेळी सुशांतची बहिण मितू त्याच्याबरोबरच राहिली होती.\nत्यावेळी त्यांनी सुशांतचा दक्षिण भारतात जाण्यासाठीचा नियोजनाची चर्चा केली होती. मितू सुशांतला पदार्थ आणि वस्तू बनवत देत होती. त्यांनतर 12 जूनला मितूची मुलगी घरी एकटीच असल्यामुळे ती तिच्या गोरेगावच्या घरी गेली. त्यानंतर मितूने सुशांतला सांगितले ह��ते, परंतु त्याने काहीच उत्तर दिले नाही.\nमितूने 'त्या'दिवशी सुशांतला फोन केला होता परंतु...\nमितूने दिलेल्या माहितीनुसार, मी 14 जूनला 10.30 वाजता सुशांतला फोन केला, परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सिद्धार्थ पिठानीला फोन केल्याची माहिती सांगितली आहे. यावेळी पिठानीने मितूला सांगितले की, सुशांतला नारळाचे पाणी आणि डाळिंबाचा रस दिला आहे, तो झोपला असेल. मितूने सिद्धार्थला सुशांतला पाहण्यास सांगितले, तेव्हा त्याचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा मितू म्हणाली की, तो कधीच दार बंद करत नाही, त्यामुळे तिने दार उघडण्यास सांगितले.\nथोड्यावेळात मितूला पुन्हा एकदा पिठानीचा फोन आला. त्यावेळी त्यांनी सांगितल की, सुशांतने दरवाजा उघडला आहे आणि तो हिरव्या कुर्त्यामध्ये पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आणि त्यावेळी त्यांनी त्याला पलंगावर खाली उतरवले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज\nपुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक...\nथांबवता येऊ शकते आत्महत्या केवळ हवा असतो पाठीवर आपलेपणाचा हात\nनागपूर : अभिनेता सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या, यावर अजूनही चर्वितचर्वण सुरू आहे. सीबीआयसारख्या मोठ्या संस्थाही अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत...\nतुम्हाला माहित आहे का झोपेचे गणित कोणत्या वयात किती झोप घ्यावी कोणत्या वयात किती झोप घ्यावी\nनागपूर : झोप सगळ्यांनाच प्रिय असते. अलिकडे मात्र बदलत्या जीवनशैलीत कामाच्या वाढत्या ताणामुळे पुरेशी झोप मिळणे अशक्य होऊन बसले आहे. कार्पोरेट...\nकोरोनामुळे मानसिक आरोग्य खालावले 65 टक्के नागरिकांत आत्महत्या, इजा करुन घेण्याचे विचार\nमुंबई : कोरोनामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य खालावले आहे. अनेकांना तर नैराश्याने ग्रासले असून आत्महत्या, स्वत:ला इजा करुन घेण्याचे विचार...\nकोरोनाकाळात द्या आहाराकडे लक्ष; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन\nपुणे - कोरोनाकाळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निरोगी...\nकोरोना काळात द्या आहाराकडे लक्��\nपुणे : कोरोना काळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. निरोगी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/159", "date_download": "2020-09-30T23:56:02Z", "digest": "sha1:DDSY67T5TP6WCD7V4TZHOKIPZZZKK6K5", "length": 3637, "nlines": 56, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "जिल्हा रुग्णालय नांदेड, Medical Officer, Ayush MO, Hospital Manager, Staff Nurse, Technicial ( x Ray, ECG ) भरती", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nजिल्हा रुग्णालय नांदेड, Medical Officer, Ayush MO, Hospital Manager, Staff Nurse, Technicial ( x Ray, ECG ) भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-09-2020 आहे.\nएकूण जागा - 50\nअर्ज पद्धत - Offline : अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील आवक जावक विभागाकडे दररो\nवयाची अट - NA\nपरीक्षा शुल्क - 0\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 30-09-2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nभारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या 5000 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4916/", "date_download": "2020-10-01T01:06:42Z", "digest": "sha1:VJOBBZTDM36QQ3YICU2DWXTLUFQM5NLX", "length": 4926, "nlines": 98, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-चपळ मन माझे", "raw_content": "\nक्षणी भ्रमन्ते सागरी,क्षणी उंच पर्वत शिखरी,\nपळी कुरवाळे स्वतःस,पळी निष्कारण पोखरी,\nकधी शून्यात रिक्त्वी,कधी गायी शुद्ध वैखरी;\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nएकान्ति उदासे कधी हे,कधी हासे परोपरी,\nकधी पडे निपचित,कधी भटके घरोघरी,\nपळी साशंक होई,पळी निर्धास्त बालकापरी,\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nरडे कधी जागेस्तव,कधी विराजे ब्रम्हांडावरी ,\nकधी शुष्क होई,कधी बरसवी श्रावण सरी,\nक्षणी उथळ वाटे, क्षणी भासे खोल दरी,\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nरुक्ष दगड बनी कधी,कधी नयनी अश्रू भरी,\nस्वप्नी रंगुनी नाचे पळी,पन्खाउनी गगनपरी;\nकधी दुष्टावे स्वतःस,कधी गहिवरवी काळीज उरी,\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nगतिमंद होई केंव्हा,कधी धावत वेग धरी,\nमवाळ वागे क्षणी कधी,क्षणी तेज धारी सुरी;\nकधी होऊनी रुग्ण पडे,कधी बनुनी वैद्य तारी;\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nशत्रूत्वी कधी स्वतःस,कधी स्वतःच बने कैवारी;\nप्रीतवून कधी जीवास,लुटवी सर्वस्व प्रितीवरी;\nक्षणी विसरुनी भान याचे,येई क्षणी भानावरी,\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nविष-नाग हे मन दयाळा,तूच जयाचा मदारी,\nकाटीशी कर्म याचे,नामस्मरुनी चिंतनी आरी;\nविलवुनी चित्ती एकाग्री,ब्रम्हवी यासी ओंकारी;\nचपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.\nRe: चपळ मन माझे\nमन किती चपळ असले तरी तुमची कविता वाचातान एकाग्र मात्र होते\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/foreign/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96/5631/", "date_download": "2020-10-01T01:32:59Z", "digest": "sha1:TSDCDUM4FCXIMAX4I24AIIBYHALKYCYZ", "length": 13111, "nlines": 118, "source_domain": "worldmarathi.com", "title": "मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतातः डोनाल्ड ट्रम्प - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतातः डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तानी पत्रकार नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र, आता चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पत्रकारांचे कौतुक केले आहे. मला पाकिस्तानचे पत्रकार खुप आवडतात असे ते म्हणालेत. पण हे कौतुक आहे की टोला याबाबत अनेकजण वेगवेगळे तर्क लढवित आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट ���ेतली. या भेटीदरम्यान दोन्ही उभय देशांतील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवाद, व्यापार, अफगानिस्तान यांसह काश्मीरच्या मुद्द्यावरुनही ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी, पत्रकारांना प्रतिप्रश्न करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आर यू फ्रॉम पाकिस्तान असा सवाल केला. त्यानंतर मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतात. मला 2-4 पाकिस्तानी पत्रकार हवे आहेत. मला पाकिस्तानी पत्रकार हे अमिरेकन पत्रकारांपेक्षा अधिक आवडतात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.\nTagged डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानी पत्रकार\nइटलीकर गातायेत ‘दुल्हे का सेहरा’ गाणं; व्हिडिओ व्हायरल, काय आहे सत्य वाचा..\nचीन नंतर इटलीमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथेही पूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती आहे. इटलीमधील नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे इटलीतील लोकही सध्या घरात बंदिस्त आहेत. मात्र सध्या इटलीतील लोकांचा बॉलिवूडचे गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इटलीमधील माणसं नुसरत फतेह अली खान यांचं ‘दुल्हे का […]\nतब्बल 70 वर्षानंतर फुटला दुसऱ्या महायुध्दातील बॉम्ब\nजर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरातील माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब रविवारी सापडला. हा बॉम्ब 70 वर्षांनंतरही जिवंत असल्यामुळे नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून बॉम्ब शोधक पथकाने या बॉम्बचा स्फोट घडवून आणला आणि नष्ट केला. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन विमानाने हा बॉम्ब टाकला होता. हा बॉम्ब नदीत साधारण 5 ते 6 मीटर बॉम्ब शोधक पथक खोल घेऊन गेले. या बॉम्बचा […]\nसौदी अरबसोबत पाकिस्तानपेक्षा 15 पट अधिक भारताचा व्यापार\nनवी दिल्ली पाकिस्तान सौदी अरबचा जवळचा मित्र बनला आहे. मात्र व्यापाराच्या तुलनेत भारत पाकिस्तानच्या कित्येक पटीने पुढे आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 15 पटीने अधिक आहे. सौदी अरबचे क्राउन प्रिन्स मोबम्मद बिन सलमान पाकिस्तानची यात्रा समाप्त करून मंगळवारी भारतात पोहचणार आहेत. या यात्रेत त्यांनी पाकिस्तानमध्ये 20 अब्ज डॉलर गुंतवणुकाचा करार केला आहे. […]\nइराणने अमेरिकेसाठी काम करणाऱ्या 17 गुप्त��ेरांना पकडले\nमुंबईत 26 जुलै रोजी पुन्हा अतिवृष्टी होणार\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nवजन कमी करायचे तर पायऱ्या चढायची सवय लावा \nमहाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन\nमाझे दिवस सध्या वाईट आहेतः इंदुरीकर महाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sayyadimran.com/2018/08/mala-blogging-cha-kida-kasa-chavla.html", "date_download": "2020-10-01T01:49:48Z", "digest": "sha1:NF7MO6T2IRMUI4P7LXY3NE6JL5PWNFO7", "length": 6322, "nlines": 71, "source_domain": "www.sayyadimran.com", "title": "गोष्ट मला ब्लॉगिंगचा छंद लागण्या मागची.. - Imran Sayyad's Blog", "raw_content": "\nHome Marathi गोष्ट मला ब्लॉगिंगचा छंद लागण्या मागची..\nगोष्ट मला ब्लॉगिंगचा छंद लागण्या मागची..\nसन २००७ मधे मी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होउन मी लागलीच अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मधे दाखला घेतला , पहिल्यांदाच मी गाव कडचे गावरान वातावरण सोडून शहरा कड़े विद्यार्थी वसतिग्रुहा मध्ये रहायला गेलो होतो. संगणक शास्त्रा मधे मला जाम रूचि होती.\nमना मध्ये उत्सुकतापूर्ण प्रश्नाचा ढीग झालेला होता, संगणक कसा चालतो, इंटरनेट कसा चालतो, वेबसाइट कशी बनवतात, डाउनलोड कसे करतात, सी. डी. कशी भरतात ... हे प्रश्न मला लवकर झोप लागू देत नव्हते . प्रथम सेमिस्टर मध्ये तर आम्हाला फक्त संगणक कसे हाताळायचे हेच समजले.\nएक दिवस प्रयोगशाळेत असताना, एक बारीक अंगकाठी , डोळ्यांवर चस्मा असलेल्या साधारण दिसणारे शिक्षक माझ्या जवळ आले .. त्यांनी मला ओळखले कि काय हा गावाकडचा मुलगा आहे म्हणून .. माझे नाव गाव विचारले आणि लगेच एक एम. एस. ऑफिस वरचे काम देऊन टाकले .. आयडी कार्ड बनवायचे. अशी माझी पहिली ओळख श्री तुषार कुटे यांच्याशी झाली\nमग आले द्वितीय सेमिस्टर , आणि श्री तुषार कुटे हे आम्हाला प्रोग्रामिंग शिकवायला आले. प्रोग्रामिंग चे विषय शिकवण्या साठी त्यांनी स्वतः काही नोट्स व सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या होत्या. अभ्यास करण्यासाठी त्याची प्रिंट तर कधी कधी सॉफ्ट कॉपी आम्हाला देत. त्याचा आम्हाला खूप फायदा होत होता . त्यासाठी तयांनी गुगल साईट्स वर विषयानुसार काही साईट तयार केल्या आणि सर्व सॉफ्टकॉपी त्यावर उपलोड केली\nसर्व सॉफ्टकॉपी त्यावर उपलोड करून त्याचा पत्ता आम्हाला दिला . आम्ही त्या साईटवर जाऊन लागेल ते मटेरियल डाउनलोड करून घेत होतो . हळूहळू मला माहित पडले कि भाऊंचा ब्लॉग देखील आहे.\nमग काय चेल्याला गुरुजींची नक्कल करून पाहिल्याशिवाय राहवेना , आणि एक ब्लॉग बनवून टाकता ब्लॉगर वर. पहिली पोस्ट म्हणून स्वतःबद्दल थोडेफार लिहले .\nपहिल्या ब्लॉगपोस्ट ची सुरवात\nकाही दिवसांनी एक इमेल आला, जीमेलच्या इनबॉक्स मध्ये ... कुणीतरी तुमच्या ब्लॉगवर कंमेंट मारली आहे म्हणून ..जाऊन बघतो तर काय .. गुरुजींनी चेल्याला शाब्बासकी दिलेली होती.. असा असतो गुरु.\nमला ब्लॉगिंगचा छंद लागला .\nश्री तुषार कुठे यांनी केलेली कंमेंट\nअजूनही शिकता शिकता ब्लॉगिंगचा छंद सुरु आहे.\nमग कशी काय वाटली माझी गोष्ट मारा कि तुम्ही पण एक कंमेंट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3694/", "date_download": "2020-10-01T02:01:02Z", "digest": "sha1:PP2RF6NUCD24QMS3SCSWWFDYJXY2MSJ3", "length": 46862, "nlines": 126, "source_domain": "aajdinank.com", "title": "आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ -राष्ट्रपती राम नाथ कोविंद - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nआक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ -राष्ट्रपती राम नाथ कोविंद\n74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण\nनवी दिल्ली, 14 ऑगस्‍ट 2020\n1. देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. 15 ऑगस्ट या दिवशी झेंडावंदन करणे, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणे आणि देशभक्तीपर गीते ऐकणे या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवे चैतन्य घेऊन येणाऱ्या असतात. यादिवशी, देशातील युवकांना, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक असल्याबद्दल विशेष अभिमान वाटायला हवा. ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे राहू शकतो आहोत, अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे आज आपण कृतज्ञ स्मरण करतो.\n2. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांनी आधुनिक भारताचा भक्कम पाया रचला आहे. आपल्या द्रष्ट्या नेत्यांनी बहुविध विचार एकत्र करुन, देशात राष्ट्रीयत्वाची समान उर्जा निर्माण केली. जुलमी दडपशाहीच्या परदेशी राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या आणि तिच्या सुपुत्रांचेभविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टासाठी ते सर्व कटिबद्ध होते. त्यांच्या विचार आणि कार्यानेच, जगात एक आधुनिक देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.\n3. आपण अत्यंत नशीबवान आहोत की महात्मा गांधी या स्वातंत्र्यलढयाचे दीपस्तंभ म्हणून आपल्याला लाभले. राजकीय नेत्याबरोबरच एक संत असलेले महात्मा गांधी हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते, जे केवळ भारतातच घडू शकतात. आज सामाजिक कलह, आर्थिक समस्या आणि हवामान बदल अशा प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जगासाठी महात्मा गांधींची शिकवण हा एक मोठा दिलासा आहे. न्याय आणि समानतेसाठीचा त्यांचा आग्रह हा आपल्या प्रजासत्ताकासाठीचा मंत्र ठरला आहे. आजची नवी पिढी महात्मा गांधींचा नव्याने शोध घेत आ���े, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.\n4. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे सोहळे मर्यादित स्वरुपात होणार आहेत. कारण आपल्याला माहितीच आहे. सध्या संपूर्ण जग एका अत्यंत धोकादायक विषाणूचा सामना करत आहे, या विषाणूने आपले जीवनमान विस्कळीत केले आहे, आणि त्याची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे. या विषाणूमुळे, आपले कोरोना साथीच्या पूर्वी असलेले जग बदलून गेले आहे.\n5. या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची गरज आहे. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केले. आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे, आपण या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, ही जगासाठी देखील अनुकरणीय बाब आहे.\n5. या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची गरज आहे. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केले. आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे, आपण या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, ही जगासाठी देखील अनुकरणीय बाब आहे.\n6. या विषाणूविरुद्धच्या आपल्या लढ्यात पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे. दुर्दैवाने, या महामारीशी लढतांना त्यांच्यापैकी कित्येकांना आपले जीव गमवावे लागले. ते आपल्या देशाचे नायक आहेत. हे सर्व कोरोनायोद्धे मोठ्या कौतुकास पात्र आहेत. त्यांनी आपल्या कर्तव्याच्या कितीतरी पलीकडे जात लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट केले. हे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथकांतील सदस्य, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, विविध सेवा पुरवठा करणारे लोक, वाहतूक करणारे लोक, रेल्वे आणि विमान वाहतूक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, समाजसेवी संस्था आणि सुहृद नागरिकांनी या संकट काळात केलेल्या निस्वार्थ आणि साहसी सेवा कार्याच्या गाथा अत्यंत प्रेरणादायी आहेत. जेव्हा शहरे आणि गावे शांत असतात आणि रस्ते ओसाड पडतात, अशावेळी हे लोक अविश्रांत काम करुन कोणीही आरोग्य सुविधा आणि सेवेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतात. पाणी आणि वीज, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था, दूध आणि भाज्या, अन्न आणि वाणसामान, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आपले जीवन आणि जीवनमान सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वतःचे जीव धोक्यात घालतात.\n7. याच संकटकाळात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाने धडक दिली. आपत्ती व्यवस्थापन पथक, केंद्र आणि राज्यातील विविध यंत्रणा आणि दक्ष नागरिकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कमीतकमी जीवित हानी झाली. ईशान्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सध्या आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा आपत्तींच्या हल्ल्याच्या वेळी समाजातील सर्व घटक एकत्र येऊन आपत्ती ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करतात, ही अतिशय समाधानाची बाब आहे.\n8. या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. या संकटकाळात या सर्वांना आधार देण्यासाठी, विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांसह, सरकारने काही कल्याणकरी उपक्रमही हाती घेतले आहेत. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची’ घोषणा करत, केंद्र सरकारने कोट्यवधी लोकांची उपजीविका चालेल अशी व्यवस्था करत बेरोजगारीचे संकट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरकारने इतर अनेक उपक्रमातून या घटकांना मदतीचा हात दिला. सरकारच्या या प्रयत्नांना कॉर्पोरेट क्षेत्र, नागरी समाज आणि नागरिकांचाही मोठा हातभार लागला.\n9. गरजूंना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे, जेणेकरुन कोणतेही कुटुंब उपाशी राहणार नाही. जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नवाटप योजनेला आता नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून दरमहा 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. शिधापत्रिकाधारक स्थलांतरित मजुरांना ��ेशात कुठेही स्वस्त धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व राज्यांना ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.\n10.जगभरात विविध ठिकाणी अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांची काळजी घेत सरकारने “वंदे भारत’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत 10 लाख भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. भारतीय रेल्वे देखील, या आव्हानात्मक परिस्थितीत लोकांना वाहतूक सेवा आणि मालवाहतूक सेवा देत आहे.\n11. आपल्या शक्तींच्या जोरावर, आपण कोविड-19 च्या या लढ्यात इतर देशांचीही मदत केली. औषधांचा पुरवठा करण्याविषयी इतर देशांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत, भारताने पुन्हा एकदा सिध्द केले की अशा संकटकाळात, भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा आहे. या आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर जी धोरणे आखली गेली, त्यातही आपला पुढाकार होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला विविध देशांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत दर्शवणारा दाखलाच आहे.\n12. भारताची ही परंपरा आहे की आपण केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कष्ट करतो. भारतासाठी आत्मनिर्भर होण्याचा अर्थ म्हणजे, इतर जगापासून विलग न होता किंवा अंतर न राखता, स्वयंपूर्ण होणे. भारत आता आपले वेगळे अस्तित्व कायम राखत, संपूर्ण जगाशी व्यवहार करेल, असे यात अभिप्रेत आहे.\n13 आपल्या ऋषीमुनींनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते,ते, म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, “वसुधैव कुटुंबकम” हे तत्वज्ञान जगाला आज समजले आहे. मात्र, जेव्हा संपूर्ण जागतिक समुदाय आज मानवतेपुढच्या या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकत्र आला आहे, अशा वेळी देखील, आपल्या काही शेजारी देशांनी विस्तारवादाचे दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सीमांचे रक्षण करतांना आपल्या वीर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले. गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या जवानांना संपूर्ण देश सलाम करतो आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात या जवानांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता आहे. या लढाईत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे जगाला दिसले की जरी आपला शांततेवर विश्वास असला तरीही आमच्यावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आमच्या तिन्ही सैन्यदलातील जवान, निमलष्करी दले आणि पोलीस कर्मचारी करत असलेल्या कर्तव्यांचा आम्हाला अभिमान आहे.\n14. कोविड-19 विरुद्धच्या आपल्या लढाईत, जीव आणि जीवनमान दोन्हीही महत्वाचे आहे, असा मला विश्वास आहे. सध्या आलेल्या या संकटाचा एक संधी म्हणून उपयोग करुन घेत, अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ,आम्ही सर्वांच्या हितासाठी आवश्यक अशा आर्थिक सुधारणा केल्या. विशेषतः शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी या सुधारणा अत्यंत महत्वाच्या आहेत. कृषी क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. आता शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही उत्तम किमतीला कुठल्याही बंधनाविना विक्रीसाठी नेता येणार आहे. अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यात सुधारणा करत, शेतकऱ्यांसाठी जाचक असलेले काही नियमन रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.\n15. 2020 या वर्षात आपण काही कठीण धडे शिकलो आहोत. आपण निसर्गाचे स्वामी आहोत, हा मानवाचा भ्रम एका अदृश्य विषाणुने दूर केला आहे. आपली चूक सुधारून निसर्गासोबत सलोख्याने राहायला अजून फार उशीर झालेला नाही, यावर माझा विश्वास आहे. हवामानातील बदलाप्रमाणेच या साथीच्या आजाराने अवघ्या जगाला आपल्या समान भविष्याची जाणीव करून दिली आहे. सद्यस्थितीत अर्थकेंद्रित समावेशापेक्षा मानवकेंद्रित सहकार्य जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. हा बदल जितक्या व्यापक स्वरूपात होईल, तितकाच तो मानवतेसाठी कल्याणकारक असेल. आपसातले सर्व मतभेद बाजूला ठेवून आपला ग्रह वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे मानवतेचे शतक, अशी एकविसाव्या शतकाची ओळख निर्माण झाली पाहिजे.\n16. निसर्ग मातेसमोर आपण सगळे समान आहोत आणि आपले अस्तित्व टिकवून विकास साध्य करण्यासाठी आपण आपल्या सोबतच्या इतर रहिवाशांवर अवलंबून आहोत, हा दुसरा महत्त्वाचा धडा आपण शिकलो आहोत. मानवी समाजाने तयार केलेली कोणतीही कृत्रिम विभागणी कोरोना विषाणू जाणत नाही. आपण सर्व प्रकारचे मानवी मतभेद, पूर्वग्रह आणि अडथळ्यांमधून बाहेर पडण्याची गरज आहे, यावरचा विश्वास यातून दृढ होतो. करुणा आणि परस्पर सहकार्य, ही मुल्ये भारतीय नागरिकांनी मूलभूत मुल्ये म्हणून स्वीकारली आहेत. आपल्या आचरणामध्ये हे गुण जास्त प्रमाणात सामावून घेण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच आपण आपल्या सर्वांसाठी उत्तम भविष्य घडवू शकू.\n17. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची वाढ करण्याची आवश्यकता, हा तिसरा धडा आपण शिकलो आहोत. आपली सार्वजनिक रुग्णालये आणि प्रयोगशाळा कोवीड – 19 विरुद्धच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. सार्वजनिक आरोग्यसेवांमुळेच गरिबांना या साथीच्या रोगाचा मुकाबला करणे शक्य झाले आहे. हे लक्षात घेता, सार्वजनिक आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सक्षमीकरण गरजेचे आहे.\n18. चौथा धडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक वेगाने विकास होण्याच्या आवश्यकतेला अधोरेखित केले आहे. टाळेबंदी आणि त्यानंतर टाळेबंदीचे नियम शिथिल करताना, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे प्रशासन, शिक्षण, उद्योग, कार्यालयीन कामकाज आणि सामाजिक संपर्क या बाबींसाठी प्रभावी साधन म्हणून समोर आले आहे. या तंत्रज्ञानामुळे आयुष्ये वाचवण्याबरोबरच कामकाज पुन्हा सुरु करण्याचा दुहेरी हेतू साध्य होऊ शकला आहे.\n19. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कार्यालये आपली कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने आभासी मंचाचा वापर करत आहेत. न्यायसंस्था सुद्धा न्यायदानासाठी आभासी पद्धतीने न्यायालयीन कामकाज करीत आहेत. राष्ट्रपती भवनात सुद्धा आम्ही आभासी परिषदा आयोजित करण्यासाठी आणि इतर अनेक उपक्रम राबविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण साधनांनी, शिक्षण आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये घरून काम करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. अर्थव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील काही आस्थापनांना अतिरिक्त काम करणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अशाप्रकारे निसर्गाशी सलोखा साधताना आपण आपले अस्तित्व जपत विकास साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा धडा शिकलो आहोत.\n20. हे धडे मानवतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत‌. युवा पिढीने सुद्धा यातून बोध घेतला आहे आणि त्यांच्या हातात भारताचे भविष्य सुरक्षित आहे, याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांसाठीच हा कठीण काळ आहे आणि युवा पिढीसाठी तो जास्तच कसोट���चा आहे. शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे आमच्या देशातील मुलामुलींच्या मनात काळजीचे वातावरण निर्माण झाले असेल आणि त्यामुळे काही काळासाठी त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा झाकोळून गेल्या असतील. मात्र या सर्वांना मला सांगावेसे वाटते की कसोटीचा हा काळ कायम राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मेहनत करणे थांबवू नये. अशा प्रकारच्या विनाशक काळानंतर समाजाने, अर्थव्यवस्थेने आणि देशांनी नवी भरारी घेतल्याची असंख्य प्रेरणादायी उदाहरणे आपल्याला भूतकाळात सापडतील. आमच्या देशाचे आणि युवा वर्गाचे भवितव्य उज्वल आहे, अशी खात्री मला वाटते.\n21. आपल्या बालकांना आणि युवकांना भविष्यासाठी उपयुक्त शिक्षण प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण राबविल्यामुळे एक नवी दर्जेदार शिक्षण व्यवस्था विकसित होईल आणि त्यामुळे भविष्यातील आव्हानांचे रूपांतर संधीत होईल आणि त्यायोगे नव भारताच्या निर्मितीचा मार्ग सुकर होईल. आमच्या युवकांना मुक्तपणे आपल्या आवडीनुसार आणि बुद्धिमत्तेनुसार विषयांची निवड करता येईल. आपली क्षमता जोखण्याची संधी त्यांना मिळू शकेल. आमच्या भावी पिढ्या आपल्या क्षमतेच्या बळावर रोजगार मिळवतील आणि त्याच बरोबर इतरांसाठीही रोजगार संधी निर्माण करतील.\n22. राष्ट्रीय शिक्षण धोरणात दीर्घकालीन प्रभाव करणारा दूरगामी दृष्टीकोनही समाविष्ट आहे. या धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात “समावेशकता, नाविन्यता आणि संस्था” संस्कृती सक्षम होईल. कोवळ्या मनांना उन्मुक्तपणे विकास साधता यावा, यासाठी मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यामुळे भारतीय भाषांबरोबरच देशाची एकताही अधिक दृढ होईल. सक्षम देश घडविण्यासाठी युवांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे त्या दिशेने टाकलेले एक योग्य पाऊल आहे.\n23. अवघ्या दहा दिवसांपूर्वी अयोध्येत श्री राम जन्मभूमी येथे मंदिराचे बांधकाम सुरू झाले. हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण होता. देशातील नागरिकांनी याबाबतीत दीर्घकाळ संयम राखला आणि न्यायव्यवस्थेवर अखंड विश्वास दाखवला. रामजन्मभूमीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच सोडविण्यात आला. सर्व संबंधित पक्षांनी आणि जनतेने सर्वोच्च न्यायालयाच्या न��र्णयाचा आदराने स्वीकार केला आणि अवघ्या जगासमोर शांतता, अहिंसा, प्रेम आणि सलोखा या भारतीय मूल्यांचा आदर्श ठेवला. या स्तुत्य आचरणाबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो.\n24. जेव्हा भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले, तेव्हा लोकशाहीचा प्रयोग आपल्या देशात फार काळ चालणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. आपल्या प्राचीन परंपरा आणि समृद्ध विविधता, हे आपल्या राजकीय व्यवस्थेच्या लोकशाहीकरणातले अडथळे ठरतील, असा त्यांचा कयास होता. आपण मात्र आपली ही बलस्थाने जपली आणि त्याचमुळे जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश एवढा जिवंत ठरला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी भारताने आपली ही अग्रणी भूमिका कायम ठेवणे गरजेचे आहे.\n25. कोरोनाच्या या साथीच्या रोगाच्या काळात आपण सर्वांनी दाखविलेल्या संयमाचे आणि शहाणपणाचे जगभरात कौतुक झाले आहे. यापुढेही आपण अशाच प्रकारे काळजी घ्याल आणि जबाबदारीने वागाल, याची मला खात्री वाटते.\n26. बौद्धिक आणि अध्यात्मिक समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी प्रोत्साहक ठरेल, असे बरेच काही आपण जगाला देऊ शकतो. याच भावनेसह मी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.\nसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः \nसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् ॥\nसर्व आजारांपासून मुक्त राहोत,\nजे काही पवित्र आहे, त्याचे सर्वांना दर्शन व्हावे,\nकोणालाही दुःख होऊ नये.\nया प्रार्थनेतून सर्वांच्या कल्याणासाठी दिलेला संदेश, ही मानवतेसाठी भारतातर्फे एक अनोखी भेट आहे.\n27. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे अभिनंदन करतो. आपणा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.\n← राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे,दीड लाख ॲक्टिव्ह रुग्ण – राजेश टोपे\nकोरोनाचा मुकाबला करत जिल्ह्याची विकासात्मक वाटचाल – पालकमंत्री वर्षाताई गायकवाड →\nहवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर\nउत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मविश्वास, अभ्यास, मनन आवश्यक : राज्यपाल\nरुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सुधारुन 62.09%पर्यंत\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बा��री मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/bat-vs-crane-wings-and-tail/comparison-61-84-4", "date_download": "2020-10-01T02:25:21Z", "digest": "sha1:IQN42MTWDCVL2PYGUKMHRIN77DSZF7WY", "length": 4042, "nlines": 145, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "फलंदाज वि क्रेन पंख आणि शेपूट", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nफलंदाज वि क्रेन पंख आणि शेपूट\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 पंख आणि शेपूट\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nक्रेन वि उडू न शकणारा एक मो...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/kangana-ranaut/", "date_download": "2020-10-01T00:40:01Z", "digest": "sha1:WOGNOPWKV2BYMGOYA4T33KASGQFF4BO6", "length": 3554, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "kangana ranaut Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहाथरस सामूहिक बलात्कार : योगींवर दृढ विश्वास असल्याचे सांगत कंगनाने केली ‘ही’ मागणी\nकंगनाची महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती; म्हणाली…\nकंगनाचे ट्‌विट, राऊतांची मुलाखत सादर करा\nदीपिका पदुकोणची उद्या होणार चौकशी\nकंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,…\nदीपिका पदुकोणची आज चौकशी\nएनसीबीच्या कारवाईवर नगमाचा सवाल, ‘कंगना चौकशी का नाही\n…तर मग सीबीडी ऑईल ऑनलाइन कसे उपलब्ध \nउद्धव ठाकरे, संजय राऊत… म्हणत कंगनाने पुन्हा केला हल्लाबोल\nरकुल प्रीत सिंहचा एनसीबीला ‘नो रिस्पॉन्स’\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/balkrida-abhang-33/?vpage=4", "date_download": "2020-10-01T02:22:22Z", "digest": "sha1:6WS5XF5OPMYCESAJO2UGGYDW7GCZ5QQB", "length": 8211, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बाळक्रीडा अभंग क्र.३३ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] पोकळ तत्वज्ञान\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nHomeअध्यात्मिक / धार्मिकबाळक्रीडा अभंग क्र.३३\nSeptember 13, 2018 धनंजय महाराज मोरे अध्यात्मिक / धार्मिक, अभंग\nकाय आतां यासि म्हणावे लेकरू जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥\nमाया याची यासि राहिली लपून कळो नये क्षण एक होता ॥२॥\nक्षण एक होता विसरली त्यासी माझे माझे ऐसे करी बाळा ॥३॥\nकरी कवतुक कळो नेदी कोणा योजूनि कारणा तेचि खेळे ॥४॥\nते सुख लुटिले घरिचिया घरी तुका म्हणे परी आपुलाल्या ॥५॥\nमाझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||\nAbout धनंजय महाराज मोरे\t42 Articles\nधनंजय महाराज मोरे हे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा वाचन, आळंदी ते पंढरपूर दिंडी चालक, असून त्यांचे मोबाईल वर चालणारे धार्मिक सॉफ्टवेअर गुगल प्लेस्टोर वर आहेत. ते धार्मिक संत साहित्य व आध्यात्मिक साहित्य या विषयांवर लिहितात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/maharashtra/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD", "date_download": "2020-10-01T00:39:20Z", "digest": "sha1:T7KOI7KU67QIGXIY7FBIZLVI2UOTZGIK", "length": 7595, "nlines": 115, "source_domain": "abhivrutta.com", "title": "विदर्भ – ABHIVRUTTA", "raw_content": "\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nवर्धा / मुंबई : वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट [ wardha dryport] उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील…\nडॉ. निखिल चांदुरे यांना नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस पदवी\nयवतमाळ : डॉ. निखिल दत्ता चांदुरे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातून नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस ही पदवी प्राप्त केली आहे. डॉ. निखिल चांदुरे यांनी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय…\nगोंडवाना विद्यापीठास यूजीसीतर्फे १२-बी दर्जा प्राप्त\nमुंबई / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२-बी दर्जा प्राप्त झाला आहे. आता विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली…\nमालापुरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रारंभ\nयवतमाळ : शासनाने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणाºया पथकाला अचूक माहिती द्यावी़ त्यामुळे आपण कोरोनामुळे होणारे नुकसान टाळू शकतो, असे प्रतिपादन विभागीय…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्राय��ोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/madhya-pradesh/", "date_download": "2020-10-01T01:30:06Z", "digest": "sha1:VVMEB2PA7XJSNQKARC43ARQPEMIE3EGQ", "length": 3712, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "madhya pradesh Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमध्यप्रदेश : पोटनिवडणुकांनंतर जनतेसह कॉंग्रेस दिवाळी साजरी करणार\n‘भाजपसाठी आव्हान नाहीतर प्रियांका गांधी काँग्रेससाठी पनौती’\n“15 महिन्याचा हिशोब मागणाऱ्या भाजपने १५ वर्षाच्या कारभाराचा हिशोब द्यावा”\nमध्य प्रदेश पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस सज्ज\nमध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर पंतप्रधानांचा संवाद\nमध्यप्रदेश : शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या\nमध्यप्रदेशचे भवितव्य पोटनिवडणुका ठरवतील – कमलनाथ\nमुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रुग्णालयातून घरी\nमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना करोनाची लागण\nमध्य प्रदेशात कॉंग्रेसला आणखी एक हादरा\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/c-patil-bjp.html", "date_download": "2020-10-01T01:32:41Z", "digest": "sha1:CGPI3QDDSEHAWP54PVG5MLLCDBQ5IYP7", "length": 15755, "nlines": 116, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राज्यात भाजपाशिवाय अन्य कोणी सरकार स्थापन करू शकत नाही - KhabarBat™", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबई राज्यात भाजपाशिवाय अन्य कोणी सरकार स्थापन करू शकत नाही\nराज्यात भाजपाशिवाय अन्य कोणी सरकार स्थापन करू शकत नाही\nप्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन\nविधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार बनवू शकत नाही, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.\nभाजपा, महाराष्ट्रची प्रदेश बैठक मुंबईत शुक्रवारी झाली. बैठकीच्या कामकाजाची माहिती मा. प्रदेशाध्यक्षांनी समारोपानंतर पत्रकारांना दिली. त्यावेळी ते बोलत होते.\nभाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीचा समारोप केला. ते म्हणाले की, आगामी पाच वर्षात देशात पायाभूत क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे देशामध्ये व्यवसायाला व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रचंड वेगाने पुढे जाईल. त्याच दिशेने जाण्यासाठी महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे व तसे सरकार नक्की स्थापन करू, असा विश्वास आहे.\nऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे 325 तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच भाजपाच्या संघटन पर्वात पक्षाची बूथपातळीपासून मजबूत बांधणी करावी, अशा सूचना मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांना केल्या.\nमा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, \"विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांना एकूण १ कोटी ४२ लाख मतं मिळाली. पक्षाचे निवडून आलेले १०५ आमदार आणि इतर अपक्ष सहयोगी आमदारांसह भाजपचं संख्याबळ ११९ इतके आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशिवाय राज्यात कोणीही सरकार बनवू शकत नाही.\"\nते पुढे म्हणाले की, \"राज्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम असून, आगामी काळात ही रचना अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आजच्या बैठकीत यासंबंधीची रुपरेषा निश्चित करुन, सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.\"\n\"लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीत देशातील सूज्ञ जनतेने राहूल गांधींना अद्दल घडवली‌. संपूर्ण देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केले. यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राहुल गांधींना याप्रकरणी माफी मागायला लावली. न्यायालयाने त्यांचा माफीनामा मंजूर केला. राहुल गांधी यांनी देशातल्या जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशातल्या जनतेचीही माफी मागावी, यासाठी भारतीय जनता पक्ष आंदोलन पुकारणार आहे,\" असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.\nसमारोप सत्राला व्यासपीठावर भाजपा विधिमंडळ पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मा. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि संजय धोत्रे, पक्षाचे नेते हरिभाऊ बागडे, एकनाथराव खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर व अतुल भातखळकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.\nसकाळच्या सत्रात पक्षाचे राष्ट्रीय निर्वाचन अधिकारी राधामोहनसिंह यांनी संघटनात्मक निवडणुकीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे राज्याचे निवडणूक अधिकारी व प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर उपस्थित होते.\nमा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी विश्लेषण सादर केले. मा. विजयराव पुराणिक यांनी केंद्र सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाची माहिती दिली. मा. सुजितसिंह ठाकूर यांनी पक्षाच्या निवडणूक समीक्षा योजनेची माहिती दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी रामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची सविस्तर माहिती दिली.\nTags # महाराष्ट्र # मुंबई\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर महाराष्ट्र, मुंबई\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/12/encroachment-grampanchayat.html", "date_download": "2020-10-01T00:35:02Z", "digest": "sha1:YEBCDTF54GOVP5XYVLPPT7WV4Y7GWHYX", "length": 16289, "nlines": 112, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "ग्रामपंचायत सदस्याच्या भाच्याच्या अतिक्रमीत जागेवर ईमला कर - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर ग्रामपंचायत सदस्याच्या भाच्याच्या अतिक्रमीत जागेवर ईमला कर\nग्रामपंचायत सदस्याच्या भाच्याच्या अतिक्रमीत जागेवर ईमला कर\nआमच्या जागेवर केव्हा लागणार नहर झोपडपट्टी वासीयांचा संतप्त सवाल\nभानेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह\nपरिसरातील भानेगाव ग्रामपंचायत त्यांच्या गलथान कारभारामूळे चर्चेत आहे सदर ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 1 नहर परिसरात असलेले झोपडपट्टी परिसरातील नागरिक ग्रामपंचायतच्या कारभारामुळे कमालीचे त्रस्त झाले आहे त्यांनी अतिक्रमन केलेल्या जागेवर ईमला कर लावून देण्याची मागणी करण्यात आली मात्र ग्रामपंचायत प्रशासना कडून मागील अनेक वर्षांपासून ईमला कर लावून देण्यात आल्या नाही मात्र यादरम्यान एका ग्रामपंचायत सदस्याच्या भाच्याला विज पुरवठा घेण्यासाठी हि सवलत देण्यात आली त्यामुळे नहर परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी त्यांच्या जागेवर ईमला कर कधी लावणार असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे सावनेर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भानेगाव ग्रामपंचायत येथे मागील अनेक वर्षांपासून केदार गटाची सत्ता असून आ केदार यांचे निकटवर्तीय रविंद्र चिखले हे 2017 ला झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदावर थेट निवडून आले आहेत सदर ग्रामपंचायतच्या हद्दीतील वार्ड नंबर 1 नहर परिसरात मागील अनेक वर्षापासून 20 -25 कुटुंब वास्तव्यास आहे नागेश्वर कवडू बर्वे, कलाबाई बिंजाडे, वैशाली रमेश उईके, कुसुम डहाके, ओकार सरोदे, गिता प्रकाश भिमटे आदि नागरिकांनी त्यांच्या अतिक्रमण केलेल्या जागेवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत ईमला कर लावून देण्यासंदर्भात सन 2015 पासून शपथ पत्र व अर्ज सादर केलेत तर काहींनी 2019 मध्ये सुद्धा पाठपुरावा केला मात्र त्याना ईमला कर लावून देण्यात आला नाही अलीकडच्या काळात ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर डोंगरे यांचा भाचा दिपक शिंगाडे यानी नहर परिसरात अतिक्रमण करून किराणा दुकान थाटले आहे वास्तविक पाहता ग्रामपंचायत सदस्य डोंगरे यांचेच किराणा दुकान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर डोंगरे यांनी विज पुरवठा घेण्यासाठी त्यांच्या भाचाच्या नावावर ईमला कर पावती घेतली असल्याचे सांगितले.मात्र 2015 पासून मागणी करीत असलेल्या नागरिकांना ईमला कर लावून देण्यात आला नाही गावाचा सरपंच जनतेतून थेट निवडून आल्याने त्यांच्यासाठी गावातील सर्वच नागरिक एक सारखे आहेत त्यामुळे मग एक मायचा एक मावशीचा कसा काय होऊ शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nमहावितरण कंपनीने दिला नियमबाह्य विज पुरवठा\nअलिकडे महावितरण कंपनीने ग्रामपंचायत कडून विजेचा दाखला मागविने ग्राहकांकडून बंद केले आहे पण विज पुरवठ्या साठी मिटर देत असतांना कर पावती आवश्यक आहे अलीकडे विज चोरी करण्यापेक्षा महावितरण कंपनीने मिटर देण्याचा सपाटा लावला आहे ग्रामपंचायत सदस्य यांचा भाचा दिपक शिंगाडे यांनी विज पुरवठा घेण्यासाठी भानेगाव ग्रामपंचायत कडून ईमला कर पावती घेतली त्यांना रितसर मिटर देण्यात आले मात्र अतिक्रमण केलेल्या जागेत इलेक्ट्रिक खांब नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या भागातून विज पुरवठा देण्यात आला जवळपास हे अंतर 100 फूट असल्याची माहिती आहे केव्हाही या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता आहे महावितरण कंपनीने काही अटी शर्ती दिल्या आहेत राष्ट्रीय महामार्गावरून शिंगाडे यांना सर्व्हिस वायर देण्यात आला आहे सदर बाब हि नियम बाह्य आहे सदर विज पुरवठा देतांना सर्व नियम धाब्यावर बसवून दिला आहे यासंदर्भात महावितरण कंपनीचे अभियंता बामलोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकाशी करणार असल्याचे सांगितले.\nदुकानासाठी विज पुरवठा आवश्यक\nवार्ड नंबर 1 नहर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चहा, पानठेला, पंचर दुकाने, उपहार गृह ,कपडे प्रेस आदि दुकाने थाटलेली आहे भानेगाव हद्दीतील पारशिवनी टी पाईन्ट अलीकडे रोजगाराचे केंद्र बनले आहे मात्र याठिकाणी विज पुरवठा घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडून त्यांना ईमला कर पावती आवश्यक आहे सदर ग्रामपंचायत प्रशासन येथील नागरिकांना रोजगार देऊ शकत नाही मात्र जो आपल्या पायावर उभा होण्याचा प्रयत्न करतो त्यांना मदत करने तितकेच खरे आहे मात्र सर्व मुंग गिळून बसले आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रम���ंक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5590", "date_download": "2020-10-01T01:43:33Z", "digest": "sha1:A6PVOTCVF3KCA6PLGRAWY6C6SHLNQBH2", "length": 9863, "nlines": 126, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक? – ABHIVRUTTA", "raw_content": "\nकोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक\nकोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक\nनागपूर : बोलताना, खोकताना वा शिंकताना आपल्या तोंडातून वा नाकातून हवेत उडणारे तुषार रोखण्यात मास्क (चेहरा आच्छादक) महत्त्वाची भूमिका निभावत आहे. जनजागृतीमुळे भारताच्य�� शहरी भागातील 76 टक्के लोक मास्कचा उपयोग करू लागले आहेत, असे जागतिकद दर्जाची सर्वेक्षण संस्था ‘इप्सॉस’ ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने वापरल्यास मास्कमुळेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.\nजगातील अनेक देश कोरोना लशीच्या संशोधनावर काम करत आहेत. कदाचित त्यासाठी नवे वर्षही उजाडेल़ मात्र, तोपर्यंत संसर्ग रोखणे आणि जीव वाचवणे इतकेच आपल्या हाती आहे. म्हणून मोठ्या गांभीर्याने मास्कच्या वापराकडे संपूर्ण जगाने बघितले पाहिजे. संसर्ग रोखायचा असल्यास सरकारने आखून दिलेल्या निर्देशानुसार योग्य पद्धतीने मास्क घालणे जरुरी आहे. पद्धत अयोग्य असेल, तर संसर्गापासून ठेवणारा मास्क अडचणी उभ्या करू शकतो. मास्क घालण्याच्या योग्य पद्धतीबाबत आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. याशिवाय दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर, सतत हात धुणे, मास्क व चेहºयाला हात न लावणे आदी सवयी पाळणे गरजेचे असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.\nमास्क घालण्यापूर्वी हात स्वछ धुवा, तो फाटलेला नसावा, सुती कपड्यापासून तयार केलेला असावा, मेटल पीसकडील भाग वर असावा, रंगीत भाग बाहेर असावा, मेटल पीस नाकावर घ्यावा, तोंड, नाक व हनुवटी पूर्ण झाकणे गरजेचे, संपूर्ण चेहºयावर लावावा,मास्कला वारंवार हात लावणे टाळावे, मास्कला कानाच्या मागून काढावा, काढल्यानंतर हात स्वछ धुणे अपेक्षित.\nकोरोनामुळे मृत्यूचा असाही भयाण चेहरा\nनागपुरात शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू\nOne thought on “कोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक\nPingback: कोरोनामुळे मृत्यूचा असाही भयाण चेहरा – ABHIVRUTTA\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन\nफरार महिला आरोपीला अटक\nकायदे, दंड करून मार्ग निघणार नाही : मुख्यमंत्री\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/dwayne-johnson-transit-today.asp", "date_download": "2020-10-01T02:27:19Z", "digest": "sha1:UWSCP6DOFYIGN2FDLEXJ2FY3MZWUFZBQ", "length": 11202, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ड्वेन जाँनसन पारगमन 2020 कुंडली | ड्वेन जाँनसन ज्योतिष पारगमन 2020 dwayne johnson, actor, wrestler", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nज्योतिष अक्षांश: 35 N 7\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nड्वेन जाँनसन प्रेम जन्मपत्रिका\nड्वेन जाँनसन व्यवसाय जन्मपत्रिका\nड्वेन जाँनसन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nड्वेन जाँनसन 2020 जन्मपत्रिका\nड्वेन जाँनसन ज्योतिष अहवाल\nड्वेन जाँनसन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nड्वेन जाँनसन गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल.\nड्वेन जाँनसन शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nनाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुम��्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.\nड्वेन जाँनसन राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.\nड्वेन जाँनसन केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nड्वेन जाँनसन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nड्वेन जाँनसन शनि साडेसाती अहवाल\nड्वेन जाँनसन दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2019/11/chandrakant-patil.html", "date_download": "2020-10-01T02:03:34Z", "digest": "sha1:52BO2BE3VQVN6T3RDNMDF75MFAJ6W2MW", "length": 11182, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्था��न होणार - KhabarBat™", "raw_content": "\nHome मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार\nभाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.\nभारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित होते.\nमा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष - शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत.”\nते म्हणाले की, “सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दारं २४ तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी मा. देवेंद्रजी फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी मा. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.”\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-effect-solutions/", "date_download": "2020-10-01T00:20:58Z", "digest": "sha1:2VU4HNCAXLONTIDY5KMJVTIHYYOQOP4Z", "length": 3043, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown effect solutions Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLifestyle : लॉकडाऊनमध्ये सलून बंदच नागरिकांमध्ये वाढली ‘टक्‍कल’ची क्रेझ\nएमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. त्या��ुळे संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी केशकर्तनालय सुद्धा बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत डोक्यावर वाढलेल्या केसांच करायचे काय\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gadchiroli/60-loan-purchase/", "date_download": "2020-10-01T01:06:19Z", "digest": "sha1:UAMD5CQT4PBJEB2PX3T6QDCOXZRJRWLG", "length": 30293, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "खरीपात ६० टक्के कर्जवाटप - Marathi News | 60% loan purchase | Latest gadchiroli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nखरीपात ६० टक्के कर्जवाटप\nयावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले.\nखरीपात ६० टक्के कर्जवाटप\nठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका माघारल्या : जिल्हा बँकेने गाठले ९२.९० टक्के उद्दिष्ट\nगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सहकार विभागाने ठरवून दिलेले पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात बँकांना यश आले. ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचे केवळ ४०.४० टक्के उद्दिष्ट गाठले तर जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक ९२.९० टक्के कर्जवाटप करून याही वर्षी आघाडी घेतली आहे.\nयावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले. या बँकेने ५५ कोटी ७५ लाखांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ५१ कोटी ७९ लाखांचे कर्जवाटप केले. हे कर्ज १६ हजार ५३ शेतकऱ्यांना देण्यात आले.\nराष्ट्रीयीकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ३१ कोटी ७१ लाख वाटप झाले. हे कर्ज ५३६८ शेतकºयांना देण्यात आले. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना जेमतेम १६.१६ टक्केच कर्जवाटप केले. त्यांनी अवघ्या सात शेतकऱ्यांना ३२ लाखांचे पीक कर्ज दिले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १८३५ शेतकºयांना ११ कोटी ६९ लाखांचे कर्जवाटप करत ५३.६९ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.\nरबी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांना मिळून २३ कोटी १८ लाखांचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट कोणत्या बँका किती प्रमाणात गाठतात याकडे शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.\nपाच हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत\nकर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्षे झाली तरी अजून ५ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात ४० हजार ४०० शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविले आहे. त्यापैकी ३५ हजार ३३१ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्जमाफीसाठी पुरेसा निधी सध्या सरकारकडे नाही. बँकांनी त्यासंबंधीचे पत्र सरकारकडे पाठविले आहे. परंतू निधीअभावी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही.\nगेल्यावर्षीच्या कर्जमाफीनंतर यावर्षी कर्जाचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाले. कर्जवाटपाचे लक्ष्यच कमी देण्यात आल्याने वाटपही घटले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २०२ कोटी ९१ लाख कर्जवाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ५२.५६ टक्के उद्दीष्ट गाठत २५ हजार ५४१ शेतकऱ्यांना १०६ कोटी ६४ लाखांचे कृषी कर्ज वाटण्यात आले.\nयावर्षी मात्र कर्जवाटपाचे लक्ष्य घटवून १५७ कोटी ७० लाख केले होते. त्यापैकी ६०.३६ टक्के लक्ष्य गाठत ९५ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटण्यात आले. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होऊन २३ हजार २५६ वर आली आहे.\nशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, नंदकुमार घाटेंची मागणी\nसिन्नर बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात आजपासून टोमॅटो लिलाव सुरु\nरोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान \nविरोधक शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत\nसातबारा कोरा होताच नव्या कर्जाचा बोझा\nकीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\n५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित\nअनेकांची जनता कर्फ्यूतून माघार\nजनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर\nनागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी\nयेथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पा���ता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/fear/", "date_download": "2020-10-01T01:53:46Z", "digest": "sha1:QDLVWCQ6Y7XVHJJIR2JZ6D3GDLYFI5BR", "length": 16305, "nlines": 133, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "fear - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n करुणा विस्तारी – भाग २ (Mother Durga\n करुणा विस्तारी – भाग २ (Mother Durga Expand Your Compassion – Part 2) आदिमाता चण्डिकेची ‘दुर्गे दुर्घट भारी….’ या आरतीला श्रद्धावानांच्या हृदयात अनन्यस्थान आहे. या आरतीचा अर्थ सांगताना बापुंनी यातील अनेक भक्तिमय उलगडून दाखवले. ‘हे माय दुर्गे Expand Your Compassion – Part 2) आदिमाता चण्डिकेची ‘दुर्गे दुर्घट भारी….’ या आरतीला श्रद्धावानांच्या हृदयात अनन्यस्थान आहे. या आरतीचा अर्थ सांगताना बापुंनी यातील अनेक भक्तिमय उलगडून दाखवले. ‘हे माय दुर्गे माझ्यासाठी तुझी करुणा विस्तार कारण तू सर्वसमर्थ आहेसच’, अशी साद मोठ्या आईला या आरतीत घातली आहे. दुर्गे दुर्घट भारी या आरतीच्या ओळींबद्द्ल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले,\nइतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते (Comparing Yourself To Others Leads To Frustration) माणूस जेव्हा इतरांशी तुलना करतो, तेव्हा त्या तुलनेतून तो स्वत:ला कमी लेखू लागतो. पण माणूस जेवढा स्वत:ला ओळखतो, तेवढा इतरांना ओळखत नाही आणि म्हणूनच ही तुलनाच मुळात चुकीची आहे. अचूक आणि परिपूर्ण होण्याची भीती माणसाचे खच्चीकरण करते. इतरांशी तुलना करणे माणसाला निराशेकडे(Frustration) नेते , याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Step Out Of Comfort Zone) जी गोष्ट माणसाला सहजतेकडून असहजतेकडे, सुखद सहजतेकडून असहजतेकडे घेऊन जाते, ती गोष्ट भय उत्पन्न करते. माणसाला जर या भयाचा नाश करायचा असेल, तर त्याला आराम-स्थिती सोडून पुरुषार्थ करावा लागतो. आराम-स्थितीच्या क्षेत्राबाहेर म्हणजेच कम्फर्ट झोनबाहेर पडून पुरुषार्थ करण्याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥\nविचार करताना सावध रहा (Be Cautious While Thinking) तुलनेतून भय उत्पन्न होते आणि तुलना ही चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या विचारांमधून उत्पन्न होते. म्हणूनच विचार करताना विवेकाची, मर्यादेची आवश्यकता असते. चुकीचे विचार मानवाच्या अन्तर्बाह्य परिस्थितीत चुकीचे बदल घडवतात. व��चार करताना बाळगण्याचा सावधपणा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nअसुरक्षिततेतून भय उत्पन्न होते प्रत्येक जिवाठायी असणारी स्वसंरक्षणाची सहजप्रेरणा ही मानवाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्यात वसत असते. त्याचबरोबर हेदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे की असुरक्षिततेमुळे मानवाला भय वाटत असते. भयाचे कारण असणार्‍या असुरक्षिततेबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nभय आणि क्रोध यांतील संबंध सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nभीतीविरुद्ध लढायला शिका भीती असणार्‍या माणसाचा उपहास करू नये कारण प्रत्येकाच्या मनात कशाची ना कशाची तरी भीती असतेच. त्या भीतीवर मात करायला मानवाने शिकायला हवे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nआजारासंबंधित खोटी भीती False Fear About Illness – माणसाच्या मनात त्यानेच निर्माण केलेल्या ‘खोट्या मी’मुळे त्याच्या मनात अनेक चुकीच्या भित्या असतात. मानवाच्या मनातील आजारपणाची भीती हा या अनेक भित्यांमधील एक प्रकार आहे. अशा या आजारपणासंबंधितच्या खोट्या भीतीचा नाश कसा करावा, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nमानवी गर्भ पर भय असर करता है | भाग – ३ Fear भय के कारण मानव के मन पर बुरे परिणाम होते हैं गर्भवती महिला के गर्भ पर भी भय का असर होता है गर्भवती महिला के गर्भ पर भी भय का असर होता है गर्भवती महिला को इ��� बात का विशेष ध्यान रखते हुए भयकारी बातों से दूर रहना चाहिए गर्भवती महिला को इस बात का विशेष ध्यान रखते हुए भयकारी बातों से दूर रहना चाहिए मानवी गर्भ पर भय किस तरह असर करता है, इसके बारे में परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-lagnavishyak-gauri-kanitkar-marathi-article-2231", "date_download": "2020-10-01T01:08:59Z", "digest": "sha1:6U22WNWDFHNC4FEGH3RHAT2AFNT27YGJ", "length": 17801, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Lagnavishyak Gauri Kanitkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\n‘एवढं कसं कळत नाही\n‘इतकं तरी समजायला हवं..’\n‘समजून सांगायची गरजच पडू नये.’\nफक्त मीच घेतलाय का\nअशी अनेक वाक्‍ये आपण सगळेच जण वेगवेगळ्या वेळी आणि असंख्य वेळा वापरत असतो. तसे पाहता समजूतदारपणा किंवा understanding या शिकण्याच्या गोष्टी आहेत. गंमत म्हणजे त्या शिकून येतातदेखील पण तरीही वरची सगळी वाक्‍ये अगदी वारंवार सहजपणे बोलली जातात. या सगळ्या वाक्‍यांमध्ये आपल्याला हेका किंवा अट्टहास दिसून येतो. ‘कुणीच मला समजून घेत नाही’ हे वाक्‍य तर कायमच ऐकायला येते. हा हेका सोडला तर गोष्टी सोप्या होऊन जातात.\nकोणत्याही नात्यामध्ये समजूतदारपणा हा कळीचा मुद्दा असतोच; पण पती-पत्नी नात्यात तर त्याची जास्तच गरज असते. पती पत्नी नाते समृद्ध करत असताना परस्परांशी सहकार्याची भूमिका हवी. समजून घेण्याची भूमिका हवी. अनेकदा असे म्हटले जाते, की समोरच्या माणसाला जसे आहे तसे स्वीकारायला हवे. परंतु हे वाक्‍य जितक्‍या साधेपणाने किंवा सहजपणाने उच्चारले जाते तितके ते सहज किंवा सोपे नाहीच. माणसाला आहे तसे स्वीकारणे, समजून घेणे यासाठी एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता लागते. ‘आमचे पती पत्नी हे नाते माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे,’ असे सातत्याने आपल्या मनाशी म्हणावे लागते. त्यावेळी ‘समजूतदारपणा’चा मक्ता मीच घेतलाय का या वाक्‍याला तसा अर्थच नाही. कारण नाते कुणासाठी महत्त्वाचे या वाक्‍याला तसा अर्थच नाही. कारण नाते कुणासाठी महत्त्वाचे माझ्यासाठी ना मग त्यासाठी प्रयत्न तर मीच करायला हवेत. तसे पाहता समजून घेणे म्हणजे त्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे. अमुक एका प्रसंगात त्या व्यक्तीला नेमके काय वाटते आहे, हे समजून घेणे.\nअगदी लग्न ठरवत असतानासुद्धा हा समजूतदारपणा कसा कामाला येतो, त्याचे एक उदाहरण पाहूया.\nरिया आणि संकेत दोघे आज दुसऱ्यांदा भेटत होते. आज संकेतने रियाचे प्रोफाइल पूर्ण वाचले होते. पहिल्या भेटीच्या वेळी संकेतने अशी भेटीची कोणतीच तयारी केली नव्हती.. आणि रिया मात्र त्याची पूर्ण माहिती वाचूनच त्याला भेटली होती. हे जेव्हा संकेतच्या लक्षात आले, त्यावेळी त्याला खूप ओशाळवाणे वाटले होते. त्याने तिला ‘सॉरी’ म्हटले होते. त्याच्या अशा प्रकारच्या प्रतिसादामुळे रियाचा चढलेला पारा थोडा कमी झाला होता आणि त्यामुळे आज ते दुसऱ्यांदा भेटत होते. रियाच्या माहितीमध्ये तिचे ब्रेकअप झाल्याचे तिने लिहिले होते. पहिल्या पाच एक मिनिटांच्या गप्पा झाल्यावर संकेतने रियाला विचारले, ‘तुझी माहिती वाचत असताना मला तुझा पहिला ब्रेकअप झाल्याचे समजले आहे. सर्वप्रथम तुझे अभिनंदन की तू ही माहिती लपवली नाहीस आणि दुसरे, तू आता कशी आहेस कुठलाही मानसिक आघात हा त्रासदायकच असतो. तू कशी त्यातून बाहेर आलीस कुठलाही मानसिक आघात हा त्रासदायकच असतो. तू कशी त्यातून बाहेर आलीस कुठलाही ब्रेकअप हा पेनफुलच असतो. Are you ok now कुठलाही ब्रेकअप हा पेनफुलच असतो. Are you ok now\nरियाला क्षणभर कळेचना, काय उत्तर द्यावे किती गाभ्यालाच हात घातलाय याने किती गाभ्यालाच हात घातलाय याने.. तिच्या मनात आले. जेव्हा हे तिचे ब्रेकअप झाले होते, त्यावेळी तिने ते तिच्या आईला सांगितले होते. त्यावेळी तिची आई तिला म्हणाली होती, ‘अगं जाऊ दे. तुझ्यात काय कमी आहे.. तिच्या मनात आले. जेव्हा हे तिचे ब्रेकअप झाले होते, त्यावेळी तिने ते तिच्या आईला सांगितले होते. त्यावेळी तिची आई तिला म्हणाली होती, ‘अगं जाऊ दे. तुझ्यात काय कमी आहे अशी छप्पन्न मुले तुझ्या पुढ्यात आणून मी उभी करीन.’ तिला वाटले होते, आईपर्यंत काही पोचतच नाहीये, मला नेमके काय वाटतेय ते अशी छप्पन्न मुले तुझ्या पुढ्यात आणून मी उभी करीन.’ तिला वाटले होते, आईपर्यंत काही पोचतच नाहीये, मला नेमके काय वाटतेय ते आणि आज मात्र कोण कुठला हा मुलगा किती हळुवारपणे मला विचारतोय की तू कशी आहेस आणि आज मात्र कोण कुठला हा मुलगा किती हळुवारपणे मला विचारतोय की तू कशी आहेस तसे पाहता संकेत फोटोवरून तिला आवडला नव्हता. पण आत्ताच्या त्याच्या बोलण्यामुळे त्याचे दिसणे, त्याचे लुक्‍स तिच्या नजरेतून केव्हाच गायब झाले होते. समोर तिला जाणवत होता तो फक्त त्याचा ओलावा असलेला आवाज तसे पाहता संकेत फोटोवरून तिला आवडला नव्हता. पण आत्ताच्या त्याच्या बोलण्यामुळे त्याचे दिसणे, त्याचे लुक्‍स तिच्या नजरेतून केव्हाच गायब झाले होते. समोर तिला जाणवत होता तो फक्त त्याचा ओलावा असलेला आवाज त्याची समजून घेण्याची क्षमता. रियाचे आणि संकेतचे अजून काहीच नाते तयार झालेले नाही तरीही त्याच्या मनात हा विचार आला होता, आणि त्याने तो मांडलाही योग्य शब्दांत आणि योग्य स्वरांत.\nसमजूतदारपणा ही वृत्ती आहे. ती वृत्ती एकदा अंगी बाणवली, की सगळीच नाती समृद्ध बनत जातात.\nप्रतिभाने खूप मन लावून बिर्याणी केली होती, पण तरीही तिच्या मनासारखी जमली नव्हती. सुरेश ऑफिसमधून आल्यावर तिने त्याला जेवायला वाढले. पहिला घास घेताक्षणीच तो म्हणाला, ‘त्या अमक्‍या तमक्‍या हॉटेलसारखी नाही बुवा जमली.. आणि जमत नाही तर तू करतेसच कशाला\nअनेकदा आपल्याला पदार्थ आवडलेला नसतानादेखील आपण खोटे खोटे कौतुक करतो किंवा सुरेशने आत्ता दिली तशी प्रतिक्रिया देतो. यामध्ये जरी बिर्याणी चांगली झाली नसली तरी तिच्या प्रयत्नांना दाद द्यायला हरकत नसते. तिने त्याच्यासाठी बिर्याणी करणे हे खरे तर प्रेम व्यक्त करण्याची तिची पद्धत आहे. (expression of love) ती समजून घ्यायला हवी. पण नाते भावनिक दृष्टीने जितके जवळचे तितके समजून घेणे कमी कमी होत जाते. आपण जवळच्या माणसांना गृहीत धरायला लागतो. नात्याला गृहीत धरायला लागतो. गृहीत धरायला लागलो, की तिथे हक्क प्रस्थापित होतो आणि हक्क प्रस्थापित झाला की त्या व्यक्तीच्या अवकाशावर (space) अतिक्रमण होते. खरे तर अशा जवळच्या नात्यांमध्येच जास्त काळजी घ्यायला हवी.\nमध्यंतरी एक गोष्ट वाचनात आली होती. एक जपानी मुलगा आणि स्पॅनिश मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करावेसे वाटत होते. त्या आधी ते दोघेही एका धर्मगुरूकडे गेले आणि त्यांनी विचारले की आम्ही लग्न करू का तेव्हा त्या धर्मगुरूने त्यांना विचारले, की तुम्हाला दोघांना एकमेकांच्या भाषा समजतात का तेव्हा त्या धर्मगुरूने त्यांना विचारले, की तुम्हाला दोघांना एकमेकांच्या भाषा समजतात का ते म्हणाले, नाही. आम्हाला अजिबात भाषा समजत ���ाहीत. धर्मगुरू तत्काळ उत्तरले, जरूर लग्न करा. नक्की टिकेल.\nयातला विनोदाचा भाग सोडला तरी खरोखरच आपण आपल्या बोलण्याने समोरच्याला दुखावत असतो. अनेकदा हे जाणूनबुजून करत असतो. एखाद्या व्यक्तीला जर कौतुक करता येत नसेल किंवा त्याला जर कौतुक करायचे सुचत नसेल तर त्यावर टोमणे न मारता, तू केलेले कौतुक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे निःसंदिग्ध शब्दात सांगणे गरजेचे आहे. त्यावर त्याला/तिला कळायला नको का त्यात काय सांगायचे आहे त्यात काय सांगायचे आहे असे म्हणू नये. लेखाच्या सुरवातीची वाक्‍ये या संदर्भात खूप महत्त्वाची आहेत.\nSense of contribution आणि sense of belonging या दोन महत्त्वाच्या गोष्टींमधून ‘समजूतदारपणा’चा प्रत्यय येतो. सहकार्य आणि बांधिलकी या दोन्ही गोष्टी नाते उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सहकार्याची जाणीव आणि बांधिलकीची जाणीव जरी असेल तरी पुरेसे असते. समजून घेणे तसे खूप कठीण नाहीच. स्वतःला समजून घेतले की समोरच्याला समजून घेणे सोपे होऊ शकते.. आणि प्रयत्नांती ते शक्‍यही होते.\nलग्न love space अतिक्रमण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://citykatta.com/category/blog/", "date_download": "2020-10-01T02:05:05Z", "digest": "sha1:GJYSK24KDZUZI2NCP4GNVBGJNG5FMSEA", "length": 2318, "nlines": 66, "source_domain": "citykatta.com", "title": "Blog Archives | CityKatta", "raw_content": "\n‘स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ची पळवापळवी..\nऔरंगाबाद कि संभाजीनगर : नामांतराचा मुद्दा पुढे करून विकासाचे विषयांतर केले जात आहे का \nगुजरात डायरी : इलेक्शन २०१७\nऔरंगाबादची पहिली महिला पायलट कीर्ती राऊत करणार इंडिगोच्या उद्घाटनाच्या विमानाचे उड्डाण\nRemembering Aurangabad Plane Crash…… २६ एप्रिल १९९३: औरंगाबादच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस\nकसारा घाटातील समुद्रास वाहून जाणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबादसाठी होऊ...\nऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/environmental-problems-will-solve-if-agitators-and-ruler-oneness-sanjivkumar/", "date_download": "2020-10-01T01:03:51Z", "digest": "sha1:XB4LPQJSJLWKJKSXI3PPHW55B2KHE2TO", "length": 30220, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आंदोलक-शासन एकत्र बसेल ��रच पर्यावरणाची समस्या निकाली निघेल : विभागीय आयुक्त संजीव कुमार - Marathi News | Environmental problems will solve if agitators and ruler oneness: Sanjivkumar | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅ��्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nआंदोलक-शासन एकत्र बसेल तरच पर्यावरणाची समस्या निकाली निघेल : विभागीय आयुक्त संजीव कुमार\nपर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे ���्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.\nकौस्तुभ चॅटर्जी व नंदकिशोर गांधी यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी, डॉ. गिरीश गांधी, स्वानंद सोनी, समीर सराफ, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड, प्रकाश तागडे, निलेश खांडेकर उपस्थित होते.\nठळक मुद्देकौस्तुभ चॅटर्जी आणि नंदकिशोर गांधी यांना ‘मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’\nनागपूर : पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. जशी वृक्षांची गरज आहे, तशीच मेट्रोचीही गरज आहे. शाश्वत विकास म्हणून दोन्हींचीही गरज आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.\nश्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात वनराई फाऊंडेशनच्या वतीने संजीव कुमार यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी व अमरावती येथील कामधेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्राचे प्रमुख नंदकिशोर गांधी यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरण मंडळाचे स्वानंद सोनी उपस्थित होते. व्यासपीठावर वनराईचे समीर सराफ, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड, प्रकाश तागडे, नीलेश खांडेकर उपस्थित होते.\nलोकशाहीमुळेच विकास होतो, असे नाही तर लोकांच्या सहभागातून शाश्वत विकास साधला जातो. लोकशाहीमध्ये नेतृत्व जसे विचार करेल, त्याअनुषंगाने विकासाचे वेगवेगळे मार्ग अस्तित्वात येत असतात. मुंबईमध्ये मेट्रोसाठी आरे वनांच्या कत्तलीवरून बराच आगडोंब उसळला. मात्र, मेट्रोही गरजेची आहे. अशास्थितीत दोन्ही यंत्रणांनी एकत्र बसून उपाय शोधला असता तर एवढा गोंधळ निर्माण झाला नसता. त्यासाठी आंदोलक आणि शासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे होते.\nयावर्षी गेल्या ५० वर्षात जेवढा पाऊस झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणांची पाण्याची तूट भरून निघाली नाही. शेकडो वर्षे आधी समाजसुधारकांनी महाराष्ट्र घडविला आणि त्याची प्रेरण�� घेऊन आजही तशी माणसे घडत आहेत. मात्र, उत्तर भारतात तसे चित्र नाही. शासकीय योजना अंमलात येण्यापूर्वीच इथल्या लोकसहभागातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. तीच प्रेरणा संपूर्ण भारताला देणे गरजेचे असल्याचे डॉ. संजीव कुमार यावेळी म्हणाले. याप्रसंगी सत्कारमूर्ती कौस्तुभ चॅटर्जी व नंदकिशोर गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किशोर धारिया यांनी केले. परिचय रेखा दंडिगे-घिया यांनी करवून दिला. संचालन अजय पाटील यांनी केले. तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.\nपैसा आणि वेळ नाही तर मुंबईकरांनी आरोग्यही गमावले\nशहरात दिसू लागल्या शंखी गोगलगायी\nजैवविविधतेची माहिती नकाशातून मिळणार\nनॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार\nसोलापुरात आढळली ‘टॅरांटूला’ कोळ्याची नवीन प्रजाती \nपर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज\nनागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार\nनागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी\nबोर व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन पुन्हा बंद\nसीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश\nयुवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन\nCoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/solapur/solapur-woman-murdered-diwali/", "date_download": "2020-10-01T01:28:55Z", "digest": "sha1:MZ65G6GDFHL3U7AO3Y5KXEOCOBR4Z266", "length": 27606, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दिवाळीसाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापुरात खून - Marathi News | Solapur woman murdered for Diwali | Latest solapur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचा���ले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रु���्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nदिवाळीसाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापुरात खून\nदमाणी नगरातील घटना; रेल्वे रूळाशेजारी आढळून आला मृतदेह\nदिवाळीसाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापुरात खून\nठळक मुद्दे- रेल्वे रूळाशेजारी आढळला मृतदेह- दिवाळी सण साजरा करण्याासाठी आली होती विवाहित महिला- घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी दिली घटनास्थळाला भेट\nसोलापूर : दिवाळी सणासाठी वडिलाकडे आलेल्या विवाहित महिलेचा सोलापूर शहरातील दमाणी नगरात खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़ या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.\nप्रियंका तुकाराम गोडगे (रा़ साकत, ता़ बार्शी) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे़ प्रियंका ही मुळ दमाणी नगरातील रहिवाशी आहे़ मृत प्रियंका हिचा साकत (ता़ बार्शी) येथील तुकाराम गोडगे याच्याबरोबर विवाह झाला होता़ प्रियंका हिला अडीच वर्षाची मुलगी आहे़ दिवाळी सण साजरा करण्यासाठी दमाणी नगरात आपल्या वडिलांकडे आली होती़ गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास मुलगी आजारी असल्याने तिला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखविण्यासाठी घेऊन गेली होती.\nयाचवेळी अज्ञात मारेकºयांनी तिला दमाणी नगर परिसरात असलेल्या रेल्वे रूळाशेजारी नेऊन जिवे ठार मारले़ या घटनेची माहिती मिळताच प्रियंकांच्या कुटुंंबियांनी घटनास्थळला भेट देऊन बेशुध्द अवस्थेत पडलेल्या प्रियंका हिला उपचारासाठी शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले़ मात्र उपचारापुर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ त्यानंतर प्रियंका हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस करीत आहेत.\nSolapurSolapur City PoliceCrime NewsMurderDiwaliसोलापूरसोलापूर शहर पोलीसगुन्हेगारीखूनदिवाळी\nपोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष व इतरांविरुध्द गुन्हा दाखल\nनागापूरला किराणा दुकानात चोरी\nकोवाडमधील अभय पतसंस्थेची धाडसी घरफोडी उघडकीस, तिघे अटक\nआयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...\nसलुन व्यावसायिकाच्या हत्येचा निषेध\nसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी शितलकुमार जाधव; जमादार बदलीच्या प्रतिक्षेत\nसोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी शितलकुमार जाधव; जमादार बदलीच्या प्रतिक्षेत\nसोलापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्येत घट; दोन क्वारंटाईन सेंटर केले बंद\nपोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...\nघरातून पैसे घेऊन पुण्याला पळून जाणारी दोन अल्पवयीन मुलं पालकांच्या स्वाधीन\nबस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत\nGood News; आता पोस्टातून मिळणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/new-car-launch", "date_download": "2020-10-01T00:16:06Z", "digest": "sha1:7RIOTYPQ332IHKVHWLJLEHOQ7OAG2Z5C", "length": 9598, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "new car launch Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\n‘टाटा मोटर्स’कडून चार कार लाँच होणार, पाहा किंमत\nभारतातील प्रसिद्ध कार निर्मिती कंपनी टाटा मोटर्स भारतात आज (22 जानेवारी) चार कार लाँच (Tata launch new four car) करणार ���हे.\nRenault कंपनीची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा फीचर आणि किंमत\nRenault ने नुकतेच आपल्या कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबरला भारतात लाँच केले. आता कंपनी आपली नवीन फेसलिफ्ट KWID कार लाँच करत आहेत.\nमुंबईत सचिनच्या हस्ते BMW लाँच, किंमत तब्बल…\nमुंबई : बीएमडब्ल्यू इंडियाने आज (16 मे) एक्स 5 मॉडल भारतात लाँच केले. बीएमडब्ल्यू इंडियाने भारतात एक्स 5 चे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. भारतात\n‘या’ 7 सीटर SUV कारवर एक लाख रुपयांची सूट\nमुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कारच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्याही ऑफ सीजनमध्ये आपल्या कारवर सूट देत आहेत. अशी परिस्थिती असतानाही\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/cm-uddhav-thackery-live-maharashtras-notoriety-by-bjp/10501/", "date_download": "2020-10-01T00:53:35Z", "digest": "sha1:BUBCNRNYDIFNDDJAHDQUAIUYFHQUJRLN", "length": 13171, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "‘महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही’ - Latest - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\n‘महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही’\nमी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्यावर मी आज बोलणार नाही, मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या.. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.\nकोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.\nआता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.\nTagged जनतेला संबोधले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nमहाराष्ट्रात नव्या पर्वाला सुरुवात; उध्दव बाळासाहेब ठाकरे नवे मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रात आज नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. शिवसेनाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन […]\nदहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याचा सल्ला मीच दिलता -शरद पवार\nपुणे – पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करा हा सल्ला मीच दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मला पहिला प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही संरक्षणमंत्री होते, काय करायला हवे, त्यावेळी मी त्यांना सांगितले की, काही करू नका. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा. चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा झाली. या […]\nराधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा, राहुल गांधींनी स्विकारला\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानसभा विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा राजीनामा स्विकारला असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाचा प्रचार करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांकडून वारंवार करण्यात येत […]\nमराठा समाजाला न्याय मिळणारचं मोर्चे काढू नकाः मुख्यमंत्री\nकॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत दाखल\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महि���ाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nत्या घटनेला वेगळे वळण; पतीनेच पेटविले पत्नीला\n‘आरे’तील वृक्षतोड त्वरीत थांबवाः सर्वाच्च न्यायालय\nतापसी,भूमिच्या लूकवर चाहते नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/few-facts-about-actor-dhanush-his-special-birthday/", "date_download": "2020-10-01T01:07:30Z", "digest": "sha1:H3CFOH3UWIXPUPMISV3NYBSRB3A2LT2V", "length": 30949, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Birthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष!! - Marathi News | few facts about actor dhanush on his special birthday | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्या���ा एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\n‘कोलावरी डी’ या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. पण आज आम्ही तुम्हाला धनुषबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\nBirthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष\nठळक मुद्दे'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते.\n‘कोलावरी डी’ या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. पण आज आम्ही तुम्हाला धनुषबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.\n28 जुलै 1983 रोजी जन्मलेल्या धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे. वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने वडिलांच्या ‘थुल्लुवाधो इलामाई’ या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे ‘रांझणा’ आणि ‘षमिताभ’ या बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला.\nखरे तर धनुषला अभिनयात अजिबात रस नव्हता. धनुषचे वडील कस्तूरी राजा मोठे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सतत साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांनी ये-जा असे. पण कुठलाही अ‍ॅक्टर आला की, धनुष स्वत:ला एका खोलीत कोंडून घेई. यानंतर वडील आणि भावाने धनुषला कसेबसे अभिनयासाठी राजी केले.\nधनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण प्रतिभा आणि आत्मविश्वास या जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली.\nधनुष 2004 साल��� रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दोघांची भेट झाली होती. या सिनेमातील धनुषचा अभिनय पाहून ऐश्वर्या कमालीची प्रभावित झाली होती. त्यानंतर तिने त्याला बुके पाठवला आणि हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकले. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.\n'कोलावरी डी' या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले होते. धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते. तर गाण्याच्या रेकॉर्डिंगला 35 मिनिटांचा कालावधी लागला होता.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोना संकट : थलायवा मदतीसाठी धावला; वर्कर्सला दिली इतक्या लाखांची मदत\n-म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia\nसारा अली खानला देखील बसला कोरोनाचा फटका, वाचा काय आहे प्रकरण\n'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण\nरजनीकांत यांचा जावई आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ\nरजनीकांत यांचा ‘दरबार’ ठरला ‘घाट्याचा सौदा’, वितरक बसणार उपोषणाला\nखूपच इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी, वाचा ही अनटोल्ड लव्हस्टोरी\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nभारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा... इरफान खानची पत्नी सुतापाने केली मागणी\nसलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था\n\"गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज कशी वाटत नाही\", हाथरस बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-01T01:13:29Z", "digest": "sha1:W6STMFETHPYX62B5SYRDDEANH2N7OJHS", "length": 9175, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "रावेर लोकसभेतून काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nरावेर लोकसभेतून काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर\nin लोकसभा २०१९, featured, खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nमंगळवारी संयुक्त मेळाव्यानंतर अर्ज भरणार\nजळगाव – जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीतर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान या मतदारसंघात आता खा. रक्षा खडसे यांच्याविरूध्द डॉ. उल्हास पाटील असा सामना रंगणार आहे.\nजिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडल्यानंतर उमेदवार म्हणुन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. आज मुंबई येथे पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परीषदेत प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावेर मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.\nडॉ. उल्हास पाटील मंगळवारी अर्ज भरणार\nमाजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी दि. २ रोजी मंगळवारी स. १० वा. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात महाआघाडीचा संयुक्त मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर डॉ. उल्हास पाटील हे अर्ज भरणार आहेत.\nरावेरमधील दोघांवर हद्दपारीची कारवाई\n’आदेशबाबा’ ला मरेपर्यंत जन्मठेप\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\n’आदेशबाबा’ ला मरेपर्यंत जन्मठेप\nभुसावळ रेल्वे स्थानकाचे नाव उर्दू भाषेत टाकण्याबाबत जी.एम. यांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ajit-pawars-loyal-sangram-kote-will-get-a-big-responsibility-in-ncp/", "date_download": "2020-10-01T00:57:24Z", "digest": "sha1:LPBUGWLOTCQJ2XATPIV3PF5JGK5DRKYM", "length": 17246, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अजित पवारांचे अत्यंत विश्वासू संग्राम कोतेंना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार? - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nअजित पवारांचे अत्यंत विश्वासू संग्राम कोतेंना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार\nअहमदनगर : मणक्याचा आजारामुळे संग्राम कोते (Sangram Kote) यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संग्राम कोते यांची दूरध्वनीद्वारे तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच लवकर बरे होऊन महाराष्ट्रात मोठे काम करायचे आहे, असे सां��ितले होते. त्यानुसार कोते यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी पुन्हा सक्रीय होण्याचे आदेश दिले, असल्याचे कोते यांनी सरकारनामा या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच लवकरच पक्षातर्फे मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना कोते यांना राज्यभर फिरावे लागत होते. त्यामुळे त्यांना मणक्यांचा त्रास होऊ लागला. मणकेदुखीमुळे पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देता येणार नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कोते यांचे काम अजित पवार यांच्या चांगले स्मरणात राहिले. त्यांनी जुलैमध्ये कोते यांना फोन करून विचारपूस केली व बरे वाटल्यानंतर भेटण्यासाठी बोलावले. नुकतीच भेट होऊन त्यांना कामाला लागण्याचे आदेश पवार यांनी दिले.\nदरम्यान, संग्राम कोते यांचा विद्यार्थी व तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस कोते यांच्याकडे कुठली जबाबदारी देतात, राज्याचे कोणते पद त्यांना देण्यात येईल, याकडे अहमदनगर जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मोर्चाच्या निमित्ताने हे सर्व कार्यकर्ते कोते यांच्या अधिक जवळ आहेत. त्यामुळे लवकरच पक्षाचे मोठे पद नगर जिल्ह्याकडे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleथिएम विरुध्द झ्वेरेव्ह ही 2014 नंतरची सर्वात तरुण खेळाडूंची अंतिम लढत\nNext articleजाणून घ्या नाओमी ओसाकाचा कोण आहे बॉयफ्रेंड\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,�� ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/ignorance-and-un-security-at-transformer/articleshow/60964259.cms", "date_download": "2020-10-01T02:23:48Z", "digest": "sha1:XSEKMWHTQVAL4V64RPLCOGNLB2DQ7LLX", "length": 8544, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफेरीवाले जैसे थे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा क��ळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/story-flood-sangamner-taluka-64-years-ago-329245", "date_download": "2020-10-01T00:22:36Z", "digest": "sha1:3J55WZ24C6JNU56Q3PTW4T4PEV4AL5HD", "length": 19748, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "संगमनेरला आला पूर... घरे गेली पाण्याखाली; लोक चढले छतावर | eSakal", "raw_content": "\nसंगमनेरला आला पूर... घरे गेली पाण्याखाली; लोक चढले छतावर\nमानसाचे आयुष्य भल्या बुऱ्या आठवणींच्या विणीने बनलेले असते. त्यातील काही आठवणी सुखद तर काही क्लेषकारक असतात.\nसंगमनेर (अहमदनगर) : मानसाचे आयुष्य भल्या बुऱ्या आठवणींच्या विणीने बनलेले असते. त्यातील काही आठवणी सुखद तर काही क्लेषकारक असतात. तरी प्रसंगानुसार त्या आठवतात हे मात्र नक्की. संगमनेर शहरातील प्रवरा नदीकाठच्या सखल भागाला जलमय करणाऱ्या 64 वर्षापूर्वीच्या महापुराची आठवण आजही संगमनेरकरांच्या मनात ताजी आहे.\nआषाढी एकादशीचा 3 ऑगस्ट 1956 सालातील या दिवसाची आठवण अंगावर शहारा उठवते. आदल्या दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली नव्हती. गावातल्या सगळ्या विठ्ठल मंदिरात भजन किर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. आणि अचानक नगरपालिकेच्यावतीने गावात भोंगा फिरू लागला.\nप्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकाच वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावध रहावे. संगमनेरला पूर नवीन नव्हते.\n1946 मध्ये आलेल्या पुराच्या तडाख्यात 500 पेक्षा अधीक घरे सापडूनही फारशी हानी झाली नव्हती. फारतर राम मंदिराशेजारच्या रथापर्यंत पाणी येत असल्याने चिंता नव्हती. भंडारदऱ्याला मुसळधार पाऊस सुरू होता, दुपारी बाराच्या दरम्यान प्रवरेच्या पाण्याची पातळी आणि वेग वाढला, म्हाळुंगीच्या पात्रातून काहीशा संथपणे वाहणाऱ्या पाण्याला सहजासहजी प्रवरा आपल्यात सामावून घेत नाही. मग म्हाळुंगीच्या पाण्याचा फुगवटा वाट फुटेल तिकडे धाव घेतो. यावेळी हेच झाले दोन्ही नद्यांचे पाणी प्रचंड वेगाने पश्चिमेला सरळ वहात जाताना गावातही प्रवेश करीत होते.\nपरदेशी मठ, राम मंदिराशेजारचा हनुमानाचा रथ, चंद्रशेखर चौक ओलांडून पाणी ज्ञानेश्वर मंदिर आणि ब्राम्हण बोर्डिंगच्या पायऱ्यांना लागले तेव्हा मात्र लोकांना या पुराचे गांभीर्य अधिक जाणवले. दुसऱ्याबाजूला पुराचे पाणी शनी वेस ओलांडून चव्हाणपुरा, रंगारगल्लीच्या सीमा ओलांडून पश्चिमेला नेहरू उद्यानापर्यंत आणि खाली बाजारपेठच्या दिशेने सरकायला लागले. कसबा पेठेतल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराच्या पायरीला पुराच्या पाण्याने स्पर्श केला. नदीकाठच्या वाडेकर गल्ली, चंद्रशेखर चौक, परदेशपूरा या भागातील अनेक घरात पाणी शिरले. गोरगरिबांच्या मातीच्या घरांच्या भिंती ढासळल्या. याच भागात विणकर वस्ती व अनेक हातमाग होते.\nअनेकांच्या घरातील तयार झालेली लुगडी, सूताचे अतोनात नुकसान झाले. गावातल्या उंचावरच्या पेटिट शाळा व अन्यत्र लोकांना हलवण्यात आले. अनेकांनी नदीपासून दूर रहात असलेल्या आपल्या परिचितांच्या घरी आश्रय घेतला. प्रवरेच्या मोठ्या पुलावरुन पाणी वाहण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांनी दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतला.\nहे विघ्न टाळण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष अमृतराव ढो��े यांनी प्रवरामाईची खणा नारळाने ओटी भरली. योगायोगाने त्यानंतर हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र या पुराने मोठी हानी केली. अनेकांच्या घरातली भांडी कुंडी, कपडे काहीच शिल्लक राहीले नाही. अनेकांनी पुढचे काही दिवस शाळेत तसेच कचेरीमागील मैदानावर बांबू आणि चटयांच्या तात्पुरत्या राहुट्यांमध्ये आश्रय व भोजनाची व्यवस्था सरकारी यंत्रणेने केली. गावातल्या सगळ्या शाळांना आठ दिवस सुट्टी देण्यात आली.\nनाशिकच्या जयनारायन रघुनाथ कलंत्री यांनी गरजूंना कपडे वाटप केले. निम्म्या संगमनेर गावावर या पुराचा प्रभाव पडला होता. चंद्रशेखर चौकात तर गुडघ्या इतक्या उंचीचा गाळ तयार झाला. घरोघरच्या आडातही चिखल झाल्यामुळे प्यायला किंवा स्वयंपाकाला स्वच्छ पाणी दुर्मिळ झाले होते. या पुरात चारशे घरे पडली. हा पुर अनुभवणारे ज्येष्ठ संगमनेरकर आजही त्या आठवणींनी शहारतात. राज्यातल्या सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांनी संगमनेरच्या या पुराची दखल घेतली होती.\n‘सकाळ’चे संपादक नानासाहेब परुळेकर यांनी ‘सकाळ’च्या वतीने पथक पाठवले होते. त्यांना पेटिटच्या मराळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब दातरंगे यांनी मदत करुन नुकसानीचा अहवाल तयार केला. त्यानुसार सकाळकडून विणकरांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली होती.\n(बातमीतील फोटो 1956 मध्ये आलेल्या महापुराचा चंद्रशेखर चौकातील आहे : सौजन्य : डॉ. संतोष खेडलेकर)\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचिखली गावातील रस्त्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी - रामहरी कातोरे\nसंगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेच्या 5054 अंतर्गतच्या निधीमधून...\nपाच दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन\nश्रीरामपूर (नगर) : शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे....\nऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण रुग्णांची लुट करु नका\nसंगमनेर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. गरज असल्यास रुग्णाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी, मात्र ऑक्सिजनच्या...\nऑनलाइन सेवेसाठी पाच वर्षापासून धडपडतोय ‘संत तुकाराम पुरस्कार’ प्राप्त खांडगेदरा गाव\nबोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली...\nभाजपच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जाजू, पिचड, विखे पाटील\nशिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे...\nशेतकर्‍यांनी ऊसाची अधिकाधीक लागवड करावी : बाबा ओहोळ\nसंगमनेर (अहमदनगर) : दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्व प्रणाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर साखर कारखान्याची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/private-iti-employees-not-getting-their-salaries-due-lockdown-read-full-story-302495", "date_download": "2020-10-01T02:31:04Z", "digest": "sha1:HH4J7HYBRTKRV7MITVDQBHLNE6CSMED7", "length": 15276, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाऊनमुळे खासगी ITI मधील कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ; केंद्र आणि राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी.. | eSakal", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे खासगी ITI मधील कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ; केंद्र आणि राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी..\nकेंद्र व राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने केली आहे.\nमुंबई: लॉकडाउनच्या कालावधीत राज्यातील खाजगी आयटीआयमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क अद्यापही संस्थाचालकांना मिळाले नसल्याने संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने केली आहे.\nINSIDE STORY : 'त���' सात ७ बेटं, ज्यांना आपण आज मुंबई म्हणतो...\nराज्यातील खाजगी आयटीआयमधील विद्यार्थ्यांना 80 टक्के फी सरकारकडून देण्यात येणार होती. संस्था चालकांनी विद्यार्थांना सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रवेश दिले. मात्र आजवर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची रक्कम अद्यापही संस्थाचालकांना मिळालेली नाही. यामुळे राज्यातील सुमारे 50 टक्के आयटीआयमधील कर्मचाऱ्यांचे पगार संस्थाचालकांनी रोखले आहेत.\nयामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच बिहार व केरळ मधील खाजगी आयटीआय संघटनेने केंद्राकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्याबाबत मागणी केली आहे. त्यावर केंद्राने बिहार राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्या अहवालाच्या आधारे केंद्र व राज्य सरकार एकूण फीच्या 50 टक्के रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्याच्या विचारात आहे.\nहेही वाचा: कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...\nत्या दृष्टीने राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक पॅकेजची मागणी करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केली राज्य सरकारकडे केली आहे .याबाबत त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त व संचालक यांच्याही चर्चा केली आहे. तसेच त्यांनी केंद्राकडे असा प्रस्ताव पाठवावा अशी विनंती केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या मदतीला धावणार ST, नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत 1 हजार बसेस धावणार\nमुंबई : मुंबईतील नोकरदारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण मुंबईत राज्य परीवहन महामंडळाच्या 1 हजार बसेस बेस्टच्या बरोबरीने धावणार आहेत. त्यामुळे...\nमानधन, विम्यासाठी आशा, आरोग्य कर्मचारी संघटनेचा न्यायालयात दावा\nसांगली : महाराष्ट्र आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे 22 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला आहे. प्रतिमाह 13 हजार...\nलोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं\nमुंबई : अनलॉक सुरु झालं असलं तरीही फिरताना, सरकारी नियमांचे पालन करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या पालिकेच्या मोहिमेला पाठींबा देऊन एकत्र...\nसुदृढ भारतीयांचे वजन 5 किलोने वाढले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचा अहवाल\nमुंबई: माणसाचे वय, उंची यानुसार वजनाचे प्रमाण निश्चित केले आहे. मात्र ठराविक वयानंतर सुदृढ व्यक्तीचे वय किती असावे याचेही गणित निश्चित केले आहे....\nआजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल\nमुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत....\nएकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर\nमुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/pm-narendra-modi-viral-video-onion-nashik-marathi-news-347214", "date_download": "2020-10-01T02:17:48Z", "digest": "sha1:FFP2HAZXXDTN5IPYROUORR2IS6PONEID", "length": 15763, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"अगर मैने आपकी प्याज खाई है, तो उसकी इज्जत रखनी चाहिए ना?\" मोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल | eSakal", "raw_content": "\n\"अगर मैने आपकी प्याज खाई है, तो उसकी इज्जत रखनी चाहिए ना\" मोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल\nआज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा या सभांतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वारंवार ऐकत त्याची चर्चा करीत आहेत. काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी..पाहा...\nनाशिक : आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला, तेव्हा या सभांतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वारंवार ऐकत त्याची चर्चा करीत आहेत. काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी..पाहा...\nमोदींचा कांद्यावरील तो VIDEO व्हायरल\nकेंद्रात 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. नरेंद��र मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर जिथे जिथे निवडणुका होत, तिथे भाजपच्या सभा गाजत, त्या स्टारप्रचारक नरेंद्र मोदी यांच्याच. त्यामुळे सप्टेबर 2015 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या सभांतून मतदारांवर मोदींच्या भाषणांची मोहिनी होतीच. या वेळी झालेल्या दौऱ्यात त्यांनी दोंडाईचा येथे सभा घेतली होती \"हम तो आप ही के यहॉं से जो आती थी प्याज, उसी पे गुजारा करते थे जिन किसानो ने बचपन से मुझे जो प्याज खिलाई है, उन किसानो का भला करने के लिए दिल्ली मे बैठी हुई सरकार कभी कोई कमी नही रखेगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. याच शब्दांवर उपस्थित शेतकऱ्यांनी शिट्या, टाळ्यांचा गजर केला होता, मतेदेखील दिली होती.\nहेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद\nमोदीं त्यांच्या खास शैलीत मने जिंकतात तेव्हा...\nसध्या सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करीत आहे. मात्र स्थिती अशी की जणू त्यांना कोणी वालीच नाही. एव्हढेच काय, गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत पिंपळगाव बसवंत हे कांदा उत्पादनाचे केंद्र असलेल्या गावात झालेल्या सभेतदेखील त्यांनी हेच मुद्दे मांडले होते. त्यामुळे या सबेची तीन मिनीटांची व्हिडिओ क्लीप चांगलीच व्हायरल होत आहे. शेतकरी, युवक सगळ्यांत तिची चांगलीच चर्चा आहे.\nहेही वाचा > धक्कादायक जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत\nनांदेड ः कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे खादीला तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अशा विपरीत परिस्थितीत देखील खादीप्रेमींसाठी महात्मा...\nकोरोना व्हॅक्सिनसाठी 80 हजार कोटी रुपये आहेत का आदर पुनावालांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर\nनवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला येणाऱ्या लशीच्या उत्पादनाबाबत आणि वितरणासंबंधीच्या...\n'राहुल गांधी पंतप्रधान होतील' ते 'जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट'; दीपिकाबाबत नेटकरी काय सांगू पाहतायेत\nमुंबई - सुशांतसिंह राजपूत ��ृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना...\nशिवसेना आमदारांच्या लेकीचे पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र; उत्पन्न नाही, पण शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा-लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या, स्टुंन्डन्ट हेल्पींग युनिटीच्या आंकाक्षा चौगुले यांनी...\nनंदुरबारच्या विकासाची संधी आणखी वाढणार \nनंदुरबार: भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देत नंदुरबारसारख्या आदिवासी -दुर्गम भागातील लोकसभा...\nकेंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द; कॅगच्या अहवालानंतर संरक्षण मंत्रालयाचा निर्णय\nनवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानांचा करार चांगलाच चर्चेत आला होता आणि आजही या विमानांच्या खरेदीबाबत विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/cabgolin-p37103782", "date_download": "2020-10-01T02:10:58Z", "digest": "sha1:5ODJPGDDTCMPXNRK2TETWN4TPASUQ4OX", "length": 20347, "nlines": 318, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Cabgolin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Cabgolin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Cabergoline\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Cabergoline\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nCabgolin के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹160.74 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n209 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nCabgolin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपिट्यूटरी ग्रंथि में ट्यूमर मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें पिट्यूटरी ग्रंथि में ट्यूमर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Cabgolin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nह्रदय के वाल्व से सम्बंधित रोग\nडिप्रेशन मध्यम (और पढ़ें - डिप्रेशन के घरेलू उपाय)\nचेहरे, गर्दन, कान और धड़ में गर्माहट महसूस होना\nकब्ज मध्यम (और पढ़ें - कब्ज के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Cabgolinचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांमधील Cabgolin चे दुष्परिणाम अतिशय सौम्य आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Cabgolinचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Cabgolin घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nCabgolinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCabgolin घेतल्यावर मूत्रपिंड वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nCabgolinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nCabgolin चा यकृतावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. याचा असा कोणताही परिणाम होत आहे असे तुम्हाला असे वाटले, तर हे औषध घेणे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पुन्हा ते सुरु करा.\nCabgolinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCabgolin मुळे हृदय वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nCabgolin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Cabgolin घेऊ नये -\nCabgolin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Cabgolin घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांन�� वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Cabgolin घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Cabgolin सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Cabgolin कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Cabgolin दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Cabgolin च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Cabgolin दरम्यान अभिक्रिया\nCabgolin घेताना अल्कोहोल घेतल्याने किंचित दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Cabgolin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Cabgolin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Cabgolin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Cabgolin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Cabgolin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/1/11/shabdancha-dongar-.aspx", "date_download": "2020-10-01T00:34:43Z", "digest": "sha1:Y52YKBM5ZGPNQA6OB6ZZITGJ2A76CBYJ", "length": 3365, "nlines": 54, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "शब्दांचा डोंगर", "raw_content": "\nअक्षर - अक्षरांच्या जोड्या लावणे. उदा., म - म , स - स याप्रमाणे ...\nअक्षर - शब्द उदा., द - दसरा, दणकट, दरवाजा\nग - गावात, गजरा, गणपती\nअक्षर - शब्द- वाक्य उदा., फ - फळ खातात - मला फळे आवडतात.\n(दोन, तीन शब्दांची वाक्ये) याप्रमाणे शब्दांची वाढ करत वाक्ये तयार करणे.\nअशा अक्षरावरून शब्द, शब्दावरून दोन शब्दांचे वाक्य, तीन शब्दांचे वाक्य, चार, पाच, सहा याप्रमाणे शब्दसंख्या वाढवत - वाढवत विद्यार्थी वाक्ये तयार करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल; तसेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वाचन, लिंग यांचीही माहिती मुलांना नकळत समजेल.\nया खेळामुळे विद्यार्थी विचार करून शब्दसंख्या वाढवतात व वाक्ये तयार करतात. बुद्धीला चालना देण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होतो. याप्रमाणे परिचित शब्द घेऊन अशा प्रकारचा शब्दांचा डोंगर करण्यास विद्यार्थी प्रवृत्त होतील व त्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडेल.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2017/04/30/", "date_download": "2020-10-01T02:34:25Z", "digest": "sha1:SQ7Y4ZHYIJLZ7BD7PW6UH2SGADX44VEV", "length": 7487, "nlines": 111, "source_domain": "belgaumlive.com", "title": "April 30, 2017 - बेळगांव Live", "raw_content": "\nभावे चौकात धोका टळला\nशिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ झाल्यावर काही वेळातच नारगुंदकर भावे चौकातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली पण पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला.ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्यावर एसीपी जयकुमार यांनी लगेच हेस्कॉमशी संपर्क साधून वीज पुरवठा बंद करायला लावला.नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आग विझवली.\nराजमाता सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत\nश्री राजमाता महिला मल्टिपर्पज को ऑप सोसायटीला पंचाहत्तर लाखाहून अधिक नफा 2016-17 वर्षात झाला आहे.श्री राजमाताने ठेविधारक आणि भागधारकांचा विश्वास संपादन केला आहे.पारदर्शक व्यवहारामुळे श्री राजमाताने सहकार क्षेत्रात आपली वेगळी नाममुद्रा उमटवली आहे,असे उदगार श्री राजमाताच्या चेअरपर्सन मनोरमा देसाई...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.स���्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/aunts-brutal-murder-by-nephew/articleshow/72315275.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T02:12:28Z", "digest": "sha1:LSLTGAFJO2YNH35X4O5ABICYNXFCWWCV", "length": 19801, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाकाने केलेल्या जादुटोण्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्या सुडाने पेटला होता. काकाचा कायमचा काटा काढण्याचा निर्धार करत मित्रांच्या मदतीने पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केली.\nकाकाने केलेल्या जादुटोण्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्या सुडाने पेटला होता. काकाचा कायमचा काटा काढण्याचा निर्धार करत मित्रांच्या मदतीने पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केली. पोलिसांना केवळ धडच सापडल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवण्यापासून आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी हे आव्हान केवळ सहा तासांत पेलत या गुन्ह्याचा उलगडा केला आणि मुख्य आरोपींसह पाच जणांच्या हातात बेड्या ठोकल्या.\n१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शिळ डायघर पोलिस ठाण्याचा फोन खणाणतो. पिंपरी गावातील डोंगराच्या पायथ्याशी गवतात धड असलेला मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तात्काळ रवाना होतात. त्याठिकाणी ४० ते ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून येतो. मारेकऱ्यांनी मृत व्यक्तीचे शिर धडावेगळे करून फेकून दिले होते. पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु हत्येचा उलगडा करण्यासाठी अगोदर मृत व्यक्तीची ओळख पटणे खूप गरजेचे होते. त्यासाठी या व्यक्तीच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान पोलिस ठाण्यात कुसम नागरे ही महिला तिचा पती विष्णू नागरे १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आली होती. सापडलेला मृतदेह आणि बेपत्ता व्यक्तीचे वर्णन यामध्ये काहीसे साम्य होते. त्यामुळे मृत व्यक्ती या महिलेच्या पती असल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी महिलेला मृतदेह दाखवला. शिवाय मृतदेहावरील कपडे, हातातील अंगठ्या, दोरे पाहिल्यानंतर महिलेने हा मृतदेह तिच्या पतीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. मृतदेहाची ओळख पटवण्यामध्ये पोलिस यशस्वी झाल्यानंतर मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करणे तितकेच महत्त्वपूर्ण होते.\nआरोपींचा शोध घेत असताना पोलिसांचे पथक विष्णू यांच्या दहिसर गावात धडकले. याठिकाणी पोलिसांनी ५० जणांकडे चौकशी केल्यानंतर याच परिसरात राहणारा विष्णू यांचा पुतण्या अमित नागरे या १९ वर्षीय युवकाकडे चौकशीचा ससेमिरा वळवला. अमितच्या घरी जाऊन पोलिसांनी त्याच्या आईकडे विचारपूस केल्यानंतर तिने मुलगा सकाळी घरी आल्याचे सांगितले. त्यामुळे अमित रात्री नेमका होता कुठे, याविषयी विचारल्यानंतर त्याने पोलिसांना अगोदर ठोस माहिती दिली नाही. शिवाय चौकशीत विसंगती आढळून आल्याने त्याच्यावरील काकाच्या हत्येचा पोलिसांचा संशय अधिकच बळाव��ा. घटनास्थळावरील रात्रीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात आले होते. सीडीआरवरून अमित घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले होते. तरीही काकाच्या हत्येविषयी तो काही एक सांगण्यास तयार नव्हता. पोलिसी खाक्या दाखवताच अखेर अमितने तोंड उघडत काकाच्या हत्येची कबुली दिली. अशा प्रकारे शिळ डायघर पोलिसांनी केवळ सहा तासांत गुन्ह्याची उकल केली. परंतु हत्येमागचे कारण ऐकून पोलिस अधिकारी थक्क झाले होते. विष्णू यांची हत्या अंधश्रद्धेतून झाल्याचे समोर आले होते.\nअमितच्या वडिलांचे २०१६मध्ये निधन झाले होते. परंतु काका विष्णू नागरे यांनी केलेल्या ‘करणी’मुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय अमितला होता. संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या अमितने काकाला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मित्राची मदत घेत नियोजनबद्ध कटही आखला. घटनास्थळाची निवड करून त्याठिकाणी अगोदरच हत्यारे लपवण्यात आली होती. काकाला कोणताही संशय येऊ नये यासाठी पार्टीचाही बेत आखला. ठरल्यानुसार अमित आणि त्याच्या एका मित्रांनी पार्टीसाठी दारू तसेच इतर साहित्यांची जमवाजमव केली. रात्री आठ वाजता कामावरून सुटल्यानंतर आरोपी विष्णू यांना मोटारसायकलवरून पार्टीसाठी घेऊन गेले. अतिमद्यप्राशनामुळे नशेत असलेले विष्णू यांची अमित आणि त्याच्या मित्रांनी हत्या केली. मुंडके धडावेगळे केले आणि काकाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मुंडके दिव्यातील डम्पिंग ग्राउंडवर फेकून दिले होते. पोलिसांनी मुंडके हस्तगत केले. इतरही वस्तू आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणात अमित याच्यासह अमर शर्मा या दोघांना सर्वात प्रथम अटक करण्यात आली होती. नंतर निहाल हांडोरे, अविनाश वानखेडे, शुभम ढबाले यांना नाशिकमधून पोलिसांनी पकडले होते. एकूण पाच आरोपींना अटक करत अत्यंत महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला.\nपाचही आरोपी एकमेकांचे मित्र असून यातील अविनाश हा १७ वर्षांचा असताना त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. काही महिने तो बालसुधारगृहातही होता. मात्र, सुधारण्याऐवजी आणखी एका हत्येच्या गुन्ह्याची त्याच्याविरुद्ध नोंद झाली असून या गुन्ह्यात सध्या त्याच्यासह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलिस निरीक्षक सादिक बागवान, रामचं��्र मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे, भूषण कापडणीस यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये अथक प्रयत्न केले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nनिखळ विनोदी 'तिरपागड्या कथा'...\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nसकारात्मक आणि बोलक्या मुलाखती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्ल���बल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/06/14/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AA/", "date_download": "2020-10-01T01:47:35Z", "digest": "sha1:VW3CTP32RA3AJUMK4ZL7ENTQJSUWUSQJ", "length": 16283, "nlines": 130, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "स्वप्न ..!!(कथा भाग ४)", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nनव्या स्वप्नाची ती चाहूल होती. ते प्रेम अलगद मनात घर करत होते.\n सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच ” अचानक बाहेर जाताना सुनील बोलला.\nदोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.\n बोरुवस्तित आपले पोरं परत जाऊन आले त्यांनी आतमध्ये सुधा येऊ दिलं नाही त्यांनी आतमध्ये सुधा येऊ दिलं नाही” सूनीलचा मित्र त्याला म्हणाला.\n आपण नक्की यशस्वी होणार ” सुनील आत्मविश्वासाने म्हणाला.\n“या समाज आणि रुढी परंपरा यांनी आजपर्यंत या लोकांना जखडून ठेवलंय हे शिक्षण म्हणजे मुलीला नवीन आयुष्य नाही तर नवी स्वप्न आहेत हे शिक्षण म्हणजे मुलीला नवीन आयुष्य नाही तर नवी स्वप्न आहेत हे त्यांना कळतं का नाहीये हे त्यांना कळतं का नाहीये ” उमा अगदिक होऊन म्हणाली.\n“नक्कीच यांना कळेल एक दिवस आपण नाही हार मानायची आपण नाही हार मानायची” सगळे सूनिलकडे पाहू लागले.\nदुपार झाली. संध्याकाळ होत आली तरी शाळेत कोणी येईना. सुनील उमा सगळे निराश झाले. सुनील घरी जायला निघाला. उमा ही घरी जाऊ लागली. शाळा बंद झाली.\n“तुम्ही शाळा सुरू करणार का” अचानक सुनील जाताना त्याच्या मागून आवाज आला.\nसुनील मागे वळून पाहू लागला. आणि एका स्त्रीला बघून म्हणाला.\n खासकरून मुलींना शिक्षण द्यायचं हा उद्देश \n“मग पोरी येतात शाळेत ”ती स्त्री अचानक म्हणाली.\n पण एक दिवस नक्की येतील\n“मी आणि माझी बहिण आलो तर चाललं ” ती स्त्री बोलली आणि सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.\n ” सुनील आनंदाने म्हणाला.\n“बरं मग मी उद्या येते ” स्त्री जात म्हणाली.\n“आहो पण तुमचं नाव काय \n आणि माझी बहिण तारा आम्ही बोरुवस्तीतल्या आहोत ” ती निघून जात म्हणाली.\nसुनीलला काय बोलावं तेच कळेना. त्याने उमाला अचानक मिठीच मारली.\n आपलं स्वप्न पूर्ण होणार त्या गरीब मुलींना शिकवायच हे कार्य अजुन वाढवायचं त्या गरीब मुलींना शिकवायच हे कार्य अजुन वाढवायचं\nउमा निशब्द होती . ती फक्त सुनीलच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपत होती.\n ” भानावर येत उमा म्हणाली.\nउमा बोलून निघून गेली. सुनील सरळ घरी गेला. त्याला ही गोष्ट कधी एकदा मंदा आणि आप्पाला सांगेन अस झाल होत.\n” सुनील बाहेरूनच आप्पांना हाक मारत आला.\nआप्पा आणि मंदा दोघेही घराच्या अंगणात गप्पा मारत बसले होते. सुनील तिथे पोहचताच आप्पांनी त्याच्याकडे पाहिलं.\n आधी बस, शांत हो\n आज घडलेच तसे ना \n” मंदा सूनिलकडे पाहत म्हणाली.\n बोरुवस्तीतून उद्यापासून दोन मुली शाळेत येतायत \n ही तर खरी आनंदाची गोष्ट सुनील पोरा उत्तम कार्य करताय तुम्ही सुनील पोरा उत्तम कार्य करताय तुम्ही” आप्पा मनसोक्त बोलले.\n“पण मला भीतीच वाटते बाई ती माणसं खूप वाईट आहेत म्हणे ती माणसं खूप वाईट आहेत म्हणे” मंदा चिंतेच्या सुरत म्हणाली.\n“त्यात काय भ्यायच मंदा आपली पोरं काय त्यांचं नुकसान नाही करत आपली पोरं काय त्यांचं नुकसान नाही करत \nआप्पा मंदा आणि सुनील कित्येक वेळ बोलले . अचानक आप्पांनी सुनीलला विचारले.\n ” सुनील आप्पाकडे पाहू लागला.\n” आप्पा मिश्किल हसले.\n“अजुन काय म्हणायला हवी ती “सुनील आप्पांना विचारू लागला आणि म्हणाला.\nअसंही आज काय झालं होत की तिला. गप्प गप्पच होती दिवसभर गप्प गप्पच होती दिवसभर विचारलं तर काही सांगितलं नाही तिने विचारलं तर काही सांगितलं नाही तिने\n जरा त्यातूनही दुसरीकडे बघा म्हणजे कळेल” आप्पा खुर्ची वरून उठत म्हणाले.\n ” सुनील प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.\n ” आप्पा खोलीत निघून गेले.\nमंदा सूनीलकडे हसून स्वयंपाक घरात निघून गेली. सुनील कित्येक वेळ विचार करत राहिला.\n“लेखणीच्या आधारावर कित्येक गोष्टी मी अशा स्वप्नातून सत्यात आणल्या. नाटकाद्वारे किंवा माझ्या पुस्तकांद्वारे, पण एक गोष्ट सत्य होती की हे सारं खोटं आहे.” आप्पा खोलीत येताच वहीत लिहू लागले.\n“आणि या खोट्या गोष्टींच्या मागे धावताना मला खऱ्या क्षणांची कधी जाणीवच झाली नाही. मंदावर माझं प्रेम आहे हे कित्येक वेळा मला कळलंच नाही. ते खोटे मुखवटे , ती खोटी पात्रे आणि माझ्या सत्यातील ती मंदा आणि माझ्या सत्यातील ती मंदा कुठेतरी विसरते आहे, ही जाणीव तेव्हा झालीच नाही कुठेतरी विसरते आहे, ही जाणीव तेव्हा झालीच नाही आणि जेव्हा झा��ी तेव्हा तो क्षण खूप सुखाचा होता. माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आलेली ती नाजूक आणि देखणी मुलगी माझ्या पुस्तकावर स्वाक्षरी मागते आहे आणि मी नकळत त्यावर स्वतःच स्वतःला हरवतो आहे हे कळलंच नाही. ज्यावेळी हे लक्षात आलं तेव्हा मंदा माझ्यासमोर होती. प्रेम अलगद मनात सांगत होती.” आप्पा क्षणभर लिहिताना थांबले. आणि पुन्हा लिहू लागले.\n“माझ्या कवितासंग्रहा मधील प्रत्येक कविता तिला अगदी तोंडपाठ असायच्या. एखाद्या लेखकावर कोणी इतकं प्रेम करू शकत, हे मला तेव्हा कळाले हे मला तेव्हा कळाले आजही मंदा माझ्या लिखाणाची पहिली वाचक असते. आजही ती तेवढ्याच उत्साहाने माझ लिखाण कविता वाचते,प्रेम होत नकळत आजही मंदा माझ्या लिखाणाची पहिली वाचक असते. आजही ती तेवढ्याच उत्साहाने माझ लिखाण कविता वाचते,प्रेम होत नकळत आपण फक्त त्याला ओळखू शकत नाहीत आपण फक्त त्याला ओळखू शकत नाहीत पण खूप वेळ होण्या आधीच ते कळलं पाहिजे पण खूप वेळ होण्या आधीच ते कळलं पाहिजे म्हणूनच व्यस्त आयुष्याच्या वेळेतून आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे म्हणूनच व्यस्त आयुष्याच्या वेळेतून आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे ” आप्पा थांबले त्यांच्या आणि मंदाच्या जुन्या तारुण्यातल्या फोटोकडे पाहून हसले. त्या भिंतीवरून जणू तो फोटो डोकावून आप्पांचे लिखाण वाचू लागला.\n” मंदा बाहेरूनच आप्पांना बोलू लागली.\nआप्पा खोलीचा दरवाजा उघडत बाहेर आले. दोघेही स्वयंपाक घरात बसून जेवू लागले.\n“सुनील कुठे दिसत नाही \n तुझी आणि माझी पहिली भेट केव्हा झाली होती.\n“आज काय नवीन आता \n“तुमच्या लिखाणाच्या शाईतून आठवले दिसतायत जुने क्षण ” मंदा हसून म्हणाली.\n ” आप्पा मिशिकील हसले.\nजेवण झाल्यावर आप्पा आणि मंदा आप्पांच्या वहीत लिहिलेले वाचत बसले. कित्येक जुन्या आठवणी आठवू लागले.\nकथा मराठी स्वप्न ..\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता ��णि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2020-10-01T02:25:25Z", "digest": "sha1:UXW542OILMWGU24WLYDMA2RY3QBTRQA4", "length": 3520, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्कायबस सुपर शटल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्कायबस सुपर शटल (Skybus Super Shuttle) ही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक बस सेवा आहे. स्कायबस मेलबर्न विमानतळाला मेलबर्न शहरासोबत जोडते. स्कायबस सेवेद्वारे शहरातील सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून मेलबर्न विमानतळावर पोहोचता येते. परतीसही हीच सेवा उपलब्ध आहे. प्रवाश्यांकडे असलेले जादा सामान ठेवण्याची सुवीधा असलेल्या बसेस या सेवे साठी वापरल्या जातात.\nजून १९७८ पासून चालू असलेल्या स्कायबसच्या ताफ्यामध्ये ४९ बसेस आहेत. दरवर्षी सुमारे २० लाख प्रवासी ह्या सेवेचा वापर करतात.\nLast edited on १० फेब्रुवारी २०१५, at १६:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०१५ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/1st-ed/creating-mass-collaboration/human-computation/galaxy-zoo/", "date_download": "2020-10-01T01:04:08Z", "digest": "sha1:TZAUCSF276EYAGAHB36AX4J5QPFJJFNK", "length": 43896, "nlines": 279, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - जन सहयोग निर्माण करणे - 5.2.1 दीर्घिका प्राणीसंग्रहालय", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.5 या पुस्तकाचे रुपरेषा\n2.3 मोठ्या डेटाची सामान्य वैशिष्ट्ये\n3.2 विरूद्ध अवलोकन करणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 मोठ्या डेटा स्रोतांशी निगडित सर्वेक्षण\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदानावरील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 विद्यमान वातावरण वापरा\n4.5.2 आपले स्व���: चे प्रयोग तयार करा\n4.5.3 आपले स्वत: चे उत्पादन तयार करा\n4.5.4 शक्तिशाली सह भागीदार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 आपल्या डिझाईनमध्ये नैतिकता निर्माण करा: पुनर्स्थित करा, परिष्कृत करा आणि कमी करा\n5 जन सहयोग निर्माण करणे\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 स्वाद, संबंध आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 पुढे पहात आहोत\n7.2.1 रेडीमेड्स आणि कस्टम मैड्सचे मिश्रण\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nदीर्घिका झूने दशलक्ष नवे आकाशगंगाचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक गैर-विशेषज्ञ स्वयंसेवकांच्या प्रयत्नांची एकत्रित केली.\n2007 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठात खगोलशास्त्रातील पदवीधर विद्यार्थी केविन शौविनकि यांच्यासमोर समस्या निर्माण झाली होती. थोड्या थोड्या अवधीत, स्कायन्स्कीला आकाशगंगामध्ये रस होता आणि आकाशगंगा त्यांच्या आकारविज्ञान-लंबवर्तूळकार किंवा सर्पिल यांनी वर्गीकृत केले जाऊ शकते-आणि त्यांच्या रंग-निळ्या किंवा लाल रंगाच्या त्या वेळी खगोलशास्त्रज्ञांमध्ये पारंपारिक शहाणपण हे होते की, आकाशगंगासारख्या सर्पिल आकाशगंगा, निळा रंग (युवक दर्शविणारा) आणि लंबवर्तूळ आकाशगंगा लाल होते (वृद्धत्व सूचित करणारे) लाल होते. स्कवान्सकीने या पारंपरिक बुद्धीवर संशय घेतला. तो असा संशय होता की हे पॅटर्न सर्वसाधारणपणे खरे असू शकते, कदाचित अपवादांची बर्याच संख्येने संख्या होती आणि यापैकी बरेच असामान्य आकाशगंगाचा अभ्यास करून -अशा अपेक्षित नमुन्याशी जुळत नसलेल्या-ते त्या प्रक्रियेबद्दल काहीतरी शिकू शकतात ज्याद्वारे आकाशगंगा बनविल्या\nत्यामुळे, पारंपरिक शहाणपण उलथण्यासाठी स्कॉविन्स्कीला काय आवश्यक होते ते रूपरेषात्मक वर्गीकृत आकाशगंगांपैकी एक मोठे संच होते; म्हणजे, आकाशगंगांमध्ये ज्यांना सर्पिल किंवा लंबवर्तूळ म्हणू�� वर्गीकृत केले गेले आहे समस्या, तथापि, वर्गीकरण साठी विद्यमान अल्गोरिदमिक पद्धती अद्याप वैज्ञानिक संशोधनासाठी वापरण्यास पुरेसे चांगले नव्हते; इतर शब्दात सांगायचे तर, आकाशगंगाचे वर्गीकरण करणे, त्यावेळी, संगणकास कठीण असलेली समस्या. म्हणून, मानवी- वर्गीकृत आकाशगटांमध्ये मोठ्या संख्येने गरज होती. स्कुवन्स्की यांनी एका ग्रॅज्युएट विद्यार्थ्याचे उत्साह या वर्गीकरण समस्येचे काम केले. सात 12 तासांच्या मॅरेथॉन सत्रात त्यांनी 50,000 आकाशगंगेचे वर्गीकरण करण्यास सक्षम होते. तर 50,000 आकाशगंगा आवाजांसारखे वाटू शकते, पण खरे तर स्लोन डिजिटल स्काय सर्व्हेतील छायाचित्रित सुमारे एक दशलक्ष आकाशगंगांपैकी फक्त 5% आहे. स्कॉविन्स्कीला जाणवले की त्याला अधिक स्केलेबल दृष्टिकोन आवश्यक आहे.\nसुदैवाने, तो वगीर्करण आकाशगंगा कार्य खगोलशास्त्र मध्ये प्रगत प्रशिक्षण आवश्यकता नाही बाहेर वळते; आपण तेही पटकन तो आस्वाद शिकवू शकता. दुसऱ्या शब्दांत, आकाशगंगा आहेतच वगीर्करण संगणक कठीण होते हे काम आहे तरी, तो मानव खूपच सोपे होते. त्यामुळे, ऑक्सफर्ड, Schawinski आणि सहकारी खगोलशास्त्रज्ञ ख्रिस Lintott मध्ये पब बसलेला असताना स्वयंसेवक आकाशगंगा आहेतच प्रतिमा वर्गीकरण होईल जेथे वेबसाइट स्वप्न पडले. काही महिने नंतर, दीर्घिका प्राणीसंग्रहालय जन्म झाला.\nदीर्घिका चिनीमा वेबसाईटवर, स्वयंसेवक प्रशिक्षण काही मिनिटे घेतील; उदाहरणार्थ, सर्पिल आणि लंबवर्तूळ आकाशगंगामध्ये फरक शिकणे (आकृती 5.2). या प्रशिक्षणानंतर, प्रत्येक स्वयंसेवकांना एक सोपी वेब-आधारित इंटरफेस (आकृती 5.3) द्वारे अज्ञात आकाशगंगाचा वास्तविक वर्गीकरण सुरू होईल आणि त्यानंतर ज्ञात वर्गीकरणांसह 11 पैकी 15 आकाशगंगाचा वर्गीकरण करुन सहजपणे क्विझ-योग्यता पार करणे आवश्यक होते. स्वयंसेवक पासून खगोलशास्त्रज्ञांना संक्रमण 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत होईल आणि फक्त अडथळ्यांतील सर्वात निम्न, एक साधी प्रश्नोत्तरे पार करणे आवश्यक आहे.\nआकृती 5.2: दोन मुख्य प्रकारचे आकाशगंगा आहेत: सर्पिल आणि लंबवर्तूळ दीर्घिका चिझू प्रकल्पाने 9 00,000 पेक्षा जास्त प्रतिमा वर्गीकरण करण्यासाठी 100,000 पेक्षा जास्त स्वयंसेवक वापरले आहेत. Http://www.GalaxyZoo.org आणि Sloan Digital Sky Survey वरील परवान्याद्वारे पुनर्नवीनीकरण .\nआकृती 5.3: इनपुट स्क्रीन जेथे स्वयंसेवकांना एकच प्रतिमा वर���गीकृत करण्यास सांगितले गेले स्लोन डिजिटल स्काय सर्व्हेमधील एका प्रतिमेच्या आधारावर क्रिस लिंटोटच्या परवानगीने पुनर्नुन्नित.\nया प्रकल्पाला प्रारंभिक स्वयंसेवकांनी एक वृत्तपत्रात प्रकाशित केले आणि सुमारे सहा महिने या प्रकल्पात 100,000 पेक्षा जास्त नागरीक शास्त्रज्ञ, लोक सहभागी होण्यास हातभार लावला ज्यामुळे त्यांना या कामाचा आनंद लुटला गेला आणि ते खगोलशास्त्रींना मदत करण्यास उत्सुक होते. एकत्रितपणे, या 100,000 स्वयंसेवकांनी एकूण 40 दशलक्ष पेक्षा अधिक वर्गीकरणांचे योगदान दिले आहे, बहुतेक वर्गवारीतील (Lintott et al. 2008) सहभागी होणारे (Lintott et al. 2008) .\nअभ्यासाच्या अनुभवाचा शोध घेणार्या पदवीपूर्व संशोधन सहाय्यकांना डेटा गुणवत्तेविषयी संशय असण्याची शक्यता आहे. हे संशयवाद वाजवी आहे, परंतु दीर्घिका चिड़चिडाने असे दर्शविले आहे की जेव्हा स्वयंसेवकांचे योगदान योग्यरितीने साफ केले जाते, डीबिज केलेले असते आणि एकत्रित होते, तेव्हा ते उच्च दर्जाचे परिणाम (Lintott et al. 2008) . व्यावसायिक दर्जाचे डेटा तयार करण्यासाठी गर्दी मिळविण्याकरिता एक महत्त्वाची युक्ती म्हणजे रिडंडंसि आहे , म्हणजे त्याच कामाने बर्याच लोकांना वेगळे केले आहे दीर्घिका प्राणीसंग्रहामध्ये, प्रति आकाशगंगा सुमारे 40 वर्गीकरण होते; संशोधकांनी अंडरग्रेजुएट शोध सहाय्यकांचा वापर करून हे रिडंडंसिचे या पातळीला कधीही घेऊ शकणार नाही आणि म्हणून प्रत्येक वैयक्तिक वर्गीकरणाची गुणवत्तेशी अधिक संबंधित असणे आवश्यक आहे. स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणात काय कमी पडले, ते रिडंडंसीसाठी बनले.\nजरी प्रत्येक आकाशगंगासाठी एकापेक्षा जास्त वर्गीकरण असला तरीही, सर्वसाधारण वर्गीकरण तयार करण्यासाठी स्वयंसेवी वर्गांच्या सेट्सचा एकत्र करणे अवघड होते. बहुतेक मानवी मोजणी प्रकल्पांमध्ये खूपच आव्हाने उद्भवतात कारण दीर्घिका चिनी संशोधकांनी त्यांच्या सर्वसाधारण वर्गीकरण निर्मितीसाठी वापरलेल्या तीन चरणांची थोडक्यात समीक्षा करणे उपयुक्त ठरते. प्रथम, संशोधकांनी बोगस वर्गीकरण काढून माहिती साफ केली आहे. उदाहरणार्थ, जे लोक बारकाईने एकाच आकाशगंगाचे वर्गीकरण करतात- ते परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते घडेल- त्यांच्या सर्व वर्गीकरण टाकून घेतले. हे आणि इतर तत्सम स्वच्छता सर्व वर्गीकरण सुमारे 4% काढली.\nदुसरे म्हणजे, साफ केल्यानंतर, संशोधकांना वर्गीकरणांमध्ये पद्धतशीर पूर्वग्रहणे दूर करणे आवश्यक होते. मूळ प्रकल्पात अंतर्भूत केलेल्या पूर्वाग्रह ओळखण्यांच्या मालिकेतून - उदाहरणार्थ, काही स्वयंसेवकांनी रंगांऐवजी एका रंगात रंगवल्यातील आकाशगंगा दर्शविल्या- संशोधकांनी अनेक क्रमबद्ध बायस शोधून काढल्या, जसे की दीर्घकालीन स्पार्ली आकाशगंगाचा वर्गीकरण म्हणून अण्डाकार आकाशगंगा (Bamford et al. 2009) . या पद्धतशीर पूर्वग्रहणाचे समायोजन अत्यंत महत्वाचे आहे कारण रिडंडंसी आपोआप व्यवस्थित पूर्वाग्रह काढत नाही; हे फक्त यादृच्छिक त्रुटी काढून मदत करते.\nअखेरीस, डीबिसींगनंतर, संशोधकांनी सर्वसमावेशक वर्गीकरण तयार करण्यासाठी वैयक्तिक वर्गीकरण एकत्र करण्याची एक पद्धत आवश्यक आहे. प्रत्येक आकाशगंगासाठी वर्गीकरण एकत्रित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सर्वात सामान्य वर्गीकरण निवडणे. तथापि, या दृष्टिकोनाने प्रत्येक स्वयंसेवक समान वजन दिले असते, आणि संशोधकांनी संशयित केले की काही स्वयंसेवक इतरांपेक्षा वर्गीकरणापेक्षा चांगले होते. म्हणूनच, संशोधकांनी एक अधिक गुंतागुंतीच्या पद्धतीचा भारित करण्याची पद्धत विकसित केली ज्यात सर्वोत्तम वर्गमित्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अधिक वजन दिले.\nअशा प्रकारे, तीन-चरण प्रक्रियेनंतर - साफसफाईची, डीबिसीझिंग आणि वजन-दीर्घिका चिनी संशोधन संघाने 4 मिलियन स्वयंसेवक वर्गवारीने सर्वसाधारण स्वरूपाच्या वर्गीकरणांच्या संचात रूपांतरित केली. जेव्हा या दीर्घकालीन चिंटूच्या वर्गीकरणांची तुलना प्रोफेशनल खगोलशास्त्रज्ञांनी केली होती, तेव्हा स्काविनकिने वर्गीकरणदेखील दिला होता ज्यामुळे दीर्घिका झूंना प्रेरणा मिळाली. अशा प्रकारे, स्वयंसेवक, एकत्रित, उच्च दर्जाचे वर्गीकरण आणि संशोधक जे (Lintott et al. 2008) जुळत नाहीत त्या मोजमापाने सक्षम होते. वस्तुस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने आकाशगंगांतासाठी मानवी वर्गीकरण करून, स्कॉन्स्की, लिंटॉट आणि इतर हे दाखवून देतात की फक्त 80% आकाशगंगाचा आकृती अपेक्षित नमुना-निळा स्प्रिल आणि लाल अण्डाकारांप्रमाणे-आणि असंख्य वृत्तपत्रांविषयी लिहिले गेले आहेत हा शोध (Fortson et al. 2011) .\nया पार्श्वभूमीवर आपण आता पाहू शकता की दीर्घपरीक्षण चिंटू स्प्लिट-ऍडिशनल-जॉयनी रेसिपीचे पालन करते, ���्याच पद्धतीने बहुतेक मानवी मोजणी प्रकल्पांसाठी वापरले जाते. प्रथम, एक मोठी समस्या भागांमध्ये विभागली आहे . या प्रकरणात, एक दशलक्ष आकाशगंगा वर्गीकरण करण्याची समस्या एक आकाशगंगा वर्गीकरण एक दशलक्ष समस्या मध्ये विभाजीत करण्यात आले. पुढे, प्रत्येक चक्रात स्वतंत्रपणे ऑपरेशन लागू केले जाते या प्रकरणात, स्वयंसेवकांनी प्रत्येक आकाशगंगाला सर्पिल किंवा लंबवर्तूळ म्हणून वर्गीकृत केले. अखेरीस, परिणाम एकसमान परिणाम तयार करण्यासाठी एकत्रित केले जातात. या प्रकरणात, एकत्रित पाऊल प्रत्येक आकाशगंगा साठी एकमत वर्गीकरण निर्मिती साफसफाई, डीबिजिंग आणि भार समाविष्ट करते. बहुतेक प्रकल्प हा सामान्य कृती वापरत असला तरीही, प्रत्येक टप्प्यासाठी विशिष्ट समस्येचे निराकरण केले जाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, खाली वर्णन केलेल्या मानवी मोजणी प्रकल्पामध्ये, समान पाककृती चालेल, परंतु लागू होईल आणि एकत्रित पायरी खूप भिन्न असतील.\nदीर्घिका चिंटू संघासाठी, हा पहिला प्रकल्प केवळ सुरुवात आहे. ते लगेच लक्षात आले की जरी ते जवळजवळ दहा लाख आकाशगंगातींचे वर्गीकरण करण्यास सक्षम झाले असले तरी, या प्रमाणात नवीन डिजिटल आकाश (Kuminski et al. 2014) करण्यासाठी पुरेसे नाहीत, जे सुमारे 10 अब्ज आकाशगंगा (Kuminski et al. 2014) प्रतिमा निर्माण करू शकते. 10 लाखांपेक्षा जास्त -100000 पर्यंतचा वाढ हाताळण्यासाठी-दीर्घिका चिनीमांना सुमारे 10,000 पट अधिक सहभागींची भरती करणे आवश्यक आहे. जरी इंटरनेटवरील स्वयंसेवकांची संख्या मोठी असली तरी ते असीम नसते. म्हणूनच, संशोधकांना हे समजले की जर ते सतत वाढत्या प्रमाणात डेटा हाताळण्याचा प्रयत्न करीत असतील तर एक नवीन आणि अधिक स्केल योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे.\nम्हणूनच मंडाना बनर्जी - स्कायन्स्की, लिंटॉट, आणि गॅलेक्सी झू टीमच्या इतर सदस्यांशी (2010) कार्यरत - आकाशगंगाचा वर्गीकरण करण्यासाठी संगणकांना शिकवण्याचे प्रशिक्षण. अधिक विशेषतया, दीर्घिका चिड़ांमुळे मानव वर्गीकरण वापरून, बनर्जी यांनी मशीन शिकण्याचे मॉडेल तयार केले जे प्रतिमाच्या वैशिष्ट्यांवर आधारित आकाशगंगाच्या मानवी वर्गीकरणास अंदाज देऊ शकते. जर हे मॉडेल मानवी वर्गीकरण उच्च अचूकतेने पुनरुत्पादित करू शकते, तर ते दीर्घिका चिनी संशोधकांकडून अनिवार्यपणे असंख्य आकाशगंगाचा वर्गीकरण करू शकतात.\nबॅनरजी आणि सहक��ऱ्यांचे केंद्र प्रत्यक्षात सामाजिक संशोधनात वापरले जाणाऱ्या तंत्रांसारखेच आहे, परंतु हे समानता पहिल्या दृष्टीक्षेपात स्पष्ट होऊ शकत नाही. सर्वप्रथम, बॅनरजी आणि सहकार्यांनी प्रत्येक प्रतिमाला संख्यात्मक वैशिष्ट्यांचा संच दिला जो त्यातील गुणधर्मांचा सारांशित करण्यात आला. उदाहरणार्थ, आकाशगंगाच्या प्रतिमांसाठी, तीन वैशिष्ट्ये असू शकतात: प्रतिमेमधील निळ्या रंगाची संख्या, पिक्सेल्सची चमक मध्ये फरक आणि बिगर-पांढर्या पिक्सलच्या प्रमाणात. योग्य वैशिष्ट्यांची निवड ही समस्येचा एक महत्वाचा भाग आहे आणि सामान्यत: विषय-क्षेत्रातील तज्ञांची आवश्यकता आहे हे पहिले पाऊल, सर्वसाधारणपणे फीचर इंजिनिअरिंग म्हणून ओळखले जाते, परिणामी प्रति प्रतिमा एक पंक्ती असलेला डेटा मॅट्रिक्स आणि त्यानंतर त्या प्रतिमाचे तीन स्तंभ वर्णन केले जातात. डेटा मॅट्रिक्स आणि इच्छित आउटपुट (उदा., इमेजची मानवजात अंडाशीय आकाशगंगा म्हणून वर्गीकृत केलेली होती) दिलेल्या असताना, संशोधक एक सांख्यिकीय किंवा मशीन शिकण्याचे मॉडेल तयार करतो - उदाहरणार्थ, तर्कशुद्ध प्रतिगमन-जे गुणविशेषांवर आधारित मानव वर्गीकरणांचा अंदाज लावते प्रतिमा अखेरीस, संशोधक नवीन आकाशगंगाचा अंदाजे वर्गीकरण (आकृती 5.4) तयार करण्यासाठी या सांख्यिकीय मॉडेलमधील मापदंडांचा वापर करतो. मशीन शिकण्यामध्ये, लेबलेच्या उदाहरणांचा उपयोग करून मॉडेल तयार करण्यासाठी ही एक नवीन पद्धती तयार केली जाऊ शकते - ज्याला पर्यवेक्षी शिक्षण म्हणतात.\nआकृती 5.4: Banerji et al. (2010) कसे बनवायचे याचे सरलीकृत वर्णन Banerji et al. (2010) दीर्घिका वर्गीकरण करण्यासाठी एक मशीन शिक्षण मॉडेल प्रशिक्षित करण्यासाठी दीर्घिका चिनी मातीच्या वर्गीकरण वापरले. आकाशगंगा च्या प्रतिमा वैशिष्ट्ये एक मॅट्रिक्स मध्ये रूपांतरित होते. या सरलीकृत उदाहरणामध्ये, तीन वैशिष्ट्ये आहेत (प्रतिमेमधील निळा रक्कम, पिक्सेल्सची चमक मध्ये फरक आणि नॉनव्हीइट पिक्सलचे प्रमाण). नंतर, प्रतिमांचे उपसंच यासाठी, एक मशीन शिकण्याचे मॉडेल प्रशिक्षित करण्यासाठी दीर्घिका चिनी लेबल्सचा वापर केला जातो. अखेरीस, उर्वरित आकाशगंगांमध्ये वर्गीकरणांचा अंदाज घेण्यासाठी मशीन शिकणेचा वापर केला जातो. मी यास संगणक सहाय्य करणार्या मानवी मोजणीचा प्रकल्प म्हणतो, कारण मनुष्याला समस्या सोडवण्याऐवजी, मानवांनी डेटासेट तयार केला आहे जो संगणकास समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. या कम्प्यूटर-सहाय्य केलेल्या मानवी संगणन प्रणालीचा फायदा हा आहे की तो केवळ मानवी प्रयत्नांच्या मर्यादित रकमेचा उपयोग करून आवश्यक असंख्य डेटा हाताळण्यास सक्षम करतो. स्लॉयन डिजिटल स्काय सर्व्हेद्वारे परवानगीने पुर्नप्रकाशित आकाशगंगा\nबॅनरजी आणि सहकर्मींच्या 'मशीन लर्निंग मॉडेल' ची वैशिष्ट्ये माझ्या खेळण्यातील उदाहरणांपेक्षा अधिक जटिल होती- उदाहरणार्थ, त्यांनी \"डी व्हॅकूऊलर फॅट अॅक्अल रेशिओ\" सारखी वैशिष्ट्ये वापरली-आणि तिचे मॉडेल लॅग्जिकल रिग्रेस नव्हते, हे एक कृत्रिम मज्जासंस्थेचे नेटवर्क होते तिच्या वैशिष्ट्यांचा, तिच्या मॉडेलचा आणि दीर्घिका चिड़ियाघर वर्गीकरणाचा वापर करून, ती प्रत्येक वैशिष्ट्यावर वजन तयार करण्यास सक्षम होते आणि नंतर तक्तयांचे वर्गीकरण बद्दल अंदाज देण्यासाठी या वजनांचा वापर केला. उदाहरणार्थ, तिच्या विश्लेषणात असे आढळून आले की \"डी व्हकुऊलर्स फॅटी अॅक्शीअल रेसिटी\" कमी असलेली प्रतिमा सर्पिल आकाशगंगा आहेत या वजनामुळे, ती वाजवी अचूकतेसह आकाशगंगाचा मानवी वर्गीकरण अंदाज लावण्यात सक्षम होते.\nबॅनरजी आणि सहकाऱ्यांचे काम म्हणजे मला संगणकीय सहाय्य करणार्या मानवी मोजणी यंत्राविषयी बोलायचे आहे. या हायब्रीड सिस्टीमबद्दल विचार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मानव समस्या सोडवण्याऐवजी, मानवांनी डेटासेट तयार केला आहे जो संगणकास समस्येचे निराकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. कधीकधी, या समस्येचे निराकरण करण्यासाठी संगणकास प्रशिक्षण दिल्याने बर्याच उदाहरणे आवश्यक असू शकतात आणि पुरेशा संख्येची उदाहरणे तयार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांचा सहभाग आहे. या संगणक-सहाय्यक दृष्टिकोनाचा फायदा म्हणजे तो केवळ मानवी प्रयत्नांच्या मर्यादित रकमेचा उपयोग करून मूलत: अमर्यादित प्रमाणात डेटा हाताळण्यास सक्षम करतो. उदाहरणार्थ, एक दशलक्ष मानव वर्गीकृत आकाशगंगा एक संशोधक एक अंदाज मॉडेल तयार करू शकता जे नंतर एक अब्ज किंवा अगदी एक ट्रिलियन आकाशगंगा वर्गीकरण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. प्रचंड आकाशगंगा आहेत, तर अशा प्रकारच्या मानवी संगणकाचा हायब्रिड खरोखरच एकमात्र उपाय आहे. हे असीम प्रमाणक्षमता विनामूल्य नाही, तथापि. मानवी वर्गीकरण योग्यरित्या पुनरुत्पादन करू शकणारे मशीन शिकण्याचे मॉडेल स्वतः तयार करणे ही एक कठीण समस्या आहे, परंतु सुदैवाने या विषयासाठी उत्कृष्ट पुस्तकेही उपलब्ध आहेत (Hastie, Tibshirani, and Friedman 2009; Murphy 2012; James et al. 2013) .\nमानवी गणना प्रकल्प किती उत्क्रांत होतात याचे उत्तम उदाहरण दीर्घिका चिटापेक्षा जास्त आहे. प्रथम, संशोधक स्वत: किंवा संशोधन सहाय्यकांचा एक छोटा संघ (उदा. स्वडिन्स्कीचा प्रारंभिक वर्गीकरण प्रयत्न) या प्रकल्पाचा प्रयत्न करतो. जर हा दृष्टीकोन चांगला नाही, तर संशोधक मानवी मोजणीच्या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु, एका ठराविक प्रमाणात डेटासाठी, शुद्ध मानवी प्रयत्न पुरेसे नाहीत. त्यावेळी, संशोधकांनी संगणकीय सहाय्य करणार्या मानवी मोजणी प्रणालीची निर्मिती करणे आवश्यक आहे ज्यामध्ये मानवी वर्गीकरणांचा वापर मशीन शिकण्याच्या मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी होतो जे नंतर अक्षरशः अमर्यादित प्रमाणात डेटावर लागू केले जाऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-09-30T23:55:28Z", "digest": "sha1:OIB5A5A7SAGWCXDAPRWUNRC7WY7QYPBK", "length": 3715, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "दारु-पिऊन-वाहन-चालवणे: Latest दारु-पिऊन-वाहन-चालवणे News & Updates, दारु-पिऊन-वाहन-चालवणे Photos & Images, दारु-पिऊन-वाहन-चालवणे Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदारु पिऊन वाहन चालवणे\nकरोनापेक्षाही अपघाती मृत्यू जास्त; ४ महिन्यांत ३५६१ प्रवाशांचा मृत्यू\nDrunk and Drive: ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह; परवाना ६ महिन्यांसाठी होणार निलंबित\nपार्टी होऊ दे जपून\nमद्यपी वाहनचालकांना ‘सजा ए दंड’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/sports/ipl-mumbai-indians-performance-in-the-uae-look-at-stats/photoshow/78150653.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-10-01T02:16:55Z", "digest": "sha1:4EXJAPU55ORAXOWWZOYUA3UKNCFPPUIK", "length": 7658, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई इंडियन्सची युएईमध्ये आतापर्यंतची कामगिरी आहे तरी कशी, पाहा...\nमलिंगाने युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये धमाल कामगिरी केली होती. मुंबईकडून एका सामन्यात सर्वाधिक बळी मलिंगाने मिळव्या होत्या. केकेआरविरुद्धच्या सामन्यात २३ धावांमध्ये ४ बळी मिळवले होते.\nयुएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार लगावण्याचा मान किरॉन पोलार्डकडे आहे. कारण पोलार्डने त्यावर्षी आयपीएलमध्ये आठ षटकार खेचले होते.\n​सर्वाधिक धावा करणारा फलंदाज\nयुएईमधील आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा पटकावण्याचा मान अंबाती रायुडूने मिळवला होता. कारण रायुडूने त्या हंगामात १३३ धावा केल्या होत्या.\nमुंबईच्या संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात युएईमधील आयपीएलमधील आपली सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली होती. या सामन्यात मुंबईच्या संघाने ७ बाद १५७ अशी धावसंख्या उभारली होती.\nयुएईमधील मुंबईची सर्वात कमी धावसंख्या ही आरसीबीविरुद्धच्या सामन्यात झाली होती. या सामन्यात मुंबईच्या संघाला ९ फलंदाजांच्या मोबदल्यात ११५ धावाच करता आल्या होत्या.\nमुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा युएईमधील आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरला होता. त्यावर्षी सर्वाधिक आठ बळी मलिंगाने मुंबईसाठी मिळवले होते.\nएका डावात सर्वाधिक धावांचा विक्रमही पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ७८ धावांची खेळी साकारली होती.\nयशस्वी संघ म्हणून मुंबईच्या संघाकडे पाहिले जाते...\nआयपीएलची सर्वाधिक चार जेतेपदे मुंबई इंडिन्सच्या नावावर आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वाधिक विजय नोंदवलेला यशस्वी संघ म्हणून मुंबईच्या संघाकडे पाहिले जाते. युएईमध्ये मुंबईला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण या हंगामासाठी मुंबईच्या संघाने चांगलीच कंबर कसलेली आहे.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमहेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील सर्वोत्तम पाच खेळी कोणत्या, पाहा...पुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकी���लाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T02:45:43Z", "digest": "sha1:DFWJP2YLPFMOWMQ4G5SVVTYBJ7VIOFZM", "length": 2149, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रिचर्ड गेर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहॉलिवूड चा एक अभिनेता\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_77.html", "date_download": "2020-10-01T01:01:59Z", "digest": "sha1:GBCP5FUI3RX2COADQ75OWGOVGRAI3NI6", "length": 6296, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल ने व्होडाफोन - आयडिया, रिलायन्स जियोला मागे टाकले", "raw_content": "\nइंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल ने व्होडाफोन - आयडिया, रिलायन्स जियोला मागे टाकले\nटेलिकॉम कंपनी एअरटेल Airtel ने इंटरनेट डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत व्होडाफोन - आयडिया Vodafone-Idea आणि रिलायन्स जियो Reliance Jio या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकलेले आहे. Tutela मोबाइल एक्सपीरियंस रिझल्टमध्ये एअरटेल Airtel ने नेटवर्क क्वालिटी पासून ते सिग्नल स्ट्रेंथ, डाउनलोडिंग स्पीड च्या बाबतीत सर्वच टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकलेले आहे.\nरिलायन्स जियो Reliance Jio आणि बीएसएनएल BSNL सगळ्याच बाबतीत पिछाडीवर असून अपलोडिंग स्पीड च्या बाबत Vodafone-Idea ने बाजी मारलेली आढळली.Tutela ने हा सर्वे 1 औगस्ट 2019 पासून 31 जानेवरी 2020 च्या मध्ये कंडक्ट केलेला होता ज्यात 573 बिलियन रिकॉर्ड्स मोजले गेले होते. यादरम्यान कंपनीने 65 मिलियन स्पीड टेस्ट व 900 मिलियन लेटेंसी टेस्ट केल्या, टेस्टच्या आधार वर Tutela ने आपल्या रिपोर्टमध्ये Tutela ने दावा केला आहे.\nTutela ने आपला रिपोर्ट पाच वेगवेगळ्या भागांत विभाजित केला आहे. ज्यामध्ये एक्सैलेंट कंसिस्टेंट क्वालिटी (Excellent Consistent Quality), कोर कंसिस्टेंट क्वालिटी (Core Consistent Quality), डाउनलोड थ्रूपुट (Download Throughput), अपलोड थ्रूपुट (Upload Throughput), लैटेंसी (Latency ) या पाच गोष्टी आहेत. Excellent Consistent Quality मध्ये Airtel ने टॉप स्पॉट प्राप्त केलाय, Airtel ची नेटवर्क क्वालिटी ही Jio व Vodafone-Idea पेक्षा 10 टक्क्याने चांगली आहे.Core Consistent Quality मध्येही Airtel दूसऱ्या स्थानावर असून ते Jio पेक्षा 3.6 टक्यांनी चांगले आहे.\nडाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत Airtel चा एवरेज डाउनलोडिंग स्पीड 7.4Mbps असून Vodafone-Idea चा एवरेज डाउनलोडिंग स्पीड 6.5Mbps आहे व अनुक्रमे Airtel पहिल्या व Vodafone-Idea दुसऱ्या स्थानी आहेत. एवरेज डाउनलोडिंग स्पीडबाबत Reliance Jio 5.3Mbps तिसऱ्या क्रमांकावर आणि BSNL 2.9Mbps चौथ्या क्रमांकावर आहे.\nअपलोडिंग स्पीड च्या बाबतीत Vodafone-Idea चा दबदबा कायम आहे, Vodafone-Idea 3.7Mbps एवरेज अपलोडिंग स्पीडसोबत प्रथम क्रमांकावर आहे.तर Airtel 3.5Mbps दुसऱ्या, Jio 3.2Mbpतिसऱ्या व BSNL 1.7Mbps चौथ्या स्थानी आहे,Airtel 26.2ms लैटेंसी रेट सोबत पहिल्या स्थानी व Jio 28.2ms दूसर्या स्थानी आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/17/group-development-officer-here-caught-in-bribery-trap/", "date_download": "2020-10-01T02:10:47Z", "digest": "sha1:UPPYJ2YTELPBXACTEBEECLSU2KGZQOCP", "length": 9908, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ;नोटा टाकल्या खाऊन? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ;नोटा टाकल्या खाऊन\nअहमदनगर ब्रेकिंग : गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ;नोटा टाकल्या खाऊन\nअहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अकोलेचे गटविकास अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले.\nभास्कर रेंगडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून एका ठेकेदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. धाड पडल्याचे लक्षात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्याचे समजते.\nनाशिक येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील पंचायत समिती कार्यालयात काल दुपारी छापा टाकला.\nयावेळी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ठेकेदार असुन त्यानी तालुक्यातील म्हाळुंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.\nया कामाचे बील रक्कम तिन लाख रूपयांचा चेक काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्व��तंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/four-convicts-to-be-hanged-on-march-20", "date_download": "2020-10-01T00:48:09Z", "digest": "sha1:NPOQJ4MS5A633CK7FB75ZD2LM52JDPSU", "length": 6330, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "निर्भया प्रकरण - ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी - द वायर मराठी", "raw_content": "\nनिर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी\nनवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची दयेची याचिका बुधवारी राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर पतियाळा हाऊन न्यायालयाने चारही दोषींना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फाशी दिली जावी, असे आदेश तिहार कारागृह प्रशासनाला दिले. दोषींची नावे अक्षय ठाकूर, विनय शर्मा, मुकेश सिंग व पवन गुप्ता अशी आहेत.\nपतियाळा हाऊस न्यायालयाने फाशीची तारीख जाहीर केल्याने दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी पुन्हा आमच्याकडे कायदेशीर पर्याय आहेत, असा दावा केला. त्यांनी फाशीची शिक्षा ही न्यायिक हत्या आहे, ती मीडियाच्या दबावाखाली देण्यात आल्याचा आरोपही केला. चारही आरोपींच्या विरोधात यापूर्वी तीनवेळा डेथ वॉरंट बजावले होते. आता त्यांना किती वेळा फासावर चढवणार असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील दोषी दहशतवादी नाहीत त्यांचे तुरुंगात शिकून परिवर्तन होऊ शकते, तुमच्या दबावामुळे त्यांना फाशी सुनावली जात आहे, असे ए. पी. सिंह प्रसार माध्यम प्रतिनिधींना उद्देशून म्हणत होते.\nदरम्यान निर्भयाच्या आईने न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, एक ना एक दिवस दोषींना फासावर जावे लागेल. ते दोषी फासावर गेल्यानंतर माझा विजय होईल, असे त्या म्हणाल्या.\nकाँग्रेसच्या ७ लोकसभा सदस्यांचे निलंबन\nदिल्ली दंगल : १०२ जणांना गोळ्या लागल्या\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_43.html", "date_download": "2020-10-01T01:58:08Z", "digest": "sha1:A5DGZHNWECBPXBKOOPMYYJXH6WTHERKW", "length": 5269, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "सोलापूरचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा", "raw_content": "\nसोलापूरचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा\nमुंबई : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे.\nजात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला होता.\nखासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता.\nउमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब करत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. जात पडताळणी समितीकडे आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधीच मिळाली नसल्याचे डॉ. शिवाचार्य यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणाम��री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/maratha-kranti-morcha-andolan-in-dhule-collector-office-deep-amavasya/articleshow/65378605.cms", "date_download": "2020-10-01T02:51:29Z", "digest": "sha1:S2MATCJHZNBZTYYA2DUKYEU3YFVEGJFZ", "length": 14170, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआंदोलनस्थळीच साजरी दीप अमावास्या\nधुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. यात विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. त्यानुसार दि. ११ रोजी रात्री महिलांनी आंदोलस्थळीच दीप अमावास्या साजरी करून सरकारचा निषेध केला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाळीनाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.\nधुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन\nम. टा. वृत्तसेवा, धुळे\nधुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. यात विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. त्यानुसार दि. ११ रोजी रात्री महिलांनी आंदोलस्थळीच दीप अमावास्या साजरी करून सरकारचा निषेध केला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाळीनाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यासह जिल्हाभरात वेगवेगळ्या स्वरुपाची आंदोलने केली जात आहेत. त्यात मराठा आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, दशक्रिया विधी, रेल रोको, रास्ता रोको, ठिय्या, जागरण गोंधळ, घंटानाद आंदोलनांचा समावेश आहे. यात आता या दोघेही आंदोलनांचा समावेश झाला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनस्थळी महिलांनी दीप अमावास्या साजरी केली. या वेळी महिलांनी आपल्या हाताने दिवे पेटवून ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे’ अशी प्रार्थना केली. याप्रसंगी हेमा हेमाडे, किरण नवले, डॉ. सुलभा कुवर, डॉ. उषा साळुंखे, भारती मोरे, अनिता वाघ, मनीषा ठाकूर आदींसह आंदोलक उपस्थित होते. तर रव��वारी (दि. १२) सकाळी आंदोलनास्थळी मराठा समाजबांधवांनी थाळीनाद आंदोलन करून सरकारचा निषेध केला. या वेळी राजाराम पाटील, राजू इंगळे, संजय वाल्हे, दीपक रवंदळे, समाधान शेलार, अशोक सुडके, राजू ढवळे, प्रफुल्ल माने, वसंत हराळ, गोविंद वाघ, चंद्रकांत मराठे, वीरेंद्र मोरे आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते.\nनंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनांवर ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात २२ आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उद्या रोजी जिल्हा न्यायालयात जामीन होण्याची शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nChudaman Patil: धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ चुडामण प...\n'हे कोविड सेंटर नरीमन पॉईंटवर असल्यासारखे वाटते; रुग्ण ...\nधुळ्यात गँगवॉर; भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा केला खून...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृ���्षप्रेमींना दिलासा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/lifestyle/adventure-trip/photoshow/72316602.cms", "date_download": "2020-10-01T02:40:26Z", "digest": "sha1:OUIQEA5XEPLTZ2L2XQQQIYB6B2Y6YTSC", "length": 6754, "nlines": 75, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोणताही अॅडव्हेंचर ट्रिप ही थरारकच असते. अॅडव्हेंचर ट्रिपचा अनुभव सामान्य सहलीपेक्षा नेहमीच वेगळा असतो.या ट्रिपमधून आपल्याला नवनवे अनुभव येतात.यात जोखीमसुद्धा मोठ्या प्रमाणात असते.अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवून धैर्य राखणे आवश्यक असते.\nस्कूबा डायव्हिंग या प्रकारात समुद्राच्या आतील जीवसुष्टी अगदी जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळते.जितके खोल जाऊ तितकी ऑक्सिजनची कमतरता भासते.त्यामुळे ऑक्सिजन मास्क लावूनच पाण्यात उतरवे.समुद्रातील मासोळ्या आणि इतर जीव आपल्या जवळ आले तरी घाबरून जाऊ नये.पाण्यात जाण्यापूर्वी स्कूबा प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांकडे गांभीर्याने लत्र द्यावे.\nपायाला दोरी बांधून टॉवर किंवा पहाडावरून उ़डी मारणे याला बंजी जंपिंग म्हणतात.अशा उंची ठिकाणाहून उडी मारायची असेल तर धाडस आवश्यक असते.यसाठी प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या निगराणीखाली सराव करावा लागतो.पुरेसा सराव झाल्यानंतर उंच ठिकाणावरून उडी मारण्याचा प्रयत्न करा.\nनदीतील लाटांमध्ये राफ्टिंग करण्याची मजा काही औरच असते.राफ्टींगसाठी डोंगराळ भागातील नदीची नि���ड केली जाते.राफ्टींग करताना बोटमधून आपण खाली पडणार नाही याची काळजी घेतली जाते त्यासाठी जीवनरक्षक जॅकेट घालावे लागते.काही सेकंदांसाठी का होईना बोटीतून खाली पडण्याचा थरार अनुभवण्यासारखा असतो.\nपाण्यामध्ये स्कीइंग करणे हे बर्फावरील स्कीइंगपेक्षा वेगळे आहे.आपल्याला पाण्याची भीती वाटत नसेल तर वॉटर स्कीइंगचा प्रयत्न करावा.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nत्वचेच्या सौंदर्यासाठी कॅण्डल मसाजपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t6198/", "date_download": "2020-10-01T01:25:50Z", "digest": "sha1:LPBQFNOIP44RH5FVBBKZ4GR74TFKXAM3", "length": 3133, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-प्रेम वैगरे काही नसते.......", "raw_content": "\nप्रेम वैगरे काही नसते.......\nप्रेम वैगरे काही नसते.......\nकाही असेच ते वेडे असते,\nकधी कळत कधी नकळत,\nमन हे मनात वेडे फसते,\nसर्व काही झालेले असते,\nमनाला थोडा आवर घाला,(२)\nमनाला थोड समजवायचं असते,\nआजचा जीवनात प्रेम वैगरे काही नसते,\nम्हणून तर प्रेमात कोणीही फसते.....\nप्रेम वैगरे काही नसते.......\nRe: प्रेम वैगरे काही नसते.......\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: प्रेम वैगरे काही नसते.......\nप्रेम वैगरे काही नसते.......\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/pu-la-deshpande-books/'-'-3073/", "date_download": "2020-10-01T01:34:14Z", "digest": "sha1:2ZFR3TS5NTFG6ZERRFOU5YH34ZMSNL5J", "length": 7510, "nlines": 140, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "पु ल देशपांडे - P.L. Deshpande-चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nचितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nचितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nएकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.\n\"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय\n\"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं\nगोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. \"कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी\" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.\n\"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत\" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.\n\"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या\nमग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, \"ए गोदे, नीट उभी राहा की--\"\n\"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा\n\"तिचा पदर कशाला दिसायला हवा\n\"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं\n\"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स\nमग सगळ्या वर्गाकडुन \"दिवसा वाहतात ते--\" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग \"गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचासंबंध.....\nचितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nRe: चितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nचितळे मास्तर--------\"व्यक्ती आणि वल्ली\"\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/google/", "date_download": "2020-10-01T01:03:34Z", "digest": "sha1:PG3NFJUAESEBTUVZZN2JVF6TXP7KTHVL", "length": 3596, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "google Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nव्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप ‘गूगल मीट’ संदर्भात गूगलचा मोठा निर्णय\nगुगल अन्याय करीत आहे; पेटीएमचा आरोप\n74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गूगलने बनवले आकर्षक डूडल \nस्पर्धा नियमाचा भंग केला नाही\nगुगलचे ‘वर्षभर’ वर्क फ्रॉर्म होम\nभारताला ‘२ जी’ मुक्त करण्यासाठी जिओ-गुगलची भागीदारी – मुकेश अंबानी\nमोदींसोबतच्या चर्चेनंतर सुंदर पिचई यांची मोठी घोषणा\nटिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताची बंदी; गुगलनेही घेतला मोठा निर्णय\nगुगल भारतातील ‘या’ कंपनीत गुंतवणूक करणार \nपन्नासाव्या “वसुंधरा दिना’चे डुडल मधमाश्‍यांना समर्पित\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/electricity-demand-increase-maharashtra-state-341139", "date_download": "2020-10-01T00:52:31Z", "digest": "sha1:RNQRQ2T6J4D6UHLZOUBR3UQUP4KIE7NA", "length": 13384, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यात विजेच्या मागणीत वाढ; काय आहे कारण | eSakal", "raw_content": "\nराज्यात विजेच्या मागणीत वाढ; काय आहे कारण\nगणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे.\nमुंबई - अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दोन हजार मेगावॉटची वाढ झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे; मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना राऊत यांनी दिले आहेत.\nप्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात ते जाणून घ्याच\nकेंद्र सरकारने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी\nचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आले���्या लॉकडाउन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, त्या काळातही महावितरणने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा...\nपरभणी : कडसावंगीकरांची आश्‍वासनांवर केली जाते बोळवण; मूलभूत समस्या जशास तशा\nजिंतूर (जिल्हा परभणी) ः शेती पिकली तर मालाला योग्य भाव मिळत नाही, जास्त पाऊस झाला की हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. गावात आरोग्यासेवा नाही,...\nनांदेड : शेतकरी आत्महत्येसह अन्य घटनांत चार जणांचा मृत्यू\nनांदेड : जिल्ह्यात सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. यासोबतच अन्य तिन जणांचा मृत्यू झाला. त्यात...\nकर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांचं घर किती हजार कोटींचं\nनवी दिल्ली: एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी आज कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यामुळे...\n वीज जोडणीस कुचराई केली तर नुकसान भरपाई तुमच्याकडूनच घेईल\nऔरंगाबाद : औद्योगिक वीज ग्राहकांनी ए-वन फॉर्म भरला असेल किंवा मैत्री पोर्टलवर वीज जोडणीची मागणी केली. मात्र वीज जोडणीस विलंब झाल्यास संबधित...\nमहावितरणच्या सुसंवादातून ३२ कोटींची वीजबिले जमा- दत्तात्रय पडळकर\nनांदेड : कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता, विनंती व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/inquire-about-vijay-vadettiwars-passport-322776", "date_download": "2020-10-01T01:20:16Z", "digest": "sha1:QAUNQO6Y3TQWUN54KTIM5HCQZ7THWHVD", "length": 18234, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "मितेश भांगडिया यांनी विजय वडेट्टीवारांविरुद्ध दाखल केली याचिका, न्यायालयाने दिले हे आदेश... | eSakal", "raw_content": "\nमितेश भांगडिया यांनी विजय वडेट्टीवारांविरुद्ध दाखल केली याचिका, न्यायालयाने दिले हे आदेश...\nवडेट्टीवार यांनी 25 जानेवारी 2007 रोजी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी नागपूर कार्यालयात अर्ज केला ���ोता. त्यात यापूर्वी अर्ज केला नव्हता, असे नमूद केले होते. या दुसऱ्या अर्जातदेखील वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. तसेच पोलिसांकडून नकारात्मक अहवाल आल्यानंतरही केवळ शपथपत्राच्या आधारे विजय वडेट्टीवार पासपोर्ट देण्यात आला.\nनागपूर : सद्या देशात आणि विविध राज्यांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी एक सरकार धडपडत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना नागपुरातील राजकारण वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. येथे काही राजकीय नेते चक्‍क गुंडगिरी करीत खंडणी मागत असल्याचे पुढे आले आहेत. राजकीय पक्षाच्या नावाचा लाभ घेत नागरिकांना लुबाळत आहेत. असे असताना चक्‍क माजी आमदारच आमदाराविरुद्ध न्यायालयात गेल्याने पुन्हा चर्चेला नवीन विषय मिळाला आहे.\nराज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अवैध पासपोर्ट प्राप्त केला आहे. तो रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली आहे. याचिकाकर्ते भांगडिया यांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. श्रीरंग भांडारकर यांनी खंडपीठाला सांगितले की, पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला तेव्हा त्यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवून ठेवली. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध 10 फौजदारी गुन्हे होते.\nअधिक माहितीसाठी - दोन वर्षांपासून होते प्रेमसंबंध, तिने लग्नाचा तगादा लावला आणि...\nपोलिसांकडून एक तपासणी अहवाल पासपोर्ट अधिकाऱ्यांना मिळाला. तेव्हा पासपोर्ट अधिकारी व्ही. बी. कांबळे यांना विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्धच्या प्रलंबित फौजदारी गुन्ह्यांची माहिती मिळाली. त्यावरून वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धची गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली, असे स्पष्ट होते, असा दावा याचिकेत केला आहे.\nत्यानंतर वडेट्टीवार यांनी 25 जानेवारी 2007 रोजी पुन्हा एकदा पासपोर्टसाठी नागपूर कार्यालयात अर्ज केला होता. त्यात यापूर्वी अर्ज केला नव्हता, असे नमूद केले होते. या दुसऱ्या अर्जातदेखील वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. तसेच पोलिसांकडून नकारात्मक अहवाल आल्यानंतरही केवळ शपथपत्राच्या आधारे विजय वडेट्टीवार पासपोर्ट देण्यात आला.\n - इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले\nशिक्षणाचे दिले खोटे कारण\nविदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार आहे, असे कारण देत विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्ट प्राप्त केला. परंतु, वडेट्टीवार हे केवळ दहावी पास आहेत. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे खोटे कारण देत पासपोर्ट घेतला, असा आरोप याचिकेत केला आहे.\nउत्तर सादर करण्याचे आदेश\nराज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा पासपोर्ट बनावट असलेल्या पासपोर्टच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालय, नागपूर पोलिस आयुक्त व नागपूर पासपोर्ट अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. त्यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.\nजाणून घ्या - आयुक्त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात\nसंपादन - नीलेश डाखोरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकन्या दिवस : मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nसातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. ज्यामुळे स्त्रीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण...\nनेपाळ पर्यटनाचे आकर्षण पशुपतिनाथ आणि लुम्बिनी भेट\nसोलापूरः सुंदर देखणे काठमांडू, पशुपतीनाथांचे मंदिर व लुंबिनी येथील तथागत गौतम बुध्दांचे जन्मस्थान या प्रकारच्या स्थळांना भेट देऊन नेपाळ पर्यटनाचा...\nनाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन 'राजपत्र'\nपुसद (जि. यवतमाळ): तुम्हाला नाव, वय, धर्म बदलवयाचा असेल, तर वृत्तपत्रात जाहिरात देण्याची आवश्‍यकता नाही. महाराष्ट्र शासन राजपत्रात हा बदल सहजतेने...\nआरे बचाव आंदोलनातील विद्यार्थ्यांची फरफट; गुन्ह्यांमुळे शैक्षणिक कर्ज, नोकरी, पासपोर्टसाठी अडचणी\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलासा घेऊन 10 महिन्यानंतरही आरे येतील मेट्रो 3 कारशेड आणि वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील...\nगुड न्यूज : सुकन्या समृद्धी खाते योजना आपल्या दारी\nनांदेड : किनवट तालुक्यातील दहेगावं येथे lता. २१ सप्टेंबर २०२० रोजी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना घरोघरी जाऊन शून्य ते दहा...\nमुंबईतील सेंच्युरी बाजारमधील जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीत स्फोट\nमुंबई : मुंबईतील सेंच्युरी बाजार येथील एका जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मुंबईतील वरळीतील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/articlelist/3025964.cms?utm_source=navigation&utm_medium=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2", "date_download": "2020-10-01T01:54:40Z", "digest": "sha1:HVAFOAYOJVJBULGRQGOF6E2KHRYZBIGV", "length": 7014, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n2020 मध्येच व्हर्चुअल फेस्टिव्हल\nसॅमसंगने केली #FullOn Galaxy F series ची घोषणा\nसायबर गुन्ह्यांत पाचपट वाढ; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक होताहेत शिकार\nसॅमसंग Galaxy A72 असणार सॅमसंगचा पहिला ६ कॅमेऱ्याचा फोन, समोर आले डिटेल्स\nबंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्याने भारतात एन्ट्री, कोट्यवधींनी केले डाउनलोड\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nविवो V20 SE ट्रिपल कॅमेऱ्यासोबत लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nनोकियाचे २ स्मार्टफोन येताहेत, इतकी असेल किंमत\nगुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा\nरिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स\nवोडाफोन-आयडिया (Vi) फ्रीमध्ये देतेय १ जीबी डेटा, असे चेक करा\n४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nरेडमी ९ प्राईम आणि रेडमी नोट ९ चा आज दुपारी १२ वाजता सेल\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळणार\nजिओचा ३९९ रुपयांचा जबरदस��त प्लान, 75GB डेटासोबत अनेक सुविधा\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणि Vi चे प्लानमध्ये बदल शक्य\n१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स...\nसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार ...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2011/08/02/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2020-10-01T02:36:51Z", "digest": "sha1:EMDAIA4DYVXJMEDUU3L44QAQ6X7A2S33", "length": 18703, "nlines": 112, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "न्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nन्यायदानात तंत्रज्ञानाचा वापर हा तसा आपल्याकडे नवीन नाही. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांमधील एकमेव जिवंत असलेला अतिरेकी अजमल कसाब याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनेच झाली. इतर सर्व क्षेत्राप्रमाणेच न्यायालयीन कामकाजात संगणकाचा वापर आता सर्वमान्य झालाय. इतकंच नाही तर न्यायालयाच्या साईटवर आजचं कामकाज उपलब्ध झालंय. मग अधिक खुलेपणाच्या बाजूने आणखी एक पाऊल टाकायला काहीच हरकत नसावी.\nआपल्याकडे न्यायालयांना मोठं घटनात्मक संरक्षण आहे. कोर्टरुमपुरता विचार करायचा तर न्यायाधीशांचा अधिकार अंतिम, आणि सर्वात मोठा गुन्हा म्हणजे न्यायालयाची बेअदबी. न्यायालयाच्या अवमानाच्या भीतीपोटी अनेकदा कितीतरी महत्त्वाच्या बाबींविषयी पत्रकार तर सोडाच; पण कितीतरी चांगल्या मुद्यांवर लिहिता येत नाही. याचाच सोयीचा अर्थ लावून आपल्याकडे राजकीय नेते एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सोयीस्कर कारण सांगून त्यावर कोणतंही थेट भाष्य करायचं टाळतात. हे टाळणंही सोयीस्करच असतं.\nन्यायालयांनी किंवा न्यायदान प्रक्रियेनं पारदर्शक असलं पाहिजे, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कुणाचीच बेअदबी होणार नाही. कुण��ला तसं वाटणारही नाही; पण न्यायालयात कॅमेरा नेण्यास, मोबाईल नेण्यास मनाई असते. त्यामुळे न्यायदान प्रक्रियेचं चित्रीकरण हे आपल्याला फक्त सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमध्येच पाहायला मिळतं. तसं टीव्ही चॅनेल्सचे प्रतिनिधी एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहतात; पण त्यांना कॅमेरा कोर्टरुमच्या बाहेरच ठेवावा लागतो. इथे मोबाईल कोर्टहॉलमध्ये नेऊ द्यावा की नाही, याविषयाची चर्चाच करायची नाही. काही संवेदनशील प्रकरणांच्या सुनावणी तर फक्त वकील आणि त्यांचे अशील यांच्यापुरत्याच असतात. अशा सुनावणी इन-कॅमेरा म्हणजे, सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या नसतात. या सुनावण्या न्यायाधीशांच्या व्यक्तिगत दालनातच पूर्ण होतात. जेव्हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षिततेचा असतो, तेव्हा भाग अलाहिदा..\nआता ही सर्व चर्चा करण्याचं निमित्त आहे, अमेरिकेतल्या काही न्यायालयाचं. या न्यायालयाने प्रायोगिक तत्त्वावर कोर्ट प्रोसिडिंगच्या म्हणजे न्यायालयीन कामकाजाच्या चित्रीकरणाला परवानगी दिलीय. अमेरिकेतील अलाबामा प्रांतातल्या जिल्हा न्यायालयाने ही परवानगी दिलीय. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी चालणार आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत किती खुलेपणा येतो, याचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातील. न्यायालयीन कामकाजात खुलेपणा आणण्यासाठी न्यायदान प्रक्रियेचं चित्रिकरण करू देण्याची विनंती अमेरिकेतील टीव्ही आणि रेडिओची संघटना असलेल्या आरटीडीएनए (Radio Television Digital News ssociation) ने केलं होतं, त्याला न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद देत सुनावणीच्या चित्रिकरणाला परवानगी दिलीय.\nअमेरिकेतील फेडरल कोर्टात १९४६ पासून न्यायदान प्रक्रियेच्या चित्रीकरणावर बंदी आहे; पण आता एका बदलाला सुरूवात झालीय. ही सुरूवात अर्थातच प्रांतीय पातळीवर आहे. अमेरिकेत वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकरणाच्या वेळी कोर्टरुममध्ये चित्रीकरणाला परवानगी देण्यात आलीय. आजच्या सारख्याच एका प्रकल्पाचा भाग म्हणून १९९० मध्येही चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. पण १९९५ च्या ओ जे सिम्पसन खटल्यापासून चित्रीकरणाला पुन्हा मनाई करण्यात आली. हा खटला तिथल्या प्रसारमाध्यमांनी एवढा महत्वाचा इव्हेंट केला की मुख्य खटल्याच्या सुनावणीपूर्वी न्यूज चॅनेल्सच्या व्हिडिओ कॅमेर्यांना परवानगी द्यावी की नाही, हा आधी चर्चेचा आणि सुनावणीचा मुद्दा ठरला. तेव्हापासून आजतागायत ही बंदी आहे. आता अलाबामाच्या कोर्टात पुन्हा एक सुरूवात करण्याचा प्रयत्न झालाय. तसं पाहिलं तर अमेरिकेतील काही न्यायालयांनी त्यांच्या अधिकार कक्षेत राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवर टीव्ही कॅमेरेच नाही तर थेट प्रक्षेपणालाही परवानगी दिलीय. फरक एवढाच की त्यांनी वेळोवेळी प्रत्येक न्यायालयाने यासंदर्भात स्वतंत्र निर्णय घ्यावा, असंही सुचवलंय. आरटीडीएनए (Radio Television Digital News ssociation) च्या पुढाकाराने अमेरिकेत सुरू झालेल्या या प्रयोगाचं फलित काय ते लवकरच म्हणजे येत्या तीन-चार वर्षात स्पष्ट होईलच. पण सध्याच्या तंत्रज्ञान क्रांतीच्या वेगाप्रमाणे हा बदल आपल्याकडेही व्हायला हरकत नाही. आपल्याकडे कॅमेरा तर दूरच राहो, साधं ट्विटिंगलाही अजून एकाही खटल्यात परवानगी दिली गेलेली नाहीय. अमेरिका असो की ब्रिटन नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत करत बदल स्वीकारणं, हा तिथल्या जनतेचा प्रशासकीय व्यवस्थेचा स्थायीभाव बनलाय. हे आपल्याकडेही झालं पाहिजे. प्रशासनाच्या वेगवेगळ्या भागात तंत्रज्ञानाचा वापर आता चांगलाच सरावाचा झालाय. काही अपवादात्मक प्रकरणात आपल्याकडे सुरूवात झाली तर त्याचं स्वागत होईल.\nबिहारच्या मुख्य माहिती आयुक्तांनी माहिती मागण्यासाठी तसंच अपिलामध्ये आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठीही आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतलीय. नाही तरी तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांची वेळ आणि श्रम वाचवण्यात होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग तरी काय कामाचा आपल्याकडे न्यायालयांकडे शेवटचा आशेचा किरण म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढतेय. कारण सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेपुढे न्यायालयच काहीतरी करु शकतील, अशी प्रत्येक भारतीयाची खात्री होत चाललीय. न्यायालयाच्या रेट्यानंतरच अनेक महत्त्वाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चौकशीपर्यंत आली. नाही तर सर्वसामान्य जनता ही प्रकरणे केव्हाच विसरुन गेली असतो. महाराष्ट्रातीलच एका प्रकरणाच्या सुनावणीवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फेसबुकवर येण्याची सूचनाही केली होती. म्हणजे या सोशल नेटवर्किंग साईट्सची व्याप्ती त्याची उपयोगिता याची काहीतरी कल्पना न्यायालयांना असणारच.मग लोकांसाठी शेवटचा आशेचा किरण असलेल्या सं���्थेनं लोकांच्या आपेक्षेप्रमाणेच अधिक खुलेपणाच्या दिशेनं पहिलं तंत्रज्ञानाधिष्टीत पाऊल टाकायला सुरुवात तर करायला हवी ना…\nPublished by मेघराज पाटील\nमग एसटी तोट्यात का जाते\nK 2 S : एक अनुभव\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/launch-of-stand-up-against-violence-web-application/", "date_download": "2020-10-01T01:42:30Z", "digest": "sha1:6WZDM6IU7PNFFDO6UUVDXI7LHMNYOAUK", "length": 3236, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Launch of ‘Stand Up Against Violence’ web application Archives - MPCNEWS", "raw_content": "\nWomen Safety App: महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात; ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ वेब अ‍ॅप्लिकेशन…\nएमपीसी न्यूज - बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेबअ‍ॅप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-corona-patients/", "date_download": "2020-10-01T01:50:56Z", "digest": "sha1:Y3HTWPR5KUG4KI4V4YIN6GLZ3HRLLCHT", "length": 3879, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala Corona Patients Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval Corona Update : मावळात गुरुवारी 33 रुग्णांची नोंद; 8 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 30) 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 704 झाला आहे. तर आज 8 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज आढ���लेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण…\nMaval Corona Update : मावळात 31 रुग्णांची नोंद; 14 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 29) 31 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण आकडा 671 झाला आहे. तर आज 14 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात मावळ तालुक्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/goa/report-mining-committee-report-will-be-given/", "date_download": "2020-10-01T01:35:45Z", "digest": "sha1:XTB3VFC3SDXYXPERC6HCTKAGZRCVJTVV", "length": 26994, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "खाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार - Marathi News | The report of the Mining Committee Report will be given | Latest goa News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्��ात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nखाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार\nसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या.\nखाणप्रश्नी निती आयोग अहवाल देणार\nपणजी : गोव्याचा खनिज खाणप्रश्न आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचा अभ्यास करून निती आयोग आपला अहवाल देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत तशी सूचना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण बेकायदा ठरवून ते रद्द केल्यानंतर खनिज खाणी बंद झाल्या. विविध कायदेशीर बाबींची गुंतागुंत असल्याने सरकारला अजुनही खाण व्यवसाय सुरू करण्यात यश आलेले नाही. निती आयोगाच्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले. मुख्यमंत्री सावंतही त्या बैठकीत सहभागी झाले. गोव्यातील खनिज खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे व ते काम आयोगाने कराव, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. खनिज खाण प्रश्नावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने पंतप्रधान सकारात्मक आहेत. त्यांचे विषयावर लक्ष आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nदरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना पत्रे लिहिली असून वन महोत्सवात सहभागी व्हा आणि अधिकाधिक झाडे लावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या पत्रतून केली आहे. येत्या पावसाळ्य़ात आपण सगळे एकत्र येऊया व अधिकाधिक झाडे लावूया. समाजाच्या विविध घटकांच्या सहभागाने विविध ठिकाणी झाडे लावली जावीत. मी वन खात्याला जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यासाठी सखोल अशी योजना तयार करण्यास सांगितले आहे. झाडे लावण्यासाठी जागा निवडण्याच्या हेतूने प्रत्येक आमदाराने वन खात्याला मार्गदर्शन करावे. उद्याने, बाग-बगिचे, हायस्कुल, महाविद्याले आदी ठिकाणी झाडे लावता येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकांच्या निवडीनुसार लोकांना व संस्थांना वन खाते रोपटी उपलब्ध करून देईल. या उपक्रमामुळे गोव्याचे हरित क्षेत्र अबाधित राहिल. आमदारांनी अधिक माहितीसाठी मुख्य वनपाल सुभाष चंद्रा यांच्याशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nगोव्यात दिल्लीच्या युवकाला गांजासह पकडले\nगोव्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले; खाणप्रश्नी चर्चा केल्याचा दावा\nकचरा प्रकल्पामुळे तिसवाडीचा प्रश्न सुटेल : लोबो\nखोलांत येथील जंगली भागात झाडाला गळफास लावून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या\nप्रेमात दुरावा आल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार मारून नंतर स्वत: केली आत्महत्या\nगोव्यात 2 टक्के गोमंतकीयांना कोरोनाची बाधा, 407 बळी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांग���तला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/inspirational-stories/repentance-prevents-us-from-making-a-mistake-by-making-us-holy/articleshow/71003487.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T01:06:01Z", "digest": "sha1:OTZ4MPYQBNMFU76MRZR6QJAWN6M65MHI", "length": 14433, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपश्चात्ताप हेच तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त आहे\nपश्चात्तापाची कटू अनुभवांना कधीना कधी प्रत्येकालाच सामारे जावे लागते. पश्चात्ताप ही एक मानसिक अस्वस्थता आहे. आपण केलेल्या चुकीच्या कामांचा परिणाम म्हणजे पश्चात्ताप किंवा एखाद चांगले काम न केल्यानंही पश्चात्ताप करावा लागतो.\nपश्चात्तापाच्या कटू अनुभवांना कधीना कधी प्रत्येकालाच सामारे जावे लागते. पश्चात्ताप ही एक मानसिक अस्वस्थता आहे. आपण केलेल्या चुकीच्या कामांचा परिणाम म्हणजे पश्चात्ताप किंवा एखाद चांगले काम न केल्यानंही पश्चात्ताप करावा लागतो. पश्चात्तापचा सरळ अर्थ हा आपण केलेल्या चुका स्वीकार करणं असा होतो आणि जो पर्यंत आपण आपल्या चुका सुधारत नाही तोपर्यंत ���नाला शांती मिळत नाही. त्या चुका सुधारण्यालाच प्रायश्चित्त म्हणतात.\nमाणसाच्या हातून चुका घडणे किंवा दुसऱ्याला त्रास देण स्वाभाविक आहे. जर तुम्ही फक्त पश्चात्तापाचे प्रायश्चित्त केले नाही तर तुम्ही फक्त पश्चात्तापाचे नाटक करत आहात असं स्पष्ट होतं. एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास देत असाल, एखाद्याचं आर्थिक शोषण केलं असेल किंवा तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमच्या या चुकीची शिक्षा सरकार देईलचं, पण त्याला प्रायश्चित्त म्हणता येणार नाही. एखादी चूक केल्यानंतर आपण स्वःताचं स्वःताला त्या चुकीची शिक्षा द्या आणि भविष्यात पुन्हा अशी चुक होणार नाही हा संकल्प करा तेव्हाच प्रायश्चित्त पूर्ण होईल.\nप्रायश्चित्त घेण्याची गरज काय प्रायश्चित्त वास्तवात एक उपचार आहे. यामुळं पश्चात्तपातून तुम्ही मुक्त व्हाल. वास्तविक पश्चात्ताप एक मानसिक उपचार आहे. जर आपण आपली चुक कबुल केली नाही आणि तर आपल्यात सुधारणा कशी होणार प्रायश्चित्त वास्तवात एक उपचार आहे. यामुळं पश्चात्तपातून तुम्ही मुक्त व्हाल. वास्तविक पश्चात्ताप एक मानसिक उपचार आहे. जर आपण आपली चुक कबुल केली नाही आणि तर आपल्यात सुधारणा कशी होणार यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेच आहे. भविष्यात कोणतीही चुक घडणार नाही याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. पश्चात्ताप ही एक तपश्चर्या आहे. जर आपण आपल्या रोजच्या जीवनात ही तपश्चर्या अंगीकारली नाही तर नक्कीच ओक दिवस मोठी चुक घडण्याची शक्यता आहे. पश्चात्ताप आपल्याला पवित्र ठेवते. आपल्या स्वभावातील सगळे दुर्गुण मिटवून टाकते.\nसतत तपश्चर्या करणं कठिण असते पण जे प्रायश्चित्ताचं महत्त्व जाणतात ते तपश्चर्येला अधिक महत्त्व देतात. कोणत्याही भयंकर चुकीचं पूर्ण प्रायश्चित्त घेणं शक्य नाही. जरी प्रायश्चित्त नावाची प्रक्रिया शिक्षा तर देतेच तसंच त्रासही देते. त्यामुळं आजचं प्रायश्चित्त घ्या आणि पुन्हा चुक होणार नाही याकडं लक्ष द्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nस्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्...\nपर्युषण २०१९: क्षमाशीलतेमुळे मिळते समाधान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसकारात्मक उर्जा पश्चात्ताप नकारात्मक प्रवाह Positive energy negative flow\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2016/05/blog-post_9.html", "date_download": "2020-10-01T02:01:21Z", "digest": "sha1:H7Z7SHSIQMAQS5M7HHMBHCJO5ECQ2EKD", "length": 16604, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : रुरल टू ग्लोबल एज्��ुकेशन - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : रुरल टू ग्लोबल एज्युकेशन\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : रुरल टू ग्लोबल एज्युकेशन\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असे भाकित प्रख्यात नेल्सन या सर्वेेक्षण कंपनीने केले होते. ते तंतोतंत खरे ठरले यापुर्वीही गुजरातमध्ये नरेंद्र मोद्री हॅट्रीक करतील व उत्तर प्रदरेशमध्ये मुलायम राज येईल तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत यु.पी.ए.२ ला बहुमत मिळेल. असा त्यांनी नोंदविलेला एक्झीट पोल खरा ठरला होता. याच नेल्सन कंपनीने देशातील अत्यंत प्रतिष्ठीत अशा इंडिया टूडे या नियतकालीकासोबत देशभरातील ६२० विद्यापीठांचा अभ्यास करुन सर्वोत्कृष्ट ५० विद्यापीठांची यादी नुकतीच जाहीर केली यात ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ग्लोबल भरारी घेत ४० व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. स्थापनेला १००-१२५ वर्षे झालेल्या दिग्गज विद्यापीठाला जेमतेम २०-२२ वर्षे वय असलेल्या उमविने जोरदार टक्कर देत मिळविलेला हा विजय निश्‍चितच मोठा आहे.\nजळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १९९० साली पुणे विद्यापीठाचे विभाजन होवून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. अल्पावधतीच उमविने नेत्रदिपक कामगिरी करीत केवळ राष्ट्रीयच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर देखील झेंडा फडकाविला आहे. यात उमविच्या सर्व कुलगुरुंचे निश्‍चितच मोठे योगदान आहे हे नाकारता येणार नाही. यावर कळस रचला तो डॉ.सुधीर मेश्राम यांनी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी ८ सप्टेंबर, २०११ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारले. आपले युजीसी व दिल्ली दरबारी असलेले वजन वापरत युजीसीसह जैव तंत्रज्ञान विभाग (डिबीडी), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), सीएसआयआर, बीएआरसी, एआयसीटीई, डीआरडीओ, आयएनएसए, आरजीएसटी आदी वित्तीय संस्थांमार्फत संशोधकांना भरीव निधी उपलब्ध करुन देत अमेरिकेच्या कायुगा कम्युनिटी कॉलेज, मेक्सीकोच्या सेटीस विद्यापीठांसोबत इंजिनिअरींग, मॅनेजमेंट व एज्युकेशन तसेच जापानच्या टुकूसीमा विद्यापीठाशी इंजिनिअरींग अभ्यासक्रमाबाबत सामंजस्य करार त्यांच्याच कार्यकाळात झाले. यातच देशातील सर्वोत्कृष्ट ५० विद्यांपीठामध्ये उमविचा समावेश होत खान्देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा देखील यात कार्याकाळात रोवला गेला.\nइंडिया टुडे व नेल्सनचा सर्व्हे\nसन २०१३ साठी इंडिया टूडे ने नेल्सन या मार्केटिंग रिसर्च आणि कन्सल्टींग कंपनीच्या सहकार्याने नुकतेच भारतातील ६२० विद्यापीठांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, विश्वासार्हता, विद्यार्थ्यांच्या योजना, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणार्‍या रोजगाराची संधी, शिक्षक, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रसिध्द झालेले शोधनिबंध व त्या शोधनिबंधांचे दिले जाणारे पून:संदर्भ, विद्यापीठाला प्राप्त झालेला निधी, विद्यापीठाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि जागतिक पातळीवर मिळणारी संधी अशा काही प्रमुख मुद्यांच्या आधारे उत्कृष्ट ५० विद्यापीठांचे रॅकिंग केले गेले. यामध्ये, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ४० वे स्थान प्राप्त झाले आहे. जुन्या विद्यापीठांना बाजुला सारून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गुणवत्तेच्या आधारे हे स्थान प्राप्त केले आहे. यात प्रतिष्ठेत ४४ वा, शेक्षणिक योगदान गुणवत्तेत ३६, विद्यार्थ्यांकडे लक्ष ४४, पायाभुत सुविधांमध्ये ४३, शिक्षणानंतर नोकरीच्या संधी ४२, फॅकल्टी १८, रिसर्च पब्लिकेशन ४५, इनोव्हेशन व गव्हरनलमध्ये ३९, ग्लोबर एक्पोझर ४४, सुरक्षा व्यवस्था ४४, प्रवेश प्रक्रिया ४०, अवधारात्मक रॅकिंग ४४ तर तथ्यात्मक रँकिंगमध्ये उमविला २४ वे स्थान देण्यात आले आहे. विद्यापीठाला १०० पैकी १०.७० गुण देण्यात आले आहेत.\nया सर्वेनुसार दिल्ली विद्यापीठाला प्रथम क्रमांक देण्यात आला असून १०० पैकी १०० गुण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कलकत्ता विद्यापीठ (७७.३४ गुण), जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्ली (७४.६३), बनारस हिंदू युनिव्हरसिटी (६०.६९), मुंबई विद्यापीठ(५८.८४), हैद्राबाद विद्यापीठ (५१.४८), उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद (५१.४८), अलीगड मुस्लिम विद्यापीठ (३८.९८), जामियामिल्लीया इस्लामिया दिल्ली (३८.३१), पॉंडेचेरी विद्यापीठ (३५.०९), मैसुर विद्यापीठ (३१.९८), आंध्र विद्यापीठ विशाखापट्टनम (३१.२१), कुरुक्षेत्र विद्यापीठ(२७.१२), विश्‍वभारती, शांतीनिकेतन (२३.७७), बिरला इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड सायन्स पिलानी(२२.०५), बंगरुळ विद्याप���ठ (२१.९०), जैन विद्यापीठ बंगरुळ (२१.०२), महाराजा सयाजीराव विद्यापीठ वढोदरा (२०.७२), केरळ विद्यापीठ (१८.६३), गोवा विद्यापीठ (१८.५१), एमीटी विद्यापीठ नोएडा(१८.४६), गुरुनानक देव विद्यापीठ (१८.४०), क्राईस्ट विद्यापीठ बंगरुळ (१८.३८), एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई (१७.६८), मंगलुर विद्यापीठ (१७.४८), कालीकत विद्यापीठ मल्लापुरम (१७.४८), उत्कल विद्यापीठ भुवनेश्‍वर (१६.३२), गुजरात विद्यापीठ (१५.७६), मनिपाल ऍकडमी ऑफ हायर एज्युकेशन (१५.३९), कर्नाटक विद्यापीठ (१५.०२), बनस्थळी विद्यापीठ जयपूर (१४.७२), भरतीयार विद्यापीठ कोयम्बतुर (१४.३६), काकतिय विद्यापीठ वारंगल (१३.७९), गुवाहटी विद्यापीठ (१२.९७), भारती विद्यापीठ पुणे (१२.६२), महात्मा गांधी विद्यापीठ कोट्टायंग (१२.४७), राजस्थान विद्यापीठ (११.६३), श्रीव्येंकटेश्‍वर विद्यापीठ तिरुपती (१०.५२), वर्धवान विद्यापीठ वर्धमान (१०.८५), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव (१०.७०), कोचीन युनिवर्सिटी ऑफ सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी (१०.६९), एसआरएम इंस्टिट्युट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी चैन्नई (१०.३५), आसाम विद्यापीठ (१०.१५), रांची विद्यापीठ (९.६७), श्रीकृष्ण देवराय विद्यापीठ अनंतपुर (९.६५), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठ वाडा विद्यापीठ औरंगाबाद (७.९८), जयपुर नॅशनल युनिवर्सिटी (६.८५), हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजराथ युनिवर्सिटी (६.४८), महात्मा गांधा काशी विदद्यापीठ वाराणसी (६.१३) व ५० व्या क्रमांकावर महाराजा कृष्णकुमार सिंहजी भावनगर विद्यापीठ (५.९४) यांचा समावेश आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/bowerbird-vs-bat-eyes-and-other-senses/comparison-69-61-3", "date_download": "2020-10-01T01:11:42Z", "digest": "sha1:RLTDDWYUUWT26CCJAZG4QIYJ7QIDSICL", "length": 3727, "nlines": 129, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "Bowerbird वि फलंदाज डोळे आणि इतर ���ंद्रिये", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nBowerbird वि फलंदाज डोळे आणि इतर इंद्रिये\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 डोळे आणि इतर इंद्रिये\nसर्व पक्षी ची तुलना\nBowerbird वि दुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nBowerbird वि सुवर्ण गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nफलंदाज वि लाभ गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2011/02/18/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2020-10-01T01:26:22Z", "digest": "sha1:3AHHW65F2UTNU5GLIUIZUTN6NWVNRUDA", "length": 16450, "nlines": 115, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ? – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nभारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं.\nतसं पाहिलं तर रिअॅलिटी टीव्हीचा खरे मानकरी ठरतात, ते म्हणजे न्यूज चॅनेल… जे काही चाललंय, ते सर्व खरंखुरं… याची देही याची डोळा. न्यूज चॅनेलच्या यशातच कुठेतरी रिअॅलिटी शोच्या यशस्वी होण्यामागचं कारण दडलेलं असावं… रिअॅलिटी शो साठी कुठलीही स्टोरी किंवा स्क्रीप्ट लागत नाही. सगळं काही उत्स्फूर्त… म्हणूनच ते प्रेक्षकांच्या अधिकाधिक जवळ जाणारं आणि त्यांना जास्तीत जास्त भावणारं असावं..\nआपल्याकडे रिअॅलिटी शो चा रतीब सुरू झाला कौन बनेगा करोडपतीपासून… यामुळे भारतीय टेलीव्हिजनचं संगळं रंगरूपच पालटून टाकलं. त्यानंतर वेगवेगळ्या गेम शोंची लाटच आली. हिंदी सिनेमांमध्ये होतं तसं म्हणजे एखादा विषय हिट झाला की सगळे त्याच प्रकारचे सिनेमे बनवण्याची लाट येते… तसंच या करोडपतीनंतर झालं.\nकरोडपती नंतर जेवढे काही म्हणून रिअॅलिटी शो आलेत, ते सर्वच्या सर्व युरोप-अमेरिकेतल्या लोकप्रिय रिअॅलिटींची कॉपी आहेत. आपल्याकडे एकही संकल्पना प्रसवली जाऊ नये, एवढं भारतीय टॅलेन्ट कुचकामी आहे का हा नेहमीच सतावणारा प्रश्न…\nभारतीय टेलीव्हिजनचा इतिहास जेमतेम वीस वर्षांचा… त्यात आतापर्यंत वेगवेगळ्या चॅनेलांवर सुमारे शंभरेक तरी रिअॅलिटी शो सादर झाले असतील, पण सगळेच्या सगळे कॉपीच… नाही म्हणायला एक अपवाद आहे… तो म्हणजे अंताक्षरीचा… अगदी सुरवातीला म्हणजे माझ्या लहानपणी अन्नू कपूर आणि त्यांची एक कुणीतरी महिला सहकारी झी टीव्हीवर अंताक्षरी हा खराखुरा भारतीय म्हणावा असा आणि कुणाही परकीय रिअॅलिटीची कॉपी नसलेला कार्यक्रम यायचा… त्याचीही भारतातल्या अनेक टीव्ही चॅनेलांनी कॉपी केली. त्यानंतर आला करोडपती… करोडपतीनंतर आपल्याकडे परदेशी हिट झालेल्या गेम शो सादर करण्याची रांगच लागलीय.\nरिअॅलिटी शो मध्ये टॅलेन्ट हंट, गेम शो, सेलिब्रिटी शो, मेक ओव्हर शो, डॉक्युमेंटरी, अॅडव्हेंचर शो… असे अनेक प्रकार आहेत. त्याशिवाय आता बायको गावाला गेल्यावर, दोन घरातल्या प्रमुख स्त्रिया किंवा आयांची अदलाबदल, किंवा अडवळणातल्या गावी शहरातल्या चिकण्या पोरी गेल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर रिअॅलिटी शो आलेत. त्याशिवाय लग्नासारखा गंभीर विषयचाही रिअॅलिटीवाल्यांनी गेम शो केला. खरं तर आपल्याकडे रामायण-महाभारतापासून स्वयंवराची संकल्पना आहे, तरीही आपल्याला या गेम शो ची कॉन्सेप्टही युरोप-अमेरिकेतल्या रिअॅलिटीवाल्यांकडून आयात करावी लागली.\nरिअॅलिटी शो हे आता भारतीय टेलीव्हिजनचे अविभाज्य घटक बनलेत. त्यांच्याशिवाय कोणत्याही टेलीव्हिजन चॅनेलची कल्पनाच करताच येत नाही. रिअॅलिटी शो लोकप्रिय होण्याची अनेक कारणं आहेत… त्यातलं सर्वात प्रमुख म्हणजे अशा कार्यक्रमांची प्रेक्षकाभिमुखता… म्हणजे प्रेक्षकांना काय हवंय, किंवा काय बघायला आवडेल ते द्या आणि दुसरं अशा कार्यक्रमात निर्मितीपासून शेवटापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी प्रेक्षकांना सामावून घ्या… असं केलं की बनतो हिट शो… मग कधी एसएमएसच्या माध्यमातून तर कधी प्रेक्षकांनाच कार्यक्रमांचा एक भाग बनवून तयार होतात, रिअॅलिटी शो… मालिकांच्या झगमगाटांच्या तुलनेत खर्चही कमी असल्याने असे शो बजेटमध्येही मावतात.\nरिअॅलिटी टीव्हीचा इथल्या सामान्य जनमानसावर होणारा परिणाम किंवा त्याचं यशापयश हा माझ्या लिहिण्याच्या हेतूच नाहीच. हा खरं तर एक पूर्णपणे वेगळा आणि गंभीर विषय आहे. पण भारतासारख्या टॅलेन्टेड देशात एकही जेन्युईन आयडिया आतापर्यंत रिअॅलिटीच्या माध्यमातून प्रत्यक्षात येऊ नये. स्वयंवरासारखा विषयही आपल्याला परदेशातून आयातच करावा लागतो. नाही म्हणायला अंताक्षरी एकमेव रिअॅलिटीने पूर्णपणे भारतीय प्रोग्राम असल्याचा मान कायम ठेवलाय.\nआपल्याकडे समृद्ध आणि रसरशीत जगणं आहे, दणकट लिखाण आहे, रामायण-महाभारतासारखी उभ्या आयुष्याचं सार मांडणारी महाकाव्ये आहेत, त्यातल्या पानांपानांवर कित्येक दणकट रिअॅलिटी शो आहेत, तितक्यात लोकविध परंपरा, भाषा, संस्कृती आणि त्यांची वैशिष्ट्ये आहेत, तरीही या मातीतला आणि कुणाचीही कॉपी नसलेला भारतीय रिअॅलिटी शो अजून भारतीय टीव्हीवर सादर व्हायचाय. कदाचित टीव्हीसाठी प्रोग्राम बनवणारांचे काही ठोकताळे पक्के असावेत, जे प्रूव्हन आहे, तेच पुन्हा भारतीय रंगरूपात दाखवा, म्हणजे यशस्वी होईल… त्यामुळे खर्चही वाचेल, शिवाय मेहनत आणि रिसर्च वगैरेसाठी जास्त डोकेफोड करावी लागणार नाही. म्हणजे प्रयोग करण्याचा धोका नको, कारण रिस्क घ्यायची तयारी नाहीच.\nयामुळे अजून पुढची कितीतरी वर्षे आपल्याला परदेशी कल्पना भारतीय रंगरूपात पाहाव्या लागतील.\nPublished by मेघराज पाटील\nस्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…\nएक महिला दिन… कळसूबाई शिखरावर\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/iran/", "date_download": "2020-10-01T01:00:19Z", "digest": "sha1:Q3QQ7CM3F26AYVRWDMZO5HSZ5DOUIUKK", "length": 3559, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "iran Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nइराणवरील अमेरिकी निर्बंधांना संयुक्‍त राष्ट्रांचा पाठिंबा नाही\nपुन्हा निवडून आल्यावर पहिल्याच महिन्यात इराणशी करार\nइराणपुरस्कृत हल्ले थोपवल्याचा सौदीचा दावा\nजनरल स���लेमानी यांच्या नावाने इराणचे नवीन क्षेपणास्त्र\nइस्रायलकडून ड्रोन, रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे घेणार\nइराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले\nइराणमधून 233 भारतीय जहाजाने मायदेशी परत\nइराणमधील भारतीयांना आणण्याच्या “समुद्र सेतू’ अभियानाला सुरुवात\n‘या’ कारणामुळे मानले ट्रम्प यांनी इराणचे आभार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/violent-protests-in-west-bengal-against-citizenship-amendment-act/videoshow/72613369.cms", "date_download": "2020-10-01T02:17:55Z", "digest": "sha1:TVYR7CVHI37MEUTA2CYIWQALQBSAWMS5", "length": 9689, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागरिकत्व दुरुस्ती कायदाः पश्चिम बंगालमध्ये तणाव तीव्र\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा ह�� काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_56.html", "date_download": "2020-10-01T01:56:28Z", "digest": "sha1:6PJMNXYQQRT6SZ4RW542G7OG7SSRE5KV", "length": 4718, "nlines": 67, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कोविडसंदर्भात राज्यात ६ लाख ११ हजार व्यक्ती क्वारंटाईन", "raw_content": "\nकोविडसंदर्भात राज्यात ६ लाख ११ हजार व्यक्ती क्वारंटाईन\nbyMahaupdate.in बुधवार, जुलै ०१, २०२०\nमुंबई दि. ३० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ५२ हजार ६६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.\nराज्यात ६ लाख ११ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nअत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ३१ हजार २८६ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.\nराज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २९ जून या कालावधीत\nपोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९० (८६० व्यक्ती ताब्यात)\n१०० नंबरवर आलेले ��ोन – १ लाख ०५ हजार १९३\nराज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख १२ हजार ८५१.\nअवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५\nजप्त केलेली वाहने – ८५ हजार ७८०.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५९\n(मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २, ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)\nकोरोना बाधित पोलीस – १२८ पोलीस अधिकारी व ९७५ पोलीस कर्मचारी\nराज्यातील एकूण रिलिफ कँप – १० (१०४ लोकांची व्यवस्था)\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/07/blog-post_89.html", "date_download": "2020-10-01T01:54:00Z", "digest": "sha1:RNQHSRPEELDMQ7FK2XMK5URHUU7MT45G", "length": 5948, "nlines": 55, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन", "raw_content": "\nआषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन\nbyMahaupdate.in बुधवार, जुलै ०१, २०२०\nमुंबई, दि. 30 : “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर,\nनर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर…\nदेवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैव���, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी भगवंत विठ्ठलाकडे केली आहे. पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादूका परंपरेनुसार पंढरपूरला पोहोचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/2020/01/16/", "date_download": "2020-10-01T00:29:15Z", "digest": "sha1:REOL3KZSBJCVR3VJYTFORFNMIQNR4MA6", "length": 5585, "nlines": 164, "source_domain": "malharnews.com", "title": "16 | January | 2020 | मल्हार न्यूज", "raw_content": "\nशेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nपुणे प्रतिनिधी शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना...\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून का��ी वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_91.html", "date_download": "2020-10-01T02:20:27Z", "digest": "sha1:D5Y3SKEUZRU4KUUPXU5JNSZSYAWGCINE", "length": 5149, "nlines": 57, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "फोन पे अँप येस बँकेचे आहे का ? ( व्हायरल चेक )", "raw_content": "\nफोन पे अँप येस बँकेचे आहे का ( व्हायरल चेक )\nफोन पे अँप येस बँकेचे असल्याची अफवा गेले काही दिवस पसरली होती, त्यामुळे अनेकांनी आपल्या स्मार्ट फोन मधून हे अँप डिलीट केले होते. परंतु सत्य काय समोर आले ते तुम्ही नक्की वाचा..\nयेस बँकेवर निर्बंध लादल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वात मोठा फटका बसला होता तो म्हणजे ‘फोन पे’ या अ‍ॅपला. येस बँक UPI पार्टनर असल्यामुळे फोन पे ला मोठा तोटा सहन करावा लागला.\nबँकिंगच्या सेवांसाठी फोन पे येस बँकेचा वापर करत असे. येस बँक फोन पे साठी ‘पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून काम पाहायची. मात्र निर्बंध लागल्यानंतर खूप वेळासाठी फोन पे अ‍ॅपवरून कोणतेच व्यवहार होत नव्हते. यासंदर्भात ‘फोन पे’ अ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी यांसदर्भात संयम राखण्याचं आवाहन ग्राहकांना केलं होतं.\nसमीर निगम यांनी आणखी एक ट्वीट करत अ‍ॅपची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. आता आयसीआयसीआय बँक फोन पेची नवीन UPI पार्टनर असणार आहे.\nफोन पे अँप येस बँकेचे नसून त्याचे फक्त UPI पार्टनर होते. आता फोन पे ने फोन पे UPI पार्टनर बदलले असून फोन पे ची सेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/25/shrirampur-crime-news-2/", "date_download": "2020-10-01T00:43:33Z", "digest": "sha1:BQS2DZKVK223DI4BMLM4RLOT5AWKNWUV", "length": 9429, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुलगा माझा नाही म्हणत पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/मुलगा माझा नाही म्हणत पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल\nमुलगा माझा नाही म्हणत पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल\nश्रीरामपूर :- शहरालगत असलेल्या दत्तनगर भागातील आंबेडकर वसाहत येथे राहणारे विवाहित तरुणी आरजू सलमान पठाण, वय २६ हिला तिचा पती सलमान मुख्तार पठाण, वय २७ याने पत्नी आरजू हिच्यावर शंका घेवून २ वर्षाचा मुलगा अफान हा माझा मुलगा नाही, असे म्हणत पत्नी आरजू व मुलगा अफान यांना मारहाण केली.\nयात मुलगा अफान सलमान पठाण हाही जखमी झाला असून काल याप्रकरणी आरजू सलमान पठाण या महिलेने वरीलप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा सलमान मुख्तार पठाण, रा. दत्तनगर, आंबेडकर वसाहत श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या '��्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/23/news-2306-4/", "date_download": "2020-10-01T01:50:35Z", "digest": "sha1:BIKOPWZWCVQNMFLOQRL7HS2MZELGXAUH", "length": 11280, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Breaking/श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nश्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल\nश्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालिन मुख्याधिकारी सुमंत गणपतराव मोरे, त्यानंतरचे तत्कालिन मुख्याधिकारी संतोष महादेव खांडेकर, बांधकाम अभियंता सूर्यकांत मोहन गवळी, तत्कालिन बांधकाम अभियंता राजेंद्र विजय सुतावणे यांच्यासह ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियर्स व दहासहस्त्र सोल्युशन प्रा. लि. यांचा समावेश आहे.\nयाबाबत केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१५-१६ या आर्थिक वर्षात श्रीरामपूर नगरपरिषदेचे श्रीरामपूर शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी गटार योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण होण्याअगोदरच आवश्यक असणाऱ्या मेकॅनिकल व इले्ट्रिरकल कामाची बिले अदा करून श्रीरामपूरची जनता व शासनाची फसवणूक करून,\nखोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केला आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चा��णी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/07/news-47-3/", "date_download": "2020-10-01T01:39:39Z", "digest": "sha1:CLIBJ6RR2BFDZTT2FBUKNSJJQUXMU6Z4", "length": 11030, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आता चेहरा ओळखून होतेय पेमेंट - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/आता चेहरा ओळखून होतेय पेमेंट\nआता चेहरा ओळखून होतेय पेमेंट\nबीजिंग : भारतामध्ये सध्या डिजिटल पेमेंटवर जास्त जोर दिला जात आहे. त्यासाठी स्मार्टफोनचा वापरही वाढत आहे. पेटीएम, फोनपे, गुगलपे, मोवी क्विकसारखे अनेक स्मार्टफोन ॲप डिजिटल पेमेंटसाठी उपलब्ध आहेत.\nमात्र चीनने याबाबतीत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. तिथे रोख रक्कम वा कार्ड पेमेंट सोडाच, स्मार्टफोन आणि डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करण्याची पद्धतही जुनी ठरू लागली आहे. फेशियल पेमेंट स्व्हिहस ते त्यामागचे कारण आहे.\nचीनमध्ये लोक वस्तू खरेदी करतात आणि आपल्या चेहऱ्यामार्फत पैशांचा भरणा करतात. चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे फायनान्सशियल आर्म अली-पे या पेमेंट सेवेमध्ये अग्रेसर आहे. चीनच्या सुमारे शंभर शहरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.\nअली-पे हे तंत्रज्ञाना लागू करण्यासाठी पुढील तीन वर्षांत सुमारे ४२ कोटी डॉलर खर्च करणार आहे. खरेदीनंतर लोक कॅमेऱ्यासोबत जोडलेल्या पीओएस मशीनसमोर उभे राहतात व पेमेंट करतात. त्यासाठी त्यांना पहिल्यांदा आपला चेहरा बँक खाते वा डिजिटल पेमेंटसोबत लिंक करावा लागतो.\nचीनमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी ही सेवा सुरू झाली व आता तिचा विस्तार शंभर शहरांमध्ये झाला आहे. फेशियल रेकॉग्शिन सॉफ्टवेयरचा पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. लोकांवर नजर ठेवण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्याची मोठी मदत होते. आता त्याचा पेमेंट प्रक्रिया सुलभ बनविण्याासठी वापर केला जाऊ लागला आहे.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/07/some-people-in-an-apologetic-attempt-to-spoil-the-front-minister-thorat/", "date_download": "2020-10-01T02:22:44Z", "digest": "sha1:24SUVV3IPBGGCTINDCCGELN6OLLSMTSY", "length": 11296, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "काही लोक आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत : मंत्री थोरात - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nHome/Ahmednagar News/काही लोक आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत : मंत्री थोरात\nकाही लोक आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत : मंत्री थोरात\nअहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : सध्याचे राज्याचे राजकारण पहिले तर महाविकास आघाडी उत्तम कार्य करत आहे. जनताही या कार्यामुळे समाधानी आहे.\nपरंतु काही लोक महाविकास आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.\nसंगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात भक्कम आहे.\nकाही जण आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहतात, परंतु आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी आघाडीत बिघाडी होणार नाही याची अजिबात काळजी करू नये,\nअसा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला. तसेच कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात २ लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली.\nया कर्जमाफीच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कारण तिथे आचारसंहिता सुरु होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.\nतसेच कोरोना संकट आल्यानंतर राज्य शासनाच्या उत्पन्नात ��्रचंड घट झाली, ही वस्तुस्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करावाच लागतो.\nयाशिवाय इतरही आवश्यक खर्च कारावे लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आवश्यक आहे, ते करावं लागत आहे. दुसरीकडे उत्पन्नात घट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शासन उपाययोजना करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले .\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/08/mla-nilesh-lanke-in-charge-of-maha-vikas-aghadi-in-parner/", "date_download": "2020-10-01T02:04:47Z", "digest": "sha1:E6ZHU5WXSO7TRYEFPFQ4CFLB3V77UKZT", "length": 15344, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच \nपारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच \nअहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे सुतोवाच केला.\nपारनेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे महाविकास आघाडी मध्ये आलबेल नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान याचा फायदा विरोधकांना होऊ नये या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.\nत्यानुसार आमदार निलेश लंके हे पाचही नगरसेवकांना घेऊन बुधवारी मुंबईत आले. अगोदर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आ. लंके शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले. त्याठिकाणी जवळपास चाळीस मिनिटे बैठक चालली. नगरसेवकांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर यापुढेही आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली.\nत्यानुसार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार म्हणून लंके यांच्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे ��ांनी सांगितले. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी कायम आबाधित राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवर सुद्धा आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.\nनिलेश तुला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले\nया पाठीमागे जे काही झाले असेल ते सोडून द्या. आता आपण महाविकास आघाडीत काम करत आहोत. निलेश तू आपला घरचा माणूस आहे. तुझे काम सुद्धा खूप चांगले आहे. तुला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. कधीही कोणतेही काम घेऊन तू मला भेटायला येऊ शकतोस असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगतात. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आ. लंके भावूक झाले.\nसाहेब माझ्या हातात आजही शिवबंधन…\nआमदार निलेश लंके यांनी शिवसेना, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आणि भगवा या प्रती असलेली आस्था आणि प्रेम मातोश्रीवर व्यक्त केली. मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. साहेब माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. असे आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. तु उद्याचा शिवसेनेचा उमेदवार सुद्धा असू शकतो. असे उद्धव ठाकरे यांनी सांगतात एकच हशा पिकला. साहेब आपण जो आदेश द्याल तसे काम करू असे उत्तर आमदार निलेश लंके यांनी देताच ठाकरे यांनी स्मित हास्य करत समाधान व्यक्त केले.\nकित्येक वर्षानंतर मातोश्रीचा वेळ मिळाला\nआमदार निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक मानले जात असत. शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शिवसेनाप्रमुखांना देव मानणाऱ्या आमदार निलेश लंके यांना कधी मातोश्रीवर येता आलं नाही. तशा प्रकारची संधी त्यांना मिळाले नाही. त्यांची ही इच्छा तब्बल दोन दशकांनंतर बुधवारी पूर्ण झाली. मातोश्रीवर त्यांना उद्धव ठाकरे तब्बल पाऊण तास वेळ दिला. आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ स��पूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/165", "date_download": "2020-10-01T00:55:03Z", "digest": "sha1:YUIDGGMJN7HG6OHUI5FUB2KQUY32HRQ3", "length": 2947, "nlines": 54, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "Northeast Frontier Railway (NFR) Trade Apprentice पदांच्या 4499 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nNortheast Frontier Railway (NFR) Trade Apprentice पदांच्या 4499 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-09-2020 आहे.\nएकूण जागा - 4499\nअर्ज पद्धत - Online ( अर्ज प्रक्रियेला सुरुवात – 16 ऑगस्ट 2020 )\nवयाची अट - NA\nपरीक्षा शुल्क - 100\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 15-09-2020\nOther Information - अर्ज प्रक्रियेला सुरुवात : 16 ऑगस्ट 2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhinaukri.co.in/age-calculator/", "date_download": "2020-10-01T00:24:05Z", "digest": "sha1:JJPLF7GBE6KYRX62QVQQXD6DMCX6NDZH", "length": 4559, "nlines": 103, "source_domain": "www.majhinaukri.co.in", "title": "Age Calculator | Majhinaukri.co.in", "raw_content": "\n| दररोज नवीन भरती | माझी नोकरी |\nमाझीनोकरी App | दररोज नवीन संभाव्य प्रश्न संच\nज्या तारखेपर्यंत आ��ले वय मोजायचे आहे ती तारिक किंवा आजची तारीख टाका :\nयेथे तुमची जन्म तारीख टाका :\nDOGR पुणे मध्ये 13 पदांची भरती. 12/10/2020\nअमरावती महानगरपालिकेत 25 पदांची भरती. 04/10/2020\nSCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 179 जागा. 04/10/2020\nपंजाब नॅशनल बँकेत 535 पदांची भरती. 06/10/2020-मुदतवाढ\nबँक ऑफ इंडिया मुंबईत 214 जागा🔴30/09/2020\nमहाजेनको मध्ये 180 पदांची भरती🔴30/Sept/2020\nभारतीय फार्माकोपिया अयोगामध्ये 239 जागा. 05/10/2020\nराष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे 23 जागा. 18/10/2020\nभुसावळ मध्य रेल्वेत 06 पदांची भरती. 08/10/2020\nFssai मध्ये 66 पदांची भर्ती. 02/11/2020\nपोलिस संशोधन व विकास ब्यूरो 259 जागा. 26/11/2020\nग्राम विकास विभाग 288 पदांची भरती. 08/10/2020\nLIC इंडिया मध्ये १०वी वर 5000 पदांची भर्ती. 28/02/2021\nमुंबई उच्च न्यायालयात 111 पदांची भरती. 08/Oct/2020\nCBSE बोर्डचा १०वीचा निकाल जाहीर\nनवोदय विद्यालयच्या वर्ग 6 व 9वी प्रवेश परीक्षा निकाल.\nDRDO 224 पदभरती निकाल.\nHall Ticket | प्रवेश पत्र\nIBPS PO 1417 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र.\nAFCAT भारतीय वायुसेना प्रवेश पत्र उपलब्ध.\nRRB च्या 1.4 लाख पदभरती परीक्षा तारिक जाहीर .\nUPSC सिविल सर्विस 886 पदभरती प्रवेश.\nPractice Papers | मेगाभर्ती सराव प्रश्नोत्तर संच\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 130\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 129\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 128\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 127\nजिल्हा परिषद भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 126\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kolhapur-locals-sell-mutton-rs-540/articleshow/72374733.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T00:56:27Z", "digest": "sha1:KP7FY7VD54C2AGXBWELEUOSKTVAO2OPP", "length": 12344, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटणाचा दर ५४० रुपये\nमटण व्यावसायिकांनी कोल्हापूरच्या नागरिकांचा विचार करून व कृती समितीच्या सदस्यांचा मान ठेवून मटणाचा दर प्रतिकिलो ५६० वरून ५४० रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खाटीक समाजाचे अध्यक्ष शिवाजी घोटणे व चिटणीस बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मटण दरवाढीवर मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या समन्वय समितीत सहभागी होण्यास त्य���ंनी असमर्थता दर्शविली.\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nमटण व्यावसायिकांनी कोल्हापूरच्या नागरिकांचा विचार करून व कृती समितीच्या सदस्यांचा मान ठेवून मटणाचा दर प्रतिकिलो ५६० वरून ५४० रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खाटीक समाजाचे अध्यक्ष शिवाजी घोटणे व चिटणीस बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मटण दरवाढीवर मार्ग काढण्यासाठी नेमलेल्या समन्वय समितीत सहभागी होण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.\nखाटीक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मटण दरवाढीमागील कारणे सांगितली. ते म्हणाले, 'कोल्हापूरचे नागरिक व मटण विक्रेते यांचे नाते खूप जुने आहे. कोणताही मटण व्यावसायिक मनात आले म्हणून मटणाचे दर वाढवित नाही. ही दरवाढ कृत्रीम नाही. हा व्यवसाय पूर्णपणे नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून आहे. दरम्यान यंदाची अतिवृष्टी, महापुरामुळे बकऱ्यांची उपलब्धता कमी झाली आहे. बकऱ्याची खरेदी करताना वजन अंदाजावर ठरते. दुसऱ्या जिल्ह्यातून बकरी आणताना प्रत्येक नगामागे साधारण २०० रुपये खर्च होतो. इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहूवाडी कागल येथे मटणाचा दर प्रतिकिलो ५६० इतका आहे.'\nदरम्यान मटण दरवाढ विरोधी कृती समितीचे अॅड. बाबा इंदूलकर यांनी मटण व्यावसायिकांनी समन्वय समितीला डावलून एकतर्फी निर्णय करणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. ६)पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक होणार असल्याचे कळविले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्राध्यापक महासंघाचे ७ रोजी अधिवेशन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमटण कोल्हापूर मटणाचा दर कोल्हापूर mutton rate Kolhapur news Kolhapur\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/shabdanchya-jaati-or-parts-of-speech/visheshan-or-adjective-in-marathi-grammar/sankhyavachak-visheshan/anishchit?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T01:42:28Z", "digest": "sha1:RUV7KUGWPLTQQ6NYCCB7DC5TOIFKLFOA", "length": 7070, "nlines": 134, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "अनिश्चित विशेषण म्हणजे काय? | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nअनिश्चित विशेषण म्हणजे काय\nज्या संख्याविशेषणाने एखाद्या नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही, त्या संख्याविशेषणाला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.\nमराठी व्याकरणातील काही अनिश्चित विशेषणे –\nओमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भरपूर खेळणी भेट म्हणून मिळाली.\nया वाक्या��ध्ये ओमला किती खेळणी मिळाली, हे दर्शविण्यासाठी भरपूर हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.\nभरपूर या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.\nकाही मुले वर्गामध्ये दंगा करतात.\nया वाक्यामध्ये वर्गामध्ये किती मुले दंगा करतात, हे दर्शविण्यासाठी काही हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.\nकाही या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.\nमला थोडेसे तांदूळ हवे आहेत.\nया वाक्यामध्ये किती तांदूळ हवे आहेत, हे दर्शविण्यासाठी थोडेसे हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.\nथोडेसे या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-5-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9;-4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2;-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/iZvK9G.html", "date_download": "2020-10-01T00:11:40Z", "digest": "sha1:33R7Q25DGPKWOXJHNSBUFG7NJS3ZISRV", "length": 5785, "nlines": 56, "source_domain": "rajsatya.page", "title": "साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nसाताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू\nApril 4, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nसाताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह;\n4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू\nकराड : काल दि. 3 एप्रिल रोजी सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या 4 अनुमानित व सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल असणार एक असे एकूण 5 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट एन. आय. व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे.\nआज रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 24 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड येथे बाधीत रुग्णाच्या सहवासीत म्हणून 2 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे एक नऊ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व चार रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी नऊ महिने बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.\nदिनांक 4.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी\n1. एकूण दाखल - 171\n2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 81\n3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 88\n4. खाजगी हॉस्पीटल- 2\n5. कोरोना नमुने घेतलेले- 171\n6. कोरोना बाधित अहवाल - 2\n7. कोरोना अबाधित अहवाल - 164\n8. अहवाल प्रलंबित - 4\n9. डिस्चार्ज दिलेले- 164\n10. सद्यस्थितीत दाखल- 7\n11. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.4.2020) - 644\n12. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 644\n13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 463\n14. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 181\n15. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 58\n16. यापैकी डिस्जार्ज केलेले- 25\n17. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/4.html", "date_download": "2020-10-01T00:14:18Z", "digest": "sha1:G2NGBJRUBKLT4J2BOD426WNRMWL6MYLE", "length": 5280, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "वितळलेले लोखंड अंगावर पडून जालन्यात 4 कामगारांचा मृत्यू", "raw_content": "\nवितळलेले लोखंड अंगावर पडून जालन्यात 4 कामगारांचा मृत्यू\nजालना : जालनामध्ये एका स्टील कंपनीमध्ये मोठी दुर्दवी घटना घडली आहे. लोखंड वितळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन तापलेले मेटल उडाल्याने चार मजुरांचा मृत्यू झालाय तर आठजण 8 गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना औरंगबादच्या खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.\nऔद्योगिक वसाहतीमधील ओम स्टील कारखान्यात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत अचानक स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा ३५ ते ४० कामगार भट्टीजवळ काम करत होते. या अपघातात भट्टीमधील तापलेले मेटल अंगावर उडाल्याने ही दुर्घटना घडली आहे.\nओम साई राम स्टील कंपनीत बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या तयार केल्या जातात. दुपारी चारच्या सुमारास सळ्या करण्यासाठी वितळवण्यात आलेलं लोखंड भट्टीमधून बकेटमध्ये ओतल्यानंतर ते उतू गेले. त्यामुळे भट्टीतले तप्त लोखंड वितळले. हे वितळलेले लोखंड जवळ काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडले. यात 4 कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर या घटनेत इतर 8 कामगार जखमी झाले. जखमींपैकी 3 गंभीर कामगारांवर औरंगाबाद तर उर्वरित 5 कामगारांवर जालना येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.दुर्घटनेतील मृत व जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही.\nदरम्यान, घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज असून या घटनेमुळे पुन्हा कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/dr-ullash-patil/", "date_download": "2020-10-01T02:40:42Z", "digest": "sha1:N3J32WS7LAHCNSSNY45KHOANFJLJNYRX", "length": 10820, "nlines": 193, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Dr. Ullash Patil Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nगुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करणारी\nहभप दादा महाराज यांच्या हस्ते डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यांचा सत्कार जळगाव ः भारतीय संस्कृती मातृशक्तीवर आधारीत असून ...\nडॉक्टर साहेब हे दुसरे आयुष्य तुमच्यामुळेच मिळाले \n‘एक दिवस उमेदवारासोबत’ : आघाडीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांच्या पायाला १२ तास ‘भिंगरी’ जळगाव - (चेतन साखरे) एकेकाळी काँग्रेसचा व ...\nरावेर मतदारसंघाच्या भवितव्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांना साथ द्या\nअंतुर्ली येथे संपर्क कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन रावेर - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ...\nरावेर मतदारसंघात परिवर्तन घडवा\nआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचे आवाहन चोपडा - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे ...\nमलकापूर- नांदूरा तालुक्याचा सर्वांगिण विकास साधणार\nडॉ. उल्हास पाटील यांचे बुथ कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन मलकापूर - मलकापूर-नांदूरा तालुुका आमच्या हक्काचा तालुका असल्याने हया तालुक्याचा सर्वागिण विकास ...\nनाट्यमय घडामोडीनंतर रावेरची जागा काँग्रेसकडे\nमाजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आली आहे. ...\nनिमगावच्या सरपंच उज्ज्वला पाटील यांचा गौरव\n निमगाव येथील सरपंच उज्ज्वला पाटील यांचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावल तालुक्यातील निमगाव ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सा���ुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0pickle-special-vaishali-khadilkar-marathi-article-2600", "date_download": "2020-10-01T00:12:42Z", "digest": "sha1:VJI4D2RS276MQRJBGX5UMFQN3IJFYAVT", "length": 21261, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Pickle Special Vaishali Khadilkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 4 मार्च 2019\nआंबा, कैरी, लिंबू ही लोणची नेहमीच केली जातात, वेगळ्या चवीसाठी इतर फळं व भाज्यांची लोणची करून पहा...\nसाहित्य : पाव किलो गवारीच्या शेंगा, तीळ, खोबरे, खसखस, एक चमचा मोहरीपूड, मेथीपूड, एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, हळद\nकृती : गवार ओल्या टॉवलने पुसाव्यात. मग त्याचे छोटे तुकडे करावेत. कडक उन्हात वाळवावे. एका काचेच्या बाऊलमध्ये भाजलेले तीळ, खोबरे (सुके), खसखस वाटून घ्यावी. त्यात मोहरीपूड, मेथीपूड, हिंग पावडर, लाल तिखट, ठेचलेला ओवा, एक लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ व साखर, हळद, सुंठ पावडर, बडीशेप पावडर, काळी मिरपूड हे सर्व एकत्र करुन कालवावे. त्यात गवारीचे तुकडे मिसळावे. सर्व एकजीव करावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरावे. साधारण आठ दिवसात लोणचे मुरेल. मधे मधे लिंबूरस घालावा. प्रत्येकवेळी वाढताना, बाऊलमध्ये लोणचे घालावे व त्यावर खमंग तेलाची फोडणी द्यावी.\nसाहित्य : मध्यम आकाराचे एक अननस, चवीनुसार मीठ, तेल, एक चमचा जिरे, एक चमचा हिंग, ४ टीस्पून लाल तिखट , अर्धा टीस्पून मिरपूड, १ टीस्पून बडीशेप पूड, एक टीस्पून हिंगपूड\nकृती : अननसाची साले काढावीत व चकत्या कराव्यात. मग कडक भाग काढावा व बारीक काप करावेत. बाऊलमध्ये मीठ घालून त्यात ठेवावे. गॅसवर कढईत ६ टेबलस्पून तेल तापवावे. त्यात राई, जिरे, हिंग यांची फोडणी करावी व ती थंड होऊ द्यावी. दुसऱ्या बाऊलमध्ये ४ टीस्पून लाल तिखट, ३ टीस्पून मोहरी पूड , एक टीस्पून भाजलेली मेथी पूड, गूळ पावडर, अर्धा टीस्पून मिरपूड, एक टीस्पून बडीशेप, ४ टीस्पून गूळ पावडर, अर्धा टीस्पून मिरपूड, १ टी���्पून बडीशेप पूड, हिंगपूड (सुवास जास्त येईल इतपत व जरुरीप्रमाणे), मीठ, हे सर्व एकत्र करून मसाला बनवावा. त्यात वरील फोडणी घालून ढवळावे. मग अननसाच्या फोडी घालाव्यात. हे मिश्रण एकत्र कालवावे. मग घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत तयार लोणचे भरावे. बरणीच्या झाकणाला दादरा बांधावा. ७-८ तासांनी चमचमीत आंबट-गोड लोणचे तयार.\nसाहित्य : एक बीटरुट, मीठ, तेल, मेथी दाणे, हिंग, लाल मिरच्या\nकृती : बीटरुट शिजवावे. थंड झाल्यावर साले काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. मीठ लावावे, ढवळावे व बाऊलमध्ये ठेवावे. गॅसवर एका कढईत खोबरेल तेल घालावे, त्यात मेथी दाणे, हिंग, लाल मिरच्या परताव्या. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये पावडर करावी. कढीत तेल घालावे. राई, जीरे परतावे. तडतडले, की त्यात मसाला पावडर घालावी. मंद आचेवर ढवळ राहावे. बीटरुटचे तुकडे व चिंच कोळ घालावा; आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालावी. मिश्रण सुके होईपर्यंत परतावे. थंड झाल्यावर काचेच्या जारमध्ये काढावे व भातासोबत किंवा चपातीसोबत खावे.\nसाहित्य : फ्लॉवर, व्हिनेगर, गुळाची पावडर, गाजर, तेल, लसूण पेस्ट\nकृती : अर्धा कप व्हिनेगर व एक कप गुळाची पावडर घालून पाक करावा. फ्लॉवर तुरे, गाजर यांचे काप गरम पाण्यात चार मिनिटे ठेवावे. नंतर सुकण्यासाठी आठ तास ठेवावेत. गॅसवर पॅन ठेवावा त्यात राई तेल घालावे, दोन चमचे आले - लसूण पेस्ट घालून परतावे. मंद आचेवर उभा कापलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा. आता त्यात आवडीच्या भाज्या घालाव्यात. लाल मिरची पावडर, गरम मसाला व मीठ घालून ढवळावे. गुळाचा पाक घालावा व मंद आचेवर १० मिनिटे शिजवावे. चविष्ट लोणचे तयार. घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरावे व उन्हात २ दिवस ठेवावे.\nसाहित्य : पंधरा-वीस तोंडली, १० काश्‍मिरी मिरच्या, ५ बेडगी मिरच्या, चमचाभर मेथी दाणे, ५ लवंगा, आल्याचा तुकडा, चिंचेची ३ बुटूके, ३ चमचे गूळ, मीठ, अर्धा वाटी कच्च्या कैरीचा कीस व पाव वाटी दळलेली साखर, तेल.\nकृती : तोंडली स्वच्छ धुवावीत. उभी पातळ लांब चिरावीत. एका बाऊलमध्ये काढावीत. त्यात मीठ घालावे व ७-८ तास झाकून ठेवावे. नंतर चाळणीत निथळत ठेवावीत. एका प्लेटमध्ये काढावीत. त्यावर मलमलचा कपडा बांधावा व उन्हात ४-६ तास वाळवावी. १० काश्‍मिरी मिरच्या, ५ बेडगी मिरच्या, चमचाभर मेथी दाणे, ५ लवंगा, आल्याचा तुकडा, चिंचेची ३ बुटूके, ३ चमचे गूळ हे साहित्य घेऊन मसा���ा वाटावा. गॅसवर पॅनमध्ये २ चमचे तेल घालावे व मसाला परतावा.आता यात सुकलेली तोंडली घालावी. जास्त आंबटपणा येण्यासाठी अर्धा वाटी कच्च्या कैरीचा कीस व पाव वाटी दळलेली साखर घालावी. सर्व ढवळावे. मंद आचेवर झाकण ठेवून अर्धा तास शिजवावे. थंड होऊ द्यावे. त्यानंतर घट्ट झाकणाच्या काचेच्या बाटलीत भरावे. वरपर्यंत तेल घालावे. १५ दिवस मुरण्यास ठेवावे.\nसाहित्य : छोट्या आकाराचे ८ ते १० कांदे, मीठ, हळद, एका लिंबाचा रस, रेड चिली सॉस किंवा लाल मिरचीचा लसणीचा ठेचा, लाल मिरची पावडर,तेल\nकृती : एका काचेच्या बाऊलमध्ये छोटे कांदे स्वच्छ पुसून ठेवावेत. त्यात मीठ, हळद, लिंबूरस घालून २ तास ठेवावे. जे पाणी सुटेल ते काढून घ्यावे. बाऊलमध्ये हे कांदे, लाल मिरची पावडर, राईचे तेल, मीठ स्वादानुसार, रेड चिली सॉस किंवा लाल मिरचीचा लसणीचा ठेचा घालावा. चांगले ढवळावे. स्वादानुसार मीठ घालावे. हे लोणचे शिजवायचे नाही, असेच खाण्यास पण खूपच झणझणीत लागते. भाकरीबरोबर खाल्ल्यास लज्जत वाढते. फ्रीजमध्ये ठेवावे व जरुरीप्रमाणे वापरावे.\nसाहित्य : कोथिंबिरीची एक जुडी स्वच्छ निवडलेली, २ टीस्पून धने पावडर, २ टीस्पून काळी मिरपूड,२ टीस्पून जिरेपूड, २ टीस्पून बडीशेप पूड, २ टीस्पून लाल तिखट , तेल, ३ टीस्पून आमचूर पावडर\nकृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये मकई तेल वाटीभर तापवावे. त्यात धने पावडर, काळी मिरपूड, जिरेपूड, बडीशेप पूड, लाल तिखट हलकेसे भाजून घ्यावे. थंड होऊ द्यावे. मग त्यात स्वादानुसार मीठ, आमचूर पावडर घालावी नंतर कोथिंबीर पाने घालून कालवावे. काचेच्या बाटलीत भरावे. २ दिवसांनी मुरल्यावर खावे.\nसाहित्य : कोबीची पाने, सफरचंद, लाल मिरच्या,कांदा, आले, लसूण , २ चमचे व्हिनेगर ,\nकृती : एका काचेच्या बाऊलमध्ये कोबीची पाने (स्वच्छ धुतलेली) घ्यावीत. त्यात मीठ घालावे. तासाभरात पाणी सुटेल. मग ही पाने पिळावीत. सर्व पाणी काढून टाकावे. पाने कोरडी करावीत. असे केल्यामुळे उग्र वास जाईल. सफरचंदाचे काप करावेत. मिक्‍सरमध्ये सफरचंदाचे काप, कांदा, आले-लसूण याचे वाटण करावे. तसेच मिक्‍सरमध्ये ऑलिव्ह ऑइल, लाल सुक्‍या मिरच्या, व्हिनीगर, मीट याची पेस्ट करावी. घट्ट झाकणाच्या बरणीत कोबी पाने, सफरचंदाचे वाटण, मिरची पेस्ट घालावी. साखर, २ चमचे व्हिनेगर, काळे तीळ (भाजलेले), मीठ जरुरीप्रमाणे घालून तेल वरपर्यंत घालावे. ४ दिवस बरणी उजेडापासून दूर, घरातच मोकळ्या जागी ठेवावी म्हणजे हे लोणचे चांगले मुरते व खावयास तयार होते.\nसाहित्य : आपल्या आवडीची बेरी फळे - ब्ल्युबेरी, ब्लॅकबेरी, अर्धा वाटी गूळ पावडर. १ टीस्पून बेडगी मिरची पावडर, ३ टेबलस्पून गोड चिंचेचा कोळ, हळद\nकृती : आपल्या आवडीची बेरी फळे - ब्ल्युबेरी, ब्लॅकबेरी इत्यादी स्वच्छ धुवावी व कोरडी करावी. उन्हात वाळण्यासाठी ठेवावी. गॅसवर पॅनमध्ये तेल तापवावे. त्यात हळद मीठ स्वादानुसार, १ टी स्पून बेडगी मिरची पावडर, ३ टेबलस्पून गोड चिंचेचा कोळ घालावे. उकळी आणावी. अर्धा वाटी गूळ पावडर घालावी. मंद आचेवर उकळावे. दाटसर मिश्रण झाले, की गॅस बंद करावा. आता वाळवलेल्या फळे घालावीत. चांगल्या मुरु द्यावे. थंड होऊ द्यावे. त्यानंतर काचेच्या बरणीत भरुन झाकण घट्ट लावावे. हे लोणचे गरमागरम भाताबरोबर - चपाती फुलक्‍यांबरोबर छान लागते.\nसाहित्य : मोठ्या आकाराचा लाल भोपळा, तेल, जीरे, हिंग, लाल मिरच्या, तमालपत्र, आमचूर पावडर, लोणचे मसाला\nकृती : लाल भोपळाच्या साली काढून बारीक तुकडे करावेत. गॅसवर कढीत तूप/ तेल तापवावे. त्यात राई, जीरे, हिंग, लाल मिरच्या, तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यात भोपळ्याचे तुकडे, मीठ, लाल तिखट घालावे. झाकण ठेवून गरगट शिजवावे. मग त्यातक आमचूर पावडर, लोणच्याचा मसाला घालावा. ढवळावे. सर्व एकजीव करावे. आवडीप्रमाणे गूळ पावडर घालावी. गॅस बंद करावा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरावे. वरपर्यंत तेल घालावे म्हणजे बुरशी येणार नाही. फ्रीजमध्ये ठेवावे.\nगवा साहित्य literature मोहरी mustard साखर हळद गॅस gas मिरची चिली कोथिंबिर सफरचंद apple\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://help.twitter.com/mr/using-twitter/upload-your-contacts-to-search-for-friends", "date_download": "2020-10-01T02:19:07Z", "digest": "sha1:7IFMFXY2TLI4NULZYCVK567JTSPNA5R5", "length": 11042, "nlines": 101, "source_domain": "help.twitter.com", "title": "आपले संपर्क कसे अपलोड आणि व्यवस्थापित करावे", "raw_content": "\nआपले संपर्क कसे अपलोड आणि व्यवस्थापित करावे\nजेव्हा आपण आपल्या खात्यामध्ये आपले संपर्क अपलोड करता तेव्हा, आपल्या परिचयाचे लोक Twitter वर शोधण्यास आम्ही आपली मदत करू शकतो. नंतर आपल्याला असे संपर्क शोधता आणि फॉलो करत�� येतील ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता किंवा फोन नंबर वापरून त्यांना शोधण्याची इतरांना अनुमती दिली आहे. सामग्री वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही आपले आयात केलेले पत्ता पुस्तक संपर्कही वापरू शकतो, जसे की सूचना करणे किंवा उपभोक्ता खाती आणि आपल्यासाठी व इतर लोकांसाठीची ट्विट्स दाखवणे. खाते सूचना करण्यासाठी आणि Twitter वर फॉलो करण्यासाठी लोक शोधण्याचे इतर मार्ग याविषयी आम्ही आपले अपलोड केलेले संपर्क कसे वापरतो त्याबाबत अधिक जाणून घ्या.\nआपले खाते इतरांना सुचविण्यासाठी Twitter आपले पत्ता पुस्तक वापरेल का हे आपण आपल्या ई-मेल पत्ता किंवा फोन नंबरने इतरांना आपल्याला शोधू देणारे गोपनीयता सेटिंग समायोजित करून नियंत्रित करू शकता.\nTwitter वर संपर्क अपलोड करण्यासाठी\nसर्वात वरच्या मेनूमधील, आपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.\nगोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nशोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.\nखाते पुस्तक संपर्क सिंक करा टॅप करा. जेव्हा आपण आपले संपर्क सिंक करता तेव्हा, आपल्या डिव्हाइसच्या पत्ता पुस्तकातील संपर्क सातत्याने Twitter वर अपलोड होत राहतील.\nआधीच Twitter वर असलेली आपल्या पत्ता पुस्तकातील संपर्कांची खाती दाखवली जातील.\nTwitter वर संपर्क अपलोड करण्यासाठी\niOS किंवा Android अनुप्रयोगासाठी Twitter वर पत्ता पुस्तक संपर्क सिंक करणे थांबविण्यासाठी:\nनोट: जेव्हा एखाद्या ठराविक डिव्हाइसवर आपण पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद करता तेव्हा, केवळ त्याच डिव्हाइसवरून Twitter वर संपर्क सिंक होणे बंद होईल. इतर डिव्हाइसवरील आपले संपर्क सिंक करणे आपल्याला थांबवायचे असल्यास, त्या डिव्हाइसवर आपल्याला आपली सेटिंग्ज समायोजित करावी लागू शकतात किंवा Twitter वरून सर्व संपर्क काढावे लागतात. आपण सर्व संपर्क काढेपर्यंत आपण आधी अपलोड केलेले संपर्क Twitter संग्रहित करत राहील आणि वापरेल.\nनोट: आपण आधी अपलोड केलेले कोणतेही संपर्क यामुळे काढले जातील आणि आपण ज्या कोणत्या डिव्हाइसेसवरून आधी संपर्क सिंक करण्याची निवड केली असेल त्यावर आपल्या खात्याचे पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद केले जाईल. कृपया लक्षात ठेवा की याला थोडा वेळ लागतो आणि मधल्या काळात आपल्याला Twitter वर तरीही काही सूचना (आपल्या संपर्कांनुसार) दिसत राहतील.\ntwitter.com द्वारा संपर्क कसे पाहावे आणि काढावे\nसंपर्क पाहण्यासाठी किंवा काढण्यासाठी:\nTwitter वरून आधी आयात केलेले संपर्क आपण कधीही पाहू किंवा काढू शकता. कृपया नोंद घ्या की ही माहिती काढल्यानंतर आपल्या खाते शिफारसी तितक्याशा सुसंबद्ध नसतील.\nमेनूमधील अधिक प्रतीक क्लिक करा.\nसेटिंग्ज आणि गोपनीयतावर जा.\nगोपनीयता आणि सुरक्षा क्लिक करा.\nशोधक्षमता आणि संपर्क क्लिक करा.\nसंपर्क व्यवस्थापित करा क्लिक करा.\nआपल्याला आपला पासवर्ड एंटर करण्याबाबत प्रॉम्प्ट केले जाऊ शकते. आपले सर्व अपलोड केलेले संपर्क प्रदर्शित होतील.\nआपल्याला आपले संपर्क काढायचे असल्यास, सर्व संपर्क काढा क्लिक करा. एकदा का काढा क्लिक करून आपण या विनंतीची पुष्टी केली की आपण आधी अपलोड केलेले कोणतेही संपर्क Twitter वरून काढले जातील आणि आपण ज्या कोणत्या डिव्हाइसेसवरून आधी संपर्क सिंक करण्याची निवड केली असेल त्यावर आपल्या खात्याचे पत्ता पुस्तक संपर्क सिंक करा सेटिंग बंद केले जाईल. कृपया लक्षात ठेवा की याला थोडा वेळ लागतो आणि मधल्या काळात आपल्याला Twitter वर तरीही काही सूचना (आपल्या संपर्कांनुसार) दिसत राहतील.\nmobile.twitter.com द्वारा संपर्क काढण्यासाठी:\nआपले प्रोफाइल प्रतीक टॅप करा.\nसेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा, नंतर गोपनीयता आणि सुरक्षा टॅप करा.\nशोधक्षमता आणि संपर्कांखाली, शोधक्षमता आणि संपर्क टॅप करा.\nसंपर्क काढा टॅप करा. प्रॉम्प्ट टॅप करून सर्व संपर्क काढले गेल्याची आपल्याला पुष्टी करावी लागेल.\nहा लेख बुकमार्क करा किंवा शेअर करा\nसर्वात वरती स्क्रोल करा\nचला, Twitter वर जाऊ\nआपले खाते व्यवस्थापित करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2018/03/21/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2020-10-01T01:14:53Z", "digest": "sha1:TXDE4KWKZ6XZBTDAQ5PE5ZY6XOVAIO3T", "length": 10878, "nlines": 76, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "विस्कटलेले नाते ..!!!", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nकित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बसला होता. खूप वेळ बोलण झाल्या नंतर मी त्याला रोज एक संध्याकाळी तिला मेसेज करायला सांगीतला. त्यामध्ये बाकी काही नाही फक्त त्याला आपल्या गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्या व्हायला हव्या एवढंच लिहायला सांगितलं होत आणि शेवटी एक वाईट शब्द लिही अस निक्षून सांगितलं. तसे त्याने महिनाभर केले त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तिने त्याला सगळीकडे ब्लॉक केले फोन रिसिव्ह करणे सोडून दिले.\nमहिना झाल्या नंतर मी दोघांनाही त्यांच्या नकळत मला भेटायला सांगितल. वेळ एकच पण दोघेही अचानक समोर येतील या गोष्टी पासून अनभिज्ञ. अचानक समोर एकमेकांना पाहून दोघेही गोंधळून गेले. तिला एवढं समजावून सांगूनही ती समजू शकली नाही या गोष्टीमुळे तोही थोडा चिडलेला. कारण व्यक्तीला समजून सांगूनही जर समजत नसेन तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो. तिने त्याच्याकडे बघून न पाहिल्या सारखे केले. थोडा वेळ जाऊ दिला आणि विषयाला हात घातला. तो म्हणाला आता मला तिला समजावून नाही सांगायचं . आणि ती म्हणाली मला आता त्याला बोलायचं नाहीये. दोघांचेही मत ऐकून घेतल्यावर मला त्यांना विचारावं वाटलं. गेला महिना याने तुला कित्येक मेसेजेस केले तरीही तुझा राग का गेला नाही तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास तर त्याच उत्तर अगदी अपेक्षित होत की तू म्हणालास म्हणून. दोघांच्या ही बाजू कित्येक वेळ ऐकून घेतल्या नंतर मी माझे मत मांडले.\nखरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला. तिने त्याच्या मेसेजेस मध्ये फक्त तेच वाईट शब्द पाहिले पण त्याची तिच्या बद्दलची काळजी कधी पहिलीच नाही. दोघेही चुकत न्हवते पण नाते कुठे विसरले जाते आहे हे त्यांना कळलं नाही. कित्येक चर्चा अशाच घडत जातात. आपण नेहमी आप���्या नात्यामध्ये वाईट गोष्ट धरून ठेवतो जी पूर्ण नातं उध्वस्त करून जाते. नात हे खरतर दोघांच्या समजुतीने टिकते, ना की कोणाच्या सांगण्यावरून. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोण दुसऱ्याने सांगितले म्हणून वाईट म्हणणे खरंच चूक असते. खरतर यात त्याच काहीच चुकत नसते नात्यातील कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातून नकळत घडून जातात. कोणीतरी म्हटलं म्हणून, किंवा कोणाकडे पाहून नात कधीच सुधारू शकत नाही.त्याला लागतात एकमेकांमध्ये विश्वासाचे धागे जे कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू नयेत असे . अखेर दोघांनाही कळून चुकलं की नात्यात छोट्या छोट्या वाईट गोष्टी पहायच्या नसतात अशाने नात टिकवायचं अवघड होऊन बसतं. त्या छोट्या मेसेजेस ने त्यांना खूप काही शिकवलं. कोणीतरी सांगितल म्हणून आपल्या व्यक्तीला नाव ठेवायचं नसत हे त्यालाही कळून आले. बाकी नाती काय मनातून सुरू होतात आणि अखंड ओठातून बोलू लागतात .. अगदी अखेर पर्यंत … हो ना\nटीप: एक छोटा अनुभव share केला आहे.\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/3-best-websites-to-help-you-create-a-fake-identity/", "date_download": "2020-10-01T02:49:00Z", "digest": "sha1:HRZVMNSEFEDUAWJDRJUM3R4FQULM64JV", "length": 12583, "nlines": 33, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "आपल्याला बनावट ओळख तयार करण्यात मदत करण्यासाठी 3 सर्वोत्कृष्ट वेबसाइट्स 2020", "raw_content": "\nआपल्याला बनावट ओळख तयार करण्यात मदत करण्यासाठी 3 सर्वोत्कृष्ट वेबसाइट्स\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nबनावट ऑनलाइन ओळख तयार करणे नेहमीच एक वाईट गोष्ट नसते आणि खरं तर काहीवेळा ओळख चोरी आणि स्पॅम यासारख्या मोठ्या गैरसोयींपासून आपला बचाव करू शकते.\nअलीकडे झालेल्या मोठ्या प्रमाणात गळती आणि सुरक्षा उल्लंघनांसह, आपण प्रत्येक वेळी आपल्या वैयक्तिक माहितीसह वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅप ���्रदान करता तेव्हा आपण स्वत: ला धोका पत्करता. कधीकधी, तो व्यापार योग्य नाही.\nआपण विना-आर्थिक हेतूंसाठी वापरू इच्छित असलेल्या कोणत्याही वेबसाइटसाठी आपली वास्तविक माहिती अजिबात का वापरावी दुसर्‍याची वैयक्तिक माहिती वापरणे पूर्णपणे अनैतिक आहे, परंतु आपल्याला तसे करण्याची आवश्यकता नाही. अशी अनेक वेबसाइट्स आहेत जी आपल्यासाठी बनावट ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करतील.\nया लेखात, आपण पाच इंटरनेट शोधू ज्या आपण आपली गोपनीयता आणि इंटरनेटवरील सुरक्षा संरक्षित करण्यासाठी बनावट, डिस्पोजेबल ओळख तयार करू शकता.\nबनावट ऑनलाइन ओळख निर्माण करण्याच्या संदर्भात फेकनेम गेनेरेटर हा एकंदर्भात उत्कृष्ट अनुभव प्रदान करतो जेव्हा तो त्याच्या वैशिष्ट्यांमधील किती सखोल आहे तरीही तो अगदी सोपा आहे.\nFakeNameGenerator संपूर्ण नाव, पत्ता, एसएसएन, फोन नंबर, वय, वाढदिवस, ईमेल पत्ता (FakeMailGenerator मार्गे डिस्पोजेबल इनबॉक्समध्ये प्रवेश करून), वापरकर्तानाव, संकेतशब्द यासह आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत माहिती व्युत्पन्न करते , क्रेडिट कार्ड तपशील, रोजगाराचा तपशील आणि शारीरिक वैशिष्ट्ये.\nनाव-सेट वांश, देश, लिंग (स्लाइडरच्या टक्केवारीनुसार) आणि वय श्रेणी निवडून आपण आपली ओळख पिढी वैयक्तिकृत करू शकता.\nफेकनेम गेनेरेटर वापरकर्त्यांना गुगल-कनेक्ट खात्यातून लॉग इन करण्याची आणि त्यांची ओळख जतन करण्याची अनुमती देते जेणेकरून आपण त्यांचा मागोवा कधीही गमावणार नाही. आपण दीर्घ कालावधीसाठी एखाद्या विशिष्ट ओळखीवर चिकटून राहण्याची योजना आखल्यास हे आश्चर्यकारकपणे सुलभ आहे.\nआपण मोठ्या प्रमाणात बनावट ओळखीचे संच (विनामूल्य जरी) ऑर्डर करण्यास सक्षम आहात. काही मूलभूत निकष प्रदान करून, आपणास सुमारे 100,000 ओळखी मिळू शकतात आणि आपणास ईमेल करू शकतात.\nफेकपेरसन गेनेरेटर हा आमच्या पहिल्या पर्यायासारखाच आहे परंतु कमी वैशिष्ट्यांच्या एक्सचेंजमध्ये अधिक लॉग इन ओळखपत्रे देऊन (लॉगिन किंवा बल्क क्रिएशन सपोर्ट नाही) बदलते.\nFakePersonGenerator काही डेटा व्युत्पन्न करतो की FakeNameGenerator मध्ये पासपोर्ट / परवाना माहिती, कोट, चरित्र, आवडी, आवडी (रंग, चित्रपट, संगीत, गाणे, इ) आणि सुरक्षितता प्रश्न समाविष्ट नाहीत.\nफेकपेरसन गेनेरेटरमध्ये प्रत्येक व्युत्पन्न केलेल्या ओळखीचा फोटो देखील असतो. यातील बर्‍याच जण स्प��्ट स्टॉक प्रतिमा म्हणून दिसतात, परंतु तो व्यवस्थित विचार केला जात आहे.\nआपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळविणार्‍या साइटवर आपल्याला विस्तृत तपशीलांची आवश्यकता असताना हे बनावट ओळख जनरेटर सर्वोत्कृष्ट आहे. यात आपणास आवश्यक असलेल्या गोष्टी असू शकतात.\nआम्ही चर्चा केलेल्या अन्य दोन वेबसाइट्समधील वैशिष्ट्यांचे एक रोचक मिश्रण फॅक्सआयडी प्रदान करते. हे फेकपेरसनगिनेरेटर इतकी जास्त बनावट माहिती देत ​​नाही, परंतु हे फेकनेम गेनेरेटरशी तुलना करण्यायोग्य अतिरिक्त वैशिष्ट्यांसह आहे.\nफॉक्सआयडी एक अधिक सुबक आणि दृश्य समाधान आहे, देश ध्वज, राज्य ध्वज आणि क्रेडिट कार्ड प्रदात्यांसाठी चिन्ह प्रदर्शित करते. हे यादृच्छिक अवतार देखील प्रदान करते, जे खरोखरच फक्त पिक्सेलचा गोंधळ आहे आणि अस्मिताशी जोडलेला एक QR कोड आहे.\nहे बनावट ओळख जनरेटर आपल्याला संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, एसएसएन, वय, वांशिकता, क्रेडिट कार्ड तपशील, बँक तपशील, क्रिप्टोकर्न्सी पत्ते, कंपनी आणि कर्मचार्‍यांचे तपशील आणि इंटरनेट तपशील प्रदान करेल.\nप्रत्येक ओळखीच्या पृष्ठाच्या तळाशी, आपणास एक परमलिंक URL आढळू शकते. हे आपल्याला आपली माहिती बुकमार्क करण्यास किंवा इतरांसह सामायिक करण्यास अनुमती देईल. आपण JSON किंवा CSV फाईल म्हणून कोणत्याही ओळखीचा तपशील डाउनलोड देखील करू शकता.\nफॉक्सआयडीकडे लॉगिन समर्थन नसतानाही, नुकतीच व्युत्पन्न करण्यात आलेल्या आपल्या दहा ओळखांचा मागोवा ठेवतो. सर्व अलीकडे व्युत्पन्न केलेली ओळख पहाण्याचा एक मार्ग देखील आहे. फॉक्सआयडीचे मोठ्या प्रमाणात ओळख निर्मिती पृष्ठ सध्या उपलब्ध आहे, परंतु नंतरच्या तारखेपर्यंत ते कार्य करणार नाही.\nया तीन वेबसाइट्ससह, कोणत्याही ऑनलाइन सेवेसाठी बनावट खात्याची ओळख तयार करणे वा b्यासारखे असले पाहिजे. लक्षात ठेवा की आपण कधीही खात्यासाठी साइन अप करता तेव्हा आपण आपली वैयक्तिक माहिती जोखीमवर ठेवत आहात. अटी आणि धोरणे अस्तित्वात असतानाही काही वेबसाइटवर बनावट माहिती वापरल्यामुळे आपल्याला अडचणीत आणता येते, असे केल्याने आपण बर्‍याचदा परत येऊ शकता.\nआपण ऑनलाइन सामायिक केलेल्या सर्व माहितीपैकी आपले ईमेल आणि संकेतशब्द संरक्षित करणे सर्वात महत्वाचे असू शकते. सुदैवाने, आपल्या ईमेलमध्ये तडजोड झाली आहे की नाही हे शोधण्यात आपल्���ाकडे मदत करण्याचे मार्ग आहेत किंवा आपला संकेतशब्दाचा भंग झाला आहे की नाही हे जाणून घ्या.\nविंडोज डिरेक्टरीमध्ये फायलींची यादी कशी प्रिंट करावीविंडोज आणि ओएस एक्स मध्ये आपले मॉनिटर कसे कॅलिब्रेट करावेमॅकवर विंडोज चालविण्यासाठी अंतिम मार्गदर्शककमांड प्रॉम्प्टमध्ये स्वयं-पूर्ण कसे चालू करावेएक्सपी मध्ये मॅन्युअली सिस्टम रीस्टोर पॉईंट कसे तयार करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=402%3A2012-01-20-09-49-01&id=239612%3A2012-07-23-18-22-21&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=406", "date_download": "2020-10-01T02:22:08Z", "digest": "sha1:VJCEQX5NTH7G4B6HA54OVZZ5B62ESL75", "length": 20727, "nlines": 27, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : दीर्घ यशाचे गमक..", "raw_content": "आकलन : दीर्घ यशाचे गमक..\nप्रशांत दीक्षित ,मंगळवार, २४ जुलै २०१२\nयश अनेकांच्या हाती लागते, पण यशाला स्थिरता देणे फारच थोडय़ांना जमते. असे का होते याचे कारण माणसाच्या स्वभावात दडलेले आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तुलनेतून हे चटकन लक्षात येईल.\nस्टीफन कोवे हे एक नावाजलेले लेखक. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. स्टीफन कोवे हेही व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बोलत असत.\nमात्र त्यांची यशाची व्याख्या वेगळी होती. यश हे क्षणिक असता कामा नये, त्याला स्थायी स्वरूप दिले पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असे. क्षणिक यश हे कोणत्याही प्रयत्नाविनाही मिळते. कधी ती दैवी देणगी असते तर कधी निव्वळ योगायोग. मात्र यशाला स्थिर स्वरूप देण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. विशेष प्रयत्न करावे लागतात. कोवे यांनी यावर भर दिल्यामुळे त्यांची पुस्तके ही व्यक्तिमत्त्व विकासापेक्षा व्यवस्थापन शास्त्रात जास्त लोकप्रिय ठरली.\nयश हा माणसामधील गुणसमुच्चयाचा परिणाम असतो, असे कोवे मानत. अचानक लाभणारे यश हा माणसातील गुणांचा एकत्रित परिणाम असतोच असे नव्हे. बहुधा अंगी असलेल्या लहानशा गुणाला मिळालेला तो अकल्पित प्रतिसाद असतो. या गुणाची तीव्रताही कमी असते. साहजिकच अशा गुणाच्या प्रकटीकरणातून मिळणारे यश फारसे टिकत नाही. परंतु, परस्परपूरक अशा अनेक चांगल्या गुणांचा समुच्चय माणसाजवळ असेल, तर त्या गुणांपासून मिळणारे यश टिकाऊ असते. अर्थात गुण असूनही अपयशी राहिलेल्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा अपयशी व्यक्तींचाही बारकाईने अभ्यास केला, तर त्यांच्यात एखाद-दुसऱ्या अतिशय मह���्त्वाच्या गुणाची कमतरता आढळून येते. शिस्त, मेहनत, चिकाटी हे गुण बहुधा या व्यक्तींकडे कमी असतात. या गुणांची कमतरता व्यक्तीला अपेक्षेइतके यश मिळवून देत नाही.\nआणखी एक अवगुण व्यक्तीचा घात करतो. यशाला कितीही स्थिरता देण्याचा प्रयत्न केला, तरी सतत बदलणे हा तर प्रकृतीचा नियम आहे. साहजिकच यशाबरोबर अपयशाची साथ ही ठरलेली असते. वारंवार येणारे अपयश सहन करणे एकवेळ सोपे, पण यशापाठोपाठ येणारे अपयश सहन करणे भल्याभल्यांना कठीण जाते. यशापाठोपाठ येणाऱ्या अपयशाच्या कालखंडात व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो. हे अपयश पचवून पुन्हा यशाकडे एकाग्र होण्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचे सामथ्र्य असते.\nव्यक्तीच्या अंगातील गुणांचा समुच्चय वाढविता येतो. त्यासाठी काही सवयी अंगी बाणवाव्या लागतात. सवयींमुळे स्वभाव बनतो. माणसाने काही तत्त्वे मनाशी घट्ट धरली, तर त्यानुसार वागण्याची वृत्ती वारंवार जोर पकडू लागते. या वृत्तींमधूनच सवयी बनतात. यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या सात चांगल्या सवयींची ओळख कोवे याने करून दिली. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, डायरी लिहिणे असल्या या सवयी नाहीत. या सवयी म्हणजे जगण्याची एक दृष्टी आहे. उदाहरणार्थ, ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह’ बनणे ही कोवे यांच्या मते एक सवय आहे. ही सवय अंगी बाणवलेला माणूस प्रत्येक प्रसंगात पुढाकार घेतो. पुढाकार घेतल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो नवनवीन गोष्टी शिकू शकतो. कोवे यांनी नमूद केलेल्या अन्य सवयी अभ्यासण्यासाठी त्यांची पुस्तके विचारपूर्वक वाचली पाहिजेत.\nगुणसमुच्चयाची ही कल्पना नवीन नाही. व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण कसे वाढवित नेले याचे तपशीलवार वर्णन बेंजामिन फ्रॅन्कलीनने आत्मचरित्रात केले आहे. फ्रॅन्कलीन याने चांगल्या गुणांची यादीच तयार ठेवली होती. प्रत्येक आठवडय़ाला एका गुणाचा तो मनापासून सराव करी. त्या वेळी अन्य गुणांकडे लक्ष देत नसे व आपल्यातील अवगुण लपविण्याचाही प्रयत्न करीत नसे. मात्र त्या आठवडय़ात हाती घेतलेला गुण प्रत्येक प्रसंगात जास्तीत जास्त उत्कटतेने आचरणात आणण्याचा तो प्रयत्न करी. हे एक प्रकारचे व्रतपालनच होते. आपले व्यक्तिमत्त्व लक्षणीय घडविण्यात या पद्धतीचा त्याला खूप उपयोग झाला.\nराजेश खन्ना यांच्या निधनाची बातमी व त्यानंतरच्या प्रतिक्रिया वाचताना स्टीफन कोवे यांच्या यशासंबंधीच्या म��ंडणीची आठवण होते. राजेश खन्ना यांच्याकडे अभिनयाचे विलक्षण गुण होते. तथापि, या गुणांना स्थायी स्वरूप देणे त्यांना कधीही जमले नाही. सहज, सुंदर, निरागस अभिनयाची दैवी देणगी त्यांना होती. पण ही देणगी टिकवून धरणारे अन्य पूरक गुण त्यांच्याकडे नव्हते. अभिनयातून त्यांना अफलातून यश मिळाले. सलग चौदा चित्रपट हिट देण्याचा अद्याप अबाधित राहिलेला विक्रम त्यांनी नोंदला. परंतु, या यशाला पेलण्यासाठी आवश्यक असणारे अन्य गुणांचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ त्यांच्या स्वभावात नव्हते.\nयाउलट अमिताभ बच्चन यांचा स्वभाव आहे. उच्च अभिनयाचे दैवी दान त्यांच्याही बाजूने पडले होते. मात्र त्याला अन्य अनेक चांगल्या गुणांची जोड मिळाली होती. शिस्त, मेहनत, कष्टाळूपणा, चिकाटी आणि हेवा वाटावा असा संयम या गुणांचे मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर अमिताभ बच्चन यांच्याजवळ होते. अभिनयात ते मागे पडले की हे अन्य गुण त्यांना तोलून धरीत. यशापशाचे चढउतार त्यांच्या आयुष्यातही अनेकदा आले. पण अपयशाच्या कालखंडातही इंडस्ट्रीवरील त्यांचा प्रभाव ओसरला नाही. शिस्त, मेहनत, चिकाटी अशा ‘ग्लॅमर’ नसलेल्या गुणांमुळेच ग्लॅमरस दुनियेत ते टिकून राहिले. ते कलाकार होतेच. या गुणांमुळे ते व्यावसायिक कलाकार बनले. याउलट राजेश खन्ना हे फक्त कलाकार राहिले.\nमाणसाने स्वतमधील चांगल्या गुणांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली, की तीन टप्प्यांत माणसाचा विकास होतो असे कोवे म्हणतात. गुण क्षीण असतात तेव्हा तो परिस्थिती व अन्य माणसांवर अवलंबून असतो. गुण वाढीस लागले की त्याला स्वातंत्र्याची अनुभूती येऊ लागते. काही काळाने तो स्वतंत्र वृत्तीने काम करू लागतो. मात्र इथेच अहंकार निर्माण होण्याचा धोका असतो. अहंकार वाढला की अवनती ठरलेली. म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यापुढील टप्पा गाठायचा असतो. हा टप्पा असतो परस्परावलंबित्वाचा. आपण सर्व जण एकमेकांवर अवलंबून आहोत व आपल्या यशात प्रत्येकाचा थोडा ना थोडा वाटा आहे ही जाणीव अंगात मुरलेली असली, तरच त्या यशाला स्थैर्य येते व अपयशाचा सामना करण्याचे सामथ्र्य येते.\nचित्रपटसृष्टीतील यश हे एकटय़ाचे नसून सामूहिक यश असते ही बाब अमिताभ कधीही विसरले नाहीत तर राजेश खन्ना यांनी ही बाब कधीही मान्य केली नाही. ‘बॉलीवूड प्रेझेन्ट्स’ या संकेतस्थळावर अमिताभ व राजेश खन्ना यांची एकत्रि��� मुलाखत वाचायला मिळते. मुलाखतीचा हा कार्यक्रम कुठे झाला याचा उल्लेख तेथे नाही. बहुधा परदेशातील पारितोषिक समारंभात ती झाली असावी. मात्र या दोन उत्तम अभिनेत्यांच्या स्वभावावर या मुलाखतीत स्वच्छ प्रकाश पडतो आणि तेथेच एकाच्या यशाची तर दुसऱ्याच्या अपयशाची कारणे सापडतात. या मुलाखतीतील एक अंश..\nराजेश खन्ना : ‘दीवार’च्या यशाचा तुझ्यावर काय परिणाम झाला. मी हा प्रश्न मुद्दाम करतो आहे. कारण स्टारडम म्हणजे काय हे मी अनुभवले आहे.\nअमिताभ : काहीही परिणाम झाला नाही. कारण माझे यश पटकथा, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्यावर अवलंबून असते असे मी मानतो. मी त्यातील एक भाग असतो इतकेच.\nराजेश : हा तांत्रिक भाग झाला. आपल्या योगदानाचे काय दिग्दर्शकाने स्टार्ट, साऊंड अ‍ॅक्शन असे एकदा म्हटले की त्यानंतर फक्त अ‍ॅक्टर असतो. अन्य कोणीही नाही. स्टारडम गोज टू अ‍ॅक्टर..\nअमिताभ : मी या गोष्टीत लक्ष घातलेले नाही.\nराजेश : म्हणजे तू अपयशाचीही जबाबदारी उचलत नाहीस. ना यशाची, ना अपयशाची.\nअमिताभ : होय. मला तसेच वाटते.\nराजेश : तू स्वत:कडे क्रेडिट घेत नाहीस व ठपकाही ठेवत नाहीस\nअमिताभ : अगदी बरोबर. मी असाच आहे.\nराजेश : माझे तसे नाही. यश मला झपाटून टाकते. यश मिळाले की आय फेल्ट नेक्स्ट टू गॉड. यश सर्व शरीरभर पसरते. यश असे झपाटून टाकत नसेल तर तुम्ही माणूस असूच शकत नाही. यशाने मी आश्चर्यचकित होतो, रडतो.. तुझ्यावर यशाचा परिणाम होत नाही आणि अपयशही तुला विचलित करीत नाही हे ऐकून मी थक्क होतो. कारण यशानंतर मला अपयशाने घेरले तेव्हा मी बाटलीचा आश्रय घेतला. मी सुपर ह्य़ूमन नाही. मी ख्रिस्त वा गांधी नाही. मी माणूस आहे. एका रात्रीची याद आहे. रात्रीचे तीन वाजले होते. मी अतोनात प्यायलो होतो. कारण मी अपयश पचवू शकत नव्हतो. एकापाठोपाठ सात चित्रपट फ्लॉप. मला ते सहनच होत नव्हते. त्या रात्री धुवाधार पाऊस कोसळत होता. गच्चीत मी एकटा होतो. माझा संयम सुटला. मी भीतीने, दुखाने विव्हळत राहिलो. परवरदिगार, हम गरीबोंका इतना सख्त इम्तिहान मत ले. मी मोठमोठय़ाने आक्रोश करीत होतो. डिंपल धावत आली. मी वेडा झालो असे तिला वाटले.. यश मी मनाला इतके लावून घेतले होते की अपयश मी पचवू शकलो नाही. अमित, तुझ्याबाबत असे कधी घडले नाही का\nअमिताभ : कधीच नाही. मी स्वतबाबत काहीसा निराशावादी आहे. मी इथपर्यंत कसा आलो याचेच मला आश्चर्य वाटते. ईशकृपा, लोकांच्���ा शुभेच्छा वा इष्टग्रहांचा परिणाम हा असावा असे मला वाटते. प्रत्येक क्षणी मला असे वाटते की संपले, उद्याचा दिवस माझा नसेल. यशापयशात माझी कधीच भावनिक गुंतवणूक झाली नाही. राजेश, याबाबत मी तुझ्यासारखा पॅशनेट नाही..\nहा संवाद वाचला की राजेश आपल्याला खूप जवळचा वाटतो. त्याच्याबद्दल अतीव आत्मीयता वाटते. पण त्याचवेळी अमिताभचे सामथ्र्यही जाणवते. एकाचे यश अल्पजीवी का ठरले आणि नवनवीन आव्हाने झेलत दुसरा अद्याप का टिकून राहिला हेही लक्षात येते. दोघांनाही विविध आजारांनी ग्रासले. एक जण आजारात खचला तर दुसरा पुन: पुन्हा त्यावर मात करीत राहिला.\nराजेश खन्नाच्या अंत्ययात्रेत तरुणाच्या तडफेने चालणारा अमिताभ आठवा.\nस्टीफन कोवे काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/kolhapur-medical-camp-2013/", "date_download": "2020-10-01T01:45:28Z", "digest": "sha1:5SMVNPBN3YBWF2LX7LHPVRJMTQHEJRU2", "length": 7964, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Kolhapur Medical Camp 2013 Anubhav 1", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआनंदाचा महासागर – कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीर २०१३ Kolhapur Medical Camp 2013\nआनंदाचा महासागर – कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीर २०१३ Kolhapur Medical Camp 2013\nयावर्षी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिरास गेलेल्या मस्कत उपासना केंद्राच्या वंदनावीरा नाईक यांचा शिबिराबद्दलचा हा अनुभव.\nरुद्ध ( बापू ) यांचे अकारण\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन...\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nहरि ॐ. आनंदाचा महासागर – कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीर २०१३ यावर्षी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिरास गेलेल्या मस्कत उपासना केंद्राच्या वंदनावीरा नाईक यांचा शिबिराबद्दलचा हा अनुभव ऐकताना श्रद्धावानाला खरेच प्रश्न पडतो की आम्ही सेवा करायला गेलो की आम्ही सेवा करवून घ्यायला गेलो. देवाचा प्रसाद कसा स्विकारावा,आहे त्यात कसे समाधानी राहावे , देवाची भेट किती आपुलकीने , प्रेमाने स्विकारावी ,आपले दु:ख विसरून … अनुभव ऐकताना डोळे खरेच पाणावतात जिवंत प्रॅक्टीकल – श्रीसाईसच्चरितातील दासगणूंची गोष्ट १८व्या अध्यायातील “त्येन त्यक्तेन भुंञीता” ह्या महावाक्याची जिवंत प्रचिती… “खरा बापू ह्यांना कळला न भेटता , न पहाता ” हे बोल काळजाला घरे पाडतात.Problem असूनही Problem कुठेच नाही हा भाव असणे हे किती मोठे प्रखर सत्य शिकायला , खरी भक्ती , खरी सेवा शिकायला तरी एकदा तरी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबीराची वारी करायलाच हवी … आताच आलेल्या उपनिषदावरही अत्यंत सुंदर अभंग रचणारे भक्ताचे अंत:करण बापूंच्या प्रेमाने खरेच किती ओतप्रोत भरले असेल नाही … बापूराया आद्यपिपांचा अभंग न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा , माझ्या भक्तनायका ,थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या, ओले चिंब मन हे झाले , अंग अंग शहारले , कातड्यातुनी आतुडे शिरले प्रेम सावळे ….आम्ही नुसतेच तू शिकवलेले भक्तीशील मधले वहीत उतरवले, पण आमच्याच कोल्हापूरच्या बांधवांनी तर न शिकताही हृदयी कवटाळले, ते कसे हे अनुभवायला तरी मला ह्या तुझ्या प्रेमसागराचे दर्शन घडव ना रे एकवार ….. खर्‍या अर्थाने अंबज्ञ होता येऊ दे रे घननीळा ….\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81/", "date_download": "2020-10-01T01:05:58Z", "digest": "sha1:CMHMJKSCCXITN5BBEWWBDOIJ7Z2XRAJY", "length": 7541, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द\nin खान्देश, ठळक बातम्या, नंदुरबार\nनंदुरबार: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्री विमल रघुवंशी यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. उद्या १५ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवारी १५ रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र रघुवंशी यांच्या मातोश्रीच्या निधनामुळे त्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे ते नंदुरबारला न जाता थेट जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.\nनगरसेवक नामदेव ढाके यांच्या “तहसिल आपल्या दारी मोफत कॅम्प” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘कोरोना व्हायरस’च्या संशयित रूग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरू\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\n‘कोरोना व्हायरस’च्या संशयित रूग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरू\nमहापालिका मोशी येथे उभारणार सातवे अग्निशामक केंद्र..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/10-august-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-10-01T01:40:20Z", "digest": "sha1:JMZ4XICQYRJIP2KPJEQ7UFRENAVTJXNC", "length": 15020, "nlines": 233, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "10 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nलॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई:\nचालू घडामोडी (10 ऑगस्ट 2020)\n१०१ शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह:\n2014 साली जाहीर करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा उद्देश स्वदेशी संरक्षण उद्योग विकसित करण्याचा होता, मात्र ही योजना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली.\nसंरक्षण क्षेत्रातील 101 शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी करण्याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा ही ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल असून ते वरील विचारसरणीला अनुसरूनच आहे.\nअशी बंदी हे एक प्रकारे उदारीकरणापूर्वीच्या ‘लायसन्स परमिट राज’कडे परत जाणे आहे; मात्र संरक्षण उद्योगाकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे सरकारला गुंतागुंतीच्या अशा संरक्षण उद्योग क्षेत्रात हस्तक्षेप करणे भाग पडले आहे.\nआता काही वस्तूंचा ‘व्यापारबंदी यादीत’ समावेश करून आणि देशांतर्गत खरेदीसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करून सरकारने स्वदेशी उद्योगाला संदेश दिला आहे.\nचालू घडामोडी (8 ऑगस्ट 2020)\n17 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा- नरेंद्र मोदी:\nमागील दीड वर्षात 75 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले 22 हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.\nएवढंच नाही तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने 17 हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या.\nलॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई:\nमिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क 13 पुस्तके लिहून काढली आहेत.\nकरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत.\nमार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे.\nपिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झालं होतं.\nराज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण 121 पुस्तके लिहिली आहेत.\n100 दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही:\nभारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण करोनाचा प्रादुर्भाव अद्याप तसाच आहे.\nय���उलट अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे.\ntrtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या 100 दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही.\nजगातील इतर देशांपुढे न्यूझीलंडनं आज एक आदर्श ठेवला आहे.\nखाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न:\nखाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न मी जोपासले आहे.\nस्वत:चा सराव आणि महाराष्ट्रातून दर्जेदार कुस्तीपटू घडावेत, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी स्थापन करण्याची माझी इच्छा आहे, असा निर्धार कुस्तीपटू नरसिंह यादवने व्यक्त केला.\n2016 मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) घातलेली नरसिंहवरील चार वर्षांची बंदी काही दिवसांपूर्वी संपली आहे.\nया बंदीमुळे रिओत पोहोचूनही ऑलिम्पिक सहभागाची त्याची संधी हिरावली होती. पण टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर पडताच बंदी संपल्यामुळे आता पात्रतेचे स्वप्न त्याला खुणावते आहे.\n10 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन‘ आहे.\nसन 1675 मध्ये चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.\nस्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना 10 ऑगस्ट 1810 मध्ये झाली.\nसन 1821 मध्ये मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.\nभारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता.\nचालू घडामोडी (11 ऑगस्ट 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/4-january-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-10-01T00:16:45Z", "digest": "sha1:2E3J2EJIATTNILFYEV72JQOZ4UW2WUMP", "length": 16882, "nlines": 230, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "4 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (4 जानेवारी 2020)\n‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धात हणमंत, आबासाहेब यांची सोनेरी कामगिरी :\n‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगतदार कु���्त्या झाल्या. मागच्या वर्षीच्या 57 किलो आणि 79 किलो माती गटातील रौप्यपदक विजेत्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. माती विभागात 57 किलो वजनी गटात सोलापूरच्या आबासाहेब अटकळेने आणि 79 किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकावले.\nपुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 57 व 79 किलो वजनी गटाच्या माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. त्यात 79 किला गटाच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादच्या हणमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेला 5-0 गुणाने हरवत जेतेपद पटकावले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदेने परभणीच्या गिरिधारी दुबेवर 8-2 अशी मात केली.\nतसेच 57 किलो गटात आबासाहेबने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम फेरीत आबासाहेब व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये 8-8 अशी बरोबरी झाली. आबासाहेबने शेवटचा गुण मिळवल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.\nचालू घडामोडी (3 जानेवारी 2020)\nविमानतळावर फार्मा कार्गो हाताळणीची क्षमता देशात होणार सर्वाधिक :\nमुंबई विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ करून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा निर्धार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे करण्यात आला आहे. रशिया, चीनसह किमान 7 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुंबईतून थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे 2020 साठीचे\nतर सध्या मुंबई विमानतळावरून 47 आंतरराष्ट्रीय ठिकाणी, तर 61 देशांतर्गत ठिकाणी विविध हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे उड्डाणे केली जातात. यामध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.\nतसेच 2018-19 मध्ये मुंबई विमानतळावरून 4 कोटी 88 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर, विमानतळाची प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nफार्मास्युटिकल कंपनीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी विमानतळावर गतवर्षी तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेली वाहतूक व्यवस्था पुरविण्यास प्रारंभ केला आहे. देशातील सर्वात मोठी, विमानतळावरील फार्मा मालवाहतूक हाताळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर तयार करण्यात येत असून, या माध्यमातून 2020 मध्ये 4\nलाख 50 ह��ार टन फार्मा साहित्याची ने-आण करण्याची क्षमता निर्माण करण्यात येईल.\nमालवाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुविधा पुरविण्यासाठी पेमेंट गेटवे, व्हेइकल स्लॉट मॅनेजमेंट, आॅनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.\nसाथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार :\nराज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे\nएकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे.\nतसेच केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे. देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते.\nसंगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल. त्यांच्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य\nकेंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.\n4 जानेवारी हा दिवस ‘जागतिक ब्रेल दिन‘ आहे.\nइंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये झाला होता.\nआंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे लुई ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला होता.\nलघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे आयझॅक पिट्समन यांचा जन्म 4 जानेवारी 1813 मध्ये झाला होता.\n���न 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरु केले.\nब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.\nसन 1954 मध्ये ‘मेहेरचंद महाजन‘ यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (5 जानेवारी 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/06/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE.html", "date_download": "2020-10-01T00:13:07Z", "digest": "sha1:QBPMRRUIPGNCIRSO4F4Z2EIUHY5T5YZK", "length": 6131, "nlines": 48, "source_domain": "www.royalchef.info", "title": "केळ्याचे औषधी गुणधर्म", "raw_content": "\nकेळी : केळी ही खूप पौस्टिक आहेत. व ती सर्वांना आवडतात. त्याची औषधी गुणधर्म काय आहेत ते बघू या.\nकेळ्यामध्ये बाकीच्या फळांच्या पेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असते. त्यामध्ये “ए”, “बी”, “सी”. “डी”, “इ” जीवनसत्वे आहते. तसेच आपल्या शरीराला लागणारे तांबे, लोह, सोडीयम ही खनिजद्रवे पण आहेत. त्यामध्ये हाडाची रचना कायम ठेवण्यात येणारे कँलशीयम असते. लहान मुलांना रोज केळे खायला द्यावे. त्याने त्याच्या शरीराचा चांगला विवस होते. व त्याची हाडे बळकट होतात. केळीही शीत आहेत ते शरीराला धष्टपुष्ट बनवतात.\nकच्या केळीन पासून भाजी बनवतात, पण कच्ची केळी पचायला जड असतात. केळफुलाची पण भाजी बनवली जाते ती पण चांगली लागते. नेहमी पिकलेले केळे खावे. तसेच संध्याकाळी केळे सेवन केल्याने त्याचा शरीराला जास्त चांगला उपयोग होतो.केळ्यामध्ये ग्लुकोज असते त्यामुळे केळी गोड लागतात. पिकलेली केळी स्त्रियांनी खावी ती त्यांना खूप फायदेशीर असतात. लहान मुलांना दुध, केळ व थोडी साखर घालून खायला द्यावे त्यामुळे त्यांना शक्ती येते. व जर ते दुध पीत नसतील तर असे करून द्यावे.\nजास्ती करून रात्री जेवणानंतर केळे खावे त्यामुळे पचन पण चांगले होते व दुसर्या दिवशी पोटपण साफ होते. जर सर्दी झाली असेल तर केळे खावू नये. एकदम पिकलेली व काळी पडलेली केळी खावू नये. केळे खाल्यावर पाणी कधी पिऊ नये कारण त्��ामुळे सर्दी होऊ शकते.\nआपल्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे कराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T00:58:28Z", "digest": "sha1:HZ67R5YQXDAFU3OY35YYTU3CPQPETZON", "length": 3907, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डीपोर्टिव्हा डी ला कोर्ना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडीपोर्टिव्हा डी ला कोर्ना\nडी ला कोर्ना, एस.ए.डी.\nएस्टाडियो म्युनिसिपाल दे रियाझोर\nयू.डी. आल्मेरिया • अ‍ॅथलेटिक बिल्बाओ • अॅटलेटिको माद्रिद • एफ.सी. बार्सेलोना • रेआल बेटीस • सेल्ता दे व्हिगो • एल्के सी.एफ. • आर.सी.डी. एस्पान्यॉल • गेटाफे सी.एफ. • ग्रानादा सी.एफ. • लेव्हांते यू.डी. • मालागा सी.एफ. • सी.ए. ओसासूना • रायो व्हायेकानो • रेआल माद्रिद • रेआल सोसियेदाद • सेव्हिया एफ.सी. • वालेन्सिया सी.एफ. • रेआल बायादोलिद • व्हियारेआल सी.एफ.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/hornbill-feathers-and-crest/model-120-2", "date_download": "2020-10-01T00:23:55Z", "digest": "sha1:B3DFQIYYDBTVNV4XRGOG3CHXN2OIA64V", "length": 3840, "nlines": 128, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "धनेश पिसे आणि तुरा", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nधनेश पिसे आणि तुरा\nडोळे आणि इतर इंद्रिये\n1 पिसे आणि तुरा\nपांढरा, काळा, तपकिरी, पांढरा, काळा, तपकिरी\nसर्व पक्षी ची तुलना\nहमिंगबर्ड वि Kookaburra हसणारा\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपट्टे किंवा खोबणी असलेला pardalote\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nकरडी पिसे वि हमिंगबर्ड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-10-01T01:53:39Z", "digest": "sha1:YMWJUE2WDEWSZBAJSCCDVQ4IRUY2UOLU", "length": 7112, "nlines": 158, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्वित्झर्लंडची राज्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वित्झर्लंड देश एकुण २६ राज्यांमध्ये (कँटनांमध्ये) विभागला गेला आहे.\nसंघीय राज्यघटनेत नोंदवलेल्या सूचीतील क्रमानुसार पुढील सूचीत कँटन लिहिले आहेत :\n१३५३ बर्न 962,982 5,959 158 388 जर्मन, फ्रेंच\n१३३२ लुत्सर्न 363,475 1,493 233 88 जर्मन\n१२९१ आल्टडॉर्फ 34,989 1,077 33 20 जर्मन\n१२९१ श्वित्स 141,024 908 143 30 जर्मन\n१३५२ त्सुग 109,141 239 416 11 जर्मन\n१४८१ फ्रिबोर्ग 263,241 1,671 141 168 फ्रेंच, जर्मन\n१४८१ सोलोथुर्न 250,240 791 308 122 जर्मन\n१५०१ (१८३३ पर्यंत बासल राज्याचा भाग) बासल 185,227 37 5,072 3 जर्मन\n१५०१ (१८३३ पर्यंत बासल राज्याचा भाग) Liestal 269,145 518 502 86 जर्मन\n१५०१ शाफहाउजन 74,527 298 246 27 जर्मन\n१५१३ (१५९७ पर्यंत आपेंझेल राज्याचा भाग) Herisau[१] 52,654 243 220 20 जर्मन\n१५१३ (१५९७ पर्यंत आपेंझेल राज्याचा भाग) Appenzell 15,471 173 87 6 जर्मन\n१८०३ सांक्ट गालेन 465,937 2,026 222 85 जर्मन\n१८०३ कुर 188,762 7,105 26 180 जर्मन, रोमान्श, इटालियन\n१८०३ बेलिंत्सोना 328,580 2,812 110 169 इटालियन\n१८१५ नूशातेल 169,782 803 206 53 फ्रेंच\n१८१५ जिनिव्हा 438,177 282 1,442 45 फ्रेंच\n१९७९ (ह्या पूर्वी बर्न राज्याचा भाग) देलेमाँ 69,555 838 82 64 फ्रेंच\nबर्न 7,593,494 41,285 174 2,596 जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gadchiroli/measurements-also-started-pranahita-river-medigada-barrage/", "date_download": "2020-10-01T00:50:39Z", "digest": "sha1:SAGECDQG6FI25VZC2UPK6UTGMLNFVZ4P", "length": 27613, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मेडिगड्डा बॅरेजसाठी प्राणहिता नदीतही मोजमाप सुरू - Marathi News | Measurements also started in Pranahita River for the Medigada Barrage | Latest gadchiroli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९�� डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nमेडिगड्डा बॅरेजसाठी प्राणहिता नदीतही मोजमाप सुरू\nगोदावरी नदीवर अंकिसानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगड्डा बॅरेज बांधले जात आहे. या बॅरेजचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. काही प्रमाणात पाणीसुध्दा साठविले जात आहे. या बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने अजूनपर्यंत पाणी साठविण्यात आलेले नाही. केवळ चाचपणी करण्यासाठी पाणी साठविल्या गेले आहे. बांधकाम पूर्ण होऊन संपूर्ण दरवाजे बंद केल्यानंतर किती दूरपर्यंत व किती पातळीपर्यंत पाणी राहिल.\nमेडिगड्डा बॅरेजसाठी प्राणहिता नदीतही मोजमाप सुरू\nठळक मुद���देपाणी पातळी वाढविणार : सिरोंचा तालुक्यातील शेती होणार जलमय\nसिरोंचा : मेडिगड्डा बॅरेजसाठी सिरोंचानजीकच्या प्राणहिता नदीतही सर्वे केला जात आहे. त्यामुळे मेडिगड्डाचे पाणी सिरोंचाच्या पलिकडेही साचून राहण्याची शक्यता आहे. अनेकांची शेती पाण्यात बुडून राहणार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nगोदावरी नदीवर अंकिसानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगड्डा बॅरेज बांधले जात आहे. या बॅरेजचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. काही प्रमाणात पाणीसुध्दा साठविले जात आहे. या बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने अजूनपर्यंत पाणी साठविण्यात आलेले नाही. केवळ चाचपणी करण्यासाठी पाणी साठविल्या गेले आहे. बांधकाम पूर्ण होऊन संपूर्ण दरवाजे बंद केल्यानंतर किती दूरपर्यंत व किती पातळीपर्यंत पाणी राहिल. याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने मेडिगड्डाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वे केला जात आहे. मेडिगड्डाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तेलंगणा सरकार प्रयत्न करीत असावा, अशी शंका सुध्दा नागरिकांमध्ये उपस्थित केली जात आहे. मेडीगड्डाच्या पाण्याची पातळी वाढविल्यास सिरोंचा तालुक्याती हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. याचा फटका शेकडो शेतकऱ्यांना बसणार आहे. भविष्यात सिरोंचा तालुक्यात ही अतिशय गंभीर समस्या निर्माण होणार आहे.\n६० किमीपर्यंत राहणार पाणी\nसिरोंचापासून जवळपास १५ किमी अंतरावर असलेल्या अंकिसाजवळ मेडिगड्डा बॅरेजचे बांधकाम केले जात आहे. सदर बॅरेज अतिशय मोठा आहे. या बॅरेजचे पाणी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे नेले जाणार आहे. बॅरेजपासून सुमारे ६० किमीपर्यंत पाणी साचणार आहे. म्हणजेच गोदावरी व प्राणहिता नदीतही पाणी राहणार आहे. ज्या शेतकºयांची शेती सखल भागात आहे, ती शेती वर्षभर बुडून राहणार आहे. सिरोंचा तालुकावासीयांसाठी भविष्यातील ही धोक्याची घंटा आहे. मात्र महाराष्टÑ शासन यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\n५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्ये बाधित\nअनेकांची जनता कर्फ्यूतून माघार\nजनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर\nनागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी\nयेथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य\nभूतकाळात जे झ���लं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/until-settlement-over-factories-are-closed-jayant-patil/", "date_download": "2020-10-01T02:07:19Z", "digest": "sha1:DKVLVMLGSKR5AXCR2HUEVT5H7BCBLOOT", "length": 28247, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद : जयंत पाटील - Marathi News | Until the settlement is over, the factories are closed: Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ न���्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nतोडगा निघेपर्यंत कारखाने बंद : जयंत पाटील\nया बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.\nतोडगा निघेपर्यंत कारखाने बंद : जयंत पाटील\nठळक मुद्देइस्लामपूरला ‘स्वाभिमानी’च्या पदाधिका-यांशी बैठक\nसांगली : ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, उपाध्यक्ष वसंतराव सुतार, महेश जगताप, भरत चौगुले यांनी सोमवारी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन दराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.\nप्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. संघटनेची ऊस परिषद दि. २३ रोजी आहे. ऊस परिषदेत दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपण पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद ठेवावेत, अशी विनंती त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती.\n...तर तोडी बंद पाडू, वाहतूक रोखणार : खराडे\nऊस दराचा तोडगा निघाला नाही, तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखानदारांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय तोडी सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या तोडी बंद पाडण्यात येतील. तसेच ऊस वाहतूक वाहने रोखण्यात येणार आहेत. वाहनांची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व राज्य सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.\nSangliJayant PatilSugar factoryसांगलीजयंत पाटीलसाखर कारखाने\nउत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका\nऊसतोडणी, वाहतूकदारांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा सोमवारपासून आंदोलन\nकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्त�� शुभारंभ\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\ncorona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट\nमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू\nउत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका\nकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\ncorona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट\nमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू\nएमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्��हत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/printers/epson+printers-price-list.html", "date_download": "2020-10-01T00:36:25Z", "digest": "sha1:GAGGHLNK7HS6DU6ZS2IMFU4TEI2B23LR", "length": 19408, "nlines": 480, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एप्सन प्रिंटर्स किंमत India मध्ये 01 Oct 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nएप्सन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएप्सन प्रिंटर्स दर India मध्ये 1 October 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 42 एकूण एप्सन प्रिंटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन एप्सन ल६५५ प्रिंटर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Mirchimart, Amazon, Indiatimes, Flipkart, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी एप्सन प्रिंटर्स\nकिंमत एप्सन प्रिंटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एप्सन DLQ 3|500 डॉट मॅट्रिक्स प्रिंटर Rs. 52,800 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,000 येथे आपल्याला एप्सन कँ१०० सिंगल फुंकशन इंकजेट प्रिंटर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nएप्सन प्रिंटर्स India 2020मध्ये दर सूची\nएप्सन पिसातुरमाते पाम 245 फ� Rs. 13530\nएप्सन तम T 82 381 थर्मल प्रिंट� Rs. 11136\nएप्सन ल६५५ प्रिंटर Rs. 22460\nएप्सन वष 4011 इ��कजेट प्रिंटर Rs. 13879\nएप्सन तम टँ८२ उब सिंगल फुं Rs. 13450\nएप्सन मी ऑफिस ८२वड सिंगल फ Rs. 8000\nएप्सन ऑफिस मी ऑफिस ९००वड म Rs. 10000\nदर्शवत आहे 42 उत्पादने\nरस 5000 20001 अँड दाबावे\nएप्सन पिसातुरमाते पाम 245 फोटो प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन तम T 82 381 थर्मल प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Monochrome Laser\nएप्सन वष 4011 इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन तम टँ८२ उब सिंगल फुंकशन प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Thermal Inkjet\nएप्सन मी ऑफिस ८२वड सिंगल फुंकशन इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Inkjet\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन ऑफिस मी ऑफिस ९००वड मुलतीफुन्कशन इंकजेट प्रिंटर प्रिंट कॉपी & स्कॅन\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन मी 10 सिंगल फुंकशन इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन तम उ२२० उब पॉईंट ऑफ साले प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन ल८०० इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन LQ 310 सिंगल फुंकशन डॉट मॅट्रिक्स प्रिंटर\nएप्सन PLQ 20 सिंगल फुंकशन इम्पॅक्ट डॉट मॅट्रिक्स प्रिंट\n- प्रिंटिंग मेथोड Dot matrix\nएप्सन फक्स 875 डॉटमॅट्रिक्स प्रिंटर व्हाईट\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन LQ 50 डॉट मॅट्रिक्स प्रिंटर ब्लॅक\n- प्रिंटिंग मेथोड Dot matrix\nएप्सन M 100 सिंगल फुंकशन प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Print\nएप्सन पॉईंट ऑफ साले सिस्टिम ट्मट्८८१व कलर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Color\nएप्सन पॉईंट ऑफ साले सिस्टिम त्मु२२० हिंग कॉस्ट परफॉर्मन्स प्रिंटर्स\n- प्रिंटर तुपे Dot Matrix\n- प्रिंटिंग मेथोड Laser\nएप्सन डॉट मॅट्रिक्स PLQ20 कलर प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Dot matrix\nएप्सन पाम 245 इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन लव 300 लॅबेलवोर्क्स मोनोचंरोमे लेबल प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Label Printer\nएप्सन टँ६० इंकजेट प्रिंटर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet Printer\nएप्सन कॅ११कंद२८२०१ एक्स्प्रेशन फोटो क्सप 950 वायरलेस कलर फोटो प्रिंटर विथ स्कॅनर अँड कॉपीर\n- प्रिंटिंग मेथोड Inkjet\nएप्सन LQ 300 आई प्रिंटर\n- प्रिंटर तुपे Dot Matrix\n- प्रिंटिंग मेथोड Dot Matrix\nएप्सन LQ 2190 सिंगल फुंकशन डॉट मॅट्रिक्स प्रिंटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3650/", "date_download": "2020-10-01T00:57:07Z", "digest": "sha1:33SSQXVRHEL2ZG4W5LRRZ52LT6X7WJXY", "length": 25493, "nlines": 121, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nराज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई, दि.१३: राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआज निदान झालेले ११,८१३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील\nमुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,५५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,९५४), मृत्यू- (६९९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३१४)\nठाणे: बाधित रुग्ण- (१,०९,७०३), बरे झालेले रुग्ण- (८६,९२३), मृत्यू (३१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५८९)\nपालघर: बाधित रुग्ण- (१९,८९७), बरे झालेले रुग्ण- (१३,७७१), मृत्यू- (४६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६६०)\nरायगड: बाधित रुग्ण- (२१,८१३), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६१६)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (२४४९), बरे झालेले रुग्ण- (१५३६), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२१)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)\nपुणे: बाधित रुग्ण- (१,२२,०२०), बरे झालेले रुग्ण- (७८,८३८), मृत्यू- (२९५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०,२२५)\nसातारा: बाधित रुग्ण- (६५५२), बरे झालेले रुग्ण- (४१३२), मृत्यू- (२०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१३)\nसांगली: बाधित रुग्ण- (५४२१), बरे झालेले रुग्ण- (२९५५), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९७)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,०१३), बरे झालेले रुग्ण- (५६३०), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०७१)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१३,१५५), बरे झालेले रुग्ण- (७६८५), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५८)\nनाशिक: बाधित रुग्ण- (२३,५०३), बरे झालेले रुग्ण- (१५,०४३), मृत्यू- (६३१), इतर कारणांमुळे झालेल��� मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२९)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (११,५६१), बरे झालेले रुग्ण- (७९०२), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३६)\nजळगाव: बाधित रुग्ण- (१६,२७८), बरे झालेले रुग्ण- (११,००४), मृत्यू- (६५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२०)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (१०८८), बरे झालेले रुग्ण- (६७२), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)\nधुळे: बाधित रुग्ण- (४४६१), बरे झालेले रुग्ण- (२९७५), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४६)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (११,६४९), मृत्यू- (५५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२५)\nजालना: बाधित रुग्ण-(२८५३), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१८)\nबीड: बाधित रुग्ण- (२३५३), बरे झालेले रुग्ण- (६३७), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७२)\nलातूर: बाधित रुग्ण- (४६२८), बरे झालेले रुग्ण- (२०७४), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७४)\nपरभणी: बाधित रुग्ण- (१२९०), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३५)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (६२३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)\nनांदेड: बाधित रुग्ण- (३५४५), बरे झालेले रुग्ण (१५८९), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०६५), बरे झालेले रुग्ण- (१४१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६५)\nअमरावती: बाधित रुग्ण- (३२०१), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४०)\nअकोला: बाधित रुग्ण- (३१३६), बरे झालेले रुग्ण- (२५३४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६७)\nवाशिम: बाधित रुग्ण- (१०४७), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (१२८१), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७२)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१८३३), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्य��- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)\nनागपूर: बाधित रुग्ण- (११,१५१), बरे झालेले रुग्ण- (४११६), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७२७)\nवर्धा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)\nभंडारा: बाधित रुग्ण- (४४३), बरे झालेले रुग्ण- (२७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (७१३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (९३२), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (३५४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (५८६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८)\nएकूण: बाधित रुग्ण-(५,६०,१२६) बरे झालेले रुग्ण-(३,९०,९५८),मृत्यू- (१९,०६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४९,७९८)\n(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४१३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा –३१, जळगाव -४, पुणे -३, नाशिक -३,पालघर -३, लातूर -२, उस्मानाबाद -२, रायगड -१, वाशिम -१ आणि औरंगाबाद -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\n← औरंगाबाद जिल्ह्यात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू\nकरप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान →\nऔरंगाबाद जिल्ह्यात 223 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 2373 कोरोनामुक्त\nस्पेशल रिकव्हरी रुम सुरू करण्याचे जिल्हाधिकारी उद��� चौधरी यांचे निर्देश\nकोरोनासोबत जगताना ‘एसएमएस’ त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/thane-local-news/rickshaw-in-front-of-bus-stop/articleshow/72482977.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:05:43Z", "digest": "sha1:7AO4M74TYMH3AWXIIHQCWDW73WLSHHEC", "length": 8863, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nठाणे : पश्चिमेला पोखरण रस्ता क्र. २ ओसवाल पार्क. उर्वी पार्क येथे असलेल्या टीएमटीच्या बसस्टॉपच्या समोर व आजूबाजूला टेम्पोचालक आणि रिक्षाचालक गाड्या उभ्या करतात. बसस्टॉप कुठे आहे हे शोधावे लागते. - भरत कदम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभ��ती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nबाकडी हटवा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरहदारी आणि पार्किंग Thane\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nगरीब, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी बनणार २० कोटी करोना लशी\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/who-says-there-is-a-meeting-between-congress-and-ncp-i-dont-know-says-sharad-pawar/articleshow/72017679.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T02:41:56Z", "digest": "sha1:YHYPP62FZQAPAE5ZEICEFPXYAFP3CX4M", "length": 15569, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता आघाडीत जुंपली; दिरंगाईला काँग्रेस जबाबदारः राष्ट्रवादी\nसत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले मतभेद उघड झालेत. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचं खापर फोडलंय.\nमुंबईः सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले मतभेद उघड झालेत. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचं खापर फोडलंय. तसंच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच घेऊ, असंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. यामुळे सत्तास्थापनेचा पेच आणखीनच वाढला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोअर कमिटीची बैठक होतेय. तर काँग्रेसची दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द झाल्याचं सांगण्यात येतंय.\nराज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची चर्चा करून महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रावादीच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि सत्तास्थापनेवर मार्ग निघेल, असं बोललं जात होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी काँग्रेससोबतच्या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. काँग्रेस कुठलीही बैठक होणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय.\nसरकार की राष्ट्रपती राजवट\nसत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसचा कुठलाही निर्णय न झाल्यानं अखेर राज्यपालांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. परंतु सत्तास्थापनेबाबत अजूनही काँग्रे���चा निर्णय न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सत्तास्थापनेबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही काल दिवसभर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. पण काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतला नाही. यावर आमची काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली आहे. यामुळे आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही, असं अजित पवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं.\nहम होंगे कामयाब; राऊत यांचे सूचक वक्तव्य\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. लीलावती रुग्णालयात जाऊन पवारांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राऊत यांना छातीत दुखू लागल्याने काल लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.\nसेनेच्या हालचालींबाबत भाजपचे 'वेट अँड वॉच'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nनागपूरपोलिस स्टेशनमधी��� हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/08/tukaram-mudhe-sandip-joshi.html", "date_download": "2020-10-01T02:16:38Z", "digest": "sha1:7HP7ALYKXMQPMREAVVYCVAG4M7DROVQC", "length": 10180, "nlines": 106, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "मुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती - महापौर संदीप जोशी - KhabarBat™", "raw_content": "\nHome नागपूर मुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती - महापौर संदीप जोशी\nमुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती - महापौर संदीप जोशी\nनागपूर, ता. २६ : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, त्यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती. त्यांच्यासोबत मतभेद झाले मात्र ते कामाच्या बाबतीत होते. वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.\nमहापौर संदीप जोशी म्हणाले, जनप्रतिनिधी याच शहरात लहानाचे मोठे झाले आहे. या शहराचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. नागरिकांच्या समस्या माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी प्रत्येक जनप्रतिनिधींशी समन्वय ठेवायलाच हवा. आम्हाला घेऊन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते. त्यामुळे त्यांची बदली झाली असली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. लोकांना घेऊन चालले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. ही बदली शासनाने केली आहे. आता शासन आमचं नाही. सन २०१९ पूर्वीची पाच वर्षे वगळता शासन काँग्रेसचं होतं. त्याही काळात अनेक आयुक्त आलेत. परंतु प्रत्येकासोबत आमचे मित्रत्वाचे संबंध होते. यापुढे जे आयुक्त येतील त्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आम्ही ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहू, असेही ते म्हणाले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/12-year-old-girl-raped-chinchwad-pune/", "date_download": "2020-10-01T00:10:40Z", "digest": "sha1:I6EZR4RUD2CXOSSQ6GSTDKWIWE2KFVDN", "length": 15520, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यातील चिंचवड परिसरात 19 वर्षाच्या तरुणाकडून 12 वर्षाच्या मुलीवर 'बलात्कार' | 12 year old girl raped chinchwad pune | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nपुण्यातील चिंचवड परिसरात 19 वर्षाच्या तरुणाकडून 12 वर्षाच्या मुलीवर ‘बलात्कार’\nपुण्यातील चिंचवड परिसरात 19 वर्षाच्या तरुणाकडून 12 वर्षाच्या मुलीवर ‘बलात्कार’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड येथे खेळत असलेल्या १२ वर्षाच्या चिमुरडीवर तू मला खूप आवडते, असे सांगून एका १९ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. अदित्य युवराज पवार (वय १९, रा. विद्यानगर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे.\nयाप्रकरणी मुलीच्या ३२ वर्षीय आईने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही १२ वर्षाची मुलगी घराच्या पाठीमागे खेळत होती. त्यावेळी अदित्य पवार हा तिथे आला व त्याने या मुलीला तू मला आवडते, असे म्हणून ओळख निर्माण केली. तिला त्याने पळवून नेऊन खदानीमध्ये तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार दोन तीन वेळा झाला. याची माहिती तिच्या आईला मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अदित्य पवार याला अटक केली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n15 मार्च राशीफळ : मीन\nCOVID-19 : पाकिस्तान, नेपाळसह ‘या’ 5 देशालगतच्या सीमांमधून भारतात ‘एन्ट्री’ बंद \nपुण्यातील उंड्रीत गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही\n होय, ‘करोना’च्या दहशतीमुळे ‘नवरा-नवरी’मध्ये…\n‘निष्ठूर’ आईनं स्वतःच्या प्रियकराचं ‘लग्न’ पोटच्या मुलीशी…\nCoronavirus : ‘करोना’ग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडला आणखी 5 कोरोनाग्रस्त रुग्ण, राज्यात कोरोनाचे 31 रुग्ण…\nपाठीत गोळी घुसली मात्र 3 दिवस झाडाखालीच राहिला पडून\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी…\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26…\nबिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण \nकोलकता नाइट रायडर्सविरूध्द विस्फोटक खेळी करत रोहित शर्मानं…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nVideo : ‘मी मास्क घालत नाही’ म्हणणाऱ्या…\n29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे…\nलॉकडाउन नंतर मुकेश अंबानींनी प्रत्येक तासाला कमावले 90 कोटी…\nश्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’च्या…\nजाणून घ्या कोणत्या गोष्टींपासून बनवलं जातंय…\nआता नागपूर पोलिसही तातडीच्या वेळी देणार सीपीआर\nCoronavirus : औरंगाबादमध्ये ‘करोना’चा पहिला…\n‘कफ’ अन् ‘खोकला’ हैराण करतोय \nतब्बल 12 हजार रुद्राक्षांपासून बनवले सिटी स्कॅन मशीनसारखे…\nराज्यात एकही ‘कोरोना’ग्रस्त नाही, राज्याचे…\nखासगी डॉक्टरांनी ‘टीबी’ रूग्णांची माहिती न…\nग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का \nगरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nउत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\nChanakya Niti : संकट आल्यावर ‘या’ तीन गोष्टी…\nPune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या…\nUddhav Thackeray : ‘कोरोना’विरुद्ध ’ही’ मोहीम…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शक��े मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nवहिनीला कंटाळून कोर्टात पोहोचला दीर, म्हणाला – ‘तसले…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर,…\nपिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 399 पोलीस शिपाई ते सहाय्यक…\n29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे दिवस, वाचा…\nBabri Masjid Case : सगळे निर्दोष तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का असदुद्दीन ओवेसींकडून अनेक प्रश्न\nकुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल अहमद यांचे 91 व्या वर्षी निधन, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शोक प्रकट\nPM-Kisan स्कीम : 6 महिन्यात करावं लागेल ‘हे’ काम अन्यथा नाही मिळणार 6000 रूपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nashik-news-baburao-sonar-passes-away", "date_download": "2020-10-01T01:34:26Z", "digest": "sha1:YS4T37TZKVV6S5THNO5FACYJVA6KNV5R", "length": 3300, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik news baburao sonar passes away", "raw_content": "\nआयमाचे माजी अध्यक्ष बाबुराव सोनार यांचे निधन\nआयमाचे माजी अध्यक्ष व महात्मा नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष बाबुराव सोनार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nआयमाच्या स्थापनेत बाबुराव सोनार यांनी मोलाचे योगदान दिले आले होते. महात्मा नगर येथील गणेश मंदिरात ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट आदर्श निर्माण केला.\nगणपती मंदिरात दिवाळी पाडवा पहाट हा उपक्रम बाबुराव सोनारे यांच्या प्रयत्नातुन साकारला आहे. निवेक क्लब मधील टेबल टेनिस खेळात त्यांचा विशेष हातखंडा होता. आयमा व निवेक संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप सोनार यांचे ते वडील होत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/jammu-and-kashmir-farmers-visit-in-pune", "date_download": "2020-10-01T01:12:07Z", "digest": "sha1:HR5FXYQF4OQ72VXBGAYDO2PQ6TOU67LD", "length": 6682, "nlines": 74, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jammu and kashmir farmers visit in pune", "raw_content": "\nकाश्मीरच्या नवीन अध्यायाला पुणेकरांची साथ\nकाश्मीरच्या शेतकऱ्यांनी पुण्यात भेट\n-गेल्या वर्षी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे. तेथील अनेक शेतकरी आणि उद्योजक नवनवीन प्रयोग करत असून, त्याला पुणेकरांची देखील साथ मिळत आहे.\nपुण्यातील काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून, नुकतेच सेंटर फॉर स्ट्रॅटेजीक रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 91 टक्के लोकांनी जम्मू - काश्मीरमधील बदलांचा देशामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल, असे विश्वास व्यक्त केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी काश्मीरच्या शेतकऱ्यांनी पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने कृषी महाविद्यालय, दूध फॅक्टरी, आधुनिक गोठा या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या.\nयावेळी त्यांनी खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शेती व्यवसायासाठी उपयुक्त आधुनिक गोष्टींविषयी या दौ-यातून माहिती मिळाली. कलम ३७० च्या निरस्तीकरणाच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योगधंदे सुरु होतील, अशी आशा आहे. कलम ३७० रद्द केल्याने तेथील उद्योगांना चालना मिळेल, तरुणांना रोजगार मिळतील आणि जम्मू-काश्मिरचा विकास होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले होते.\nकेंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्यातील कलम ३७० च्या निरस्तीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर तेथील नागरिक, शेतकरी यांना देशातील इतर भागांशी जोडण्याचे काम सध्या सुरु आहे.\nयासंदर्भात बोलताना जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. विनय चाटी म्हणाले की, केंद्र सरकारने कलम 370 आणि 35 (ए) रद्द केल्यामुळे अनेक प्रश्नांनसंदर्भात निर्माण झालेले गैरसमाजाचे धुके नष्ट होईल. काश्मीर संदर्भात प्रकाशित झालेल्या सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी तेथील बदलांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आशा प्रकारे लोकांनी काश्मीर खोऱ्यातील बदलांवर शिक्केमोर्तब करणे गरजेचे होते. त्याहीपेक्षा काश्मीरमधील लोकांनी या बदलांचे स्वागत करणे गरजेचे होते.\nबदल झाल्यानंतर आपण त्या परिसरात प्रवास केलेला आहे. तेथील लोकांनी ही बदलांना सकारत्मक प्रतिसाद दिला आहे, असेही विनय चाटी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/yin-summer-youth-summit-2017-12445", "date_download": "2020-10-01T01:10:55Z", "digest": "sha1:LOYAVMSBTZPCEZKKS3CLRQEJTFV5FJ5S", "length": 18311, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "YIN Summer Youth Summit 2017 | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे : नांगरे पाटील\nभीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे : नांगरे पाटील\nभीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे : नांगरे पाटील\nमंगळवार, 6 जून 2017\nपुणे : ''शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे,'' अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nपुणे : ''शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे,'' अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\n'सकाळ'च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठाने आयोजित केलेल्या 'यिन समर यूथ समिट २०१७'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात रविवारी सकाळी 'समिट'चे उद्‌घाटन झाले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, 'सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, स्पेक्‍ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील, 'यिन'चे प्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते.\nनांगरे पाटील म्हणाले, ''स्वामी विवेकानंद म्हणतात तसे, एक कल्पना उचलून तुम्ही त्यावर स्वतःला झोकून द्या. चिकाटी आणि साधनेतून यश मिळणे निश्‍चित आहे. महत्त्वाचे म्हणजे वाचनाची सोबत कधीही सोडू नका. प्रेरणा मिळविण्यासाठी पुस्तकासारखा मित्र नाही.''\nदरम्यान, आपल्या प्रेरणास्थान असलेल्या वक्‍त्यांकडून थेट त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकण्यासाठीचा विद्यार्थ्यांमधील वाढता उत्साह, मान्यवरांचे अतिव मोलाचे मार्गदर्शन अन्‌ त्यांच्या व्याख्यानातून मिळणारी न संपणारी ऊर्जा अशा उत्साही वातावरणात दीपप्रज्वलनानंतर समिट सुरू झाली. सुतार यांनी प्रास्ताविक केले.\n'यिन'च्या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण\n'यिन'च्या स्वयंसेवकांना पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे मर्यादित कालावधीचे विशेष प्रशिक्षण देऊन या तरुणांना अधिक कौशल्य प्राप्त करून देण्याची घोषणा या वेळी विश्वास नांगरे पाटील यांनी केली. तसेच स्वयंसेवकांना 'विशेष पोलिस ऑफिसर' म्हणून प्रमाणपत्रही दिले जातील, असे पाटील यांनी सांगितले.\nशॉर्टकटच्या मागे धावू नका : कुलगुरू\n'आपल्यातील बलस्थाने ओळखा. आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे ठरवा आणि एक निश्‍चित ध्येय घेऊन पुढे जात राहा; पण लक्षात ठेवा, कधीही शॉर्टकट पकडू नका. खऱ्या यशासाठी शॉर्टकट्‌स कधीही उपयोगी ठरत नाहीत,'' अशा शब्दांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\n'सकाळ'च्या 'यिन समर यूथ समिट २०१७'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी 'सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे डॉ. संजय चोरडिया, 'निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे निलय मेहता, 'जेएसपीएम'चे विजय सावंत आदी उपस्थित होते.\nकरमळकर म्हणाले, ''आपली वाट योग्य दिशेने पुढे चालण्यासाठी युवावस्थेत योग्य गुरूची आवश्‍यकता असते. गुरूच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आपल्यातील चांगले काय, हे उलगडून सांगतो तो गुरू.'' चांगले चारित्र्य ही खरी संपत्ती असते. आज शाळा-महाविद्यालयांतूनदेखील 'कॅरेक्‍टर एज्युकेशन' देण्याची गरज आहे. त्यातूनच पुढची पिढी घडणार आहे आणि नव्या भारताला घडविणार आहे, असेही त्यांनी सांगितल��.\n'स्मार्ट सिटी'द्वारे जीवनमान सुधारणार : कुणाल कुमार\nकमी स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त चांगले काम करणे व भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आधीपासूनच सावधगिरी बाळगत त्यानुसार विकासकामांची आखणी करणे म्हणजे 'स्मार्ट' कार्यपद्धती होय. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून नेमकी हीच गोष्ट साध्य केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे आगामी काळात विकासकामे करून नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले.\n'सकाळ'च्या 'डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे(यिन) आयोजित 'यिन यूथ समर समिट २०१७'चे रविवारी उद्‌घाटन झाले. या वेळी कुणाल कुमार यांनी समिटमध्ये सहभागी युवकांशी संवाद साधत स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत विविध गोष्टींची महिती दिली.\nकुणाल कुमार म्हणाले, ''स्मार्ट सिटी प्रकल्प हा महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, आर्थिक विकास आणि शाश्वत विकास करणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील.''\nसुशासन, प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप, करिअरच्या नव्या संधी अशा विविध विषयांवरील तरुणाईच्या प्रश्‍नांना कुणाल कुमार यांनी उत्तरे दिली.\nप्रशासनातील निष्क्रियेतेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना कुमार म्हणाले, ''प्रशासनामध्ये अधिक चांगले काम केले, म्हणून कुणाला 'इन्सेंटिव्ह' दिले जात नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले, नाही केले किंवा चुकीचे काम केले, तरी त्याला एकसारखेच मानधन मिळते. याउलट चांगले काम करताना त्या अधिकाऱ्याकडून छोटीसी जरी चूक झाली, तर तिच्याबाबत जास्त बोलले जाते. पण अनेक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे प्रशासनाला सरसकट निष्क्रिय म्हणणे योग्य नाही.''\nस्वतःच्या फिटनेसचे रहस्य सांगताना कुणाल कुमार म्हणाले, ''व्यायामामुळे तणाव दूर करण्यास मदत होते. मात्र, तरीही दिसणाऱ्या शरीरापेक्षा अंतःर्मन अधिक मजबूत करणे म्हणजे खरा फिटनेस आहे. त्यासाठीच मी शरीर आणि मनाचीही साधना करतो.''\n'चांगल्या कामासाठीचा हस्तक्षेप स्वीकारा'\nराजकारणात प्रशासनाचा हस्तक्षेप होतो का, याबाबत कुणाल कुमार म्हणाले, की आपल्याला निवडून दिलेल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असत��. त्यासाठी ते प्रशासनाकडे पाठपुरावा करतात; परंतु काही बाबतीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे शक्‍य होत नाही. अशा वेळी प्रशासकीय अडथळे सांगितल्यास ते समजून घेतात. काही वेळा त्यांच्याकडून हस्तक्षेप होतो; परंतु हस्तक्षेप चांगल्या गोष्टींसाठी होत असेल, तर प्रशासनानेदेखील तो आनंदाने स्वीकारावा.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे | यिन | स्मार्ट सिटी |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/national-news/", "date_download": "2020-10-01T01:38:18Z", "digest": "sha1:2KGE35B27SMDTMQF6EQFNFCJFQULC5KP", "length": 3698, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "national news Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘जर बाबरी पडली नसती तर….’\nनिर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी म्हणाले,’जय श्री राम \nबाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त\nबाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\n#HathrasCase : केंद्रातील मंत्री गप का \n#HathrasCase : तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात\nहाथरस प्रकरण : पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा\nबॉलिवूडचे तीन ‘बडे’ अभिनेते एनसीबीच्या रडारवर\nउत्तरप्रदेश : सामूहिक बलात्कारातील पीडितेचा मृत्यू; चार जणांना अटक\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/corona-death_19.html", "date_download": "2020-10-01T00:09:02Z", "digest": "sha1:3KN3KLS3HBNRXWF2WFKF36L2OHDHXF2U", "length": 9009, "nlines": 110, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "राष्ट्रवादीचे गटनेते, माजी नगराध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू #corona #death - KhabarBat™", "raw_content": "\nHome पुणे राष्ट्रवादीचे गटनेते, माजी नगराध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू #corona #death\nराष्ट्रवादीचे गटनेते, माजी नगराध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू #corona #death\nजुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते दिनेश दुबे (वय५८) यांचे आज पहाटे कोरानामुळे पुणे येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले.\nदिनेश दुबे यांच्या निधनामुळे जुन्नर शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.\nकाही दिवसापूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्���ाने पुणे येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले होते.\nमाजी आमदार वल्लभशेठ बेनके ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ,राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते.\nजुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मनाला चटका लावणारी ही घटना असून राष्ट्रवादी पक्षाचे व समाजाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. पक्षाचा एक लढवय्या नेता हरपला. मी त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो.\nदिनेश दुबे यांच्या निधनाबद्दल जुन्नर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रु��ारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/amravati/tribal-people-should-have-justice/", "date_download": "2020-10-01T01:22:24Z", "digest": "sha1:QLYMOVTYOQGLXDCRAMVNSQNZA6JS36YA", "length": 29404, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय - Marathi News | Tribal people should have justice | Latest amravati News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग ख���न' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमण���पूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nआदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय\nबिरसा मुंडा जयंती विशेष; ब्रिटिश सरकारविरुद्ध उभारला होता लढा\nआदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय\nअमरावती: आपल्या २५ वर्षांच्या अल्प आयुष्यात आदिवासींमध्ये स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. ‘आदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय’ अशी मागणी त्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यातील आदिवासींनी केली आहे.\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात़. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारांवर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजाविरुद्ध मोठा लढा उभारला होता.\nसन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळात उपासमारी व महागाईने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची नि:स्वार्थ अंतकरणाने सेवा केली़ ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले होते़ त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.\nसन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तीर-कमठा, भाले यांच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढविले होते़ सन १९०० मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पहाडावर आदिवासी जनतेला मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला. तद्नंतर रांची कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे अनन्वित छळ झाल्याने त्यांचे निधन झाले.\nआदिवासी आमदार कधी घेणार पुढाकार\nदेशातील झारखंड, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले दैवत मानतो़ झारखंड राज्यात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे़ परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिकारकाच्या नावाने सुरू करण्यात आली नाही. राज्यात आज २५ आदिवासी आमदार आहेत़ त्यांनी पुढाकार घेतला, तर बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना सुरू करण्यास सरकारला अवधी लागणार नाही. आता आदिवासी आमदार कधी पुढाकार घेणार, असा सवाल आदिवासींच्या संघटनेने केला आहे.\nधामणगावातील दोन हजार कार्यकर्ते जाणार नागपूरला\nआदिवासी बिरसा मुंडा यांच्या शुक्रवारी होणाºया जयंतीनिमित्त नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धामणगाव तालुक्यातील दोन हजार आदिवासी कार्यकर्ते नागपूरला जाणार आहेत.\nइतर राज्यात बिरसा मुुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना नाही. जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी, शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास तेच बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन ठरणार आहे़\n- प्रभुदास पंधरे, आदिवासी मानव संशोधन व सामाजिक संस्था, मुंबई\nचंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर\nमुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा\nशहानूरमधील डोहात बुडून दोन चुलतभावांचा मृत्यू\nसहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई\nमहिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वीकारला पदभार\nBMC ने केलेली कार्यवाही चुकीची\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nदिवाळीत कांदा गाठणार शंभरी\nपरतीचा पाऊस सोयाबीन, कपाशीच्या मुळावर\nबियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाक���स्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/commando-3-trailer-have-you-seen-trailer-movie-commando-3/", "date_download": "2020-10-01T01:33:36Z", "digest": "sha1:LWMYST6JPZX56ZKXC6ZN4WS5M73U7XSS", "length": 29535, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Commando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का? - Marathi News | Commando 3 Trailer : Have you seen the trailer for the movie Commando 3? | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nCommando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का\nकमांडो 3 हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट एक मसाला एन्टरटेन्मेंट असणार असल्याचे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे.\nCommando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का\nCommando 3 Trailer : कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का\nठळक मुद्देकमांडो 3 मध्ये आता करण सिंग डोगराला म्हणजेच विद्युतला ज्या खलायकाला तोंड द्यायचे आहे तो खलनायक देशातील नव्हे तर विदेशातील आहे. हा खलनायक लोकांचे ब्रेन वॉश करून भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना भडकवणार आहे.\nकमांडो या प्रसिद्ध चित्रपटाचा तिसरा भाग असलेला कमांडो 3 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात विद्युत जामवालचा ॲक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच या ट्रेलरमध्ये दमदार संवाद देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट एक मसाला एन्टरटेन्मेंट असणार असल्याचे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे.\nकमांडो 3 या चित्रपटाची निर्मिती आदित्य दत्त करत असून य चित्रपटात विद्युतसोबतच अदा शर्मा, अंगीर धर, गुलशन देवाईया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून याच ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतचा ॲक्शन अंदाज तर पाहायला मिळतोय तर त्याचसोबत अदा शर्मा देखील एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.\nकमांडो 3 मध्ये आता करण सिंग डोगराला म्हणजेच विद्युतला ज्या खलायकाला तोंड द्यायचे आहे तो खलनायक देशातील नव्हे तर विदेशातील आहे. हा खलनायक लोकांचे ब्रेन वॉश करून भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना भडकवणार आहे. हा हल्ला रोकण्यासाठी करण सिंग डोंगरा इंग्लंडला जाणार आहे. तो त्याच्या साथीदारांसोबत हा हल्ला रोकण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतो हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.\nया चित्रपटाचा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडत असून केवळ 24 तासांत या चित्रपटाला 17 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याविषयी विद्युत सांगतो, कमांडो 3 ला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत मी प्रचंड खूश असून कमांडो या चित्रपटाचे सगळेच भाग माझ्यासाठी खूप खास आहेत. या चित्रपटाच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळणार आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nअसा घडला जंगलीच्या शूटिंग दरम्यान अपघात, विद्युत जामवाल झाला जखमी\n​ विद्युत जामवाल बनला ‘जंगली’ पाहा, खास वर्कआऊट स्टंट्स\nCommando 2 Trailer Launch : विद्युत जामवालचा अ‍ॅक्शनपट ‘कमांडो २’ चा ट्रेलर आऊट\nखूपच इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी, वाचा ही अनटोल्ड लव्हस्टोरी\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nभारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा... इरफान खानची पत्नी सु��ापाने केली मागणी\nसलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था\n\"गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज कशी वाटत नाही\", हाथरस बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं म���ाठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/we-will-stand-strongly-for-the-overall-development-of-the-maratha-community-the-chief-minister/", "date_download": "2020-10-01T02:26:20Z", "digest": "sha1:77B5QUPBAPCJZ5PHJZHEWFWIDOZWLGI5", "length": 11613, "nlines": 132, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार- मुंख्यमंत्री - News Live Marathi", "raw_content": "\nमराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार- मुंख्यमंत्री\nNewslive मराठी- मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण, रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nराजकारण आणि समाजकारणात शंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते, मी गेली ४ वर्षे तेच करतोय. मात्र समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी मी पार पाडतच राहीन, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं\nदरम्यान, युवकांना बँकांनी कर्जे दिलीच पाहिजेत, बँकांचे काही प्रश्न असतील पण समाजाच्या युवकांसाठी शासन प्रयत्न करीत असून बँकांनी सहकार्य केलेच पाहिजे. यासाठी युवकांनी देखील बँकांवर दबाव वाढविला पाहिजे. असेही ते म्हणाले.\nTagged देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण\n“त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं”,चंद्रकांत पाटलांना टोला\nNewslive मराठी- विरोधी भाजपाकडून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या गोष्टीवरून टीका केली जात आहे. त्यामुळे सरकार विरूद्ध भाजपा यांच्यात शीतयुद्ध बघायला मिळत असून, अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. […]\nअंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट\nNewslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे […]\nमोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून\nNewslive मराठी- सिरसाळा, दि.17 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना […]\nगोपीनाथ मुंडे याचा अपघात की घात\nआपण काँग्रेसमध्ये परतणार नाही- नारायण राणे\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nअन्यथा रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल- शरद पवार\nदिल्लीतील परिस्थिती पाहता ��वारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील\nईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bhagyalikhitastro.com/career-2/", "date_download": "2020-10-01T01:44:19Z", "digest": "sha1:2BVKOZNHBCJNQAQZSJBHPNJG7H2KJGS5", "length": 5747, "nlines": 39, "source_domain": "bhagyalikhitastro.com", "title": "Career – Best Astrologer Pune, Mumbai", "raw_content": "\nतुमच्या करिअर मधील तुम्हाला पडत असलेल्या 12 प्रश्नांची उत्तरे आजच जाणून घ्या..\nतुमच्या करिअर मधील तुम्हाला पडत असलेल्या 12 प्रश्नांची उत्तरे आजच जाणून घ्या व त्या नुसार तुमच्या करिअर ची अचूक रणनीती आखून स्वतःला यशस्वी करिअर घडवा आम्ही करिअर या विषया मधे आपणास खालील 12 प्रश्नांवर योग्य व अचूक मार्गदर्शन करतो.\nआपल्या प्रत्येकाच्या जीवनात करिअर हा विषय अतिशय महत्वाचा असतो. प्रत्येक जण आपले करिअर उत्कृष्ट व्हावे म्हणून सतत प्रयत्न करीत असतो. काहींना त्यात अनासायास यश मिळते तर काहींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक पालक आपल्या पाल्याच्या करिअर विषयी चिंतेत असतात. तसेच अनेक जण आपल्या भविष्यातील करिअर विषयी सतत चिंतेत असतात. अनेकांना आपले करिअर निवडता ना आल्याने अपयशाचा सामना करावा लागतो.\nम्हणूनच करिअर ची योग्य निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण योग्य व यशस्वी करिअर हेच व्यकितच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यास मदत करते. आणि म्हणूनच भाग्यलिखित मार्फत तुम्हाला तुमच्या करिअर मधील येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक व योग्य मार्गदर्शन केले जाते. ज्या योगे तुमचे जीवन सुखी होण्यास मोलाची मदत मिळते.\nमी नोकरी करावी कि व्यवसाय करावा \nमाझे नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असावे \nमाझा परदेशात जाण्याचा योग केव्हा आहे \nमाझा भाग्योदय कोठे आहे \nमाझी मित्र संगत कशी असेल \nमाझ्या जीवनातील भाग्योदयाची वर्षे कोणती आहेत \nमाझ्या जीवनात कोणत्या वर्षी चढ उतार जाणवतील \nमाझे शैक्षणिक योग काय आहेत ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )\nमाझे शैक्षणिक क्षेत्र कोणते असेल ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )\nमाझा शुभ अंक ( भाग्यांक ) कोणता \nमाझा शुभ वार कोणता \nमाझा शुभ रंग कोणता \nकोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल \nमी नोकरीत किंवा व्यवसायात संपूर्ण यश मिळवण्यासाठी तुम्ही कोणते टेक्निक वापरायला हवेत \nआमच्याकडे सल्ला घेतल्यावर होणारे फायदे\nकरिअर मधील अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी भाग्यलिखित मार्फत काही अध्यात्मिक व व्यवहारिक टेक्निक शिकवले जातात की ज्या मुळे तुमच्या करिअर मधील सर्व अडचणी नष्ट होण्यास सुरवात होते . या उपायांचा कोणताही खर्च नाही.\nकरिअर मध्ये यशस्वी होण्यासाठीचे सर्व टेक्निक शिकवले जातात तसेच समुपदेशनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/03/blog-post_823.html", "date_download": "2020-10-01T01:16:08Z", "digest": "sha1:2EKCM4QZWMMPXJZ5LKGF5JHM44BP2VCD", "length": 4220, "nlines": 60, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे -", "raw_content": "\nजाणून घ्या पपई खाण्याचे फायदे -\nbyMahaupdate.in सोमवार, मार्च १६, २०२०\nस्वस्थ राहण्यासाठी दररोज फळ खाणे महत्त्वाचे असते. अनेक आजारांचे माहेरघर आपले पोट आहे. त्यामुळे पोट चांगले ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.\nजाणून घ्या पपई खाण्याचे फायदे -\nअर्ध्या पपईत जवळपास 59 कॅलरीज असतात. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि काही प्रमाणात बी आणि डी सुद्धा पपईत असते.\nपपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी. जे लोक नित्यनेमाने पपई खातात, त्यांना कॅन्सरचा धोका कमी असतो. पपईमध्ये कॅल्शिअमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाड मज\nमात्र काही आजारांमध्ये पपई खाऊ नये. शिवाय गर्भवती स्त्रियांनीदेखील पपईचे सेवन करु नये. विशेष परिस्थितींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपई खावी.\nपपईमध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असलेले फायबर भरपूर प्रमाणात असतं. पपईत असलेले फायबर कॅलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं.\nपपईत पपेन नावाचे एंजाईम असतं. त्याच्यामुळे पचनशक्ती वाढते. पपईतून मिळणा-या व्हिटॅमिनमुळे त्वचा स्वस्थ आणि चमकदार होण्यासाठी मदत मिळते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/23/students-parents-should-create-awareness-for-waste-free-city-mayor-babasaheb-vakale/", "date_download": "2020-10-01T01:00:37Z", "digest": "sha1:MY3OLR6DNTJVTXJQU5AUGKPH6WQHSA3S", "length": 15011, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी - महापौर बाबासाहेब वाकळे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar City/कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी – महापौर बाबासाहेब वाकळे\nकचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी – महापौर बाबासाहेब वाकळे\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- माझे शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, अशी मानसिकता सर्वांनीच तयार करणे आवश्यक आहे. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे नवीन पिढी घडविण्याचे महत्वाचे काम करतात. त्यांनी विद्यार्थ, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास जनजागृती होईल. शहर कचरामुक्त होण्यासाठी शाळांचे व शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.\nस्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती व उपाययोजनांसाठी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा महापौर वाकळे यांच्या पुढकारातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपायुक्त सुनील पवार, नगरसेवक मनोज कोतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अजय चितळे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.\nमहापौर वाकळे म्हणाले की, स्वच्छतेबाबत आपल्या शहराला चांगले मानांकन कसे मिळेल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपल्याला पारितोषिक मिळू शकते. शाळांनी त्यांचा परिसर स्वच्छ राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात. अशा शाळांना मनपाकडून पारितोषिके देण्यात येतील, असेही ते म्हणाले.\nउपायुक्त पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची सविस्तर माहिती दिली. सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पालिकेला ओडीएफ प्लसचे मानांकन मिळाले असून, यापुढील काळात आपल्याला ‘ओडीएफ++’चे मानांकन मिळवायचे आहे. तसेच आता कचरामुक्त शहर करावयाचे आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी घरोघरी घंटागाडी पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nउपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या की, शहर स्वच्छतेबाबत सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना शालेय परिसर व आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणेबाबत माहिती दिल्यास निश्चीतच शहर स्वच्छतेमध्ये भर पडेल.\nनगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने थ्री स्टार नव्हे तर फाईव्ह स्टार मानांकन मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी सर्व नगरकरांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.अजय चितळे म्हणाले की, शाळांनी परिसर स्वच्छ ठेवावा. शिक्षकांनी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले संपूर्ण योगदान द्यावे.\nविद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक जमा करावे : महापौर\nविद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यास त्यांच्यामार्फत पालकांमध्येही जागृती होईल. कचरा घंटागाडीतच टाकला जाणे आवश्यक आहे. कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये. जनजागृती झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍याचे प्रमाण कमी होईल व पर्यायाने शहर स्वच्छ राहील. तसेच विद्यार्थ्यांनी ‘प्लॅस्टिक मुक्त शहर’ करण्यासाठी त्यांच्या घरातील प्लॅस्टिक गोळा करून मनपास दिल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोबदला दिला जाईल, अशी घोषणाही महापौर वाकळे यांनी यावेळी केली.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्र���य व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/17/this-decision-will-get-the-farmer-out-of-the-financial-crisis/", "date_download": "2020-10-01T02:33:58Z", "digest": "sha1:NNAFCO7XQT42SH35CLDXKT2TKANJFY2U", "length": 10826, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'या' निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nHome/Ahmednagar News/‘या’ निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल\n‘या’ निर्णयामुळे श��तकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल\nअहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे.\nकेंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला.\nकांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश मिळत होते. शेतकऱ्यांना मात्र अनेकदा तोटा सहन करावा लागत असे. २०१४ मध्ये लाखो टन कांदा भावाअभावी शेतामध्येच सडला होता.\nमागील वर्षी उत्पादन घटल्याने दर गगनाला भिडले. ते कमी करण्यात केंद्राला अपयश आले. या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीवनावश्य वस्तूंमधील डाळी, खाद्य तेले व कांद्यावरील नियंत्रण हटवले.\nत्यामुळे शेतकरी वर्गाला परराज्यात कांदा विक्रीची मुभा मिळेल. त्यासंदर्भात लवकरच कायदा संमत होणार आहे. निर्यातीवर बंधने न घातल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गास या निर्णयाचा फायदा होईल.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/26/news-2644/", "date_download": "2020-10-01T01:25:57Z", "digest": "sha1:LQB6MPWYOS4CUIHAK3VJBG3EOFEBJSBT", "length": 11360, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Maharashtra/कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार\nकोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिका वाढवणार\nपुणे दि.२६: कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.\nपी एम पी एल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.\nबैठकीस पी एम पी एल च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नयना गुंडे, सह व्यवस्थापक अजय चारठणकर,सुनील बुरसे,अनंत वाघमारे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.\nपुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण २ हजार ३४२ रुग्णवाहिका असून सध्���ा कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत.\nत्यासाठी पी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.\nया सर्व रुग्णवाहिकांना जी पी एस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वॉर्डनिहाय या रुग्णवाहिका थांबवण्यात येतील.\nरुग्णांना नेण्यासाठी जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्डमुळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने दाखल करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पीपीई किट,मास्क,ग्लोव्हज हे घालणे अनिवार्य राहील .\nकोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतीलअसे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.\nपी एम पी एल कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल असे पी एम पी एल च्या श्रीमती गुंडे यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने ��वालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-corona/", "date_download": "2020-10-01T01:43:07Z", "digest": "sha1:LZGRY4QA5JU5KICYECQYLU2TBFNGEZKY", "length": 2973, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown Corona Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: लॉकडाउनच्या दहा दिवसात तब्बल साडे सहा हजार रुग्णांची वाढ\nजुलै महिना ठरतोय घातक; 23 जुलैपर्यंत वाढले तब्बल 11 हजार रुग्ण, 178 जणांचा मृत्यू, लॉकडाउनचा परिणाम शून्य एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mla-dheeraj-deshmukh-appeals-latur-people-stay-home-51640", "date_download": "2020-10-01T01:24:19Z", "digest": "sha1:A5CQB3UH7RXPFWECGU6DNSPN5QKIRR2F", "length": 14023, "nlines": 197, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mla Dheeraj Deshmukh Appeals to Latur People to Stay at Home | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख\nपोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख\nपोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख\nपोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख\nपोलिसांची काळजी प्रत्येकाच्या आईसारखीच : धीरज देशमुख\nशनिवार, 28 मार्च 2020\nआपल्यावर आलेल्या या संकटावर घरात बसून मात करा. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या घरातील एक सदस्य या नात्याने मी आपल्याला हे कळ���ळीचे आवाहन करत आहे,अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी लातूरकरांशी संवाद साधला\nलातूर : ''मी हात जोडून पून्हपून्हा विनंती करतो, प्रत्येकाने घरात बसून रहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. ‘कोरोना’चा फैलाव होईल अशी कुठलीही घोडचूक करून नका. कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नका. अधिक गंभीर व्हा. आपल्यावर आलेल्या या संकटावर घरात बसून मात करा. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर तुमच्या घरातील एक सदस्य या नात्याने मी आपल्याला हे कळकळीचे आवाहन करत आहे,'' अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी लातूरकरांशी संवाद साधला.\nघरात बसून रहा, या सूचनेचे मी तंतोतत पालन करत आहे, असे सांगत देशमुख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांशी संवाद साधायला सुरवात केली. ते म्हणाले, ''कोरोन अद्याप आपल्या जिल्ह्यात शिरला नाही. तो शिरणार नाही, याची जबाबदारी तुम्हाला-आम्हाला घ्यायची आहे. आपण घरात बसून राहीलो, तरच आपल्याला ‘कोरोना’वर मात करता येईल. आपले कुटूंब, आपला परिसर, आपला जिल्हा ‘कोरोना’मुक्त ठेवता येईल.''\n''ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असतील तर तातडीने वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. साधा आजार असला तरी घराबाहेर पडू नये. स्वत:हून होम क्वारंटाईमध्ये रहावे. संचारबंदी लागू होण्याआधी पुण्या-मुंबईहून अनेकजण लातूरात परत आले आहेत. ते आपलेच नागरिक आहेत. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू नका. बाहेरून आलेल्यांमध्ये ‘कोरोना’सारखी लक्षणे असतील तर त्यांनीही तातडीने योग्य ते उपचार घ्यावेत. सरकार, प्रशासनाकडून सांगितल्या जाणाऱ्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. काहींनी अजूनही ‘कोरोना’ला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही,'' असे करून चालणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.\nदेशमुख म्हणाले, ''सध्या पोलिसांची सक्ती, प्रशासनाची सक्ती पहायला मिळत आहे. प्रत्येकजण घराबाहेर पडू नका, असे सांगत आहेत. पोलिसांची काळजी ही आपल्या प्रत्येकाच्या आईसारखीच आहे, असे समजून त्यांना सहकार्य करा. यात पोलिसांचा कसलाही फायदा नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठीच ‘घरी बसा’, असे सांगत आहेत. एकाला कोरोना झाला तर अख्खे गाव, तालूका, जिल्हा ‘कोरोना’च्या सावटाखाली येईल. त्यामुळे आत्ताच घरी बसून राहणे गरजेचे आहे,''\nआपण सगळेच एका स्पीडने जीवन जगत होतो. या भरधाव वाहनाच्या खिड���ीतून आपल्याला बाहेरचे दृष्य स्पष्ट दिसत नव्हते. पण, आता वेग मंदावला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण आपण अनुभवायला हवे. कुटूबांसोबत रहायला हवे. वेगवेगळे छंद जोपासायला हवेत. हेच आयुष्यातील खरे सौंदर्य आहे.\n- धीरज देशमुख, आमदार\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात\nपंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदारांचा कृषी मंत्र्यांना बांधावरून फोन..\nपरभणी ः माझ्या परभणी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहेत. यंदा चांगली...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार\nजामखेड : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला व माजी मंत्री राम शिंदे यांना जय...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआमदार लातूर latur तूर फेसबुक सरकार government प्रशासन administrations आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/astrology-marathi", "date_download": "2020-10-01T00:25:07Z", "digest": "sha1:WIOLRMKYU3SQHZH6JGGFOKLPSWY7LHA3", "length": 6544, "nlines": 119, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "भविष्य | राशिफल | जन्म कुंडली | ज्योतिष | वास्तुशास्त्र | फेंगशुई | Astrology | Marathi Astro | Jyotish | Vastushasra", "raw_content": "\nऑक्टोबर 2020 महिन्यातील राशीफल\nआपल्या झोपण्याच्या खोलीतून या गोष्टी त्वरित बाहेर काढा\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nजर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n29 सप���टेंबर 2020 ला शनि होत आहे मार्गी, जाणून घ्या बचावाचे उपाय\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nउंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nनशीब बदलणारे 5 स्वप्न, आपल्या यापैकी कोणतं स्वप्न पडलं\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसाप्ताहिक राशीफल 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आरोग्यच नव्हे तर दिवस देखील शुभ होतो\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nवास्तू टिप्स : हे शुभ चिन्हे लावून घरातील वास्तू दोष दूर करा\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nकोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या राहू काळ\nगुरूवार, 24 सप्टेंबर 2020\nघरासमोर या वस्तू असणे अशुभ, त्वरित निराकरण करा\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nसाथीचे आजार, दारिद्र्य दूर पळवण्यासाठी काही सोपे ज्योतिषी उपाय\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nकामधेनू शंख घरात ठेवा, सर्व कामना पूर्ण होतील\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nवास्तू शास्त्रानुसार घरात या ठिकाणी पाणी ठेवू नये\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nअधिक मास 2020 : श्रीकृष्णाचे चमत्कारी राशी मंत्र\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nसाप्ताहिक राशीफल 20 ते 26 सप्टेंबर 2020\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nपलंगावर बसून जेवू नये, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेवण्याच्या या सवयी योग्य नाही\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nसप्टेंबरमध्ये या दोन दिवसांत जन्मलेली मुले राजा असतील\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nघरात तुळशीचे रोपटं असल्यास या गोष्टी लक्षात असू द्या\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nसूर्य राशी परिवर्तन : बुधादित्य योग कोणत्या राशींसाठी लाभदायक जाणून घ्या\nगुरूवार, 17 सप्टेंबर 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikathakavita.com/2016/09/06/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T00:01:42Z", "digest": "sha1:LANCDRECDBVH3U4AFQFRLRJXU5G2UL6W", "length": 4371, "nlines": 90, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मनातील कविता", "raw_content": "\nकथा कविता आणि बरंच काही\nसुगंध तुच आहेस ना\nही झुळुक वार्‍याची जणु\nजाणीव तुझीच आहे ना\nतु स्पर्श ह्या मनाचा\nभावनेत तुच आहेस ना\nप्रेम हे माझे असे की\nमन तुझेच आहे ना\nहे सांगते मला का\nतु भास तर नाही ना\nहे बोलते असे का\nतु स्वप्न तर नाही ना\nसांग या वेड्या मनाला\nतु माझ्या ओठांवर आहेस ना\nबोल तु त्या नभाला\nतु माझ्या मिठीत आहेस ना\nचांदणे पाहते का असे\nते तुला��� हसत नाही ना\nप्रेम हे तुझ्या मनातील\nमला तर सांगत नाही ना\nप्रेम कविता मनातल्या कविता मनातील कविता मराठी साहित्य prem kavita mantalya\nCategories Select Category अव्यक्त प्रेम (18) आई (8) आई बाबा (10) आजोबा (1) आठवणी (6) आठवणीतल्या कविता (22) उखाणे (1) कथा (80) कविता (117) कविता पावसातल्या (5) कवितेतील ती (9) कोजागिरी (1) घरटं (1) चांगले विचार (4) देश (4) निशब्द प्रेम (1) प्रेम (7) प्रेम कविता (25) बार्शी (2) भयकथा (1) भारत (3) मनातल्या कविता (17) मराठी कविता (32) मराठी भाषा (5) मराठी लेख (41) महाराज (2) विचार (1) सैनिक (1) हिंदी कविता (37) Blog Link’s (4) positive thoughts (2) STORE (17) Uncategorized (4) Video (5)\nनकळत शब्द बोलू लागले ..\nचलो बच्चो को बच्चे रहने देते हैं\nकथा कविता आणि बरंच काही\nकथा कविता आणि बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/government-to-sell-up-to-15-stake-in-hindustan-aeronautics-ltd", "date_download": "2020-10-01T00:18:19Z", "digest": "sha1:TGCJ5G5HDWXCMIO3QTU22BAJV6C5JHOH", "length": 6250, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील १५ टक्के हिस्सा विकणार - द वायर मराठी", "raw_content": "\nहिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील १५ टक्के हिस्सा विकणार\nहिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील १५ टक्के हिस्सा मोदी सरकार विकणार असून या कंपनीच्या प्रति शेअरची किंमत १,००१ रु. इतकी निश्चित केली आहे. या विक्रीमुळे सरकारला ५,०२० कोटी रु. मिळतील, असा अंदाज आहे.\nइकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भात वृत्त दिले असून केंद्र सरकार एचएलएलमधील आपला हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस)नुसार विकणार आहे. ओएफएसच्या माध्यमातून सरकार आपल्याकडील ३,३४,३८,७५० इक्विटी शेअरची विक्री करणार असून हा सरकारचा एचएलएलमधील १० टक्के हिस्सा आहे. त्याचबरोबर सरकार १६,७१९,३७५ इक्विटी शेअरही विकणार असून हा हिस्सा ५ टक्के आहे. ओएफएसची प्रक्रिया २७-२८ ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. गेल्या बुधवारी एचएलएल कंपनीच्या शेअरचा भाव ११७७.७५ रुपये इतका होता.\nएचएलएलमध्ये सरकारचे ८९.९७ टक्के हिस्सा असून ही कंपनी नवरत्न म्हणून ओळखली जाते. २००७ जूनमध्ये या कंपनीला नवरत्न असा दर्जा देण्यात आला होता. ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे.\n२०२०-२१मध्ये सरकारने २.१० लाख कोटी रु. निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातून १.२० लाख कोटी रु. तर अन्य ९० हजार कोटी रु. वित्तीय संस्थांमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा सरकारचा हेतू होता.\nफेसबुकवर��ल जाहिरातीत भाजप आघाडीवर\nकोरोना दैवी संकटः निर्मला सीतारामन\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3455/", "date_download": "2020-10-01T00:43:18Z", "digest": "sha1:CXZ6QZQ3TC4ZY2WUR3O7VKJ5YF5MWUWV", "length": 4493, "nlines": 142, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम", "raw_content": "\nप्रेमाच्या भाषा अनेक नाव एक\nप्रत्येकाच्या मनात बसत याच गाव एक.....\nह्रुदयातून वाहतो याचा भाव एक\nलहानापासून मोठ्यापर्यंत याची धाव एक.....\nप्रियसीपासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक\nहे खर मिळाव जगात याची आशा एक.....\nसर्वांच्या ह्रुदयात दिसते ही दिशा एक\nखोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक.....\nप्रेमाच्या असतात भावना अनेक\nविशवात वाहते याची कामना एक.....\nडोळ्यातून ह्रुदयात उतरतो हा जीना एक\nकाळ कुठला ही असो याचा ज़माना एक.....\nदेवानी दिलेले हे वरदान एक\nखरया मनात याच दान एक.....\nतुटलेल्या ह्रुदयात याच रान एक\nसर्व लोकात याचा मान एक.....\nप्रेमाच्या भाषा अनेक नाव एक\nप्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nप्रेमाच्या भाषा अनेक नाव एक\nप्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t1829/", "date_download": "2020-10-01T01:42:04Z", "digest": "sha1:ZDZ62FPGHCYSENX6WXIZAVS7UVZX2TQM", "length": 3957, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-चांगभलं रं देवा चांगभलं रं", "raw_content": "\nचांगभलं रं देवा चांगभलं रं\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nचांगभलं रं देवा चांगभलं रं\nचित्रपट :- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं \nगायक, संगीत :- अजय-अतुल\nगीतकार :- गुरु ठाकूर\nचांगभलं रं देवा चांगभलं रं\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं ||धृ||\nनाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी\nडंका तुझा ऐकुनिया आलो तुझ्या दारी\nकिरपा करी माझ्यावरी हाकेला तू धावं रं\nभल्या उंच डोंगरात देवा तुझा वासं रं\nमर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासं रं\nआरं चुकलिया वाट ज्याची त्याला तुझं दार रं\nज्याला न्हाई जागी कुणी त्याचा तू आधार रं\nआलो देवा घेउनी मनी भोळा भावं रं\nसेवा गोड माझीही मानुनिया घे\nन्हाई मोठं मागनं न्हाई खुळी हावं रं\nबापावाणी माया तू लेकराला दे\nआरं डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावं रं\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं\nज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं.......\nचांगभलं रं देवा चांगभलं रं\nRe: चांगभलं रं देवा चांगभलं रं\nचांगभलं रं देवा चांगभलं रं\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!!-6700/", "date_download": "2020-10-01T01:48:00Z", "digest": "sha1:IZP4BXLZE27B7Z2H3O5C4JKEQ2Y6AWSV", "length": 3674, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आता असच कसतरी जगायचं !!!", "raw_content": "\nआता असच कसतरी जगायचं \nAuthor Topic: आता असच कसतरी जगायचं \nमी राहिलो जरासा आता\nआता असच कसतरी जगायचं \nआता असच कसतरी जगायचं \nमनाचा दु:खाचा सागर दडपून\nचेहऱ्यावरती मोत्याचं हसव आणून\nआणि डोळ्यातील आसवाच्या नंदयाना\nआता असच कसतरी जगायचं \nआणि जरी खर नसलतरी\nआता असच कसतरी जगायचं \nआणि थकल्या बाकल्या जीवाला\nआता असच कसतरी जगायचं \nमंद होत चाललेल्या धडकाना\nआता असच कसतरी जगायचं \nतसच कसतरी अमावास्याच्या चंद्रासारख\nआता असच कसतरी जगायचं \nआता असच कसतरी जगायचं \nआता असच कसतरी जगायचं \nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/maharashtra/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-10-01T02:13:38Z", "digest": "sha1:GBAP5JRN6RZSXXJN2WXTLMPIF55SB6SA", "length": 7214, "nlines": 107, "source_domain": "abhivrutta.com", "title": "उतर महाराष्ट्र – ABHIVRUTTA", "raw_content": "\nइंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स नाशिकचे प्रशासनाला निवेदन\nनाशिक: न्यायालयाने कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरू करण्यासाठी इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या पाच महिन्यापासून न्यायालये फक्त तातडीच्या…\nसमीर शिंदे यांची किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड\nनाशिक: महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नाशिक जिल्हा बैठकीत आज अ‍ॅडव्होकेट समीर शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्��ात आली. यावेळी राज्य सचिव राजू देसले प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत शेतकरी-शेतमजुरांच्या हक्क अभियानाचा आढावा…\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना\nजळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/category/bollywood-marathi/", "date_download": "2020-10-01T00:19:16Z", "digest": "sha1:RJ7JNDRWWB76SKFWCYBEH47Z72OWXJW2", "length": 7847, "nlines": 219, "source_domain": "malharnews.com", "title": "मराठी बॉलीवुड | मल्हार न्यूज", "raw_content": "\nगुरुपौर्णिमेनिमित्त झाले ‘देऊळ बंद 2′ चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन\nकोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी\n“श्रेया” या भूमिकेमुळे ओळख मिळाली – अभिनेत्री अदिती येवले\nसरसेनापती हंबीरराव’ च्या सेटवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\n६ जानेवारीपासून सावित्रीजोती मालिका सोनी मराठीवर\nॲडव्हेंचेर किड्स 3 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला\nलघुचित्रपट महोत्सवात ‘महाअवयवदान’ आभियान\n‘पेठ’ चित्रपटाचे संगीत अनावरण\nमानसी नाईक म्हणतेय ‘आना रे….\n‘आटपाडी नाईट्स’ साठी सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता\nम्हणून ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला….\nबंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर..\n‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर पूजन\n‘रानु’ चित्रपट १५ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/regional-marathi-news", "date_download": "2020-10-01T01:53:35Z", "digest": "sha1:RJGGVSWDULNAAUSP3YWP3WHPJIZBFQPD", "length": 6503, "nlines": 108, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बातम्या मुख्य | ताज्या बातम्या | ठळक घटना | वृत्तपत्रे | मराठी वृत्तपत्र | Marathi News | Marathi Samachar", "raw_content": "\nसंजय राऊतांचा आठवलेंना टोला\nहाच निर्णय अपेक्षित होता, संजय राऊत यांची प्रतिक्रीया\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nवाचा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआॅनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नाही, दहावीच्या मुलीची आत्महत्या\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमास्क नसल्यास बेस्ट, टॅक्सी आणि रिक्षात प्रवेश नाही\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nकाय म्हणता, पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोरोना रुग्ण\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nराज्यातील सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nया भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nआमदार अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान कार जप्त\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nराज्यात शेतकरी कायद्यांविषयीची अधिसूचना रद्द करण्यासाठी हालचाली सुरू\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nवन फाईन मॉर्निंग अचानक ‘काहीतरी’ घडेल, चंद्रकांत पाटील यांचे भाकीत\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nभंडारामध्ये दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यू\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nऑक्टोबरपासून रेस्टॉरंटही खुली होण्याची शक्यता\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nराज्यातली पहिलीच घटना, कोरोना परिस्थितीत दाखला हलगर्जीपणा, क्लास वन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\n५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावे ; आठवले\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nचला शिकूया, ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nसत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nमहत्वपूर्ण निर्णय - सिगारेट, विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-10-01T00:03:14Z", "digest": "sha1:X3GX2GZDVPGNTDJOAQSIXBQ2YVBCOU3I", "length": 5834, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंडिगो, एअर इंडियाचे बुकिंग जुलैपासून\nमुंबई: इंडिगो- स्पाइस जेट विमान रद्द, प्रवाशांमध्ये नाराजी\n‘लॉकडाऊन’चा फटका; ‘स्पाइस जेट’ची विमाने बंद\nमे आणि जून महिन्यात सक्तीने सुट्टी; पगार नाहीच\nबाप रे; मार्च पाठोपाठ आता एप्रिल आणि मेचा पगार नाही\nसरकारचे आदेश धुडकावत तिकिट बुकिंग सुरु\nकुणाल कामरा आणि चेतन भगत यांच्यात ट्विटर वॉर\nविस्ताराकडूनही कामरा यांना बंदी\n'करोना'​चा दणका ; शेअर बाजाराची दाणादाण, १२ लाख कोटींचा चुराडा\nसेन्सेक्सला '२७०० व्होल्ट्स'चा शाॅक; ११ लाख कोटींचा चुराडा\n३८ लाखांचे विदेशी चलन पकडले\nटायरमध्ये हवा कमी; विमान उड्डाणास उशीर\nवडापाव घेऊन कुणाल कामरा कृष्णकुंजवर, राज ठाकरेंना कार्यक्रमाचे निमंत्रण\nकामरा यांची इंडिगोला नोटीस\nआरोपींचा हुबळी ते कोल्हापूर पाठलाग; अखेर किनी टोलनाक्यावर मुसक्या आवळल्या\nस्पाइस जेट, गो एअरचीही कुणाल कामरावर बंदी\nकुणाल क��मराला विमान बंदी; हा सरकारचा भ्याडपणा: राहुल गांधी\nनागपूरसह १४ शहरांसाठी विमान सेवेचे प्रयत्न\nबेंगळुरू विमानाला सिंगापूरचेही कनेक्शन\nपुन्हा ढगांची गर्दी, थंडी गायब\nसहा उड्डाणे धुक्यामुळे रद्द\nऔरंगाबादच्या ‘एअरस्पेस’मध्ये इंडिगोचीही ‘एन्ट्री’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kader-khan-sadesati-report.asp", "date_download": "2020-10-01T01:52:36Z", "digest": "sha1:TTXSXXNW33FYYQBW24RACL6TJN2YR2RH", "length": 14099, "nlines": 154, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "केदार खान शनि साडे साती केदार खान शनिदेव साडे साती Bollywood, Actor, Comedian, Script, Writer, Director", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nकेदार खान जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nकेदार खान शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी एकादशी\nराशि सिंह नक्षत्र मधा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n2 साडे साती कर्क 09/23/1945 12/21/1945 आरोहित\n3 साडे साती कर्क 06/09/1946 07/26/1948 आरोहित\n5 साडे साती कन्या 09/20/1950 11/25/1952 अस्त पावणारा\n6 साडे साती कन्या 04/24/1953 08/20/1953 अस्त पावणारा\n14 साडे साती कन्या 11/04/1979 03/14/1980 अस्त पावणारा\n16 साडे साती कन्या 07/27/1980 10/05/1982 अस्त पावणारा\n26 साडे साती कन्या 09/10/2009 11/14/2011 अस्त पावणारा\n27 साडे साती कन्या 05/16/2012 08/03/2012 अस्त पावणारा\n34 साडे साती कन्या 10/23/2038 04/05/2039 अस्त पावणारा\n36 साडे साती कन्या 07/13/2039 01/27/2041 अस्त पावणारा\n37 साडे साती कन्या 02/06/2041 09/25/2041 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nकेदार खानचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत केदार खानचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, केदार खानचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून का���्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nकेदार खानचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. केदार खानची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. केदार खानचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व केदार खानला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nकेदार खान मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकेदार खान दशा फल अहवाल\nकेदार खान पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lesbian-wife-hated-men-husband-body-cut-in-pieces-with-electric-cutter-jodhpur/", "date_download": "2020-10-01T02:03:08Z", "digest": "sha1:NRQGNK6UQCWI4J2FDTYDQ2JT634DWADV", "length": 20008, "nlines": 213, "source_domain": "policenama.com", "title": "धक्कादायक ! कटरनं पतीच्या शरीराचे केले तुकडे, समलैंगिक पत्नीला पुरूषांबद्दल होता द्वेष | lesbian wife hated men husband body cut in pieces with electric cutter jodhpur | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n कटरनं पतीच्या शरीराचे केले तुकडे, समलैंगिक पत्नीला पुरूषांबद्दल होता द्वेष\n कटरनं पतीच्या शरीराचे केले तुकडे, समलैंगिक पत्नीला पुरूषांबद्दल होता द्वेष\nताज्या बातम्याक्राईम स्टोरीमहत्वाच्या बातम्या\nजोधपूर : बाल विवाहाच्या 7 वर्षानंतर आपल्या समलैंगिक पत्नीला सासरी येण्यासाठी पती दबाव टाकू लागला, तेव्हा आपल्या बहिणींच्या मदतीने पत्नीने भयंकर षडयंत्र रचले. पतीला आपल्या बहिणींच्या घरी बोलावून नशेचे इंजेक्शन देऊन मारले आणि नंतर इलेक्ट्रिक कटरने हात, पाय आणि धड कापून पॉलिथीन बॅगमध्ये पॅककरून नाल्यात फेकले. हे खळबळजनक प्रकरण राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यातील आहे.\nपुरुषांचा अतिशय द्वेष करणारी सीमा आपला पती चरण सिंहची मारेकरी निघाली. सीमाने आपल्या बहिणींसोबत मिळून अतिशय निर्दयीपणे पतीला मारले. इतकेच नव्हे, घरातील बाथरूममध्ये कटरने त्याचे हात, पाय आणि धडाचे तुकडे केले.\nहा राग व्यक्त करण्याचे सीमाकडे केवळ एकच कारण होते, की ती पुरूषांचा द्वेष करत होती. दिर्घकाळापासून सीमाचे अनेक मुलींशी समलैंगिक संबंध होते. लहानपणी झालेल्या विवाहानंतर काही वर्षांनी जेव्हा पती चरण सिंहने तिला सासरी नेण्याची जिद्द केली तेव्हा सीमा प्रचंड संतापली.\nतिने चरण सिंहला जोधपुरच्या बनाडमध्ये आपल्या भाड्याच्या घरात बोलावले आणि त्याच्यासोबत गौनाबाबत प्रेमाने चर्चा केली. यादरम्यान बहिणींनी चरण सिंहला ज्यूसमधून नशेचे औषध मिसळून प्यायला दिले आणि त्यानंतर काही इंजेक्शनसुद्धा दिली. ज्यामुळे चरण सिंह बेशुद्ध पडला आणि त्यानंतर त्याचा श्वास बंद पडला.\nपती मेल्यानंतर सुद्धा सीमाचा राग शांत झालेला नव्हता, मग तिने बाथरूममध्ये चरणसिंहचा मृतदेह ठेवून इलेक्ट्रिक कटरने त्याचे सर्व अवयव कापले आणि नंतर ते एका पॉलिथीन बॅगमध्���े भरून वेगवेगळ्या ठिकाणी नाल्यात फेकून दिले. याचा खुलासा जोधपूर पोलिसांनी गुरूवारी केला.\nजोधपुर कमिश्नरेटचे डीसीपी धर्मेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, सीमा, तिच्या बहिणी प्रियंका, बबीता आणि बहिणींचा एक मित्र भीयाराम जो घटनेत त्यांचा साथीदार होता, त्यांना अटक करण्यात आली आहे. चरणसिंहाच्या शरीराचे काही अवशेष अद्याप सापडलेले नाहीत, त्याचा शोध सुरू आहे. इलेक्ट्रिक कटर सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. शुक्रवारी सर्व आरोपींना कोर्टात सादर करून पोलीस रिमांड मागण्यात येईल.\nतपासात समोर आले आहे की, मृत चरण सिंह उर्फ सुशील जाट हा मेडता येथील रहिवाशी होता आणि कृषी विभागात अधिकारी होता. त्याचा सीमाशी 2013 मध्ये बाल विवाह झाला होता. लग्नानंतर सुमारे 7 वर्षांपर्यंत सीमा आपल्या घरीच राहात होती. ती चरण सिंहच्या घरी गेली नव्हती.\nमागील काही महिन्यांपासून मृत चरणसिंह उर्फ सुशील जाट आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवू इच्छित होता. परंतु, त्याची पत्नी सीमाने त्यास नकार दिला आणि यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाददेखील झाले होते. यानंतर 10 ऑगस्टला सीमाने चरण सिंहला बनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या बहिणींच्या घरी बोलावले आणि त्याचा निर्घृन खून केला.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : विकास कामे करायचीयेत तर मला 1 लाखाची खंडणी दे, नगरसेविकेच्या पतीला धमकीचा फोन\nमहाराष्ट्र : रेप केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पोलिस स्टेशन सजवण्यात आलं नवरी सारखं\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nSBI चा अलर्ट, Whatsapp व्दारे देखील रिकामं होऊ शकतं तुमचं…\n24 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळू शकतो…\n‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D,…\nBenefits Of Amla : आवळा ज्यूस आरोग्���ासाठी वरदान, होतात…\n‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही…\nछायाचित्र मतदार याद्यांची अंतीम यादी मतदारांच्या अवलोकनार्थ…\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दची लस…\nदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांनी दिली…\nअमेरिकेच्या बॉम्बने जपानला सोडले हादरवून, ‘अकाली…\nचिकनगुनियामध्ये होणारी सांधेदुखी खुपच धोकादायक,…\nपावसाळ्यात ऊन कमी असतं, मग व्हिटॅमिन-डी मिळवायचं असेल तर…\nकमी वयातच पांढऱ्या केसांनी ‘हैराण’ आहात \nकॅन्सरच्या ४२ औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी होणार कमी\nशाळा कँटिनसाठी एफडीए ची नियमावली\nगरोदर स्त्रियांनी चुकूनही खाऊ नये ‘आशा’ भाज्या,…\nवजन नियंत्रित ठेवायचंय तर ‘या’ सवयी टाळा\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड…\nBIG BOSS 14 : सलमान खानच्या शोमध्ये राधे माँ चं जाणं…\nड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन,…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nआता सुटया मिठाईवरही कालमर्यादेची सूचना बंधनकारक, अन्यथा…\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार…\nनाशिक : 1.5 लाख लोक ‘कोरोना’च्या हाय रिस्क…\nसिरम इन्स्टिट्युट ‘कोरोना’ लसीचे 10 कोटी…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला अपघात\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चा��विणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा…\nUnlock 5.0 Guidelines : अनलॉक 5.0 ची गाइडलाईन जारी, सिनेमागृह उघडणार…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय आहे कारण, ‘या’ 6 प्रकारे…\nPune : महानगरपालिकेकडून नदी संवर्धन योजनेसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbat.in/2020/07/corona-chandrapur.html", "date_download": "2020-10-01T01:58:00Z", "digest": "sha1:J5HTEPGRKPJ75H7IIFYVWFNS4P6CMCFI", "length": 19881, "nlines": 123, "source_domain": "www.khabarbat.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 309 - KhabarBat™", "raw_content": "\nHome चंद्रपूर corona चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 309\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 309\nमूल येथे कॉरेन्टाइन व कोवीड केअरची क्षमता वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nचंद्रपूर शहरातील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद\nØ सध्या 125 बाधितांवर उपचार सुरु\nØ 184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे\nØ जिवती तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव\nØ विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई सक्त\nØ शहरात आज 157 अॅन्टीजेन चाचण्या\nचंद्रपूर, दि. 21 जुलै : चंद्रपूर शहर, दुर्गापूर व ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रात 26 जुलैपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनला नागरीकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद सुरू आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडण्यात आली होती. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असून महानगरपालिकेने 157 अँन्टीजेन चाचण्या देखील आज पूर्ण केल्या. मंगळवारी जिल्ह्यात फक्त 4 पॉझिटिव्ह पुढे आले असून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मुल तालुक्याचा आढावा आज घेतला. या ठिकाणची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत कोवीड केअर सेंटर व कॉरेन्टाइन सेन्टरची क्षमता वृद्धीचे निर्देश दिले.\nचंद्रपूर शहर व परिसरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. साखळी तोडण्यासाठी व दुपटीने वाढ होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी सध्या ब्रह्मपुरी, भद्रावती, चिमूर शहरा पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात देखील टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे नंतर 88 दिवसानंतर बाधितांची संख्या दुप्पट झाली होती. मात्र नंतरच्या कालावधीत केवळ 105 दिवसात 261 बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यामध्ये बाधितांची साखळी तोडल्या गेले नाही तर मोठ्या प्र���ाणात संख्या वाढू शकते. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूर शहरात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी आज 21 जुलैला पाचव्या दिवशी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्हची आकडेवारी पुढे येत होती. त्याला पायबंद बसण्याची अपेक्षा आहे.\nदरम्यान, आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी मुल शहरातील गेल्या काही दिवसातील बाधितांची वाढलेली संख्या बघता भेट दिली. तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. मूल तालुक्यांमध्ये बिहारमधून आलेल्या 24 राईस मिल कामगार नुकतेच पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वतः भेट दिली आहे.\nयावेळी घराघरात तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. याशिवाय जाणाळा येथील लग्न प्रसंगातून मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. अशा पद्धतीचे कोणतेही मोठे कार्यक्रम परिसरात होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nजिल्ह्यामध्ये वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालेल्या 309 बाधितापैकी 64 बाधित हे जिल्ह्या व राज्याबाहेरील आहेत. तसेच यातील चार बाधित अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 13 हजार 372 नमुने तपासण्यात आले आहे. यापैकी 12 हजार 286 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 747 नमुने प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील 184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. सध्या 125बाधितांवर उपचार सुरु आहेत.\nमंगळवारच्या चार बाधितांमध्ये जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथील 18 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नांदेड शहरातून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. जिवती तालुक्यातील ही पहिली नोंद आहे.\nब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्यातून 18 जुलै रोजी परत आलेल्या या युवकाला आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 20 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली या गावातील आणखी दोन जवळच्���ा संपर्कातील 22 वर्षीय व 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. यापूर्वी याच कुटुंबातील एक पुरुष पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आला होता. 20 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.\nग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-38, बल्लारपूर चार, पोंभूर्णा तीन, सिंदेवाही चार, मुल 11, ब्रह्मपुरी 32, नागभीड पाच, वरोरा 9, कोरपना पाच, गोंडपिपरी तीन, राजुरा एक, चिमूर दोन, भद्रावती 6, जिवती एक बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर 9, वरोरा 16, राजुरा चार, मुल 30, भद्रावती 18, ब्रह्मपुरी-20, कोरपणा, नागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ 10, बालाजी वार्ड दोन, भिवापूर वार्ड दोन, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव दोन, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 20, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, बगल खिडकी, हवेली गार्डन, नवीन वस्ती दाताळा, लखमापूर हनुमान मंदिर, घुटकाळा , आजाद हिंद वार्ड तुकूम , अंचलेश्वर गेट, संजय नगर, बगल खिडकी कोतवाली वार्ड, एकोरी वार्ड, रयतवारी वार्ड, जैन मंदिर तुकुम, साईनगर, क्रिस्टॉल प्लाझा याठिकाणचे प्रत्येकी एक बाधित तर पागल बाबा नगर तीन, वडगाव दोन, सिविल लाइन्स तीन असे एकूण बाधितांची संख्या 309 वर गेली आहे.\nनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई:\nकोरोनाच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत दिनांक 21 जुलै रोजी जिल्ह्यात एकूण 7 हजार 174 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हात आतापर्यंत कोरोनाच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्या 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 178 वाहने जप्त केली आहेत. 469 नागरिकांवर एफआयआर दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण 32 लाख 27 हजार 574 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nचंद्रपूर, नागपूर चंद्रपूर, corona\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरब���त अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. ई- मेल - khabarbat1@gmail.com\n🚻 आपल्या भेटीचा क्रमांक\nचंद्रपूर; इंडोनेशिया वरून नागपूरला आलेल्या चंद्रपूरच्या व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह\nनागपुर/ललित लांजेवार: 39 वर्षीय चंद्रपूर येथील निवासी असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे.हा रुग्ण इंडोनेशि...\nधक्कादायक:चंद्रपुर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वरून १९ वर\nचंद्रपूर (खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार...\nधक्कादायक:चंद्रपुरात 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण\n◆चंद्रपुरात आढळला कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह पेशंट ◆बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण ◆आईच्या उपचारासाठी ग...\nचंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nचंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक चंद्रपूर/प्रतिनिधी आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असू...\nचंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी १९ वरून २१ वर\nचंद्रपूर/(खबरबात): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची ...\nArchive सप्टेंबर (243) ऑगस्ट (292) जुलै (153) जून (148) मे (288) एप्रिल (398) मार्च (280) फेब्रुवारी (126) जानेवारी (160) डिसेंबर (136) नोव्हेंबर (105) ऑक्टोबर (38) सप्टेंबर (45) ऑगस्ट (124) जुलै (150) जून (205) मे (197) एप्रिल (277) मार्च (314) फेब्रुवारी (422) जानेवारी (339) डिसेंबर (311) नोव्हेंबर (110) ऑक्टोबर (5)\nकाव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न आहे. काव्यशिल्प टीम ९१७५९३७९२५ ई- मेल - khabarbat1@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/sanjay-shinde/", "date_download": "2020-10-01T00:46:31Z", "digest": "sha1:OQ3ZS2RQE6CT3IIRMLJYZFHZFGGOCE4B", "length": 2640, "nlines": 77, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Sanjay shinde Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nरश्मी बागल यांना कोंडीत पकडण्यासाठी ‘पवार’ नीती\nसंजय शिंदे यांच्या पराभवाच्या धक्‍क्‍याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाढा लोकसभा : शरद पवारांच्या उपस्थित संज�� शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_430.html", "date_download": "2020-10-01T02:25:41Z", "digest": "sha1:K47H3A36J7YFPV3NWPZBWF5Y4PW7KJ5R", "length": 5650, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "...अशी ही ओंजळ ओतप्रोत संवेदनशीलतेची; सुहित जीवन ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान", "raw_content": "\n...अशी ही ओंजळ ओतप्रोत संवेदनशीलतेची; सुहित जीवन ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान\nbyMahaupdate.in मंगळवार, एप्रिल ०७, २०२०\nमुंबई, दि. ६ : किती देता याला महत्त्व नाही. पण देणाऱ्याची ओंजळ संवेदनशीलतेने ओतप्रोत असेल, तर ती निश्चितच आगळी ठरते. याचाच प्रत्यय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुहित जीवन ट्रस्टच्या गतीमंद व बहुविकलांग शाळेच्यावतीने जमा करण्यात आलेला निधी.\nरायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व उरण तालुक्यातील गतीमंद व बहुविकलांगासाठी गेली पंधरा वर्षे कार्यरत या संस्थेने आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी थेट पंचवीस हजार रुपयांचा धनादेश एका पत्रासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.\nकोरोना विषाणुच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रयत्नशील आहे. या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ या माध्यमातून जमा केला जात आहे. या निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदींनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अगदी वाढदिवसासाठी साठविलेले पैसेही या निधीत देण्यासाठीही चिमुकले खारीचा वाटा उचलू लागले आहेत.\nगतीमंद आणि बहुविकलांगाच्या कल्याणासाठी कार्यरत सुहित जीवन ट्रस्टसारख्या संस्थाही पुढे येऊ लागल्या आहेत. संस्थेच्या विश्वस्तांनी पाठविलेल्या पत्रात आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत आहेत. समाज आणि शासन वेळोवेळी आमच्या मदतीसाठी धावून येते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत समाजाचे अल्पसे ऋण फेडण्याचा संस्थेचे विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि विश्वस्त यांचा ही प्रयत्न असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले आहे.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/donald-trump-said-china-will-capture-amercia-if-joe-biden-win-339016", "date_download": "2020-10-01T00:33:17Z", "digest": "sha1:J7MUC65PXXMQN4GXAKEGK2HUD7TTKSUP", "length": 16412, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल\" | eSakal", "raw_content": "\n\"जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल\"\nरिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात राष्ट्रपती पदाची उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी उमेदवार जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.\nवॉशिंग्टन- रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात राष्ट्रपती पदाची उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी उमेदवार जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जो बायडेन राष्ट्रपती बनले तर चीन अमेरिकेवर ताबा मिळवेल आणि अमेरिकी जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली तर ते कोरोना संकटासाठी बिजिंगला जाब विचारतील, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा\nजो बायडेन यांचा अजेंडा मेड इन चायना आहे आणि माझा अजेंडा मेड इन अमेरिका आहे. मी जर पुन्हा राष्ट्रपती झालो, तर येणाऱ्या चार वर्षात अमेरिका उत्पादन क्षेत्रात सुपरपॉवर बनेल. आम्ही देशातील संधी वाढवू आणि पुरवठा साखळीला पुन्हा अमेरिकेत आणलं जाईल. अमेरिकेचे चीनवर असलेले अवलंबित्व पूर्णपणे नष्ट केले जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले आहेत.\nवॉशिंग्टनमधील काही लोक मला चीनविरोधात उभे राहू नका असं सांगत होते, पण मी अमेरिकी जनतेला वचन दिलं आहे. आम्ही इतिहासात चीनविरोधात सर्वात कठोर, सर्वात साहसपूर्ण आणि सगळ्यात जोरदार अॅक्शन घेतलं आहे, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी कोरोना महामारीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सध्या अमेरिका आणि जग कोरोना महामारीमुळे हैराण आहे. शतकातील सर्वात कठीण समस्येशी आपण सामना करत आहोत. चीनमुळे कोरोना महामारी सर्व जगभरात पसरली, त्यामुळे चीन या सगळ्यासाठी दोषी आहे, असंही ते म्हणाले आहेत.\n100 रुपयांत करा आधार अपडेट; UIDAI ने जारी केली आवश्यक कागदपत्रांची यादी\nकोरोनावरील प्रभावी लस निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. सध्या देशात तीन कोविड लशींचे परिक्षण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लस निर्मिती आधीच कोरोना लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहोत, त्यामुळे लस प्रभावी ठरेपर्यंत आपल्याकडे पुरेसा साठा असणार आहे. याच वर्षी आम्ही कोरोनावरील प्रभावी लस तयार करु. आपण सर्व मिळून कोरोना विषाणूला हरवू, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकाच्या राष्ट्रपतींनी वचन दिलं की, अमेरिका सर्वात आधी महिला अंतराळवीराला चंद्रावर उतरवेल आणि अमेरिका पहिला देश असेल ज्याने मंगळवार आपला झेंडा फडकवला.\nदरम्यान, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे समोरासमोर आहेत. ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी असली तरी यावेळी त्यांचा मार्ग खडतर असणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबायडेन-ट्रम्प वादविवादात 'शट अप'; डिबेटमध्ये कोण ठरलं वरचढ\nवॉशिंग्टन- अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात बुधवारी पहिला वादविवाद झाला. दोन्ही उमेदवारांनी...\nट्रम्प यांच्या राजवटीत शीख सुरक्षित; शीख फॉर ट्रम्प संघटनेचा दावा\nवॉशिंग्टन - ट्रम्प प्रशासनाच्या राजवटीत अमेरिकेतील शीख समुदाय सुरक्षित असल्याचे ‘शीख अमेरिकी ॲटर्नी ॲड लॉयर्स फॉर ट्रम्प’च्या सह अध्यक्ष हरमित...\nभारताने कोरोना मृत्यूची खरी माहिती लपवली; प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ट्रम्प यांचा दावा\nवॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत आता वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे...\nट्रम्प-बायडेन यांच्यात डिबेट'युद्ध'; कोणत्या मुद्यांवर होणार वाद\nवॉशिंग्टन- 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसाममे...\nकोरोनाच्या संकटात भर; अमेरिकेतील रुग्णालयांवर मोठा सायबर हल्ला\nवॉशिंग्टन- काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अनेक मोठ्या व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर अमेरिकेत आणखी एक मोठा सायबर...\nमेंदू खाणाऱ्या अमिबाने 6 वर्षाच्या मुलाचा घेतला जीव; अमेरिकेत हाय अलर्ट\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा (brain-eating amoeba) सापडल्याचे समोर आले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/russian-13-year-girl-alleged-10-year-boy-father-her-child-dna-proves-its-wrong-343483", "date_download": "2020-10-01T02:34:31Z", "digest": "sha1:2B3W7YBZ24JRKYUDUQNTMSC5J4CANGBM", "length": 15161, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 वर्षांचा मुलगा बाळाचा बाप असल्याचा अल्पवयीन मुलीचा आरोप; DNA रिपोर्ट आला समोर | eSakal", "raw_content": "\n10 वर्षांचा मुलगा बाळाचा बाप असल्याचा अल्पवयीन मुलीचा आरोप; DNA रिपोर्ट आला समोर\nकाही महिन्यांपूर्वी रशियातील एका अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी मुलीने 10 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता.\nमॉस्को - काही महिन्यांपूर्वी रशियातील एका अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी मुलीने 10 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. शेवटी या प्रकरणाचा तपास करत असताना डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यामधून मुलीने केलेला आरोप खोटा असून बाळाचा बाप दहा वर्षीय मुलगा नाही तर इतर कोणी असल्याचं समोर आलं आहे. मुलीने गेल्या वर्षी दहा वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप करत गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ही बाब धक्कादायक असून डॉक्टरांनी असं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. आता मुलीनेही दुसऱ्या एका मुलाने बलात्कार केल्याचं मान्य केलं आहे.\nडेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार 13 वर्षाच्या मुलीने 11 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर डीएनए टेस्ट करण्यात आली. तेव्हा मुलीचा बाप हा आरोप करण्यात आलेला 11 वर्षीय मुलगा नसून दुसरंच कोणी असल्याचं समोर आलं आहे. मुलीनेही तिच्यावर बलात्कार झाल्याचं आणि बाळाचा बाप दुसरा एक मुलगा असल्याचं मान्य केलं आहे.\nहे वाचा - सौदी कोर्टाने बदलला निर्णय; 5 दोषींना आता 20-20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा\nदरम्यानच्या काळात मुलीने ज्या मुलावर बलात्काराचा आरोप केला त्याच्याशी चांगली मैत्री झाली आहे. 16 ऑगस्टला दोघेही रुग्णालयातून बाळाला घरी आणण्यासाठी एकत्रच गेले होते. बाळाचं नामकरणही कऱण्यात आलं असून दोघेही जेव्हा रुग्णालयात गेले होते तेव्हा त्यांचे पालकही सोबत होते.\nडॉक्टरांचं म्हणणं आहे की, ज्यावेळी मुलावर आरोप केला तेव्हा तो 10 वर्षांचा होता. या वयात बाप बननं शक्य नाही. मुलीच्या कबुलीनंतर हे स्पष्ट झालं की मुलाविरोधात करण्यात आलेला आरोप हा खोटा होता. याबाबत मुलीनं असंही सांगितलं की, बलात्कारानंतर ती घाबरली होती आणि काहीच समजत नव्हतं. तेव्हा तिनं दहा वर्षीय मुलाचं नाव घेतलं. रशियात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. अद्याप मुलीने त्या मुलाचं नाव सांगितलं नाही ज्याने बलात्कार केला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख : निर्ढावलेला काळोख\nउत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील महिलेवरील बलात्कार व हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा समाज आणि एकूण व्यवस्था यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत....\n हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू\nबलरामपुर - हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एका तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाल्याची...\nमहाडमधील भीषण घटना, दोन चिमुरड्यांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू\nमहाड, ता. 30 : मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद कारमध्ये दोन लहानग्या सख्ख्या भावांचा बुधवारी सायंकाळी गुदमरून मृत्यू झाला...\nहाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता\nमुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे...\nVideo: 'योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते'\nनवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मला माहिती आहे की, त्यांच्या...\n'इथे देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते अन्...'; हाथरस बलात्कारप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया\nमुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कारामुळे देश हादरला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/doctors-are-being-hijacked-contractor-jumbo-covid-center-pune-338639", "date_download": "2020-10-01T01:31:12Z", "digest": "sha1:4XALFPQZH4CIQIL5DGOCEA6CSSDAIWVI", "length": 16458, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्यात 'जम्बो' पळवापळवी; ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना केलं जातंय 'हायजॅक'! | eSakal", "raw_content": "\nपुण्यात 'जम्बो' पळवापळवी; ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना केलं जातंय 'हायजॅक'\nकोरोनाच्या साथीत रुग्णांच्या सेवेसाठी पुण्यातील शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर उभाण्यात आले आहे.\nपुणे : पुण्यात जम्बो कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू आहे खरा; मात्र या सुविधेसाठी डॉक्‍टरांची फौज उभारताना, महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांची पळवापळवी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जादा पगार आणि अन्य सेवा पुरविण्याचा शब्द देत 'जम्बो'च्या ठेकेदाराकडून डॉक्‍टरांना 'हायजॅक' केले जात असल्याचे वास्तव डॉक्‍टरांनीच पुढे केले आहे. या साऱ्या प्रकारावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला असून, ''तुमच्याकडे डॉक्‍टरच नसतील, तर जम्बो सेंटर का म्हणता, असा प्रश्‍न विचारला आहे.\n- मुख्यमंत्री जरा डोळे उघडा अन् मातोश्रीच्या बाहेर पडा..राजू शेटी या��ची टीका​\nकोरोनाच्या साथीत रुग्णांच्या सेवेसाठी पुण्यातील शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर उभाण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे 1 हजार 600 रुग्णांना सामावून घेतले जाणार आहे. ही प्रशस्त सेवा उभारताना त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची फौजही पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या साऱ्या कामांसाठी कोट्यवधी रुपये मोजून ठेकेदार नेमण्यात आला आहे. आपली सेवा सरस ठरविण्यासाठी ठेकेदार कंपनी 24 तास डॉक्‍टर आणि परिचारिका पुरविणार आहे.\n- मोठी बातमी : घरांचे दर होणार कमी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय\nएवढ्या प्रमाणात सहजासहजी डॉक्‍टर उपलब्ध करताना ठेकेदाराच्या नाकीनऊ आले आहे. त्यावर शक्कल लढवत महापालिकेतील कंत्राटी डॉक्‍टर, परिचारिकांसह खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवले जात आहे. त्यातून काही डॉक्‍टरांना आपल्याकडे खेचण्यात ठेकेदाराला यश आले आहे. परिणामी, अशा प्रकारे डॉक्‍टरांना निरनिराळे आमिष दाखविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी आक्षेप घेतला आहे.\n- अजित पवार- फडणवीस पुन्हा एका मंचावर; काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष\nचोरबेले म्हणाले, ''एकाचवेळी शेकडो रुग्णांना सेवा पोचविण्याची क्षमता असल्याचे दाखवून ठेकेदारांनी कामे मिळविली आहेत. त्यानंतर मात्र, महापालिकेचेच डॉक्‍टर घेऊन काम चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. अशा काळात पैशांचे अमिष दाखवून डॉक्‍टरांना आपल्याकडे घेण्याचा प्रकार धक्कादायक आहे.''\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. तेही दोन्ही सुरू झाले असून, पुढच्या काळात डॉक्‍टरांची कमतरता भासण्याची गरज आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत\nपुणे - कोरोनाने मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या मदतीला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्��क सहकारी पतपेढी धावून आली आहे...\nराज्यात मानसिक उपचारांची दरवर्षी दोन लाख जणांना गरज\nपुणे - राज्यात दरवर्षी मानसिक आजारांवर उपचार घेण्याची गरज दोन लाखांहून अधिक जणांना भासते. येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक...\nसिनेकलाकारांच्या टपाल तिकिटांचा छंद; बोयत यांच्या संग्रहाची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद\nपुणे - चित्रपटातील आवडत्या कलाकारांचे फोटो किंवा त्यांच्या सह्यांचा संग्रह करणे ही अनेकांची आवड असते. मात्र, पुण्यातील संदीप बोयत हे सिनेप्रेमी...\nइम्प्रूव्ह युअरसेल्फ : भरारी घेण्यापूर्वी...\n‘तुमच्या आत्तापर्यंत तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कथा प्रकाशित झाल्या आहेत, मात्र एकाही कथेत मला तुम्ही लोकांना धैर्याची कृती करायला सांगत असल्याचे...\nआपल्या देशात पुरेसे रक्तसंकलन होत नाही. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसतो. अनेक शस्त्रक्रियाही रखडतात. त्यावर प्रभावी आणि व्यापक...\nCorona Update - पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक\nपुणे - पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.30) दिवसभरात 3 हजार 298 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील 1 हजार 336 जणांचा समावेश...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/editorial-article-dhing-tang-330734", "date_download": "2020-10-01T01:33:20Z", "digest": "sha1:5TPNYIHE6U2SOL3XTSG6BRTOWDI4I3FF", "length": 18593, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिंग टांग : मास्क, महापूर आणि मुंबईकर! | eSakal", "raw_content": "\nढिंग टांग : मास्क, महापूर आणि मुंबईकर\nतसे पाहू गेल्यास आम्ही पक्के मुंबईकर आहो शंका घ्यायला जागाच नाही. एकाहत्तर लिमिटेड बस रुट कसा आणि कुठे जातो शंका घ्यायला जागाच नाही. एकाहत्तर लिमिटेड बस रुट कसा आणि कुठे जातो लोकलच्या डब्यात प्रथम वर्गाला लागून असलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील डाव्या बाजूची विंडो सीट कशी पकडावी लोकलच्या डब्यात प्रथम वर्गाला लागून ���सलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील डाव्या बाजूची विंडो सीट कशी पकडावी लोकल प्रवासात मस्तकावरील हॅंडले इतरेजनांनी ऑलरेडी पकडलेली असताना आपणही त्यात कसे घुसून हॅंडल मिळवावे लोकल प्रवासात मस्तकावरील हॅंडले इतरेजनांनी ऑलरेडी पकडलेली असताना आपणही त्यात कसे घुसून हॅंडल मिळवावे हे करत असताना श्वासोच्छ्वास कसा करावा\nतसे पाहू गेल्यास आम्ही पक्के मुंबईकर आहो शंका घ्यायला जागाच नाही. एकाहत्तर लिमिटेड बस रुट कसा आणि कुठे जातो शंका घ्यायला जागाच नाही. एकाहत्तर लिमिटेड बस रुट कसा आणि कुठे जातो लोकलच्या डब्यात प्रथम वर्गाला लागून असलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील डाव्या बाजूची विंडो सीट कशी पकडावी लोकलच्या डब्यात प्रथम वर्गाला लागून असलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील डाव्या बाजूची विंडो सीट कशी पकडावी लोकल प्रवासात मस्तकावरील हॅंडले इतरेजनांनी ऑलरेडी पकडलेली असताना आपणही त्यात कसे घुसून हॅंडल मिळवावे लोकल प्रवासात मस्तकावरील हॅंडले इतरेजनांनी ऑलरेडी पकडलेली असताना आपणही त्यात कसे घुसून हॅंडल मिळवावे हे करत असताना श्वासोच्छ्वास कसा करावा हे करत असताना श्वासोच्छ्वास कसा करावा हातातील टिफिनडब्याचा अन्न आणि अस्त्र असा दुहेरी वापर कसा करावा हातातील टिफिनडब्याचा अन्न आणि अस्त्र असा दुहेरी वापर कसा करावा मुंबईच्या रस्त्यांवरील प्राचीन-अर्वाचीन खड्डे कसे लीलया हुकवावेत मुंबईच्या रस्त्यांवरील प्राचीन-अर्वाचीन खड्डे कसे लीलया हुकवावेत पावसापाण्यात अडकल्यावर हास्यविनोद करीत घर कसे गाठावे पावसापाण्यात अडकल्यावर हास्यविनोद करीत घर कसे गाठावे गर्दी कशी करावी आदी प्रश्न आम्ही सहजी सोडवू शकतो.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमुद्दा येवढाच की (आम्ही कुठेही असलो तरी), आमच्या ठायी असलेली चिवटवृत्ती, चिकाटी आणि चिडचीड पाहता आम्ही अस्सल मुंबईकर म्हणून सहज पास होऊ. आम्हीच आमची स्वभाववैशिष्ट्ये काय सांगावीत\nमुंबईकरांच्या या जीजिविषु वृत्तीचे कोणी कवतिक केले की मात्र आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत जगू शकतो, असा एक जागतिक गैरसमज निर्माण झाला आहे, त्याचा आम्ही त्रिवार निषेध करतो कां की, या गैरसमजामुळे आमचे जिणे दुष्कर होऊन बसले आहे.\nगेले पाचेक महिने आम्ही लॉकडाउनावस्थेत काढले. (दाढी हातभर वाढली) अर्थात, लॉकडाऊनचे नियम हे इतरांसाठी असून आपण पाय मोकळे करावयास बाहेर हिंडण्यास काहीही हरकत नसावी, असा ठाम विश्वास आमच्या मनी कायम वसतो, हा भाग वेगळा) अर्थात, लॉकडाऊनचे नियम हे इतरांसाठी असून आपण पाय मोकळे करावयास बाहेर हिंडण्यास काहीही हरकत नसावी, असा ठाम विश्वास आमच्या मनी कायम वसतो, हा भाग वेगळा विनाकारण घराबाहेर पडू नका, असे वारंवार ( ‘फेसबुक लाइव’वरून एका अस्सल मुंबईकराने) सांगूनदेखील आमची नाक्‍यावरील फेरी कधी चुकली नाही. कुठलीही बस अथवा लोकल कुठेही धावत नसतानाच्या काळातही आम्ही धावतच होतो. त्यात गेले दोन दिवस आम्हास पावसापाण्याने झोडपून काढले. बुडत्याच्या गळ्यात धोंडा अशी अवस्था झाली\nसध्या (आमच्या) मुंबापुरीत ‘मिशन बिगिन अगेन’ नावाचा सरकारी उपक्रम सुरू झाला असून त्या अंतर्गत ‘जे उघडे आहे, ते उघडे राहील व जे बंद आहे ते बंद राहील’ असे जाहीर करण्यात आले आहे. (ते खरेच तसे आहे का, हे पाहण्यासाठी आम्हाला हिंडणे भाग पडले.) परंतु, कोरोना, खड्डे आणि ट्राफिक हुकवता हुकवता आम्ही हिंडत असतानाच अचानक नवी घोषणा झाली. ती अशी : ज्याअर्थी, कोरोनाचे संकट टळलेले नसतानादेखील मुंबईकर नागरिक अजिबात ऐकत नसल्याचे निदर्शनास आले असून व लॉकडाउनच्या नियमांचे पालन होत नसून व कोरोनाची लागण आटोक्‍यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्याअर्थी, साथरोग कायदा अधिनियम अमूक अमूकनुसार मला दिलेल्या अधिकारांतर्गत असे आदेशित करण्यात येत आहे की येत्या चोवीस तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असून सखल भागातील नागरिकांनी तयारीत राहावे, तसेच उंचवट्यावर राहणाऱ्या नागरिकांनीही सावध राहावे विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील.\n...तरीही आम्ही संपूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडून रस्त्यावर नेमकी गर्दी किती आहे, हे बघून घेतले. दक्षिण मुंबईत कंबरभर पाण्यातून वाट काढत असताना एका सह जलप्रवाशाने मास्कआडून विचारले, की ‘‘आपण कोविडयोद्धा आहात का पीपीइ किट घालून हिंडता आहात ते पीपीइ किट घालून हिंडता आहात ते\nआम्ही मुस्करलो (ते त्यास दिसले नाही) आणि म्हणालो, ‘‘छे, हा तर रेनकोट आहे) आणि म्हणालो, ‘‘छे, हा तर रेनकोट आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्व���सार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकीकडे अनलॉक, मात्र सिल इमारतींवरील निर्बंध झालेत अधिक कठोर\nमुंबई : सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधिल रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता सिल इमारतींवर निर्बंध अधिक वाढविण्यात येणार आहेत. इमारतीतील...\nअनलॉक 5: राज्यात रेल्वे रुळावर, तर शाळा-कॉलेज बंदच\nमुंबई- कोरोनातून राज्य आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे. राज्य सरकारनं राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य व...\nपाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी\nमुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली...\n'सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासाचा विचार करा'; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना\nमुंबई : लॉकडाऊननंतर जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. अशावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच नाही, तर सर्वसामान्यांनाही रेल्वेतून प्रवास...\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या; कोरोनापरिस्थितीमुळे सरकारचा आदेश\nमुंबई - राज्यातील कोरोनाची चिंताजनक स्थिती पाहता राज्यात होणाऱ्या अनेक स्थानिक निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ...\nमुंबईकरांनो ऑक्टोबरमध्ये लोकल सर्वांसाठी सुरू होणार आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती\nमुंबई - उपनगरी रेल्वेवरील भार कमी करायचा असेल तर कार्यालयांच्या वेळा भिन्न असण्याची गरज आहे तसेच त्यांच्या सुटीतही लवचिकता ठेवण्याची आवश्यकता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/permission-perform-funeral-traditional-manner-nashik-marathi-news", "date_download": "2020-10-01T02:00:56Z", "digest": "sha1:ACG7SHALLHUB3KCZ2VNUB4DYTFT25BOZ", "length": 15585, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "अखेर कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड थांबली; अंत्यसंस्करासाठी 'वेटिंग'च्या समस्येला पूर्णविराम | eSakal", "raw_content": "\nअखेर कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड थांबली; अंत्यसंस्करासाठी 'वेटिंग'च्या समस्येला पूर्णविराम\nकोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली होती. परिणामी, काही दिवसांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर असल्याची नामुष्की ओढावली होती.\nजुने नाशिक : कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली होती. परिणामी, काही दिवसांपूर्वी शंभराहून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर असल्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून वेटिंगवरील मृताच्या अंत्यसंस्करासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नातेवाइकांवर येत होती.\nकोरोनाबाधितांवर पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्याची परवानगी अमरधाममधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मृतदेह अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षेत ठेवण्याच्या समस्येला पूर्णविराम मिळाला आहे. आठवडाभरापासून ‘नो वेटिंग’ची स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापुर्वी गॅस किंवा विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करावे लागत. एक मृतदेहास सुमारे दोन तास लागत होते. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागत. अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक आणि अमरधाममधील कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. मात्र गुरुवार (ता.३)पासून पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चितेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी\nपारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारास सुरवात झाल्यापासून आठ दिवसांत सुमारे शंभर ते दीडशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही दाहिनी आणि पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करताना कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, फेस मास्क, हॅन्ड ग्लो���, प्लॅस्टिक अॅपरॉनचा पुरवठा केला जातो. ही सगळी खबरदारी घेऊनच कर्मचारी पुढील विधी करत आहेत. या सर्व वस्तू ‘यूज अँड थ्रो’ पद्धतीने वापरले जात असल्याची माहिती देण्यात आली.\nहेही वाचा > संतापजनक कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकहो जबाबदारीने वागा, कारण कोविडनंतर आजारांना मिळतंय आमंत्रण; विसराळूपणा, मधुमेह आहेत उदाहरणं\nमुंबई : अनलॉक सुरु झालं असलं तरीही फिरताना, सरकारी नियमांचे पालन करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या पालिकेच्या मोहिमेला पाठींबा देऊन एकत्र...\nजयसिंगपूला विक्रेत्यांची होणार अँटिजेन चाचणी\nजयसिंगपूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या...\nगडहिंग्लजला नव्या वर्षात 192 संस्थांच्या निवडणुका\nगडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात महिन्याभरात तब्बल अडीच हजार बाधित\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाने कहर केला असून, महिन्यातील 30 दिवसांत तब्बल दोन हजार 525 नवीन रुग्ण मिळाले आहेत. 73 व्यक्तींचा...\nशिरोळ, हातकणंगलेत 26,894 पदवीधर, शिक्षक मतदारांची नोंद\nइचलकरंजी : पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुकांच्या हालचालींना जोर आला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी...\nआजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल\nमुंबई : नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.blogspot.com/2015/08/independence-day-songs.html", "date_download": "2020-10-01T00:19:54Z", "digest": "sha1:GJQ5VVO5CAHT2X345R675YTRQ5UKUEHS", "length": 11158, "nlines": 180, "source_domain": "eschool4u.blogspot.com", "title": "E- school: Independence day Songs", "raw_content": "\nनिकालपत्रक सत्र १ व २\nTweet शाळा माहिती चे वेळापत्रक \"निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा.\" आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .\nसोमवार, १४ ऑगस्ट, २०१७\nजन-गण-मन .mp3 श्रेया घोषाल\nवंदे - मातरम.mp3 शान\nमेरे देश कि धरती .mp3\nहै प्रीत जहां कि रीत वहां .mp3\nऐ मेरे प्यारे वतन , ऐ मेरे बिछडे चमन .mp3\nअब तुम्हारे हवाले वतन साथियो.mp3\nऐ मेरे वतन के लोगो.mp3- लता मंगेशकर\nजिंदगी मौत ना बन जाये.mp3 (सरफरोश)\nसारे जहान से अच्छा.mp3 (बडी बहन)\nऐ वतन , ऐ वतन.mp3 (२३ मार्च - शहीद )\nये देश है वीर जवानो का.mp3 (नया दौर )\nकर चले हम फिदा.mp3 ( हकीकत)\nजलवा तेरा जलवा जलवा - (हिंदुस्थान कि कसम)\nमेरा जुता है जपानी -mp3 (आवारा )\nछोडो कल कि बाते.Mp3 (हम हिंदुस्थानी)\nऐ वतन, ऐ वतन.mp3 (शहीद)\nजहा डाल डाल पर सोने कि.mp3 (सिकंदर - ए - आझम)\nसुनो गौर से दुनियावालो.mp3 (हिंदुस्थानी)\nकदम कदम बढाये जा.mp3\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nMid day Meal Daily format [ शालेय पोषण आहार दैनंदिन /मासिक/वार्षिक पत्रक ]\nया ठिकाणी शालेय पोषण आहार संबंधित Excel फाईल देत आहे. या फाईल ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.. Home page वर प्रथम आपल्या शाळेची पूर्व माह...\nआमचे सर्व अप्लिकेशन डाऊनलोड करा. https://goo.gl/iXpMPB\nइयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप : मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,कन्नड,गुजराती,तेलुगु,सिंधी माध्यमासाठी..\nइयत्ता ५ वी व ८ वी साठी माहिती भरण्यासाठी वेब पोर्टल झाले सुरु . इयत्ता पाचवी व आठवी साठी फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा. दि. ३१/१२/...\nकविता : तुफानोसे क्या डरना जी- इयत्ता : सहावी विषय : हिंदी चाल : सुरज शिकलगार आवाज : आजादून शिकलगार टीप : कविता प्ले होण्यासाठी ...\nशाळा ,शिक्षक व विद्यार्थी database information भरण्यासाठी आवश्यक माहिती ...\nStudent Transfer in SARAL : सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त. प्रथमतः हि माहिती भरण्यासाठी...\nसुभाषवाडी येथील श्री रमजान शेख यांनी अप्रगत विद्यार्थ्यासाठी बनवलेले व्हिडीओ\nमी इ.१ली व अप्रगत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे व्हिडीओ बनवलेत.त्याच्या मदतीन�� जि.प.शाळा सुभाषवाडी येथील इ.१ली चे सर्व विद्यार्थी दोन महिन्या...\nपायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणीमधील गुणांची नोंद सरल मध्ये करणेबाबत\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत राज्य स्तरावरून नियोजन करण्यात आले होते यामधील प्रथम चाचणी २८ व २९ जुलै रोज...\nप्रार्थना : Mp3 गीते.\nहमको मन कि शक्ती दे - गुड्डी १९७१ ऐ मलिक तेरे बंदे हम - दो आंखे बारह हाथ. इतनी शक्ती हमे देना दाता - अंकुश १९८६ ताकत वतन कि हमसे है ...\nआपल्या शाळेचा निकाल करा झटक्यात : Excle file द्वारे आपण आपले Result लगेचच बनवू शकता.\nतुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेली file डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व save करा. प्रथम पानावरील दिले...\nशैक्षणिक चित्रपट एकाच ठिकाणी , पहा आणि डाउनलोड करा.\nHD Quality मध्ये खालील चित्रपट डाऊनलोड करा. या ठिकाणी काही शैक्षणिक चित्रपट दिले आहेत. यातील चित्रपटाच्या आवश्यक तेथे लिनक्स सुद्धा द...\n (XL मध्ये माहितीचे संकलनाचे दृश्य रुपांतरण कसे करावे\nLookup हे Function अशा ठिकाणी वापरतात ज्या ठिकाणी आपणास दोन किंवा तीन सेल मधील माहिती हि एका महितीच्या आधारे दर्शविली जाते. जसे आपण...\nआमच्या व्हिडिओ Channel ला Subscribe करा.\nDeveloped by eschool4u. साधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/27844", "date_download": "2020-10-01T00:30:28Z", "digest": "sha1:566KRU2YEAAGHDU3LYI6HB4P2OKFG6EG", "length": 3993, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Smile : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nतुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,\nत्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल\nमेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T00:59:30Z", "digest": "sha1:AXTQTFLN7TCAKXWBERPH45Z2Z2JQDLA3", "length": 6665, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिक्षा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशिक्षण याच्याशी गल्लत करू नका.\nसहा प्रकारच्या वेदांगामधील शिक्षा हे एक स्वतंत्र शास्त्र आहे.हे पहिले वेदांग आहे.व्युत्त्पत्तीच्या दृष्टीने स्वर ,वर्ण आदींचा उच्चार कसा करावा हे शिकविणारी विद्या म्हणजे शिक्षा.स्वर तीन प्रकारचे असतात.उदात्त,अनुदात्त,स्वरित.स्वराचा उच्चार करायला जो वेळ लागतो त्याला मात्रा असे म्हणतात.-हस्व,दीर्घ,प्लुत अशा तीन मात्रा आहेत. वैदिक काळापासूनच वेदांगाकडे वैदिक ऋषींचे लक्ष वेधले गेले होते.तैत्तिरीय उपनिषदात शिक्षेची वर्ण,स्वर,मात्रा,बल,साम आणि संतान अशी सहाप्रकारची अंगे सांगितली आहेत.\nशिक्षाशास्त्राचा महत्वाचा पूर्णपणे आधारित ग्रंथ म्हणजे \"पाणिनीय शिक्षा\" होय. या ग्रंथात साठ श्लोक असून याचा इतिहास खूप जुना आहे पण याचे मूळ ग्रंथ आता मिळू शकत नाहीत.महाभारताच्या शांतिपर्वात आचार्य गालव कृत अहसा एका शिक्षाशास्त्राचा उल्लेख येतो शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या काळामध्ये घडलेल्या आहेत रामायण तसेच महाभारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत या काळातील शिक्षण शिक्षण पद्धती शिक्षकांचे स्थान या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या होत्या याचा निर्देश हा या काळातील रामायण आणि महाभारत या महाकाव्याच्या आधारित देखील येतो.[१]\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ पांडे सुरुची,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०२० रोजी २०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/freedom-slip-khanapur-atpadi-corridor/", "date_download": "2020-10-01T00:59:55Z", "digest": "sha1:RFS7OP2VH3AKZ6JC7RBW5XKVMHOI2JOR", "length": 32683, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "खानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा - Marathi News | Freedom slip on Khanapur-Atpadi corridor | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nआरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nखानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा\nश्रीनिवास नागे शिराळ्यात सत्यजित देशमुखांनी भाजपप्रवेश केल्यानं तिथला काँग्रेस पक्षच संपला, तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला खानापूर-आटपाडीत काँग्रेसला नेते-कार्यकर्ते शोधावे ...\nखानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा\nशिराळ्यात सत्यजित देशमुखांनी भाजपप्रवेश केल्यानं तिथला काँग्रेस पक्षच संपला, तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला खानापूर-आटपाडीत काँग्रेसला नेते-कार्यकर्ते शोधावे लागण्याची वेळ आलीय.\nविट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून त्यांची वाटचाल काँग्रेसपासून फटकून, तर भाजपशी लगट करत सुरू असलेली दिसतेय. सदाभाऊ पाटील म्हणजे राजकारणातलं बडं प्रस्थ. विटा शहरावर यांचं वर्षानुवर्ष प्राबल्य. तिथल्या नगरपालिकेची सत्ता चाळीस वर्षे घरात. वडील आमदार होते, हेही २००४ मध्ये आमदार बनले. नंतर काँग्रेसचे सहयोगी आमदार होत थेट पक्षामध्ये गेले. २००९मध्ये पुन्हा आमदार झाले. पण काँग्रेस-राष्टÑवादीमधली गटबाजी उफाळून येत राहिली. काँग्रेसमधल्या कदम गटाचा आणि राष्टÑवादीतल्या आर. आर. पाटील गटाचा अनिल बाबर यांना पाठिंबा असायचा. बाबर म्हणजे सदाभाऊंचे कट्टर विरोधक.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ पाटील यांनी लाथाळ्यांना कंटाळून भाजपच्या संजयकाका पाटील यांच्या कमळाचा प्रचार केला. काकांना ‘लीड’ मिळालं आणि दोघांचा दोस्तानाही जमला कदम आणि आर. आर. पाटील हे दोन्ही गट काकांचे विरोधक असल्यानं सदाभाऊ आणि काकांची दोस्ती गहरी बनली. विधानसभेला काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले. काँग्रेसकडून सदाभाऊ पाटील, राष्टÑवादीकडून आटपाडीचे अमरसिंह देशमुख, भाजपकडून गोपीचंद पडळकर, तर शिवसेनेकडून अनिल बाबर. बाबर यांनी निवडणुकीआधीच राष्टÑवादी सोडली होती. चौघांच्या मताची वाटणी झाली आणि बाबर निवडून आले. सदाभाऊंची पक्षात घुसमट सुरूच होती. शिवाय काकांशी हातमिळवणी झाली होती. अखेर त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकला, पण पक्ष सदस्यत्व कायम होतं. नंतर ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच पक्षीय कार्यक्रमांत दिसले. पक्षानं मात्र ते आपल्यातच असल्याची समजूत करून घेतली.\nआताच्या लोकसभेला संजयकाका आणि अनिल बाबर यांचं सूत जुळल्याचं सांगण्यात आलं. बाबर यांनी विधानसभेची गणित जुळवण्यासाठी काकांचा प्रचार केला. त्यांची शिवसेनेपेक्षा भाजपशी जास्त जवळीक वाढली.\nसदाभाऊंच्या भूमिकेबाबत मात्र संभ्रम कायम राहिला. त्यांनी लोकसभेला नेमका कोणाला हात दिला, हे गुलदस्त्यातच राहिलं. ही मुरब्बी राजकारण्याची खेळी होती. त्यामुळंच भाजपला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे गोपीचंद पडळकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आणि संजयकाकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री त्यांना मुंबईत बोलावू लागले आटपाडीच्या देशमुख गटाशीही त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या होऊ लागल्या. विशेष म्हणजे सदाभाऊंनी काँग्रेसच्या नेत्यांनाही तेवढ्याच अंतरावर ठेवलंय.\nकाँग्रेसची पडझड होत असताना राजकीय अपरिहार्यता ओळखून सदाभाऊंनी काँग्रेसचं तिकीट मागितलं नाही आणि नको म्हणूनही सांगितलं नाही काँगे्रसकडून लढण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याकडं त्यांचा कल जास्त दिसतोय... देशमुख गटाच्या भाजपमध्ये जाण्यानं राष्टÑवादीही पुरती संपून गेलीय. काँग्रेससारखीच ती कशीबशी तग धरून आहे.\nजाता-जाता : खानापूर मतदारसंघ तीन भागांमध्ये वाटला गेलाय. खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके, अधिक तासगाव तालुक्यातली एकवीस गावं. ग्रामीण भागात अनिल बाबर यांचा यांचा वट कायम राहिलाय. आता मात्र समीकरणांची उलथापालथ होत असताना त्यांची जिरवण्यासाठी विरोधक एकत्र येताहेत. पण मैदानात नेमकं कोण उतरणार, हेच ठरलेलं नाही. सदाभाऊ, पडळकर आणि देशमुख एकत्र आले तर बाजी उलटवू शकतात, हे तिघांनाही माहीत आहे... आणि हेच या कोंडीचं कारण बनलंय. लोकसभेला ताकद दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकर आता विधानसभेलाही उतरताहेत. तशी घोषणाच त्यांनी केलीय. पण कोठून, हे अद्याप स्पष्ट नाही, तर अमरसिंह देशमुखांनीही भाजप-शिवसेना युतीला फाट्यावर मारत ‘कोणी थांबायचं हे ठरवावं लागंल’ असं सांगत शड्डू ठोकलाय. बाबरविरोधकांतल्या कुठल्या पैलवानाच्या अंगाला तेल लागणार, की सगळेच लांग चढवणार, हेच समजत नाही.\nताजा कलम : युती-आघाडी होणार की नाही, याकडं सर्वाधिक लक्ष याच मतदारसंघाचं लागलंय. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले तर सदाभाऊ भाजपचेही उमेदवार होऊ शकतात, हे जाणून बाबर यांनी भाजपला हाताशी धरलंय. युती झाली तर सदाभाऊ अपक्ष म्हणून लढावेत आणि त्यांना पडळकर-देशमुखांची मदत देऊन, आपलीही रसद पुरवायची. मग नंतर आपल्या तंबूत घ्यायचं, अशीही खेळी भाजप खेळेल... त्यांचा काय नेम\nउत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका\nकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\ncorona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट\nमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू\nएमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत��यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loss-vegetable-over-nine-thousand-hectares-24894", "date_download": "2020-10-01T00:36:36Z", "digest": "sha1:2PBSUC72M4TXDZ3UA5CH445AAGN2ZG3U", "length": 17452, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, The loss of vegetable over nine thousand hectares | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान\nपुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nपुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी विभागात सुमारे नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.\nपुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी विभागात सुमारे नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.\nपुणे विभागात जोरदार पावसामुळे मेथी, वांगे, पालक, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात सांगली जिल्ह्यात एकूण ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८० हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला पिकांचाही समावेश असून, त्यांचे नुकसान झाले आहे.\nपुणे विभाग���त एकूण ५१ तालुके बाधित असून, एकूण एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील काही भागातील गावांना भेटी देत आहेत. मात्र, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होऊन याकडे प्रशासन विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.\nपावसामुळे झालेले नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले, तरी गेल्या महिन्यात झालेल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने विभागात झालेले एकूणच दोन महिन्यांत झालेले नुकसानीचे क्षेत्र हे मोठे आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दरात वाढ झाल्याचे दिसून येते.\nअखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या सलग पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बटाटा या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. याशिवाय मेथी, कोथिंबीर, शेपू, भेंडी, वांगे, कारले या पिकांचेही चांगलेच नुकसान झाले. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च वाढला असून मागील काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाली आहे.\nमाझ्याकडे पाच एकर शेती आहे. त्यामध्ये एक एकरावर मिरचीची दोन महिन्यांपूर्वी लागवड केली होती. पावसामुळे या मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच उसाचेही मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी उसाचे पंचनामे केले. मात्र, मिरचीचे पंचनामे केले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारा आर्थिक खर्चाचे ताळमेळ बसेना.\n- प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे\nपुणे सांगली sangli सोलापूर कोल्हापूर प्रशासन administrations भारत मिरची\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...\nकाळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...\nकृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली ः काँग्रेसशासित राज्यांनी...\nनगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...\nपुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...\nपावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...\nनुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...\nपावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...\nपानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...\nजत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली ः जत तालुक्यातील सात गावांमधील...\nअकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...\nऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...\nकृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...\nकेंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...\nदक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...\nआदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...\nसहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...\nजळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_54.html", "date_download": "2020-10-01T02:35:49Z", "digest": "sha1:JFA5MUSB7DE3JQIOMJUOSBB3K7L4XQYN", "length": 12373, "nlines": 60, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "विद्याताई, जरा लाज बाळगा !", "raw_content": "\nविद्याताई, जरा लाज बाळगा \nखरेतर असे म्हटले जाते की एक स्त्री शिक्षित झाली तर तिचे संपूर्ण कुटुंब शिक्षित करते, सुसंस्कृत करते पण सदृढ आणि चांगला समाज घडवायला संस्कार महत्त्वाचे असतात. केवळ शिक्षण,पैसा,प्रतिष्ठा असून जर सुयोग्य संस्कार, घरातील महिलांबाबत सन्मानपूर्वक वागणूक देऊ शकत नसतील तर अशा स्त्री ला एक स्त्री म्हणवून घ्यायचीही लाज वाटायला हवी .राष्ट्रवादीच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी आपल्याच सुनेचा नातू हवा म्हणून जो छळ केला, याला काय म्हणावे \nबहिणाबाईं चौधरींनी ‘माझ्या जीवा’ या कवितेते अखेरीस लिहून ठेवलेले आहे,\nहास हास माझ्या जीवा,असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावरे कायं फास \nजग जग माझ्या जीवा, असं जगनं तोलाचं उच्च गगनासाराख्या धरत्रीच्या रे मोलाचं \nम्हणजेच प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी जे जे उत्तम,उत्तुंग ते टिपण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्याच्या सोंद्यातील अगदी छोटे मोठे क्षण गोळा करत स्वत:सोबत कुटुंबातील इतर सदस्यांचेही जीवन समृद्ध करत असते. कुटुंबाचा विस्तार, संवर्धन हे अधिकांशी तिच्याच हातात असते. परंतु विद्या चव्हाणांसारखी प्रतिष्ठित राजकारणीच जर आपल्या सूनेकडे मुलगा हवा अशी मूर्खपणाची मागणी करत असतील तसेच त्यानंतर ते आरोप फेटाळून लावत याऊलट घरातील सूनेच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवत खोटे आरोप करत असतील तर सर्वसामान्य घरातील मानसिक व शारिरीक अत्याचारित महिलांची किती वाईट आणि द्ययनीय परिस्थिती असू शकेल याचा आपण विचारही करू शकत नाही.\nमहाराष्ट्रातच एकीकडे आपल्या सूनेला मुलगी झाल्यावर तिचा व नवजात मुलीचा खूप थाटामाटात सोहळा साजरा करणारे सर्वसामान्य नागरिकही आहेतच, पण मुलगाच हवा म्हणून विद्या चव्हाण सारखे नाकं मुरडणारे आणि छळ मांडणारे सुद्धा या समाजात आहेत.फक्त काहींच्या गोष्टी समाजात उघड होतात तर काहींच्या घरातील चार भिंतीतच स्तिमित रहातात.\nजर घरातील महिलेची/ देवीरूपी स्त्री शक्तीची अशी अवहेलना होत असेल तर नवरात्रीत केवळ देवीच्या विविध रुपांची पूजा करण्यात काहीच अर्थ रहात नाही. समाजात चाललेल्या विपरीत परिस्थ���तीला कुटूंबातील मुख्य व्यक्ती जेवढी जबाबदार आहे तसेच काही अंशी समाजही जबाबदार असतो. मग त्यात व्हाटस् अ‍ॅप, फेसबुक, टिकटॉक, युट्युब अशी समाजमाध्यमे असोत की खाजगी वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट त्यांमध्येही अनेकदा मुलगा हवा मुलगी नको किंवा तत्सम विचारधारा कळत- नकळत दर्शविलेली दिसते. किंवा सासू सून नवरा बायको या नात्यांवरील विनोदातही सूनेला किंवा एखाद्या स्त्री ला लक्ष्य केले जाते.\nशेवटी हे भयाण वास्तव बदलण्यासाठी समाजातूनच सर्व स्तरातील माणसांनी पुढे येऊन, जनजागृती करून सुसंस्कृततेचा वारसा अंगीकारणे जरूरी आहे. महाराष्ट्राने दोन विद्या पाहिल्या ,एक स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि दुसरी म्हणजे सामाजिक कामाचे सोंग आणून घरातीलच जवळच्या महिलेचे खच्चीकरण करणारी धूर्त राजकारणी विद्या चव्हाण आणि आज या महाराष्टाला चांगल्या विद्येचीच गरज आहे याचा सर्वांनी गंभीर विचार करायलाच हवा.\nएखादी स्त्रीच ही स्त्रीची शत्रू बनून तिचे आयुष्य देशोधडीला लावण्याचे कारस्थान करू शकते हे यातून स्पष्ट होते.ममता , मातृत्व या शब्दांना भेदून टाकण्याची ताकदही एका स्त्रीत असते.जन्माला घातलेल्या बालकावर नुकतेच या जगात पदार्पण करणार्‍या बालिकेला कॅरीबॅगमध्ये गुंडाळून गटाराच्या कडेला, उकीरडयावर, रस्त्याच्या किनार्‍यावर फेकून जाणारीही महिलाच असते. संतापाच्या भरात स्वत:सह आपल्याच चिमुकल्यांनाही आत्महत्येचा मार्ग अवलंबून गळफास आवळत, कधी जाळून घेत, कधी रेल्वे समोर तर कधी विहिरीत उडी मारून मृत्यूच्या दाढेत ढकलणारीही महिलाच असते. असे विदारक सत्य वृत्तपत्रांमधून वाचले जाते.\nसमाजातील बर्‍याच कौटूंबिक घटनांच्या मुळांशी जाऊन पाहिले तर अनेकदा घटनांचे मूळ हे एका महिलेपर्यंतच पोहचलेले असते. अनेकदा नवरा - बायको यांतील घटस्फोटाचे कारणही सासूच असते. महिलांच्या बाबतीत असलेला राग, द्वेष या उद्देशाने हे लिखाण नसून त्यांच्यातील विध्वंसक, विनाशकारी, समाजात असंतोष पसरविणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात आहे .मीही एका आईच्याच पोटी जन्म घेतला आहे, खरेतर माझ्या आईला मुलगी हवी होती आणि मी मुलगीच झाले.,त्यामुळे महिलांविषयी माझ्या मनात तीव्र द्वेष मुळीच नाही. याऊलट महिला किंवा ��्त्री असण्याचा गर्व आहे जो प्रत्येकीला असायला हवा. कारण पुरुषांपेक्षा महिलांची मानसिक व शारिरिकदृष्ट्या सहन करण्याची ताकत अधिक असते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे प्रथम महिलांनीच महिलांना सहकार्य केले तर कौटुंबिक पर्यायाने सामाजिक जीवन धोक्यात येणार नाही.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/city-today-saw-increase-899-corona-patients-crossing-25000-mark-61323", "date_download": "2020-10-01T00:16:34Z", "digest": "sha1:TI77AXUSVL4OBNIOOF4GIP6UA2RS5YWU", "length": 11560, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "The city today saw an increase of 899 corona patients, crossing the 25,000 mark | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये आज वाढले 899 कोरोना रुग्ण, ओलांडला 25 हजारांचा टप्पा\nनगरमध्ये आज वाढले 899 कोरोना रुग्ण, ओलांडला 25 हजारांचा टप्पा\nनगरमध्ये आज वाढले 899 कोरोना रुग्ण, ओलांडला 25 हजारांचा टप्पा\nशनिवार, 5 सप्टेंबर 2020\nजिल्ह्यात आज 899 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६०६ इतकी झाली आहे.\nनगर : जिल्ह्यात आज 899 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६०६ इतकी झाली आहे.\nआज ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३४, अँटीजेन चाचणीत ३८० आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ५३, संगमनेर ९६, पाथर्डी ४, श्रीगोंदा २०, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव १, कोपरगाव १०, जामखेड ४, मिलिटरी हॉस्पिटल २० आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३८० जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ६१, संगमनेर १४, राहाता ४२, पाथर्डी ३३, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ७, नेवासे ३९, श्रीगोंदा २६, पारनेर १७, अकोले २४, राहुरी १८, शेवगाव ११, कोपरगाव ३३, जामखेड १८ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका १३९, संगमनेर ११, राहाता १८, पाथर्डी ६, नगर ग्रामीण ३७, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा ९, श्रीगोंदा ३, पारनेर ९, अकोले ७, राहुरी १४, शेवगाव ५, कोपरगांव ५, जामखेड ३ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या २१ हजार १३२ झाली असून, सध्या 3 हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 364 मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 25 हजार 102 झाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनागपूरकरांनी उधळला महापौरांचा जनता कर्फ्यू..\nनागपूर : कोरोनाच्या संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दर तासाला दोन रुग्णांचा मृत्यू होत आहे. मरणाऱ्यांच्या संख्या दोन हजाराच्या पार गेली...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\n उपराजधानी झाली स्फोटक, दर तासाला दोन मृत्यू\nनागपूर : कोरोनाचे भय कमी होण्याची कुठलीही चिन्हे आता दिसत नाहीत. ‘भय इथले सुरू झाले’, असे म्हणण्याची वेळ गेल्या ४८ तासांत झालेल्या मृत्यूंमुळे...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nमुख्यमंत्रिपदाचा अपमान करण्याची गुर्मी आली कुठून\nनगर : कंगना रणावतच्या तोंडी आलेली (की घातलेली) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाविषयीची \"अरे-तुरे'ची भाषा सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून...\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nपुणे आज ओलांडणार कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा आकडा\nपुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी (ता. 7) दोन लाखांच्या काठावर पोचला आहे. दररोज चार हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत असल्याने...\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nसांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह\nसांगली : सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील तर शिवसेनेचे आमदार अनिव बाबर हे कोरोना बाधित झाले आहेत. तर आता सांगलीचे पोलीस अधिक्षक...\nरविवार, 6 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/03/shrigonda-crime-news-301/", "date_download": "2020-10-01T01:32:20Z", "digest": "sha1:GRJNQIK73LVFQJCFYHSKVBDGE6U5U7VX", "length": 9668, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी\nश्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी\nश्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\nसागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात असणाऱ्या विहिरीवर आपण काल (१) सकाळी विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलो असता, विहिरीवरील स्टार्टर चोरीस गेल्याचे लक्षात आले.\nयाबाबत त्यांनी आपल्या बंधूंना माहिती दिली. स्टार्टर कोण चोरी करू शकतो, याची कल्पना असल्याने दरेकर यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास श्रीगोंदे पोलीस ठाण्यात सागर निंभोरे याने चोरी केल्याची तक्रारी दाखल केली.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/03/news-031007/", "date_download": "2020-10-01T02:41:22Z", "digest": "sha1:OHMKA4POFBXFAWEF5IWFFP4IXVWQAEXF", "length": 10470, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे - रोहित पवार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nHome/Breaking/शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे – रोहित पवार\nशेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे – रोहित पवार\nकर्जत :- शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. तेच हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी सांगितले. प्रेरणा दौऱ्याची सुरुवात सिद्धटेकच्या सिद्धिविनायकापासून करताना पवार बोलत होते.\nराशीन येथील यमाई देवी, काशीविश्वेश्वर मंदिर, कर्जत येथील आक्काबाई मंदिर, गोदड महाराज मंदिर, अंबीजळगाव येथील संत सावतामाळी मंदिर, शेगुड येथील खंडोबा मंदिर, चोंडी येथील अहिल्यादेवी जन्मस्थान, जवळा येथील जवळेश्वर मंदिर, नान्नज येथील नंदादेवी मंदिर, धनेगाव येथील धाकटी पंढरी, खर्डा येथील संत गितेबाबा समाधी,\nसंत सिताराम गड, भुईकोट किल्ला, जामखेड येथील पीरबाबा दर्गा, अण्णा भाऊ साठेनगर, लोहारदेवी मंदिर, जैन मंदिर, मिरजगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ, मांदळी येथील आत्मारामगिरी महाराज येथे सपत्नीक भेट देऊन पवार यांनी आशीर्वाद घेतले. ग्रामस्थांशी चर्चा करत अडचणी जाणून घेतल्या.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्���ण करण्याची गरज\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/14/news-58-3/", "date_download": "2020-10-01T02:44:00Z", "digest": "sha1:HNIJFT7OQ7RP46ILBJ5JWAEIJ66GAPBM", "length": 12798, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nHome/Ahmednagar News/सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग\nसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग\nकोपरगाव : उच्चशिक्षित शांत, सरळ, संयमी व वेळप्रसंगी जनतेच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्व आशुतोष काळे यांच्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठांपासून ते युवा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे.\nआशुतोष काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी पुकारलेला ऐतिहासिक संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी उपोषणाला बसावे लागते.\nही दुर्दैवाची गोष्ट असून, आपण मला संधी द्या, मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येवू देणार नाही, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. मढी खुर्द येथील अनेक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी युवानेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.\nयामध्ये उत्तर नगर युवासेना उपजिल्हा प्रमुख आबासाहेब आभाळे, कैलास गवळी (माजी उपसरपंच), ज्ञानदेव माळी (माजी सरपंच), सतिश गवळी, सौरभ गवळी, ऋषिकेश आभाळे, प्रकाश माळी, श्रीमती नंदाताई सोनवणे (ग्रा. पं. सदस्य) यांचा समावेश आहे.\nचासनळी येथील कोल्हे गटाचे अनेक वर्षापासूनचे निष्ठावान कार्यकर्ते शिवदत्त गाडे तसेच कैलास लकारे, विलास लकारे, काशिनाथ सूरभैया, विठ्ठल सूरभैया, अजय सूरभैया, अक्षय सूरभैया, विकास लकारे, वैभव लकारे, जमन घटे, शांताराम बिरुटे, शाम डहारे, गोरख घटे,\nनीलेश पगारे, शिवाजी कांबळे, अविनाश कांबळे, प्रदीप सूरभैया, बालू सूरभैया, नाना पगारे, वसंत पगारे यांचा सामावेश आहे. तसेच रांजणगाव देशमुख येथील अनिल वर्पे, सुनील वर्पे, सीताराम वर्पे, गीताराम वर्पे, वैभव खालकर, नीलेश खालकर, नीलेश गोर्डे, संदीप गुडघे,\nगजानन सरोदे, दीपक चव्हाण, नवनाथ कोते, महेश वर्पे, किरण सोनवणे, सचिन खालकर, नानासाहेब वर्पे, अशोक खालकर, प्रसाद वर्पे, सिद्धार्थ वर्पे, नवनाथ वर्पे, पिनू गोर्डे, नवनाथ गोर्डे, सुयोग शिंदे, विकास भागवत, नितीन गोर्डे, दत्तू बनकर, प्रवीण सहाणे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/02/news-accident-on-nagar-solapur-highway-02/", "date_download": "2020-10-01T00:38:13Z", "digest": "sha1:447YFWELQ4JUH6NXI2O6BZUJE4BQLBOC", "length": 10380, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ट्रक - क्रुझरच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/ट्रक – क्रुझरच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी\nट्रक – क्रुझरच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी\nअहमदनगर :- गुरुवारी रात्री नगर – सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे.\nक्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर यादव, गोपाळ भरत हंडे, एकनाथ हरिश्चंद्र माळी अशी जखमींची नावे असून,\nसर्व जण सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील रहिवासी आहेत.\nदोन जणांच्या पाय व हाताला गंभीर दुखापत झाली असून, इतर किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनकडून मिळाली.\nअपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह निघून गेला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.\nनगर-सोलापूर महामार्गावर पावसामुळे मोठ-मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर अपघात होत आहे.या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र ���ायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/05/so-thats-what-im-going-to-say-mla-nilesh-lanka/", "date_download": "2020-10-01T02:11:37Z", "digest": "sha1:5CVYJGKAT7ZKDR6KBXJOB37TBETVQHMW", "length": 10716, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "... त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे - आमदार निलेश लंके - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/… त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे – आमदार निलेश लंके\n… त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे – आमदार निलेश लंके\nअहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nआमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार नीलेश लंके यांच्या संपर्कात होते.\nपक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश करण्याचा आमदार लंके यांचा प्रयत्न होता. परंतु काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्याने शनिवारी बारामतीत प्रवेशाचा सोहळा पार पडला.\nदुपारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार यांनी सेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने,\nवैशाली औटी व किसन गंधाडे या नगरसेवकांच्या गळयात पक्षाचा पंचा टाकून पक्षात स्वागत केले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, अ��े सांगून मतदारसंघातील काही जण मतदारांची दिशाभूल करीत आहेत.\nमुख्यमंत्री जनतेचे आहेत. मी विधीमंडळात मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी मतदारांची दिशाभूल थांबवावी, असा अप्रत्यक्ष टोला आमदार लंके यांनी यावेळी माजी आमदार विजय औटी यांना लगावला.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Shape-K-90-Cone.html", "date_download": "2020-10-01T00:04:22Z", "digest": "sha1:7BUIL2OMF6AVX44EIJWBPCQPTINMWUVB", "length": 8554, "nlines": 191, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "आकार के 90 ° सुळका उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > स्टील फाईल > आकार के 90 ° सुळका\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nआकार के 90 ° सुळका\nद खालील आहे बद्दल आकार के 90 ° सुळका संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे आकार के 90 ° सुळका\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात साधने\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nसाहित्य आयटम क्रमांक व्यासाचा लांबी शंक एकंदरीत\nटी 12 K0603M06 6 मिमी 3 मिमी 6 मिमी 50 मिमी\nK0804M06 8 मिमी 4 मिमी 6 मिमी 50 मिमी\nK1005M06 10 मिमी 5 मिमी 6 मिमी 50 मिमी\nK1206M06 12 मिमी 6 मिमी 6 मिमी 51 मिमी\nK1608M06 16 मिमी 8 मिमी 6 मिमी 53 मिमी\nगरम टॅग्ज: आकार के 90 ° सुळका, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nपीपी आणि टीपीआर हाताळा फ्लॅट हात लाकूड फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा अर्ध-गोल स्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा स्टील फायली अर्ध-गोल लाकूड फाईल\nपीपी आणि टीपीआर हाताळा फ्लॅट स्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा राउंडस्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा चौरस स्टील फायली\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.gpoperators.com/2019/09/st-smart-card.html", "date_download": "2020-10-01T01:40:10Z", "digest": "sha1:VIK4N7EKQZO543YWCIYADNLE4D2ERUVF", "length": 14838, "nlines": 295, "source_domain": "www.gpoperators.com", "title": "एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा S.T Smart Card - VILLAGE GP DATA OPERATORS", "raw_content": "\nएसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा S.T Smart Card\nसुशिक्षित बेरोजगार तरुणांना डिजिटल सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी\nमहाराष्ट्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व मोठमोठ्या गावपातळीवर एजन्सी / वितरक नेमणे सुरु आहे. इतर कंपनीच्या सुरु असलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेस पेक्षा जास्त कमिशन मिळवा. त्वरा करा संधीचा भरपूर फायदा घ्या.*\n१) एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा*\n*६५ पूर्ण असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत १ वर्षाकरिता ४००० कि.मी.च्या प्रवासामध्ये ५०% सवलत\n* आवडेल तेथे प्रवास पास नूतनीकरण / रिचार्ज.\n*२) एसटी बसचे आगाऊ आरक्षण*\n*३) इतर बस (ट्रॅव्हल्स) आरक्षण*\nपुढे सुरु होणाऱ्या सेवा\nअधिक माहितीकरिता संपर्क - जवळच्या एसटी बस स्टन्डा\n->\"एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड सेवा S.T Smart Card\"\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप Mobile App\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहाराष्‍ट्र राज्‍य मानवी हक्‍क आयोग\nराष्‍ट्रीय मानवी अधिकार आयोग N.H.R.C\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n* पंचायत समिती येथे *सादर* करावेत. * फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती * अ) महिला व बालकल्याण* :- ================ Ø *...\nव्यवसाय यादी एकूण व्यवसायांची संख्या : 1. इंटरनेट कॅफे INTERNET CAFE 2. फळ रसवंती गृह FRUIT JU...\nस्वच्छतेत एक पाऊल पुढे राज्यातही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान\nपार्श्वभूमी अभियानाचा आराखडा नगरविकास व���भाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नागरी घनकचरा व्यवस्थापन अभियानाचा उद्देश अभियानाचे धोरण क...\nगाव नमुना आठ-अ धारण जमिनीची नोंदवही * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर...\nअल्प भु-धारक दाखला ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3) आधार कार्ड ...\nGAON NAMUNA-14 गाव नमुना चौदा\nपाणी पुरवठ्याच्या नोंद वही * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतच...\nशेतकरी असल्याचा दाखला | Farmer Certificate\nआवश्यक कागदपत्रे Farmer Certificate ओळखीचा पुरावा (किमान - 1) · 1) पारपत्र · 2) पॅन कार्ड · 3)...\nशेती विषयक माहिती » रस्त्यांचे हक्क. लोकसंख्येच्या मानाने जसजशी जमीन कमी पडू लागली आहे व अधिकाधिक जमीन लागवडीखा...\nGAON NAMUNA-6 गाव नमुना सहा-ड\nगाव नमुना सहा-ड नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा ...\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी :\nजमीनीच्या पोट हिश्श्यांची मोजणी : सर्वसाधारणपणे खातेदाराने केलेल्या प्रत्येक जमीनीच्या तुकडयाची लगेच स्वतंत्र गट नंबर टाकून , त्याची म...\nमहसुल अर्हता परीक्षा (RQT) विभाग शासकीय प्रकाशने\nग्रामविकास व पंचायत राज विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nशासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t6875/", "date_download": "2020-10-01T01:35:45Z", "digest": "sha1:WAFMFP2AV7FBDLRLDHQK4YZKMPOPFOJ7", "length": 4752, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-थांब जरा तू..........", "raw_content": "\nतु ही तरासू नकोस\nतू थांबावा म्हणून माझे\nपत्र ती हातात घट्ट पकडून बसेल\nकाही क्षण तुझ्या थांबण्याची ..\nमग ती…ती वाट पाहील\nनिघेल मग पावसात ती\nसावरत सावरत ती माझ्या कडे येईल\nती आल्यावर मग शांतच राहील कदाचित\nओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत\nम्हणेल “माफ कर.मला उशीर झाला\nमी निघालेच होते पण पाऊस आला”\nमी माझा जॅकेट तिला देईल,\nती म्हणेल नको रे मी ठीक आहे.\nहळूच मी तिचा हात हातात घेईल,\nमी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे\nतू माझ जिवनात सुख होऊन बरसशील \nतिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी\nपण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित,\nघरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल.\nमाझे जॅकेट मला परत करून.\nनिशब्द होऊन नि��ून जाईल ती\nनिशब्द मला करून तोडून जाईल ती\n“”तू थांबू नको रे\nपावसा तू बरसतच रहा\nती नाही आली तरी चालेल मला\nतिच्या नकारा पेक्षा …\nती तुझ्या मूळे नाही आली\nमनाला समजावन आवडेल मला….”\"\nतू थांबू नको रे\nतू बरसतच रहा ..........\nमला कविता शिकयाचीय ...\n“”तू थांबू नको रे\nपावसा तू बरसतच रहा\nती नाही आली तरी चालेल मला\nतिच्या नकारा पेक्षा …\nती तुझ्या मूळे नाही आली\nमनाला समजावन आवडेल मला\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/pune/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80/2536/", "date_download": "2020-10-01T01:21:38Z", "digest": "sha1:OL4BJ3DYRBUI4A2AMMSTPEBR3ECPE6AE", "length": 12448, "nlines": 116, "source_domain": "worldmarathi.com", "title": "पुण्यात खोदकामात सापडली चक्क भुयार - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nपुण्यात खोदकामात सापडली चक्क भुयार\nपुणे – शहर हे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे शहात खोदकाम सुरु असेल की, नवीन नवीन गोष्टी ऐकायला येतात. सध्या शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ एक भुयार आढळलं आहे. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असताना 12 ते 15 फुटांवर भुयारी मार्ग सापडला आहे.\nस्वारगेट ते शिवाजीनगर इथल्या ऍग्रीकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरु होते. पायलिंग मशीनच्या साहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचं काम सुरु होतं. तेवढ्यात बस स्टॉपजवळची जमीन खचली आणि तिथे सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरुन पाहणी केली असता, तिथे पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचं आढळंले.\nTagged खोदकाम, पुणे, भुयार\nमहाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाहीः जयकुमार रावल\nशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही, महाराजांच्या किल्ल्यासंदर्भातील कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. कोणीतरी या अफवा पसरवत आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयक���मार रावल यांनी दिली. राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच किल्ल्यांवर लग्न लावणे, कार्यक्रम करणे असे प्रकार होणार नाहीत,’ असे स्पष्टीकरण रावल यांनी दिले आहे. महाराष्ट्रात […]\nजेएनयू मधील हल्ल्याचे मंबई-पुण्यात पडसाद\nदिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) काल रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे मुंबईसह, पुण्यात पडसाद पाहायला मिळाले. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे च्या जोरदार घोषणा दिल्या […]\nतुम्ही शांतता राखाः राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत २२ तारखेला राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे. केसेस […]\nभाजपची १२ वी उमेदवार यादी जाहीर\nमहाराष्ट्रात तिकीटवाटपातील घोळ, काँग्रेस हायकमांडकडून दखल\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nक्लार्कने सांगितले, या खेळाडूमुळे भारत होऊ शकतो विश्वकप विजेता\nस्विगी, झोमॅटो,उबर इट्स होणार नाशकातून हद्दपार..\nमहाराष्ट्रात चार कोरोना रुग्ण निरीक्षणाखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/why-should-i-provide-information-aadhaar-private-organizations-supreme-court/", "date_download": "2020-10-01T00:44:36Z", "digest": "sha1:5GM4SOY36UWVNVAHK2XNTJMFHBEVQMGD", "length": 27452, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी?-सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Why should I provide information in 'Aadhaar' to private organizations? - Supreme Court | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओ��खा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\n‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी\nग्राहकांच्या ऐच्छिक प्रमाणीकरणासाठी खासगी संस्थांना आधारमधील माहितीचा वापर करण्यास परवानगी देणारी दुरुस्ती केंद्राने संबंधित कायद्यात केली होती.\n‘आधार’मधील माहिती खासगी संस्थांना का द्यावी\nनवी दिल्ली : ग्राहकांच्या ऐच्छिक प्रमाणीकरणासाठी खासगी संस्थांना आधारमधील माहितीचा वापर करण्यास परवानगी देणारी दुरुस्ती केंद्राने संबंधित कायद्यात केली होती. तिच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे मत मागवले आहे.\nआधार कायद्यामध्ये यासंदर्भात केलेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने याआधी दिलेल्या निकालांच्या विसंगत आहे असा आक्षेप एस. जी. वोम्बतकेरे यांनी आपल्या याचिकेत घेतला आहे. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने केंद्राला शुक्रवारी नोटीस जारी केली.\nआधार कायदा हा राज्यघटनेतील तरतुदींशी सुसंगत असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने कायम राखला होता. मात्र, ग्राहकांच्या ऐच्छिक प्रमाणीकरणासाठी त्याची आधारमधील माहिती वापरण्यास खासगी संस्थांना परवानगी देता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, त्यानंतर ग्राहकाला बँक खाते उघडण्यास किंवा मोबाईल जोडणी मिळवण्यासाठी आधार पुरावा म्हणून सादर करता येईल अशी दुरुस्ती केंद्राने त्या कायद्यात केली होती. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात नवी जनहित याचिका दाखल झाली असून, याच प्रकारच्या प्रलंबित याचिकांसोबत तिची सुनावणी घेण्यात येईल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nAdhar CardSupreme Courtआ���ार कार्डसर्वोच्च न्यायालय\nBabri Masjid Verdict : 'न्यायालयीन तारखेचा हा काळा दिवस'| असदुद्दीन ओवैसी\nVideo: “येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक; दोन्ही छत्रपतींनी मराठा समाजाचं नेतृत्व करू नये”\nBabri Masjid Veridct : बाबरीची घटना अचानक घडली, फोटोवरून कोणालाही गुन्हेगार ठरवता येत नाही - कोर्ट\nएखाद्या व्यक्तीला किती काळापर्यंत स्थानबद्ध केले जाऊ शकते\n‘मोरॅटोरियमच्या व्याजाबाबत लवकरच होणार निर्णय’\nनवीन कामगार कायदा नोकऱ्या घालवणार \nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\nसुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी\nभाजपच्या जुन्या नेत्यांना मोदींनी ठेवले दूर\nहाथरस बलात्कारप्रकरणी महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण\nरामजन्मभूमी आंदोलन; आमचा विश्वास योग्यच\n५ ऑक्टोबरपर्यंत 'नीट' निकाल लागणार\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळ��� नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/04/blog-post_77.html", "date_download": "2020-10-01T00:28:40Z", "digest": "sha1:O4RT2UP6XTUIC7X53H2Q6EL4ST25A3ME", "length": 3384, "nlines": 55, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "या हॉलिवूड स्टारलाही कोरोना ची झाली लागण", "raw_content": "\nया हॉलिवूड स्टारलाही कोरोना ची झाली लागण\nbyMahaupdate.in बुधवार, एप्रिल ०१, २०२०\nअमेरिकन अभिनेत्री लॉरा बेल बंडी हिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ३८ वर्षीय लॉराने या बातमीला व्हीडिओ शेअर करीत दुजोरा दिला आहे. ती व्हीडिओत म्हणते, हॅलो, मी कोविड-१९ टेस्ट केली ती पॉझिटीव्ह आली आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मला कोरोना व्हायरस आहे. घाबरण्याची गरज नाही.\nमी ठिक आहे. मी सर्व काळजी घेत आहे. डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व हेल्थ एक्सपर्टशी मी बोलत आहे. मी काही काळापासून झाडपाल्याचे सेवन करीत आहे. यानंतर आपला अनुभव सांगताना ती म्हणते, लक्षणे खूप सामान्य होती. हे मागील काही आठवड्यापासून सुरू होते. डोकेदुखी, घसा बसणे, छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/1903/", "date_download": "2020-10-01T00:26:14Z", "digest": "sha1:2SH4FIVNWHYMCA6XFMQOZMWZ2TYDPHZX", "length": 12614, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "लॉकडाऊनच्या काळात ५०१ सायबर गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nलॉकडाऊनच्या काळात ५०१ सायबर गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक\nमुंबई दि.26- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 501 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 262 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.\nआक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. 25 जूनपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-\n■ व्हॉट्सॲप- 196 गुन्हे\n■ फेसबुक पोस्ट्स – 206 गुन्हे दाखल\n■ टिकटॉक व्हिडिओ- 27 गुन्हे दाखल\n■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल\n■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे\n■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 59 गुन्हे दाखल\n■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 262 आरोपींना अटक.\n■ 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश\n■ पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यात एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे विभागातील\nगुन्ह्यांची संख्या 44 वर\n■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात राजकीय टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान केले व ते सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शांतता भंग होऊन ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.\nफेक पेमेंट लिंक्सपासून सावधान\nसध्या कोरोना महामारीच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत व त्यांच्या कार्यासाठी त्यांना भरपूर लोक देणग्याही देत आहेत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, बऱ्याच सायबर भामट्यांनी फेक पेमेंट लिंक्स सुरु केल्या आहेत . त्यामुळे देणगी देणाऱ्या व्यक्तीस लक्षात येत नाही की, त्यांनी पैसे पाठवलेत त्या लिंक्स व अकाउंट खरे आहे की खोटे .त्यामुळे आपण कोणत्याही संस्थेला देणगी देऊ इच्छिता तर त्यांची सर्व माहिती जसे की बँक अकाउंट नंबर,किंवा मोबाईल पे लिंक्स खऱ्या आहेत का याची खात्री करून घ्या. त्या संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या संस्थेच्या कार्यालयाच्या किंवा संबंधित व्यक्तीच्या फोन नंबरवर कॉल करून त्या संस्थेच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळालेली बँक खात्याच्या माहितीबाबत खातरजमा करून घ्या ,तसेच जर संस्थेचा ई-मेल आयडी दिला असेल तर त्यावर ई-मेल पाठवून त्याचे उत्तर मागवून घ्या व मगच आपली देणगी भरा.\n← कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी घ्यावे-अमित विलासराव देशमुख\nसलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करण्यास परवानगी →\nराज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन\nलॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल\nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्य��� . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2020-10-01T00:10:03Z", "digest": "sha1:OKNYCFWMSIEO3OPM4OJ4TNZBFDDPA2OH", "length": 4945, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बोईंग ७८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(बोइंग ७८७ या पानावरून पुनर्निर्देशित)\nबोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.\nप्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए)\nलांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान\nडिसेंबर १५, इ.स. २००९\nऑक्टोबर २७, इ.स. २०११\n३२ अब्ज अमेरिकन डॉलर[१]\n७८७-८:१९ कोटी ३५ लाख अमेरिकन डॉलर[२]\n७८७-९: २२ कोटी ७८ लाख अमेरिकन डॉलर[२]\nयाचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu%C2%A0-phulewar-marathi-article-1941", "date_download": "2020-10-01T00:57:58Z", "digest": "sha1:PQ2KORWDAT6DYTYUVG5I4SWDCV23SG77", "length": 11917, "nlines": 151, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nक्विझचे उत्तर ः १) ड २) ब ३) क ४) अ ५) ड ६) ब ७) अ ८) ड ९) क १०) क ११) ड १२) क\n१३) ड १४) अ १५) अ १६) क १७) अ. १८) क १९) ड\n१. आयसीआयसीआय बॅंकेचे गैर कार्यकारी कार्यकारणी अर्धवेळ अध्यक्ष आणि तीन वर्षांसाठी मंडळाचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाला नियुक्त केले गेले\nअ) एस. के. पांडे ब) एम. के. शर्मा क) आर. के. द्विवेदी ड) जी. सी. चर्तुवेदी\n२. जगातला दुसरा सर्वांत उंच पुतळा कोणता असेल \nअ) ग्रेट बुद्ध, थायलंड ब) रामनुजाचार्य, चीन क) स्प्रिंग टेंपल बुद्ध, चीन ड) कन्फ्यूशियस\n३. सलग सातव्या वर्षी कोणते महाविद्यालय ‘भारतातले सर्वोत्तम डेन्टल महाविद्यालय‘ ठरले आहे\nअ) मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स, मंगलोर\nब) गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, मुंबई\nक) मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, नवी दिल्ली\n४. राज्य व जिल्ह्यांमधील आर्थिक माहितीची गणना करण्यासाठी मापदंड अद्ययावत करण्यासाठी सरकारने १३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे\nअ) रवींद्र एच. ढोलकिया ब) आर. प्रसाद क) एम. के. सिंग ड ) राजेश ठाकूर\n५. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा कोणी जिंकली\nअ) भारत ब) पाकिस्तान क) न्यूझीलंड ड) ऑस्ट्रेलिया\n६. गोल्डन ग्लोब रेसमध्ये सहभाग घेणारा एकमेव आशियायी कोण आहे\nअ) कमांडर विक्रम सिंह ब) कमांडर अभिलाष तोमी\nक) कमांडर आकाश रॉय ड) कमांडर अविनाश गायकवाड\n७. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय डॉक्‍टर दिन पाळला जातो\nअ) जुलैचा पहिला दिवस ब) जुलैचा पहिला रविवार\nक) जुलैचा दुसरा रविवार ड) जूनचा पहिला रविवार\n८. प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दरात कमतरता आणण्यासाठी कोणत्या राज्याला पुरस्कार दिला गेला\nअ) महाराष्ट्र ब) सिक्कीम क) हरियाना ड) मध्यप्रदेश\n९. ‘कबड्डी मास्टर्स दुबई २०१८’ स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने कोणत्या देशाचा पराभव केला\nअ) इराक ब) पाकिस्तान क) इराण ड) सौदी अरेबिया\n१०. कोणत्या उत्तर अमेरिकन देशाने अमेरिकेपासून होणाऱ्या आयातीवर शुल्क वाढवले आहे\nअ) मेक्‍सिको ब) ब्राझील क) कॅनडा ड) पेरू\n११. आधार क्रमांकाशी पॅन जोडण्यासाठी नवी अंतिम मुदत काय आहे\nअ) ३१ डिसेंबर २०���८ ब) ३१ जुलै २०१८ क) १ जानेवारी २०१९ ड) ३१ मार्च २०१९\n१२. कोणता दिवस ‘जीएसटी दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे\nअ) १ ऑगस्ट ब) १ जून क) १ जुलै ड) १ डिसेंबर\n१३. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाकडे आपला अहवाल सादर करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात कार्य दलाचे अध्यक्ष कोण होते\nअ) रतन टाटा ब) लक्ष्मी मित्तल क) सुनील मित्तल ड) एन. चंद्रशेखरन\n१४. युनेस्कोचे जागतिक वारसा ठिकाण म्हणून नुकतीच जाहीर करण्यात आलेली व्हिक्‍टोरिया गॉथिक अँण्ड आर्ट डेको इमारत कोणत्या शहरात आहे\nअ) मुंबई ब) पणजी क) कोलकता ड) बंगलोर\n१५. मलेशियन ओपन २०१८ स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद कोणी पटकावले\nअ) व्हिक्‍टर अक्‍सेलसन ब) व्यन हो सन क) लो चॅंग वेई ड) सीमंत्रा डेलकू\n१६. सामंजस्य करार करणारे पहिले राज्यसभेचे सभापती कोण आहेत\nअ) डॉ. झाकिर हुसेन ब) हमीद अन्सारी क) व्यंकय्या नायडू ड) कृष्ण कांत\n१७. प्रतिष्ठित साहित्याच्या पुरस्काराच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या पुस्तकाने गोल्डन मॅन बुकर पारितोषिक जिंकले\nअ) द इंग्लिश पेशंट ब) मिडनाइट्‌स चिल्ड्रन क) द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ड) यांपैकी नाही.\n१८. जुलै २०१८ मध्ये आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली\nअ) नऊ ब) पाच क) चार ड) सात\n१९. इंडोनेशियात सबंग बंदरात प्रवेश करणारी कोणती पहिली-वाहिली भारतीय युद्धनौका आहे\nअ) आयएनएस कलवरी ब) आयएनएस अरिहंत क) आयएनएस विक्रांत ड) आयएनएस सुमित्रा\nस्पर्धा आयसीआयसीआय थायलंड चीन भारत करंडक हॉकी पाकिस्तान न्यूझीलंड सिंह रॉ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/EOcI7P.html", "date_download": "2020-10-01T00:43:14Z", "digest": "sha1:XYVP7MXFXW6FFDOWJIHRTZOOYVZYSTHG", "length": 4947, "nlines": 39, "source_domain": "rajsatya.page", "title": "मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nमंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष\nMarch 22, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nमंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष\nमुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.\nकरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या असून राज्य सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यात करोना विषाणूमुळे (कोव्हीड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.\nकरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते त्यांनी ccrmaharashtra.aid@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करोना नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.\nकायदा व सुव्यवस्थेशी संबंधित शंकांचे निरसन कुणाला करावयाचे आहे त्यांनी ccrmaharashtra.ind@gmail.com या ईमेलवर तर शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यास ccrmaharashtra.policy@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://rajsatya.page/article/%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0---%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD....-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B2/LZDPsS.html", "date_download": "2020-10-01T01:16:53Z", "digest": "sha1:656VHZKT5YP7VVQG2AI5YVMXJ3LCJMHG", "length": 10793, "nlines": 45, "source_domain": "rajsatya.page", "title": "हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान कराड नगरपालि��ेने केला शुभारंभ.... प्रथम क्रमांक कराडला मिळेल मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना विश्वास - संपादक : गोरख तावरे", "raw_content": "\nसंपादक : गोरख तावरे\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\nसंपादक : गोरख तावरे\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी\nहीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान कराड नगरपालिकेने केला शुभारंभ.... प्रथम क्रमांक कराडला मिळेल मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना विश्वास\nMarch 12, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या\nहीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान\nकराड नगरपालिकेने केला शुभारंभ.... प्रथम क्रमांक कराडला मिळेल मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना विश्वास\nकराड - महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये \"हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान\" याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे अध्यादेश पारित करण्यात आला आहे. या अभियानामध्ये नागरिक व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या शहरांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान कराड नगरपालिकेने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी बैठक घेऊन संबंधितांना याची माहिती दिली आहे.\nगतवर्षी देशांमध्ये स्वच्छतेत कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियानांतर्गत करावयाची सर्व कामे कराड नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांना बरोबर घेऊन सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना दिली.\nगतवर्षी देशांमध्ये स्वच्छतेत कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला असून राज्य शासनाने जाहीर केलेल्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियानांतर्गत करावयाची सर्व कामे कराड नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांना बरोबर घेऊन सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी प्रस्तुत प���रतिनिधींना दिली. या अभियानामध्ये कराड नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.\nराज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व शहरांमध्ये १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्याच्या कालवधीत करण्यात येणार आहे. सांगतां कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवीदिनी म्हणजे १ मे २०२० रोजी करण्यात येणार आहे. या अभियानाचा शासन निर्णय व अंमलबाजावणी व शहरांच्या तपासणी बाबतच्या प्रारूप आणि मार्गदर्शक सूचनाही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.\n“हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियान” राज्यामधील प्रत्येक शहरात राबविण्यात येत आहे. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे 100% संकलन करणे, घनकचऱ्याचे विलगीकरणाचे प्रमाण वाढवणे, विलगीकरण कचर्‍यावर 100% प्रक्रिया करणे, जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमाइनिंग करणे, बाांधकाम आणि पाडकाम कचरा, रस्त्याची सुधारणा व, सौंदर्यीकरण पदपथांची सुधारणा व सौंदर्यीकरण, वाहतूक बेटे व दुभाजकांचे सौंदर्यीकरण, शहरातील उड्डानपुलांचे सौंदर्यीकरण, उद्यानांचे सौंदर्यीकरण, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, शहरातील नाल्यांची सफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता, संबंधित शहरांसाठी समान वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तयार करणे अशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.\n14 व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी स्वच्छ भारत अभियानासाठी राखून ठेवलेल्या 50% निधी मधून या हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियानाच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामाांवर खर्च करता येईल. अमृत अभियान अंतर्गत राज्यास केंद्रशासनाकडून प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. त्या निधीचि वापर अमृत शहरांना करता येईल. असेही अध्यादेशात म्हटले आहे.\nअभियानाच्या कामाचे मूल्यांकन होणार\nया अभियानात संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यांकन राज्य शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत मार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल जून 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. चांगली कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला बक्षीस देण्यात येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=247495%3A2012-08-31-14-43-26&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T02:07:19Z", "digest": "sha1:VPOAX75OWXX4J57AXNOUDMFIXK4DUMTK", "length": 27905, "nlines": 17, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आनंददायी शिक्षण", "raw_content": "\nप्रा. वृषाली मगदूम , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nमुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी...\n५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तर ८ सप्टेंबर हा साक्षरता दिन मानतो. डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते. शिक्षक व विद्यार्थी हे एक कुटुंब असून एकत्र येऊन शिक्षणात नवनवे प्रयोग व साहस घडवून आणतात. २०११ च्या गणनेनुसार भारताचा साक्षरता दर ७४.०४ टक्के आहे. या दशकात ९.२ टक्के साक्षरता दर वाढला. मुलांचा साक्षरता दर ८२.१४ टक्के, तर मुलीचा ६५.४६ टक्के आहे. ही तफावत असली तरी या दशकात मुलांच्या साक्षरता दरात ६.९ टक्के तर मुलीच्या ११.८७ टक्के वाढ झाली आहे. तुलनात्मक प्रमाण कमी दिसले तरी या दशकात मुलीचे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात मुलीच्या साक्षरतेचे प्रमाण ५८.८ टक्के तर शहरी भागात ७९.९ टक्के आहे. २६ ऑगस्ट २००९ रोजी केंद्र सरकारनं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. १ एप्रिल २०१० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.\nमुली शिकाव्यात म्हणून सरकारनं बारावीपर्यंतचं शिक्षण मोफत केले आहे. तरी आम्ही स्त्री मुक्ती संघटना शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत अधिक सोयी कशा दिल्या जातील हे पहातो. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विविध प्रयोग केले जातात. त्यातला एक प्रयोग म्हणजे मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेणे. रिझव्‍‌र्ह बँकेतील अनेक कर्मचारी महिला वर्षांला ५०० रुपये देऊन मुली ‘दत्तक’ घेतात. या पैशातून मुलींना एक डझन वह्य़ा, गाइडस्, दोन जादा ड्रेस दिले जातात. परवा चार मुली असलेल्या मंगला कदमचा फोन आला. ताई मुलीची गाइडस् कधी मिळणार परीक्षा जवळ यायला लागलीय. पोर्शन बदलल्यामुळे गाइडस् बाजारात आली नव्हती. पण आपल्या मुली शिकाव्यात, असं महिलांना वाटतेय, त्या स्वत: त्यासाठी चौकशी करताहेत या��ाच आनंद जास्त होता.\n‘नौसिल’च्या तीन मुलींनी मागील वर्षी वाशीच्या मॉडर्न स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बसची वर्षांची फी पाच हजार चारशे होती. मग डोनर शोधून त्यांची बसची फी भरली. सुरुवातीला मुलींनी शाळेत जावे, पुढे शिकावे यासाठी खूप धडपड करावी लागायची. आयांच्या मागे लागणे, काही वेळा तर चक्क धमकवावेही लागायचे. काही वेळा केविलवाणेही वाटायचे. पण पंधरा वर्षांच्या धडपडीनंतर आज मुलींनी शिकले पाहिजे, असं सगळ्याच स्तरातल्या महिलांना वाटतेय. दहा मुली दहावीच्या परीक्षेला बसल्या. पाच पास झाल्या त्याचेही कौतुक वाटले. अकरावीला सहा, बारावीला पाच, एफ.वाय., एस.वाय. बी.ए., बी.कॉम.पर्यंत मुली गेल्या. छाया काटे, आरती नारोळे या मुली खूप कष्टानं शिकताहेत. या मुलींच्या शिक्षणासाठी दाते वा डोनर्स शोधणं हे जूनमध्ये मोठं कामच असते. गरीब महिलांकडे फीसाठी एवढी रक्कम नसते. असली तरी त्या शिक्षणावर खर्च करण्याची मानसिकता अद्याप कमीच असते पण तरीही आता परिस्थिती काही प्रमाणात बदलू लागल्याचे आपण म्हणू शकतो. अनेक जणी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ पहात आहेत. आमराईनगरची भारती कवाळेनं एका कार्यक्रमात एका नर्सचे मनोगत ऐकलं. स्वत: धडपड करून खासगी कॉलेजमध्ये नर्सिगचा कोर्स केला. खासगी दवाखान्यात नोकरीही लागली. तिला कॉम्प्युटर कोर्ससाठी मुलाखतीला बोलावले असता मला ड्रायव्हिंग शिकायचे आहे. ते मला शिकवा व लायसेन्सही द्या, असं तिनं इतक्या ठामपणे व धिटाईनं सांगितलं की, साऱ्यांनी लगेच तिची मागणी मंजूर केली.\nदिघ्याला शाळाबाह्य़ मुलींची एकदा मीटिंग घेत होतो. मुलींना देशाचे पंतप्रधान माहीत नव्हते, पण जेव्हा तुम्हाला काय करायचे आहे, असं विचारलं तर एकजात साऱ्या मुलींनी आम्हाला शिवण शिकायचे आहे. स्वत:करता ब्लाऊज, परकर, ड्रेस तर शिवायचा आहेच पण घरी बसून इतरांचे कपडे शिवून कमाई करायची आहे, असं सांगितलं. चिमुकल्या जगातल्या स्वत:च्या मर्यादा माहीत असलेल्या त्यांच्या स्वप्नांचे साऱ्यांनाच अप्रूप वाटले. ‘रोटरी क्लब ऑफ मिलेनियम सिटी’नं संघटनेला पंचवीस शिलाई मशीन्स दिली. दिघा, इंदिरानगर, सारसोळे या ठिकाणी शिवणक्लास सुरू केला. मुली शिवायला पटापट शिकल्या. त्यांच्याबरोबरचे मार्केटिंगचे अनेक प्रयोग केले व फसलेही. मुंबईच्या बाजारातून पांढऱ्या कपडय़ाचा मोठा तागा आणला. मुलींनी ��ंच्याहत्तर रुमाल शिवले. पण बाजारसारखे फिनिशिंग नसल्यानं विके पर्यंत त्रास झाला. रुमालाची मूळ किंमतही निघाली नाही. पण मुलींच्यात आत्मविश्वास आला. ‘रोटरी’चे लोक भेटले की त्यांना गाठून या मुली शिलाईमशीन मागू लागल्या. यातूनच व्यवसाय कौशल्याची कल्पना पुढे आली. या मुलींच्या एका ग्रुपकडून दिवाळी ग्रीटिंग्ज करून घेतली. दहा दिवस दिवसातले चार तास खपून मुलींनी छान ग्रीटिंग्ज बनवली. जवळजवळ सहाशे ग्रीटिंग्ज स्टॉलवर विक्रीला ठेवली. अनेक ग्रीटिंग्स ओळखीच्या लोकांच्यात खपवावी लागली.\nआज घरकाम करणाऱ्या, कामगार, शेतमजूर या क्षेत्रातल्या बहुसंख्य महिला अंगठेबहाद्दर आहेत. बँकेत अंगठा चालत नाही म्हटले की, आपलं पहिलं नाव घोटून गिरवतात. मागील दशकात सरकारनं साक्षरता अभियान राबविले. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एकाला तरी साक्षर केले पाहिजे असा प्रकल्प होता. घराघरातून कामवाल्या बाईला पाटी-पेन्सिल देऊन मुलं अक्षरं गिरवायला शिकवायची. स्त्री मुक्ती संघटनेनं दुपारच्या वेळात ‘अक्षरानंद’ या नावानं साक्षरता वर्ग चालविले. यातून महिला नुसत्याच साक्षर झाल्या नाहीत तर सक्षमही झाल्या. ८ सप्टेंबरच्या साक्षरता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून परत आल्यानंतर चेंबूर विभागात महिलांनी दारूची दुकानं फोडली होती. भारत सरकारची साक्षरतेची व्याख्याही सहीपुरती मर्यादित आहे. मुली विशेषत: ग्रामीण भागातील मुली शिकाव्यात म्हणून सामाजिक संस्था, महिला मंडळ, सरकार, राजकीय पक्ष यांनी खारीचा वाटा उचलला तरी गेल्या दशकातले ११ टक्क्य़ांच्या आशादायक चित्रात अजून उज्ज्वल वाढ होईल.\nकष्टकरी, कामकरी महिलांचं शिक्षण मर्यादित असलं तरी आपल्या मुलांनी शिकावं ही जाणिव त्यांच्यात निर्माण झाल्याचं दिसतं आहे. कचरावेचक महिलांची छोटी मुलं आया कचऱ्यावर गेल्या की वस्तीत घाणीत खेळत राहतात. त्यामुळे बालवाडी काढा, असं या महिला सारखं म्हणतात. गेल्या दहा वर्षांत चार ठिकाणी प्रयोग झाले. दोन तास बालवाडीत बसायची सवय लागली की शाळेचा मार्ग सुकर होईल, असाही विचार होता. दहा वर्षांपूर्वी आमराईनगरला पावसात उभे राहून इकडून-तिकडून बांबू, प्लॅस्टिक, जुन्या फरशा आणून बालवाडी बांधली. पंधरा ऑगस्टला सुरू केली. गणपतीपाडय़ाला मागील वर्षी बालवाडी सुरू केली. मुलं शिक्षण घेताहेत हे पहाणं सुद��धा आनंददायीच असतं. पण अनेकदा हा प्रयोग यशस्वी होईल असे नाही. कारण असाही अनुभव आहे की तिथे काही दिवसांतच एखादी मिशनरी किंवा स्वयंसेवी संस्था खडबडून जागे होतात व स्वत:ची बालवाडी सुरू करतात. गणपतीपाडय़ात वस्तीत शिक्षिका चार-चार चकरा मारून आयाच्या मागे लागून मुलं गोळा करायची. कशीबशी नऊला बालवाडी सुरू व्हायची. साडेनऊला मिशनऱ्यांचे अंडी, दूध आले की, बायका पटापट पोरांना उचलून न्यायच्या. गेली वीस वर्षे या लोकांना ही वस्ती दिसली नाही की, हे लोक कोठे होते हा प्रश्नच अनुत्तरितच. संयुक्तपणे बालवाडी चालवू- तुम्ही खाऊ द्या. आम्ही शिक्षण देतो. हा प्रस्तावही त्यांना मंजूर नसतो. नाईलाजानं आमची बालवाडी आम्ही बंद करतो. काही महिन्यांनी त्यांचीही बंद होते. पण तरीही आम्ही नाउमेद न होता प्रयत्न करीतच राहतो.\nसरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के दुर्बल, वंचित तसेच आर्थिक मागासलेल्या मुलांना खासगी शाळेत मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. पण खासगी संस्थांनी याची अंमलबजावणी केलेली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांचे १० हजार रुपये शुल्क राज्य सरकार भरेल, असेही या कायद्यात सांगितले आहे. या शिक्षण हक्क कायद्याच्या व खासगी शाळांच्या पलीकडे वस्ती पातळीवर मुली शिकल्या पाहिजेत. यासाठी आम्ही अनेक प्रयोग केले.\nशोभा या आमच्या कचरावेचक बाईची सोनू ही मुलगी अतिशय हुशार, चुणचुणीत आहे. शोभा संध्याकाळी ‘कचऱ्या’वरून परत येताना दारूची बाटली घेऊन येते. दारू पिऊन पडून असते. सोनू वस्तीभर झिपरे केस, महिना महिना पाणी न लागलेला मळका फ्रॉक घालून फिरायची. भिक मागून मिळेल ते खायची. आई शुद्धीवर असली की काहीही नासके, कुजके, शिळेपाके खायला घालायची. शोभानंच एक दिवस भावनावश होऊन हिला शिकवा म्हणत आमच्या स्वाधीन केले. सोनूला डोनर बघून जनकल्याण आश्रमात ठेवले. सोनू या नवीन जगात रमली होती. अभ्यास करीत होती. दारूच्या आहारी गेलेली शोभा अर्धवट अवस्थेत वारंवार ऑफिसमध्ये येऊन तिचा दंगा चालायचा. शनिवारी सोनूला आणायचे. दिवसभर आईला भेटायचे व रात्री मी माझ्या घरी घेऊन यायचे, असा क्रम चालायचा. सोमवारी कार्यकर्ते तिला परत शाळेत नेऊन सोडत. सोनू शिकावी, तिचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा यासाठी आम्ही साऱ्यांनी केलेला हा अट्टहास खरेच रोमांचकारी व अविस्मरणीय ठरतो आहे.\nप्राथमिक शिक्षण हे मुला��चा मूलभूत अधिकार आहे म्हणत खरं तर राज्य सरकारनं मुलांना शाळेत युनिफॉर्म, पुस्तकं, दप्तर, वह्य़ा अगदी रेनकोटसुद्धा पुरविला आहे. दुपारी खिचडी मिळते. नवी मुंबईतील महापालिकेच्या सर्वच शाळांत भरपूर उजेडांचे अद्ययावत वर्ग, बसायला बेंचेस, संगणक, प्रयोगशाळा, शालेय फिल्म्ससाठी एल.सी.डी. प्रोजेक्टर, आरोग्य तपासणीला डॉक्टर, समुपदेशक, खेळण्यासाठी खुलं मैदान या सर्व सुविधा दिल्या आहेत. पण तरीही मुलांची संख्या अतिशय अत्यल्प आहे. मनीष विद्यालयात संघटनेच्या कचरावेचक महिलांच्या मुलांची भरती आहे. पण या मुलांना शाळा बुडवायला काहीही कारण पुरते. पाऊस आला. वस्तीत ‘मयत’ झाली. आजारपण हे हक्काचे कारण. पूर्ण वस्तीतील मुले गेली नाहीत की वर्गच ओस पडतो. मुली तर सर्रास धाकटय़ाला सांभाळायला घरी थांबतात. मग गटातील महिलांना दमात घेणे. सक्ती करणे. गटातून काढायची धमकी देणे. रेशनकार्ड काढून घेणे असे प्रयोग करावे लागतात. त्याचा फायदा होतोच.\nकेंद्र सरकारची महात्मा फुले शिक्षण योजना ७ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य़ मुलांसाठी आहे. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात पास होऊन मुलींना एकदम चौथीत जाता येते. शिक्षिकेला सरकार १००० रुपये मानधन देते. अनेक अडचणींना तोंड देत मुलींसाठी संघटनेनं हा वर्ग चालू केला. सहा-सहा महिने पगार न मिळणे. त्यामुळे शिक्षिका सोडूनअसेही प्रकार होतात. मुलींनी वर्ग बुडवून कचऱ्यावर जाणे यातूनसुद्धा तरून वीस मुली सरकारी शाळेत चौथीच्या वर्गात गेल्या.\nत्यातूनही शिक्षण आनंददायी करण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. विज्ञान खेळांचे आयोजन, शब्दांचे अर्थ डिक्शनरीत शोधणे. सुटीच्या दिवशी मुलींच्या गाणी, नृत्य या गुणांना वाव देणे. इंग्रजीची भीती घालवण्यासाठी रोज सोपी पाच वाक्ये लिहिणे. विषय देऊन बोलायला लावणे. त्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा करणे, विविध स्पर्धाचं आयोजन केले जाते.\nआपल्या मुली शिकल्या पाहिजेत ही भावना महिलांच्यात निर्माण झाली आहे. शिक्षणाला पर्याय नाही हे भानही सर्व स्तरांत झिरपत आहे. शिक्षकासाठी स्मार्ट पिटीसारखे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. मूल्यमापन पद्धतीचं मार्गदर्शन केले जाते. शिक्षकालाही मुलांची कृतज्ञतेची नजर गुरू म्हणून केला जाणारा आदर हा नेहमीच महत्त्वाचा वाटतो. बदलाला सामोरे जाणारे अनेक शिक्षक आहेत. काही चु��ार शिक्षकांचे उदाहरण घेऊन शिक्षकांना धोपटले जाते. पण असे चुकार सर्वच क्षेत्रांत असतात. मला तुमच्याकडून हे ज्ञान मिळाले. मी तुमच्यामुळे घडलो. हे विद्यार्थ्यांचे शब्द हेच शिक्षकासाठी खरे बक्षीस असते व ते बक्षीस मिळावे म्हणून शिक्षक प्रयत्नशील असतो. असं शिक्षक दिन व साक्षरता दिनाच्या निमित्तानं म्हटलं तर वावगं ठरू नये. शिक्षणातील मूल्यमापन पद्धतच विद्यार्थ्यांची सर्वागीण समजशक्ती वाढवणार आहे व माणूस म्हणून जगण्यास शिकवणार आहे. बदलत्या जीवनशैलीत ही काळाची गरज आहे.\nपरीक्षाविरहित आजची शिक्षणपद्धती सर्वसमावेशक, सर्वभेदविरहित विद्यार्थी केंद्रस्थानी असलेली असणार आहे. आज स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट या गोष्टी इतक्या सहजसाध्य झाल्या आहेत. तसेच खासगी शाळांचे पीकही खूप फोफावतेय. शहरातून उच्चभ्रू व दारिद्रय़रेषेखालील विद्यार्थी अशा दोन विद्यार्थ्यांच्या दऱ्या आहेत. आज गरीब, वंचित मुली शिकाव्यात असं नुसतं वाटून चालणार नाही. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागणारे सातत्य व चिकाटी हवीय. लोकसहभागातूनच शिक्षण सहभाग वाढणार आहे व शिक्षण खऱ्या अर्थानं आनंददायी होणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/2020/01/17/", "date_download": "2020-10-01T01:59:06Z", "digest": "sha1:HWAZTHO27Y55HJDZS7MGFQK2DPCTDMIL", "length": 5389, "nlines": 164, "source_domain": "malharnews.com", "title": "17 | January | 2020 | मल्हार न्यूज", "raw_content": "\nएका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’\nपुणे प्रतिनिधि, जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावता धावता आपण जगणंच विसरून जातो. किती जगावं, यापेक्षा कसं जगावं...\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-world-view-yogesh-parale-marathi-article-1241", "date_download": "2020-10-01T00:05:53Z", "digest": "sha1:E5WLPMKMYGHDSKBKVGLTNRNJYGTOKJQB", "length": 19323, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik World View Yogesh Parale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 मार्च 2018\nखलिस्त��नी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही चिंतेची बाब आहे.\nकॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो हे गेल्या आठवड्यात भारतात आले. साबरमती आश्रमापासून ते ताजमहालपर्यंत अनेकविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शीख धर्मीयांचे अत्युच्च श्रद्धास्थान असलेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिरास भेट देऊन त्यांनी तेथे पोळ्या लाटण्याची ‘सेवा’ही केली. मात्र इतर देशांच्या प्रमुखांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले नाही. भारतीय भूमीवर त्रुडो यांचे स्वागत पंतप्रधानांनी वा केंद्रीय मंत्रिमंडळामधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने केले नाही. याचबरोबर ताजमहालला भेट देताना त्रुडो यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटले नाहीत. त्रुडो यांचे स्वागत करणारे एखादे ट्‌विटही इतर वेळी ट्‌विटरवर अत्यंत सक्रिय असलेल्या भारतीय पंतप्रधानांनी केले नाही. त्रुडो यांच्या गुजरात दौऱ्यावेळीही मोदी त्यांच्यासमवेत नव्हते. त्रुडो यांच्या दौऱ्याच्या पहिल्या काही दिवसांत त्यांना भारतामधील सरकारच्या नाराजीची पूर्ण जाणीव नक्कीच झाली असेल. कॅनडाच्या पंतप्रधानांकडे करण्यात आलेले हे दुर्लक्ष हे जाणीवपूर्वक होते; यात काही शंका नाहीच. अर्थात त्रुडो यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदींशी झालेल्या त्यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांत सहा करार झाल्याचे घोषित करण्यात आले. याचबरोबर, यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारतीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेकडेही पाहणे गरजेचे आहे.\n‘‘या भेटीदरम्यान आम्ही संरक्षणविषयक सहकार्य तसेच दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांचा भारत व कॅनडासारख्या देशांना असलेल्या धोक्‍यावर चर्चा केली. या आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी भारत व कॅनडाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जे राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात आणि फुटीरतावादाचा प्रसार करतात; अशांसाठी लोकशाही व्यवस्थेत कोणतीही जागा असू नये,’’ असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांच्या या विधानाच्या माध्यमामधून भारता���डून कॅनडास देण्यात आला. त्रुडो यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात केंद्र सरकारने दाखविलेली पूर्ण अनास्था आणि यानंतर फुटीरतावादास आश्रय देण्याच्या कॅनडाच्या धोरणासंदर्भात देण्यात आलेला हा इशारा; या दोन्ही अर्थातच एकाच धोरणाच्या बाजू आहेत. त्रुडो यांच्या दौऱ्यात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून झाल्यानंतर अखेरच्या दिवशी मोदी यांनी त्रुडोंना हा इशारा देत त्यांची गळाभेट घेतली.\nखलिस्तानी दहशतवाद्यांना थेट आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली ही वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील विविध देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या विखारी फुटीरतावादाचा प्रसार करण्यासाठी येथील व्यवस्था वापरली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ‘वर्ल्ड सीख ऑर्गनायझेशन’ वा ‘सिख्स फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांना कॅनडामधील मवाळ व वेळप्रसंगी उत्तेजन देणाऱ्या राजकीय नेतृत्वामुळे अधिकाधिक पाठबळ मिळते आहे. आर्थिक पाठबळ आणि सोशल मीडियावरील विखारी प्रचारमोहिमांमुळे खलिस्तानचे गाडलेले भूत पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांस वेग मिळतो आहे. यामधूनच ‘रेफरेंडम २०२०’ सारख्या शीख समुदायास स्वयंनिर्णयाचा व स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा हक्क असल्याच्या प्रचारकी घोषणा होत आहेत.\nकॅनडासारख्या देशांमधून खलिस्तानच्या भावनिक मुद्यासाठी उभे केले जाणारे आर्थिक पाठबळ आणि प्रचारमोहिमांमुळे पंजाब राज्यात खलिस्तानचा मुद्दा जिवंत ठेवणाऱ्या दल खालसा आणि दमदमी तकसाल यांसारख्या फुटीरतावादी संघटनांना प्राणवायूच मिळतो आहे. सुवर्ण मंदिरात भारतीय लष्कराने १९८४ मध्ये राबविलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली या शिखांसाठी भळभळत्या जखमा आहेत. मात्र या दुःखद घटनांचा वापर करून या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरविले जात आहे. त्यांनी केलेल्या ‘बलिदाना’निमित्त त्यांच्या कुटुंबीयांचा आज सन्मान केला जात आहे. किंबहुना दल खालसाने काश्‍मिरी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यापर्यंत मजल गाठली आहे.\nपंजाबमधील या निद्रिस्त ज्वालामुखीस पुन्हा जिवंत करण्याचे पाप युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमधील गुरुद्वारांमधून जमविल्या जाणाऱ्या भक्कम आर्थिक पाठबळामधून केले जात आहे. बैसाखी आणि इतर तत्सम सणांनिमित्त गोळा करण्यात येत असलेल्या देणग्या या खलिस्तान चळवळीसाठी वळविल्या जात आहेत. खलिस्तानच्या या भस्मासुराला आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे आर्थिक उत्तेजनही अर्थातच आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि बब्बर खालसा या थेट दहशतवादी संघटनांना पंजाबमध्ये भारतविरोधी दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी आयएसआयची थेट मदत मिळते आहे. भारताबाहेरील शीख समुदायामधील घटकांच्या माध्यमामधूनच हे आव्हान अधिकाधिक जटिल होते आहे आणि या आव्हानाचे गांभीर्य अर्थातच कॅनडामध्ये सर्वाधिक आहे. त्रुडो यांना भारतात मिळालेल्या वागणुकीचे हे मुख्य कारण आहे.\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व त्रुडो यांच्यामध्येही झालेल्या भेटीमध्ये खलिस्तानी दहशतवाद व कॅनडामध्ये त्यास मिळणाऱ्या उत्तेजनाचा मुद्दाच प्रमुख ठरला. कॅनडामध्ये सक्रिय असलेल्या ९ दहशतवाद्यांची नावेच त्रुडो यांना यावेळी देण्यात आली. भारत वा अन्य कोणत्याही देशांमधील फुटीरतावादास उत्तेजन देण्याचे कॅनडाचे धोरण नसल्याचे त्रुडो यांनी यावेळी सांगितले. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांस उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅनडामधील मंत्र्यांची भेट घेण्यास गेल्या वर्षी थेट नकार दिला होता. या पार्श्‍वभूमीवर त्रुडो व त्यांच्यामधील ही भेटही अत्यंत संवेदनशील ठरली.\nकॅनडामधील लोकसंख्येमध्ये शीख समुदायाचे प्रमाण साधारणतः १.५% इतके आहे. कॅनडामधील शीख समुदायामध्ये खलिस्तानचा मुद्दा जिवंत राहिल्यामुळे भारतामध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत. भारताच्या या तीव्र नाराजीची दखल कॅनडाला घ्यावी लागेल, यात काहीही शंका नाही. त्रुडो यांना मिळालेल्या वागणुकीमधून भारताची ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. त्रुडो यांना जवळजवळ कॅनडामधून येणाऱ्या इतर पर्यटकांसारखेच वागविण्यात आले. भारताच्या भावनांची गंभीर दखल न घेतल्यास कोणत्याही देशाने भारताकडूनही सन्मानाची अपेक्षा ठेवू नये, हाच त्रुडो यांच्या भारतभेटीम��ून देण्यात आलेला इशारा आहे.\nखलिस्तान दहशतवाद भारत कॅनडा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/174", "date_download": "2020-10-01T02:01:13Z", "digest": "sha1:AV5SCBUSAOIWO7SCS4HKYWY3KNNLGK35", "length": 3284, "nlines": 55, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "सशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-09-2020 आहे.\nपदाचे नाव - कॉन्स्टेबल\nएकूण जागा - 1522\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 100\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 27-09-2020\nOther Information - सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nभारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या 5000 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F", "date_download": "2020-10-01T01:55:39Z", "digest": "sha1:4MALV3GEUY4Q3E7YX77AYZFJZ3DMX5SK", "length": 5352, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'पुलं म्हणजे माणुसकीने लगडलेला सहज-साधा मोठेपणा'\nपरंपरेचा अभिमान कृतीतून सिद्ध करू या\nदिग्गज भारतीय संगीतकारांना मानवंदना\nअगाथाच्या कादंबरीचा उत्तर-आधुनिक नाट्यानुभव\nअगाथाच्या कादंबरीचा उत्तर-आधुनिक नाट्यानुभव\nचार दिवस नाट्यजागर,तीन दिवस संमेलनाचे\nमहिला दिन: सरकार 'अशी' देणार सुरक्षेच��� हमी\nएनसीपीएत शुक्रवारपासून सूफी संगीत महोत्सव\nतळवलकर, किर्लोस्करदुबळे यांना पुरस्कार\nतळवलकर, किर्लोस्करदुबळे यांना पुरस्कार\nवाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nटॅक्सी थांबवण्यापूर्वी कळणार 'उपलब्धता'; छतावर लावणार तीन रंगाचे दिवे\nमुंबईत ठिकठिकाणी वाहतुकीचे नियमन\nएनसीपीए ख्रिसमस पार्टी फोटो ओळी\nएनसीपीए ख्रिसमस पार्टी फोटो ओळी\nयुवा संगीतकारांसाठी एनसीपीएची शिष्यवृत्ती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/the-carelessness-of-kdmc/articleshow/72449134.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-01T02:32:11Z", "digest": "sha1:2SPN53DTY7LZQOLPJN7EFN7S5IQ56GQI", "length": 9057, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकल्याण : आधारवाडी ते गोदाम जेलपर्यंत असलेल्या खड्ड्याचे वृत्त आले होते. मात्र काही ठिकाणी खडी-सिमेंट टाकून खड्डे भरले. रस्ता चांगला केला नाही. गोदामापुढे अजून खड्डे आहेत. - अरविंद बुधकर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nप्रवेशद्वारासमोर कोंडी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Others\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमुंबईआठवले आता कुठ�� आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/from-the-old-controversy-the-head-jumped/articleshow/72463844.cms", "date_download": "2020-10-01T01:14:50Z", "digest": "sha1:DIES4CBTTC6MG4JR5DX3ET3DS7YLJ2TR", "length": 11291, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजुन्या वादातून डोक्यात कुदळीने वार\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\Bजुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात कुदळीने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला...\n\\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\\B\nजुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात कुदळीने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता रामनगर, तानाजी चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ���ुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रतीक रामराव चव्हाण (वय २१, रा. तानाजी चौक, रामनगर, एन २) याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रतीक घरासमोर असलेल्या हेअर सलूनमध्ये गेला होता. तिथे उभा असताना त्याच्या ओळखीचा विशाल अशोक जैस्वाल (रा. तानाजी चौक) हा त्या ठिकाणी आला. विशालने जुन्या वादातून प्रतीकला शिवीगाळ करीत हातात असलेल्या कुदळीने डोक्यात वार केला. त्यामुळे प्रतीक गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला त्याचे मित्र सुचित खडसे आणि शुभम सोळुंके यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी प्रतीकच्या तक्रारीवरून विशालविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय दादासाहेब कोपनर याप्रकरणी तपास करीत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nखरिपाच्या ३३ टक्के क्षेत्राचे नुकसान...\nमुसळधार पावसाचा एसटी बसला फटका...\nकांचनवाडीत १३५ मिमी पाऊस...\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nसमायोजनासाठी संगणक निदेशक उतरले रस्त्यावर महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ncp-mla-sunil-bhusara-campaign-shivsena-candidate-mokhada-47604", "date_download": "2020-10-01T01:44:24Z", "digest": "sha1:5W5OJ6523H2XEPZP7XTMRLJ76RX3PURX", "length": 15863, "nlines": 198, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "NCP Mla Sunil Bhusara to Campaign for Shivsena Candidate in Mokhada | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार\nशिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार\nशिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार\nशिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार\nशिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार\nबुधवार, 1 जानेवारी 2020\nराजकीय सलोखा कायम राहावा म्हणून विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही जागांची निवडणूक न लढता बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मांडली होती. त्यास सर्वपक्षीय सहमती मिळाली होती. फण आता ते स्व���ः शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार आहेत\nमोखाडा : जिल्हा परिषद निवडणुकीत मोखाड्यातील तिनही जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्वपक्षीय एकमत झाले होते; मात्र ऐनवेळी खोडाळा जिल्हा परिषद गटातील भाजपसह अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी आता शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतल्याने मोखाड्यातील राजकीय वातावरण तापले आहे.\nराजकीय सलोखा कायम राहावा, श्रम, वेळ आणि पैसा खर्च होऊ नये आणि जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा, म्हणून विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही जागांची निवडणूक न लढता बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मांडली होती. त्यास सर्वपक्षीय सहमती मिळाली होती.\nत्यादृष्टीने सोमवारी (ता. 30) आसे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार विश्‍वास चोथे यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना निवडून आणले. तसेच पोशेरा गटात शिवसेनेच्या उमेदवार वंदना चोथे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या राखी चोथे येथून बिनविरोध निवडून आल्या आहेत.\nखोडाळा गटात मात्र भाजपच्या उमेदवार कुसुम झोले आणि अपक्ष उमेदवार रोहिणी फुफाणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. सर्वपक्षीय सोईच्या राजकारणात शिवसेना अडचणीत सापडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेताना काही काळ तणावही निर्माण झाला होता. तालुक्‍यात घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे समाज माध्यमातून उलटसुलट चर्चांना उधाण आले असून या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद आता अधिक ताणला जाणार आहे.\nठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांनी राजकीय सलोखा राखण्यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. खोडाळा गटाची निवडणूक लादली गेली आहे. सर्वपक्षीय बैठकीत आमदार सुनील भुसारा आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खोडाळा गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांन�� निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे - अमोल पाटील, शिवसेना, मोखाडा तालुकाप्रमुख\nमोखाड्यातील निवडणुका बिनविरोध होऊ नयेत म्हणून काही मंडळींनी राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः प्रचारात उतरणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे - सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा\nलोकशाहीचा गळा घोटला जाऊ नये, मतदारांचा विश्‍वासघात होऊ नये आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून मी माझ्या मातोश्री कुसुम झोले यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही जागा परंपरागत भाजपचीच आहे. त्यामुळे येथून निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे - मिलिंद झोले, भाजप कार्यकर्ते आणि उमेदवाराचे सुपुत्र\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसतरा महिन्यानंतर कॉंग्रेसची सत्तारांच्या मतदारसंघात बैठक..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सोडल्यानंतर तब्बल सतरा महिन्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या सिल्लोड-...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nआमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान\nकेडगाव : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा करीत आहे. दौंडचे...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\n नगर जिल्हा शिवसेनेसाठी करणार `सुपिक`\nनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे \"...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nश्रीगोंद्यात अनुराधा नागवडे काँग्रेसचा चेहरा\nश्रीगोंदे : विधानसभा निवडणूकीत विखुरलेल्या काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या ताकतीने बांधणी सुरु झाली आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर पक्षात...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nप्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले \nशिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन...\nसोमवार, 21 सप्टेंबर 2020\nजिल्हा परिषद भाजप निवडणूक आमदार राजकारण politics shivsena ncp\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/way-independence-jamkhed-municipality-56354", "date_download": "2020-10-01T00:48:32Z", "digest": "sha1:N23LIKNSEFKKABK2CFZCYO7KMCUXFSSF", "length": 17615, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "On the way to independence in Jamkhed municipality | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n राम शिंदेंची सत्ता आमदार रोहित पवारांच्या पारड्यात पडणार\n राम शिंदेंची सत्ता आमदार रोहित पवारांच्या पारड्यात पडणार\n राम शिंदेंची सत्ता आमदार रोहित पवारांच्या पारड्यात पडणार\nसोमवार, 15 जून 2020\nनगराध्यक्षांनी राजीनामा देण्याऐवजी राजकीय 'गुगली' टाकून दहा नगरसेवकांसह आमदार रोहित पवारांचे नेतृत्व स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.\nजामखेड : जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला राजीनामा देण्याचे दिलेले निर्देश माजी मंत्री राम शिंदे यांच्या अंगलट आले आहे. नगराध्यक्षांनी राजीनामा देण्याऐवजी राजकीय 'गुगली' टाकून दहा नगरसेवकांसह आमदार रोहित पवारांचे नेतृत्व स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. तसेच स्वतःची सत्ता व खुर्ची कायम ठेऊन शिंदे यांच्या हाती असलेली सत्तेची सूत्रेच काढून घेतली आहेत. हा माजी मंत्री शिंदे यांना मोठा राजकीय धक्का, तर आमदार रोहित पवारांसाठी राजकीय उंची वाढविणारा सुखद धक्का ठरला आहे.\nनगराध्यक्ष निखील घायतडक यांना मागील आठवड्यात नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी राजकीय दबाव निर्माण झाल्याचे त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. त्याचवेळी नगराध्यक्ष घायतडक यांनी आपण नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकपदाचा राजीनामा देणार असल्याचेही जाहीर केले. तसेच घायतडक यांनी आपल्याकडे दहा नगरसेवकांनी नगरसेवक पदाचे राजीनामे दिल्याचेही सांगितले.\nयाकडे भाजपने व माजी मंत्री शिंदे यांनी दुर्लक्ष केले. घायतडक यांचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. मात्र राजकारणात पक्क्या गुरुचा पक्का चेला असलेल्या घायतडक यांनी राजीनाम्याचे सोडाच, थेट पालिका सत्तांतराच्या उंबरठ्यावर नेहून ठेवली. जामखेड नगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती होती. मात���र त्यांनी नगराध्यक्षाला राजीनामा देण्याचे निर्देश दिले आणि मोठी राजकीय घडामोडी होऊन येथील एक हाती सत्तेला 'सुरुंग' लागला आणि शिंदे यांच्या हातून नगरपालिकेची सत्ता अलगदपणे आमदार रोहित पवारांच्या हाती देऊ केली. हा माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो आहे.\nकर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले. त्यांनी आमदार झाल्यापासून तळगाळातील लोकांशी थेट संपर्क वाढविला आणि एक-एक संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली, तर काही संस्थांच्या सत्ता राम शिंदेंच्या राजकीय चुकांमुळे आमदार रोहित पवारांना सहजपणे मिळाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण जामखेडची नगरपालिका ठरली आहे, हे मात्र निश्चित \nतीन वर्षापूर्वीच्या सत्तांतर नाट्याची झाली पुनरावृत्ती\nजामखेडच्या नगरपालिकेच्या स्थापनेनंतर येथील सत्ता माजी मंत्री सुरेश धस यांच्या हाती होती. त्यावेळी राम शिंदे मंत्री होते. त्यावेळी येथील विकास कामांमध्ये मोठे राजकारण झाले. राज्यात सत्ता नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजाची कोंडी होत असल्याचे कारण पुढे करुन नगरसेवकांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करुन भाजपचे कमळ हाती घेतले. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे आवघे तीन नगरसेवक निवडून आणलेल्या राम शिंदे यांच्या हाती नगरपालिकेच्या सत्तेची चावी स्वतः होऊन नेहून दिली. तसाच प्रकार पुन्हा उघडला. माजी मंत्री राम शिंदे यांची राजकीय खेळी चुकली आणि नगराध्यक्ष घायतडक यांच्या राजीनाम्याऐवजी पक्षांतराचा मोठा झटका शिंदे यांना बसला. नगराध्यक्षासह दहा नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांच पंचवर्षीक काळात पालिकेला दुसऱ्यांदा राजकीय भूकंप अनुभवास मिळणार आहे, हे मात्र निश्चित \nत्यांचे राष्ट्रवादीत स्वागत ः रोहित पवार\nमूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे विचाराचे असणारे हे सर्व नगरसेवक मधल्या काही काळामध्ये भाजपसोबत गेले होते. ते परत एकदा स्वच्छेने राष्ट्रवादीसोबत येण्यास इच्छुक असतील, तर पक्षाचा आमदार म्हणून मी त्यांचे स्वागत करील. राष्ट्रवादी आणि मित्र पक्षा��े कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये परतले, काही नगरसेवक यापैकी ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे व जे सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करतात, त्यांना मी ताकद देईल. जे लोक निवडणुकीच्या काळात माझ्यामागे राहिले, मला सहकार्य केले, त्यांचे योगदान माझ्यासाठी कायमच महत्त्वाचे राहील, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहजारे - विखे पाटील भेट त्या श्रेय वादावर टाकला पडदा\nराळेगण सिद्धी : राळेगण थेरपाळ ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गाचे भुमीपूजनापूर्वी आज खासदार डॉ. सुजय विखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ही नावे सादर\nनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार\nजामखेड : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला व माजी मंत्री राम शिंदे यांना जय...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगर राम शिंदे गुगल रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress पत्रकार नगरसेवक भाजप राजकारण politics पराभव defeat वर्षा varsha विकास मका maize कमळ भूकंप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jagdishmore.blogspot.com/2020/09/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:08:44Z", "digest": "sha1:ESRAFZ2EU5R5XM7J5QEO2F5VKH3QOZII", "length": 27493, "nlines": 90, "source_domain": "jagdishmore.blogspot.com", "title": "माझं शिवार: एकसमान मतदार यादी", "raw_content": "\nपत्रकारितेतून सरकारी नोकरीत आलो. लिहिण्याचं काम नाही बदललं. कामाचा ‘अँगल’ बदलला. अनु���व विश्व विस्तारलं. लिहिण्याच्या कक्षा मात्र आकसल्या. तरीही शक्य ते लिहावं. कटू प्रसंगांतून शिकता यावं. गोड आठवणी वाटता याव्यात. मतं मांडता यावित. भूमिका शोधता याव्यात. स्वत:ला व्यक्त करता यावं… आणि हो शिक्षण, पोटापाण्यासाठी गाव सुटलं. तसं शिवारही तुटलं. आता शब्दांच्या शिवारात राबावं. डोक्यासाठी काही तरी पिकवावं. त्याची आपल्यासारख्या नेटिझन्स मित्रांकडून पडताळणी करून घ्यावी. त्यासाठीच हे ‘माझं शिवारं’\nआनंदमय जीवन प्रवासासाठी फँड्री: समतेची बिकट वाटशोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी पत्रकार मित्रांकडून फीडबॅकलोकशाहीचे खंबीर पालकत्व\nनिवडणुका अनेक मतदार यादी एक\nलोकसभा-विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देशात एकच एक समान मतदार यादी करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने नुकतीच चाचपणी केली. एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे, हा नक्कीच वादाचा विषय आहे; परंतु एकच मतदार यादी वापरण्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही\n-ज. स. सहारिया, माजी राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र\nलोकशाहीत केवळ निवडणुका हा एकमेव महत्त्वाचा घटक नसतो; पण अनेक घटकांपैकी तो सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडणाऱ्या निवडणुका सुदृढ लोकशाहीच्या निदर्शक असतात. या निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या घटकांचा आणि टप्प्यांचा समावेश असतो; त्यातील मतदार यादी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. निकोप निवडणुकांसाठी निर्दोष मतदार यादी आवश्यक असते. अर्थात वेगवेगळ्या निवडणुकांसाठी वेगवेगळी मतदार यादी तयार करावी लागते. काही राज्यांमध्ये दोन स्वतंत्र मतदार याद्या तयार केल्या जातातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी 'भारत निवडणूक आयोगा'तर्फे एक मतदार यादी तयार केली जाते; तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दुसरी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगातर्फे तयार केली जाते. महाराष्ट्रात मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील 'भारत निवडणूक आयोगा'ने तयार केलेली विधासभा निवडणुकांचीच मतदार यादी वापरली जाते.\nभारतात दोन प्रकारचे निवडणूक आयोग अस्तित्वात आहेत. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी 'भारत निवडणूक आयोगा'ची स्थापना करण्यात आली. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३२४(१) नुसार या निवडणुकांचे संचालन करणे आणि त्यासंबंधित कामांचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. ३२५ ते ३२८ पर्यंतची कलमे मतदार यादीसंर्भातील आहेत. या निवडणुकांच्या नियमनाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र कायदेही करण्यात आले आहेत. भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० आणि भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ अनुक्रमे मतदार याद्या आणि प्रत्यक्ष निवडणुकांसंदर्भात आहेत. यानुसार 'भारत निवडणूक आयोगा'कडून संपूर्ण देशभरातील विविध राज्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या तयार केल्या जातात. त्याच याद्या लोकसभा निवडणुकांसाठीदेखील वापरल्या जातात.\nभारतीय राज्य घटनेतील ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. या घटना दुरुस्तीनंतर कलम २४३ ट(१) आणि २४३ क(1) अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण; तसेच निवडणुकांच्या आयोजनाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. घटनेच्या या कलमांच्या अधीन राहून आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या पाच कायद्यांच्या आधारे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडल्या जातात. प्रत्यक्षात भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील एकच कायदा असण्याची आवश्यकता आहे.\nमहाराष्ट्रात २६ एप्रिल १९९४ रोजी राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात आला. तत्पूर्वी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामविकास; तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरविकास विभागातर्फे घेतल्या जात असत. थोडक्यात या निवडणुकांचे भवितव्य राज्य शासनाच्या मर्जीवर अवलंबून असायचे. राज्य निवडणूक आयोगामुळे या निवडणुका वेळेत पार पडू लागल्या. या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करावी की भारत निवडणूक आयोगाचीच यादी वापरावी, हा प्रश्न होता; परंतु नुकतेच निधन झालेले श्री. देवराम नामदेव चौधरी पहिले राज्य निडणूक आयुक्त होते. ते विधी व न्याय विभागाचे प��रधान सचिव म्हणून निवृत्त झालेले होते. त्यांनी प्रारंभीच केलेल्या पाठपुराव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधित कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला.\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित केली जाते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अधिसूचित तारखे (Cut-off Date) अस्तित्वात असलेली विधानसभा मतदारसंघाची यादी वापरली जाते. त्यानंतर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. त्यावर आक्षेप व सूचनांसाठी विशिष्ट मुदत दिली जाते. उचित आक्षेप व सूचनांची दखल घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही प्रभागनिहाय मतदार यादीत नाव नसल्यास आक्षेपानंतर संबंधित नावाचा समावेश केला जातो; परंतु विधानसभेच्या मूळ यादीत नाव नसल्यास प्रभागाच्या यादीत नव्याने नावाचा समावेश केला जात नाही किंवा आक्षेप आहे म्हणून विधानसभेच्या मतदार यादीतले नाव प्रभागनिहाय मतदार यादीतून वगळले जात नाही. विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकाच्या काही चुका असल्यास किंवा नजर चुकीने एका प्रभागातील नावाचा दुसऱ्या प्रभागात समावेश झाला असल्यास त्याची दखल घेतली जाते.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी वापरल्यामुळे वेळेचा व मनुष्यबळाचा अपव्यय टळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन मतदार याद्या असल्यास गोंधळात भर पडू शकतो. तो टाळण्यासाठी एकच मतदार यादी वापरणे अधिक सयुक्तिक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे जाणीवपूर्वक वगळली गेल्याचा आरोप झाला होता. वास्तविक राज्य निवडणूक आयोगातर्फे कुठल्याही प्रकारची नावे वगळली जात नाहीत किंवा नव्याने नावे समाविष्ट केली जात नाहीत. 'भारत निवडणूक आयोगा'ने २०१७ पूर्वी विधानसभा मतदार याद्यांच्या शुद्धिकरण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात दुबार, मयत आणि संबंधित पत्त्यांवर वास्तव्य नसलेल्या नागरिकांची मतदार याद्यांतील नावे कायदेशीर प्रक्रियेनंतर वगळली होती. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या मतदारयाद्यांतही आपोआप त्याचे प्रतिबिंब उमटले होते, ही वस्तुस्थिती होती. अशा वेळी दोन स्वतंत्र मतदार याद्या असत्या, तर गोंधळाला अधिकच आग्रहाचे निमंत्रण मिळाले असते.\nमहाराष्ट्राप्रमाणे बहुतांश राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 'भारत निवडणूक आयोगा'ची म्हणजे विधानसभा निवडणुकीचीच मतदार यादी वापरली जाते. मात्र मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, आसाम, हरियाणा, केरळ, नागालॅंड, जम्मू- काश्मीर आदी राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाते. 'भारत निवडणूक आयोग' आणि 'राज्य निवडणूक आयोग' या दोन स्वतंत्र संविधानिक संस्था असल्या तरी, दोन मतदार याद्यांमुळे क्षेत्रीय स्तरावर कामाची द्विरुक्ती होते. केंद्रीय पातळीवरून पाऊल उचलले गेल्यास, मतदार याद्यांबाबत संपूर्ण देशभरात एकसमान कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया अस्तित्वात येण्यास मदत होईल; पण त्यासाठी अगदीच घटना दुरुस्ती करण्याचीही गरज नाही. संबंधित राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील तरतुदींत बदल केला तरी ते शक्य आहे. तेच आपल्या राज्याने केले आहे. एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याबाबत बरीच मते-मतांतरे आहेत. हा विषय वादविवादाचा आहेच; परंतु विविध निवडणुका वेगवेगळ्या वेळी झाल्या तरी, एकच मतदार यादी वापरणे अधिक सुलभ होईल, याबद्दलल दुमत असण्याचे कारण नाही.\n‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’\n‘ डग बीगन ’ झाला ‘ वर्षा ’ मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मु...\nदिवाई खावरी आखाजी हावरी\nचित्रे: चार्वी जगदीश मोरे अक्षय तृतीयमुळे खानदेशातील गावं आज माणसांनी फुलून गेली आहेत. आखाजी नावाच्या या लोकोत्सवाचा आनंद ओसंडून व...\nविचार प्रवाहांप्रमाणेच देशाच्या भौगोलिक रचनेत आणि हवामानात प्रचंड भिन्नता आहे . धार्मिक , भाषिक , जाती आणि प्रांतिकतेतही वैविध्य...\n‘शेती-प्रगती’ मासिकाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख. शेतीचं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांत अधूनमधून कमी-अधिक प्रम...\nफँड्री: समतेची बिकट वाट\nनागराज मंजुळेंचा ‘ फँड्री ’ हा सिनेमा वर्तमान सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर भाष्य करतो. तसाच तो जातीव्यवस्था आणि व्यवस्...\nशोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी \n‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक यशवंत नाट्यमंदिरात नुकतेच बघितले. एका संवेदनशील विषयाला हात घालणारे ते नाटक आहे. त...\nश्री . बिपिन मयेकर यांचे ‘मी मुंबईकर ’ हे पुस्तक नुकतेच वाचले . जीवनातले ताणतणाव, चिंता, भीती, संघर्ष आदी वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश ट...\nमी जुलै 2011 मध्ये राज्य निवडणूक आयोगात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो. त्याचदरम्यान महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत ...\nआर्ची, परश्या, फँड्री आणि माथेरान\n आर्चीला घेऊन ये ” “ आर्चीला नेलंय ” “ परश्या आहे का ” “ नाही. ” “ मग, गोल्डन ईगल आणि झिंगाटला घेऊन ये. ” ...\nसर्वांसाठी कृषी शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सर्वांसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विज्ञान वि...\nअमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप महाविद्यालयात बीए करीत असताना दै. ‘लोकमत’चा महाविद्यालयीन प्रतिनिधी होता. अक्षरांची ओळख नसतानाही आई- वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहानातून 1996 मध्ये बीए झालो आणि पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूट गाठलं. तिथं बीसीजे, एमसीजे केलं. एमसीजेला असतानाच दै. ‘केसरी’त अर्धवेळ उपसंपादक म्हणून संधी मिळाली. थोड्याच दिवसांत दै. ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. पुण्याहून सुरू झालेला ‘सकाळ’मधील प्रवास नाशिक, भुसावळ आणि धुळेमार्गे मुंबईत संपला. सकाळ माध्यम समूहातील दै. ‘युवा सकाळ”, दै. ‘ॲग्रोवन’साठीही वार्तांकन केलं. पत्रकार म्हणून कार्यरत असताना राज्य शासनाचा ‘दादासाहेब पोतनीस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2003’ आणि ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार- 2004’ प्राप्त झाला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 13 जुलै 2006 रोजी सहायक संचालक (माहिती) म्हणून रूजू झालो. मंत्रालयात पोस्टिंग मिळाल्यानंतर कृषी, वने, पदुम आदी विविध खात्यांच्या मंत्री महोदयांकडे संपर्क अधिकारी म्हणून काम करता आलं. नंतर उपमुंख्यमंत्री महोदयांचा जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. काही कालावधी सातारा येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होतो. सध्या राज्य निवडणूक आयोगात सहा��� आयुक्त (जनसंपर्क) या पदावर कार्यरत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/26pc-Screwdriver-Set.html", "date_download": "2020-10-01T00:35:19Z", "digest": "sha1:UOHYNNFOVS6D2CGVUMHI6N7Q3DMECDSI", "length": 8096, "nlines": 189, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "26 पीसी पेचकस सेट उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पेचकस > 26 पीसी पेचकस सेट\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n26 पीसी पेचकस सेट\nद खालील आहे बद्दल 26 पीसी पेचकस सेट संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 26 पीसी पेचकस सेट\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nस्क्रू हेड प्रकार: एसएल / पीझेड / पीएच\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा स्क्रूड्रिव्हर्स\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\n26 पीसी स्क्रू ड्रायव्हर (सीआरव्ही)\nगरम टॅग्ज: 26 पीसी पेचकस सेट, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n39 पीसी पेचकस सेट\n44 पीसी पेचकस सेट\n5 पीसी पेचकस सेट\n6 पीसी सीआरव्ही पेचकस सेट\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2020-10-01T01:40:39Z", "digest": "sha1:RMCYTN4TULU7TYMKM3OK2LWUFX3AN2AD", "length": 5090, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अपोलो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख ग्रीक व रोमन देव \"अपोलो\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अपोलो (नि:संदिग्धीकरण).\nअपोलो किंवा ॲपोलो हा ग्रीक तसेच रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचा देव आहे. हा फीबस, लॉक्झिआस इत्यादी नाचांनीही ओळखला जातो. ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणार्‍या बारा दैवतांपैकी हा एक होता.\nॲपोलो हा वडील झ्यूस अणि आई लीटो यांचा पुत्र आणि आर्टेमिसचा भाऊ होता.\nॲपोलो हा औषधी, संगीत, धनुर्विद्या, भविष्यकथन, प्रकाश आणि तारुण्य यांचाही देव होय. मेंढ्या-गुरे यांच्या कळपाची काळजी घेणारा देव.\nस्वतःच्या निवासाठी त्याने डेल्फी हे ठिकाण जिंकून घेतले. त्यासाठी डेल्फीचा संरक्षक व नरकपुरीच्या आसुरी शक्तीचे प्रतीक असलेल्या पायथॉन हा अग्निसर्प अपोलोने ठार केला.\nसूर्यालाही काही वेळा ॲपोलो म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१९ रोजी २१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_41.html", "date_download": "2020-10-01T00:08:11Z", "digest": "sha1:H3LFHBZ4WK7J25ZK36LDBGL7HPMM5XR5", "length": 10433, "nlines": 68, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा", "raw_content": "\nकोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nपुणे : ��ोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे.\nकोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर नक्की मात करु, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.\nविभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना साथरोग नियंत्रण विभागीय आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड,\nअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवडचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे शहर पोलीस उपायुक्त मितेश घट्टे,\nससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nमहसूलमंत्री श्री थोरात म्हणाले, शासनाने लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे.\nत्यामुळे येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याबरोबरच मोठी लढाई लढावी लागणार आहे. मान्सूनच्या काळात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य ते नियोजन करुन रुग्ण संख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना मिळून समन्वयाने काम करावे लागणार आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो.\nमालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहराबरोबरच विभागात इतरत्र परिस्थिती निहाय उपयोगी पडेल का \nतसेच सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागात कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.\nकोविड आणि नॉ�� कोविड रुग्णासाठी पुणे शहराबरोबरच विभागात करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती, प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशाचे पालन होत आहे किंवा कसे विभागातील चाचण्यांची सद्यस्थिती व नियोजन,\nउपलब्ध असलेले बेड्स, रुग्णवाहिका, कोराना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपायोजना याबाबत महसूल मंत्री थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.\nविभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा बाबतची माहिती दिली.\nपुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर महानगरपालिकेने प्रत्येकी एक लाख अँटीजन टेस्ट किटची मागणी केली असून लवकरच किट्स प्राप्त होणार आहे, असे सांगितले.\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.\nतसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली.\nतसेच जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_74.html", "date_download": "2020-10-01T00:02:01Z", "digest": "sha1:Y4QEYMQ2O3CYAUK7C4JGB76KTSA6PACT", "length": 8159, "nlines": 61, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे", "raw_content": "\nमूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nbyMahaupdate.in सोमवार, जून २९, २०२०\nमुंबई दि 26 – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.\nमुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, ‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.\nआता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजाजन घरोघर येतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते.\nमुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले.\nगणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. माझे आपणास आवाहन आहे की, मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील असे पाहा. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरले आहे.\nश्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल व गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य व संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल.\nकोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे १ कोटी रुपये कोरोना लढाईसाठी खर्च केले. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श व परंपरा सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल.\nमहाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bogus-mix-fertilizer-mafia-loots-farmers-25180?page=1", "date_download": "2020-10-01T00:50:59Z", "digest": "sha1:T3UZLEOSSNREAA4YJTO25TQIF2RVVSQ7", "length": 21961, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi bogus mix fertilizer mafia loots the farmers | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूट\nखतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूट\nगुरुवार, 21 नोव्हेंबर 2019\nकृषी क्षेत्रात जादा उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर अत्यावश्यक ठरतो. मात्र खत वापरातून समृद्धीऐवजी लूट होत असल्यास शासनकर्त्यांना गप्प बसता येणार नाही. दर्जेदार कंपन्यांकडून सरळ आणि संयुक्त खतांच्या चांगल्या ग्रेड्स पुरविल्या जात असतानाही मिश्रखतांचा सुळसुळाट होतोच कसा गुणवत्ता असलेल्या खताच्या संतुलित वापरातूनच समृद्ध शेती होते. पण त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेचीच आहे. मिश्रखतांमुळे जर लूट होत असल्यास शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही.\n- डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड भरती मंडळ\nपुणे : बोगस म���श्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या काही खत माफियांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची भयावह लूट होत आहे. मात्र राज्य शासन याविषयी मूग गिळून बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.\nकृषी विकासात महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्यात रासायनिक खतांचा मोठा वाटा आहे. मात्र हीच बाब शेतकऱ्यांच्या लुटीला देखील कारणीभूत ठरते आहे. राज्यात अकरा प्रकारची खते विकली जातात. मात्र मिश्रखतांच्या ग्रेड्स शेतकऱ्यांचे जास्त शोषण करणाऱ्या ठरत आहेत. मुळात राज्यात संयुक्त व सरळ खते मुबलक असताना मिश्रखतांना प्रोत्साहन देण्यामागे कृषी विभागाचा कोणता हेतू आहे, असा सवाल काही उद्योजकांचा आहे.\nशेतीमध्ये सध्या युरिया, अमोनिअम सल्फेट, एसएसपी, एमओपी, सल्फर ९० टक्के ही सरळ खते वापरली जातात. तसेच डीएपीसहित अमोनिअम फॉस्फेट सल्फेट, नायट्रो फॉस्फेट पोटॅश, २०:२०:०, १५:१५:१५ या संयुक्त खतांच्या ग्रेड्स शेतीच्या आधारस्तंभ बनलेल्या आहेत. याशिवाय सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते, जैविक खते, सेंद्रिय खते महत्त्वाच्या भूमिका बजावतात. खत उद्योगात घुसलेल्या नफेखोरांना यात मिश्रखतांचा व्यवसाय सोयीचा वाटतो. त्यामुळे कृषी खात्यातील कंपूंच्या आशीर्वादातून मिश्रखत निर्मितीत आपले बस्तान बसविले आणि त्यातूनच खतमाफियांचा उदय झाला.\n“मिश्र खते तयार करण्यासाठी युरिया, डीएपी, पोटॅश, सुपर फॉस्फेट अशी खते वापरावी लागतात. मात्र ही सर्व खते केंद्र सरकारच्या अनुदानित खतांच्या यादीत आहेत. सध्या खताचे अनुदान शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना मिळते. शेतकऱ्याने एकदा पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिनवरून खरेदी केली, तरच कंपन्यांना अनुदान दिले जाते. त्यामुळे राज्यातील मिश्रखत उत्पादकांना कच्चा माल मिळत नव्हता. २०१८ च्या हंगामात मिश्रखतात काळे धंदे करणारी यंत्रणा ठप्प झाली होती. मात्र, खत माफियांना अनुदानित कच्चा माल मिळण्यासाठी कृषी खात्यातील सोनेरी टोळी सक्रिय झाली,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.\nमिश्रखतांच्या निर्मितीसाठी जुलै २०१८ पर्यंत कच्चा माल म्हणून अनुदानित खते मिळत नव्हती. मात्र काही महिन्यांनंतर सूत्रे फिरली आणि मिश्रखतांसाठी अनुदानित कच्चा माल देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे राज्यातील मिश्र खतनिर्मितीमधील काही मंडळींना आधारकार्डाच्या आधारे हजारो टन अनुदानित खत मिळू लागले. मिश्र खतांसाठी कच्चा माल म्हणून विकल्या गेलेल्या अनुदानित खतांचे अनुदान मूळ कंपन्यांना जावू लागले. त्यामुळे खतउद्योगात कधी नव्हे इतका गैरव्यवहार बोकाळला.\nसूत्रांच्या म्हणण्यानुसार, “मिश्रखतांचा वापर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र किंवा पश्‍चिम महाराष्ट्रात फारसा होत नाही. कृषी व्यवस्थेचे चांगले जाळे आणि नामांकित खत कंपन्यांचा वावर असल्यामुळे मिश्रखतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यास या तीन प्रांतांमध्ये कमी वाव आहे.\nत्याऐवजी मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील सोयाबीन-कापूस उत्पादन पट्ट्यातील काही भाग मिश्रखत माफियांनी डोळ्यांसमोर ठेवला. या प्रातांमध्ये जास्तीत जास्त खत विक्री उधारीवर होते. शेतकऱ्यांना एमआरपीवर उधारीत खते देणे, या उधारीवर दोन ते दहा टक्के व्याज लावणे आणि त्यातून तयार झालेला कापूस पुन्हा त्याच डीलरला किंवा त्याच्या निकटवर्तीयाला विकून उधारी फेडण्यास भाग पाडणे, अशा दुष्टचक्रात शेतकरी सापडलेले आहेत.”\nमिश्रखतांची विक्री करणारी आणि त्यातून तयार झालेला माल विकत घेणारी यंत्रणा अनेक भागांमध्ये एकच आहे. यामुळे डीलर्सकडून कोणतीही खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. बाजारात परिणामकारक अशा डीएपी, २०:२०:०, १०:२६:२६ संयुक्त खतांच्या ग्रेड्स उपलब्ध आहेत. परंतु, मिश्रखत कंपन्यांकडून भरपूर नफा दिला जात असल्यामुळे सरळ किंवा संयुक्त खतांऐवजी शेतकरी ग्राहकाला मिश्रखतेच कशी विकली जातील याची काळजी काही डीलर्स घेतात.\nडीलर्सला जास्तीत जास्त नफा देण्यासाठी मिश्रखत उत्पादकांमध्येच कमिशन युद्ध सुरू होते. जादा कमिशनसाठी खताची एमआरपी जादा ठेवली जाते. शेवटी ही लूट शेतकऱ्यांच्या खिशातून होते आणि या लुटीसाठी खते मात्र केंद्र सरकारच्या अनुदान यादीतील वापरली जातात.\nरासायनिक खत खत शेती सरकार पुणे मूग महाराष्ट्र कृषी विभाग जैविक खते व्यवसाय गैरव्यवहार विदर्भ खानदेश सोयाबीन कापूस व्याज मका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आ��े....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/blog-2/sharad-jadhavs-blog-on-drought-shivsena-chief-uddhav-thackerays-ayodhya-tour-8602.html", "date_download": "2020-10-01T00:48:33Z", "digest": "sha1:GVRI25YDVN6DEBPZL27DSW5P6U5PHJKL", "length": 18421, "nlines": 180, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : दुष्काळाच्या नावानं 'जय श्रीराम'!", "raw_content": "\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nदुष्काळाच्या नावानं ‘जय श्रीराम’\nदुष्काळाच्या नावानं 'जय श्रीराम'\nशरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी: काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका कार्यक्रमात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या कार्यपद्धती सांगण्याचाच प्रयत्न केला होता.. काही दिवसापूर्वीचा हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखांचा 24, 25 नोव्हेंबरचा आगामी अयोध्या दौरा. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळं राजकीय पक्षांना, त्यातही स्वत:ला …\nशरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी: काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका कार्यक्रमात ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या कार्यपद्धती सांगण्याचाच प्रयत्न केला होता.. काही दिवसापूर्वीचा हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखांचा 24, 25 नोव्हेंबरचा आगामी अयोध्या दौरा. निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळं राजकीय पक्षांना, त्यातही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप, शिवसेनेसारख्या पक्षांना पुन्हा अयोध्या आठवणं हे तर क्रमप्राप्तच आहे..पण, एका बाजूला राज्य दुष्काळात होरपळत असताना, सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आलेला राममंदिर प्रेमाचा उमाळा, न पटण्यासारखा आहे.\nसध्या महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा दाह सहन करतो आहेत. शेतकऱ्याला ना खरिपाचे उत्��न्न मिळाले, ना आता रब्बीची पेरणी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला असताना, राज्यकर्त्यांनी यावर गंभीर होऊन दुष्काळग्रस्तांना धीर देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण, सध्या राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना खरंच दुष्काळाची चिंता आहे का हा प्रश्नच आहे.\nसंपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. देशभरात फटाक्यांची आतषबाजी झाली. दिव्यांच्या रोषणाई जणू काही सारा आसमंत प्रकाशमान झाला होता. पण, याच डोळे दिपवणाऱ्या दिवाळीच्या उत्साहात, दुष्काळी भागातला अंधार कुणालाच दिसला नाही.. किंबहुना कुणी तो पाहिलाच नाही. पण, आता दिवाळीनंतरही राज्यकर्त्यांना दुष्काळाऐवजी राममंदिराची जास्त चिंता आहे की काय अशी स्थिती आहे.. एका बाजूला राज्य दुष्काळात होरपळून निघताना, अनेकांना अयोध्येच्या राममंदिरात दिवा लावण्याची घाई झाली आहे.. राममंदिर निर्माणाच्या मागणी करण्याला विरोध नाहीच.. पण, गावरान भाषेत राज्यकर्त्यांची ही कृती म्हणजे, आपले घर जळत असताना, दुसऱ्याच्या बांधकामावर पाणी मारण्यासारखीच आहे.\nआयोध्येत राममंदिराचा प्रश्न आहे कोर्टाच्या अख्यत्यारित आहे. अशावेळी कोर्टाच्या निर्णयावर सारं काही अवलंबून आहे. किंवा केंद्र सरकार त्यात विधेयक आणून हस्तक्षेप करू शकतं.. खरंतर केंद्रात सत्तेत असलेली भाजप राम मंदिर निर्माणाच्या मुद्दा घेऊन निवडून आली आहे.. पण, गेली साडेचार वर्ष मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावर चकार शब्दही काढलेला नाही.. एका बाजूला भाजप शांत असताना, शिवसेनेनं मात्र अयोध्येतील राममंदिरावरुन भाजपवर कुरघोडीची खेळी केलीय..\nपण, ही वेळ राम मंदिराच्या राजकारणाची नव्हे तर राज्यातील दुष्काळी स्थितीत शेतकरी, दुष्काळग्रस्तांसाठी काम करण्याची आहे, याचा सपशेल विसर शिवसेनेला पडला.. खरं तर शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडायचं असेल, तर त्यांनी राम मंदिर नव्हे तर दुष्काळप्रश्नी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करायले हवेत. पण, सध्याच्या शिवसेनेला जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच राजकारण करायला जास्त रस असल्याचं दिसतंय. पण, वेळ अजूनही गेलेली नाही. त्यामुळं उशीरा का होईना शिवसेनेनं जागी होण्याच�� गरज आहे. कारण, 2019च्या निवडणूक महाराष्ट्रात अयोध्येचे प्रभूराम राजा नव्हे, तर महाराष्ट्राचा बळीराजा जिंकवणार आहे. याची आठवण शिवसेनाच नव्हे तर प्रत्येक राजकीय पक्षानं ठेवण्याची गरज आहे.\nशरद जाधव, सीनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी\n(ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं वैयक्तिक आहेत)\nशिवसेनेने 'करुन दाखवलं', भाजपसोबत निफाडमध्ये युती, सेनेचा सभापती\nMaratha Reservation | संभाजीराजेंच्या भूमिकेला पहिला थेट विरोध, सुरेश पाटील…\nमला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ :…\nLIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद\n\"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या\"\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nIPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात\nIPL 2020 | आरारा खतरनाक राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू\nनगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा\nभंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू\nसेरेना विलियम्सची फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीतून माघार, 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद लांबणीवर\nपुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\nPune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/178", "date_download": "2020-10-01T00:24:22Z", "digest": "sha1:EXZ5IJFOOR3OBDJRYEQQVVM2COKBT5W7", "length": 3242, "nlines": 58, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "IBPS मार्फत Bank Clerk / लिपिक भरती, 1557 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nIBPS मार्फत Bank Clerk / लिपिक भरती, 1557 जागा\nIBPS मार्फत Bank Clerk / लिपिक भरती, 1557 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23-09-2020 आहे.\nपदाचे नाव - Bank Clerk / लिपिक\nएकूण जागा - 1552\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - 28\nपरीक्षा शुल्क - 850\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 23-09-2020\nOther Information - शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी\nअर्ज करण्यास 2 सप्टेंबर पासून सुरवात\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/179", "date_download": "2020-10-01T01:17:03Z", "digest": "sha1:WABISIQCNPB3DGX2ZB5VBDM2R32QJZR6", "length": 3446, "nlines": 57, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "National Seeds Corporation येथे Assistant, Management Trainee, Senior Trainee, Trainee, Diploma Trainee भरती, 220 जागा ( मुदतवाढ )", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nNational Seeds Corporation येथे Assistant, Management Trainee, Senior Trainee, Trainee, Diploma Trainee भरती, 220 जागा ( मुदतवाढ ) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-09-2020 आहे.\nएकूण जागा - 220\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 500\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 15-09-2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा��ी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/inauguration-of-kartarpur-corridor-on-7th-november/articleshow/71675361.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T02:25:38Z", "digest": "sha1:TJL6RTDODUNUWFXXZBD7NTZJSG2X5LM6", "length": 12908, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्तारपूर कॉरिडोरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन\nवृत्तसंस्था, लाहोर/ इस्लामाबादभारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर ९ नोव्हेंबरne खुला होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे ...\nभारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर ९ नोव्हेंबरne खुला होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत.\nया विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वारा जोडले जाणार आहेत. त्याद्वारे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरला जाता येणार आहे. त्यासाठी केवळ एक परमिट घ्यावे लागणार आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची स्थापना शिखांचे धर्मगुरू गुरूनानक देव यांनी १५२२मध्ये केली होती. शीख धर्मीयांचे हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भारताच्या सीमेपासून कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारापर्यंतच्या कॉरिडोरची बांधणी पाकिस्तान करणार आहे, तर गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपर्यंतच्या कॉरिडोरचे काम भारताकडून केले जाणार आहे.\nदरम्यान, या कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सामान्य व्यक्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंग यांनी आमंत्रण स्वीकारले आहे, विशेष अतिथी म्हणून नव्हे, तर सामान्य व्यक्ती म्हणून ते या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.\n'कर्तारपूर कॉरिडोर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून ९ नोव्हेंबरला हा प्रकल्प खुला करण्यात येईल. त्याद्वारे पाकिस्तान जगभरातील शीख भाविकांसाठी आपले दरवाजे खुले करत आहे,' असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेसबुक पोस्टद्वारे नमूद केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nDonald Trump करोना: डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर गंभीर ...\nCoronavirus Vaccine करोना लशीसाठी ५ लाख शार्क माशांचा ब...\n अमेरिकेत नळाच्या पाण्यातून येतोय मेंदू कुरतड...\nकरोनानंतर चीनमध्ये आणखी एक आजार फैलावला; आणीबाणी जाहीर...\nजॉन्सन यांना दणका महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nमुंबईहाथरस प्रकरण: 'पीडितेवर कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार हे अमानवी कृत्य'\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92a93093892c93e917947924942928-92e93f93393e93293e-92693094d91c94792693e930-92d93e91c94092a93e93293e-905928-90992494d92a92894d928939940", "date_download": "2020-10-01T00:16:42Z", "digest": "sha1:VQ4MPI226G7HORPL76SFN5TFDVPXUMKB", "length": 12667, "nlines": 88, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "परसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही — Vikaspedia", "raw_content": "\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nपरसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही\nओडिशा राज्यात लहान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे परसबाग. लहान क्षेत्र आणि उत्पन्नाच्या मर्यादा असणाऱ्या शेतकऱ्यांना परसबागेतील भाजीपाला लागवडीतून पुरेसा पोषण आहार मिळावा, तसेच काही प्रमाणात उत्पादित भाजीपाल्याच्या विक्रीतून आर्थिक नफा वाढावा या दृष्टीने परसबाग प्रकल्प फायदेशीर दिसून येत आहे\nभुवनेश्‍वर येथील केंद्रीय फलोद्यान केंद्राच्या माध्यमातून मयूरभंज, कोंझार आणि संबळपूर जिल्ह्यामध्ये \"एनएआयपी' प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. यामध्ये शेततळ्यात मत्स्यशेती, फळबाग लागवड आणि पशुपालनाला चालना देण्यात आली आहे. यामध्ये आता परसबागेचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली.\nकमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या आहारात पोषक घटकांची कमतरता दिसून येत आहे, त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या दिसून येत आहेत. हे लक्षात घेऊन कुटुंबाला पुरेसा पोषक आहार उपलब्ध व्हावा ही या परसबागेची संकल्पना आहे. परसबागेमध्ये हंगामनिहाय विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळझाडांच्या लागवडीचे नियोजन आहे.\nपरसबाग प्रकल्पाच्या माध्यमातून तीन जिल्ह्यांतील निवडक शेतकऱ्यांना भेंडी, कारले, दोडका, चवळी, काकडी, भोपळा, दुधीभोपळा, पडवळ, शेवगा, पालक, वांगी, मिरची टोमॅटो या भाजीपाला पिकांचे बियाणे आणि खते देण्यात आली. याचबरोबरीने जागेच्या उपलब्धतेनुसार पपई, केळी, पेरू, आंबा, अननसाची रोपेदेखील परसबागेत लागवडीसाठी देण्यात आली. कुटुंबातील सदस्यांना परसबागेत भाजीपाला, फळपिकांची लागवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी परसबाग संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. हळूहळू परिसरातील लोकांनाही या परसबागेचे महत्त्व पटले, त्यातून परसबागेचा प्रकल्प या तीनही जिल्ह्यांत चांगल्या प्रकारे विस्तारला.\nटप्प्याटप्प्याने परसबागेतून भाजीपाला आणि फळांचे चांगले उत्पादन मिळू लागले, त्यामुळे कुटुंबाच्या रोजच्या आहारात विविध भाजीपाल्यांचा समावेश झाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीचा भाजीपाला परसबागेतच उत्पादित होऊ लागला. घरापुरता भाजीपाला आणि फळांचा वापर करून उर्वरित भाजीपाला शेतकरी महिला बाजारपेठेतही विकू लागल्या आहेत.\nकोंझार जिल्ह्यातील भटुनिया गावातील टिकीना दिहुरी ही महिला शेतकरी केवळ आठवीपर्यंत शिकलेली, त्यांना परसबागेत भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाबाबत विशेष माहितीही नव्हती; परंतु प्रकल्पाच्या माध्यमातून टिकीना दिहुरी यांना परसबागेत लागवडीसाठी विविध भाजीपाल्यींची बियाणे देण्यात आले. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी त्यांना भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केल्यामुळे चांगल्या दर्जाच्या भाजीपाल्याचे उत्पादन त्यांना मिळाले. या परसबागेतून त्यांना आतापर्यंत 900 किलो भाजीपाल्याचे उत्पादन मिळाले. त्यातील 650 किलो भाजीपाला घरासाठी वापरण्यात आला आणि उर्वरित 250 किलो भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत विकला, त्यातून 11,500 रुपयांचा नफा मिळाला. या परसबागेच्या प्रकल्पामुळे कुटुंबाच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश झाला, तसेच विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळाले.\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पि�� आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/important-meeting-of-those-disgruntled-congress-leaders-next-week/", "date_download": "2020-10-01T00:40:39Z", "digest": "sha1:BFIJKOXTJZJRTWGCZSEUB2DPS67BFT4S", "length": 16708, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "काँग्रेसच्या 'त्या' नाराज नेत्यांची लवकरच बैठक, रणनीती आखणार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव…\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी…\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\nकाँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांची लवकरच बैठक, रणनीती आखणार\nनवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली नाराजी दिसून आली आहे. सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी कार्यसमितीच्या झालेल्या वादळी बैठकीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.\nकाँग्रेसला पुन्हा उभारी मिळावी यासाठी पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचा आग्रह धरणारे व त्यासाठी संघर्ष करणाऱ्या २३ नेत्यांच्या मुद्द्यांकडे पक्षश्रेष्ठींनी बगल दिली असल्याने हे नेते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे आपली पुढची रणनीती ठरविण्यासाठी या नाराज नेत्यांची पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nकाँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. परंतु या समितीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) समर्थकांचाच समावेश असल्याने काँग्रेस पक्ष बळकटीसाठी गांधी घराणे वगळता अध्यक्षपद इतर व्यक्तीला द्यावे अशी भूमिका असलेल्या या नाराज नेत्यांमध्ये भर पडली आहे.\nआता, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी हे नाराज नेते नवी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच पुढील पावले निश्चित करण्यासाठी एक बैठक होणार असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleकाँग्रेस खासदाराचे कोरोनाने निधन; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त\nNext articleमंत्री धनंजय मुंडेकडून स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये वितरित\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार – गुलाबराव पाटील\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा विजय रथ थांबवला कोलकाता नाईट रायडर्सनी ; ३७ धावांनी केले पराभूत\nम्हणून शेतकरी विधेयकाबाबत कॉंग्रेसने विरोध घेण्याऐवजी त्याचे श्रेय घेण्याचे धोरण स्वीकारावे\n‘एमएस धोनी’ हा चित्रपट या दिवशी प्रदर्शित झाला होता, सुशांतने धोनीला विचारले असे २५० प्रश्न\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी\nपवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची...\nजे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार;...\nशिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना...\nशिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी\nराष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ :...\nबाबरी मशीदप्रकरणी तब्ब्ल २८ वर्षांनी आज अंतिम निकाल\n महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला तोही चांगला...\n‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा\nमोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू...\nएकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनही जनसेवा \nरामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन\nअनलॉक-५ : ठाकरे सरकारकडून बार, रेस्टॉरंट आणि डबेवाल्यांना मोठा दिलासा\nराज्यपाल भगतसि���ह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोव‍िड वॉरियर्सचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Cross-Rim-Wrench-Zinc-Plated.html", "date_download": "2020-10-01T00:41:27Z", "digest": "sha1:Z6FR33HSTBCLCHUYKWBXLJUKGLLVS3LK", "length": 8795, "nlines": 218, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "फुली रिम पाना झिंक प्लेटेड उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > पाना > फुली रिम पाना झिंक प्लेटेड\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nफुली रिम पाना झिंक प्लेटेड\nद खालील आहे बद्दल फुली रिम पाना झिंक प्लेटेड संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे फुली रिम पाना झिंक प्लेटेड\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nप्रकार: क्रॉस रिम रिंच झिंक प्लेटेड\nपृष्ठभाग उपचार: पूर्णपणे पॉलिश\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा स्पॅनर\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nउच्च दर्जाचे कार्बन स्टील\nबनावट ड्रॉप, उष्णता उपचार वाळू\n14 \", Ø16x355 कार्बन स्टील\nगरम टॅग्ज: फुली रिम पाना झिंक प्लेटेड, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nफुली रिम पाना पूर्णपणे निर्दोष\nफुली रिम पाना सह बुडवले हाताळा\nफुली रिम पाना पावडर लेपित\nफुली रिम पाना पूर्णपणे निर्दोष नॉर्लिंग हाताळा\nफुली रिम पाना सह प्लास्टिक हाताळा\nउंच गुणवत्ता फुली रिम पाना सह प्लास्टिक हाताळा\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्��ी होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.rajhansprakashan.com/product/culture-shock-germany/", "date_download": "2020-10-01T02:27:54Z", "digest": "sha1:PDVJ2RMO6WDHDGYDWL7YUNEPHLA6I7J6", "length": 22293, "nlines": 175, "source_domain": "www.rajhansprakashan.com", "title": "{{left-columns-heading}}", "raw_content": "\nकल्चर शॉक - जर्मनी\nआपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं.\nएखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं.\nएखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरुवातीच्या काळात\nतर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच\nया देशाबद्दल तर बरंच काही उलट-सुलट ऐकलंय.\nतिकडचे अनुभव कसे असतील\nजर्मन भाषेशिवाय तिकडे माझं कितपत अडेल\nतिकडच्या त्या थंडगार हवामानाशी आणि वृत्तीशी मला जुळवून\nजर्मन लोकांशी मी कसं वागायला हवं\nअसे अनेक सतावणारे प्रश्न.\nथांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल\nआधार देणारं, हलक्या, फुलक्या प्रसंगांमधून जर्मन संस्कृतीतले\nबारकावे उलगडणारं हे पुस्तक. कठोर शिस्तीच्या मुखवटयाआड\nदडलेल्या जर्मन संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं\n‘कल्चर शॉक : जर्मनी’\nBook Author अरविंद परांजपे (1) चंद्रमोहन कुलकर्णी (1) छाया राजे (1) डॉ. दिलीप बावचकर (1) डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर (1) डॉ.गजानन उल्हामाले (1) धवल कुलकर्णी (1) नामदेव चं कांबळे (1) पुरुषोत्तम बेर्डे (1) प्रा. नीतिन आरेकर (1) प्राजक्ता पाडगांवकर (1) बबन मिंडे (1) माधव गाडगीळ (1) मिलिंद दिवाकर (1) योगिनी वेंगूर्लेकर (1) रवींद्र शोभणे (1) राजेश्वरी किशोर (1) राम खांडेकर (1) रेखा ढोले (1) वंदना सुधीर कुलकर्णी (1) श्रीराम रानडे (1) श्रीश बर्वे (1) सरदार कुलवंतसिंग कोहली (1) सरिता आवाड (1) सलीम शेख (1) सुनील शिरवाडकर (1) सोनिया सदाकाळ-काळोखे (अनुवाद) (1) स्मिता बापट-जोशी (1) अ. पां. देशपांडे (4) अ. रा. यार्दी (1) अंजली मुळे (1) अतुल कहाते (2) अनघा लेले (1) अनंत अभंग (1) अंबिका सरकार (1) अरुण डिके (1) अरुण मांडे (1) अविनाश बिनीवाले (1) आशा साठे (1) आशीष राजाध्यक्ष (1) उमा कुलकर्णी (2) उष:प्रभा पागे (1) ओंकार गोवर्धन (1) कमलेश वालावलकर (1) कलापिनी कोमकली (2) कल्पना वांद्रेकर (1) चंद्रकला कुलकर्णी (1) जोसेफ तुस्कानो (1) डॉ. अजित केंभावी (1) डॉ. अनंत साठे (2) डॉ. अरुण गद्रे (2) डॉ. अरुण हतवळणे (1) डॉ. आनंद जोशी (1) डॉ. कल्याण गंगवाल (1) डॉ. गीता वडनप (1) डॉ. पुष्पा खरे (2) डॉ. प्रियदर���शिनी कर्वे (1) डॉ. भा. वि. सोमण (1) डॉ. रोहिणी भाटे (1) डॉ. विद्याधर ओक (1) डॉ. विश्वास राणे (1) डॉ. शरद चाफेकर (1) डॉ. शांता साठे (2) डॉ. शाम अष्टेकर (1) डॉ. शोभा अभ्यंकर (1) डॉ. श्रीकान्त वाघ (1) डॉ. सदीप केळकर (1) डॉ. संदीप श्रोत्री (3) डॉ. सरल धरणकर (1) डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (2) डॉ. हमीद दाभोलकर (2) डॉ. हिम्मतराव बावस्कर (1) द. दि. पुंडे (1) द. रा. पेंडसे (1) दिलीप चित्रे (1) दिलीप माजगावकर (1) निर्मला स्वामी गावणेकर (1) नीलांबरी जोशी (1) पं. सुरेश तळवलकर (1) पद्मजा फाटक (1) पु. ल. देशपांडे (1) पौर्णिमा कुलकर्णी (1) प्रज्ञा जांभेकर-चव्हाण (1) प्रा. प. रा. आर्डे (1) भा. द. खेर (1) मनोहर सोनवणे (1) माधव कर्वे (1) माधव नेरूरकर (1) माधव बावगे (1) मामंजी (1) मालती आठवले (1) मुरलीधर खैरनार (1) मृणालिनी नानिवडेकर (1) मृणालिनी शहा (1) रेखा माजगावकर (4) ल. म. कडू (1) वंदना अत्रे (1) वंदना बोकील-कुलकर्णी (2) वा. बा. कर्वे (1) वि. गो. वडेर (2) विद्या शर्मा (1) विश्राम ढोले (1) शरदचंद्रजी पवार (1) शारदा साठे (3) शिरीष सहस्त्रबुद्धे (2) शोभा चित्रे (1) श्री. मा. भावे (1) श्रीकांत देशमुख (1) संजय आर्वीकर (1) सतीश आळेकर (1) सतीश देशपांडे (4) सतीश भावसार (1) सदाशिव बाक्रे (1) समिक बण्डोपाध्याय (1) सरोज देशपांडे (1) सुजाता देशमुख (4) सुनीता लोहोकरे (2) सुशिल धसकटे (1) हेमलता होनवाड (1) अ. रा. कुलकर्णी (5) अच्युत गोडबोले (5) अच्युत ओक (1) सुलभा पिशवीकर (1) अजेय झणकर (1) अतिवास सविता (1) अनंत भावे (2) अनुराधा प्रभूदेसाई (1) अंबरीश मिश्र (7) अभय वळसंगकर (1) अभय सदावर्ते (4) अभिजित घोरपडे (2) अभिराम भडकमकर (3) अमृता सुभाष (1) अरविंद दाभोळकर (1) अरविंद नारळे (1) अरविंद व्यं. गोखले (1) अरविन्द पारसनीस (1) अरुण खोपकर (3) अरुण साधू (4) अरुणा देशपांडे (1) अरुंधती दीक्षित (1) अरूण नरके (1) अर्चना जगदिश (1) अलका गोडे (1) अशोक जैन (6) अशोक प्रभाकर डांगे (2) अॅड. माधव कानिटकर (1) अॅड. वि. पु. शिंत्रे (4) आनंद हर्डीकर (1) आशा कर्दळे (1) आसावरी काकडे (4) उत्तम खोब्रागडे (1) उत्पल वनिता बाबुराव (1) उदयसिंगराव गायकवाड (2) उर्मिला राघवेंद्र (1) उषा तांबे (4) एल. के. कुलकर्णी (4) करुणा गोखले (9) कल्पना गोसावी-देसाई (1) कल्याणी गाडगीळ (2) कविता भालेराव (1) कविता महाजन (7) किरण पुरंदरे (1) किशोरी आमोणकर (1) कुमार केतकर (2) कृष्णमेघ कुंटे (1) के. रं. शिरवाडकर (5) कै. महादेव व्यंकटेश रहाळकर (1) ग. ना. सप्रे (1) गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी (1) गार्गी लागू (1) गिरीश कुबेर (6) गिरीश प्रभुणे (1) गो. म. कुलकर्णी (1) गो. रा. जोशी (1) गोपीनाथ तळवलकर (1) च��द्रशेखर टिळक (2) जयंत कुलकर्णी (1) जैत (1) ज्योती करंदीकर (1) ज्योत्स्ना कदम (1) डॉ. अच्युत बन (1) डॉ. अजय ब्रम्हनाळकर (2) डॉ. अजित वामन आपटे (3) डॉ. अभय बंग (1) डॉ. अरुण जोशी (1) डॉ. अविनाश जगताप (1) डॉ. अविनाश भोंडवे (1) डॉ. अशोक रानडे (2) डॉ. आशुतोष जावडेकर (3) डॉ. उपेंद्र किंजवडेकर (1) डॉ. उमेश करंबेळकर (2) डॉ. कैलास कमोद (1) डॉ. कौमुदी गोडबोले (2) डॉ. गिरीश पिंपळे (1) डॉ. चंद्रशेखर रेळे (1) डॉ. जयंत नारळीकर (13) डॉ. जयंत पाटील (1) डॉ. द. व्यं. जहागिरदार (1) डॉ. दिलीप धोंडगे (1) डॉ. नरेंद्र दाभोलकर (8) डॉ. नागेश अंकुश (1) डॉ. नीलिमा गुंडी (1) डॉ. प्रभाकर कुंटे (1) डॉ. मधुकर केशव ढवळीकर (6) डॉ. माधवी ठाकूरदेसाई (2) डॉ. मृणालिनी गडकरी (1) डॉ. यशवंत पाठक (1) डॉ. रमेश गोडबोले (1) डॉ. विठ्ठल प्रभू (1) डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे (1) डॉ. वैजयंती खानविलकर (2) डॉ. वैशाली देशमुख (1) डॉ. वैशाली बिनीवाले (1) डॉ. श्रीराम गीत (15) डॉ. श्रीराम लागू (1) डॉ. सदानंद बोरसे (6) डॉ. सदानंद मोरे (1) डॉ. समीरण वाळवेकर (1) डॉ. हेमचंद्र प्रधान (10) तुकाराम धांडे (1) त्र्यं. शं. शेजवलकर (1) दत्ता सराफ (1) दिपक पटवे (1) दिलीप कुलकर्णी (15) दिलीप प्रभावळकर (11) नंदिनी ओझा (1) नरेंन्द्र चपळगावकर (1) नितीन ढेपे (1) निंबाजीराव पवार (1) निर्मला पुरंदरे (2) निळू दामले (3) निसीम बेडेकर (1) पार्वतीबाई आठवले (1) पी. आर. जोशी (1) पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे (1) पुष्पा भावे (1) प्रकाश गोळे (1) प्रकाश मुजुमदार (1) प्रतिभा रानडे (5) प्रदीप धोंडीबा पाटील (1) प्रभा नवांगुळ (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रा. एन. डी. आपटे (2) प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन (1) प्रा. डॉ. मृदुला बेळे (2) प्रा. मनोहर राईलकर (1) प्रि. खं. कुलकर्णी (1) प्रिया तेंडुलकर (5) फादर फ्रांन्सिस दिब्रिटो (4) बाळ भागवत (1) बी. जी. शिर्के (1) भ. ग. बापट (2) भास्कर चंदावरकर (2) भीमराव गस्ती (2) भूषण कोरगांवकर (1) म. वा. धोंड (1) मंगला आठलेकर (9) मंगला गोडबोले (11) मंगला नारळीकर (4) मंगेश पाडगांवकर (2) मधुकर धर्मापुरीकर (1) मधू गानू (1) मनोज बोरगावकर (1) मनोहर सप्रे (1) महाबळेश्र्वर सैल (1) महेश एलकुंचवार (2) माणिक कोतवाल (3) माधव आपटे (1) माधव गोडबोले (2) माधव दातार (1) माधव वझे (2) माधवी मित्रनाना शहाणे (1) माधुरी पुरंदरे (4) माधुरी शानभाग (10) मिलिंद गुणाजी (4) मिलिंद संगोराम (2) मीना देवल (1) मीरा बडवे (1) मुकुंद वझे (1) मृणालिनी चितळे (2) मेघना पेठे (3) मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे (5) मो. वि. भाटवडेकर (1) मोहन आपटे (30) यशदा (1) यशवंत रांजणकर (3) यशोदा पाडगावकर (1) रत्न���कर पटवर्धन (1) रत्नाकर मतकरी (1) रमेश जोशी (2) रमेश देसाई (1) रवींद्र पिंगे (4) रवींद्र वसंत मिराशी (1) रवीन्द्र देसाई (4) राजीव जोशी (1) राजीव तांबे (11) राजीव साने (1) राम जगताप (2) रामदास भटकळ (2) राहूल लिमये (1) रेखा इनामदार-साने (5) रोहिणी तुकदेव (1) लक्ष्मण लोंढे (1) वंदना मिश्र (1) वसंत पोतदार (3) वसंत वसंत लिमये (1) वसुंधरा काशीकर-भागवत (1) वा. के. लेले (3) वा. वा. गोखले (1) वि. ग. कानिटकर (1) वि. गो. कुलकर्णी (1) वि. र. गोडे (1) वि. स. वाळिंबे (2) विजय तेंडुलकर (11) विजय पाडळकर (3) विजया मेहता (1) विद्या पोळ-जगताप (1) विद्याधर अनास्कर (1) विजय आपटे (1) विनय हर्डीकर (1) विनया खडपेकर (3) विनायक पाटील (2) विवेक वेलणकर (2) विशाखा पाटील (3) विश्राम गुप्ते (1) विश्र्वास नांगरे पाटील (1) विश्वास पाटील (6) वीणा गवाणकर (9) वैदेही देशपांडे (2) वैद्य सुचित्रा कुलकर्णी (1) वैशाली करमरकर (3) शर्मिला पटवर्धन (1) शशिधर भावे (9) शिवराज गोर्ले (4) शेखर ढवळीकर (3) शेषराव मोरे (7) शैला दातार (1) शोभा बोंद्रे (1) शोभा भागवत (1) श्रीकांत लागू (2) श्रीनिवास नी. माटे (2) श्रीरंजन आवटे (1) स. रा. गाडगीळ (1) स. ह. देशपांडे (2) सई परांजपे (1) संग्राम पाटील (1) संजय चौधरी (1) संजीव शेलार (1) संजीवनी चाफेकर (1) सतीश शेवाळकर (1) संदीप वासलेकर (1) संदीपकुमार साळुंखे (4) सरोजिनी वैद्य (1) सविता दामले (3) सानिया (2) सारंग दर्शने (3) सुजाता गोडबोले (8) सुधीर जांभेकर (1) सुधीर फडके (1) सुधीर फाकटकर (1) सुधीर रसाळ (2) सुनिल माळी (3) सुनीत पोतनीस (1) सुबोध जावडेकर (3) सुबोध मयुरे (1) सुमती जोशी (1) सुमती देवस्थळे (2) सुमेध वडावाला (5) सुरेश वांदिले (7) सुलक्षणा महाजन (3) सुशील पगारिया (1) सुषमा दातार (2) सुहास बहुळकर (2) सुहासिनी मालदे (1) सोनाली कुलकर्णी (1) हंसा वाडकर (1) हिमांशु कुलकर्णी (5) हेरंब कुलकर्णी (2) ह्रषीकेश गुप्ते (1)\nटेलीफोन : (०२०) २४४ ६५० ६३ /२४४ ७३४ ५९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gold-price-today-5th-august-2020-breaks-all-records-silver-rate/", "date_download": "2020-10-01T01:38:12Z", "digest": "sha1:W6TUGR7SLZ62M2S4G24W43PAFOW4Z6ML", "length": 17202, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "रेकॉर्डब्रेक ! सोन्याच्या दराची 'उच्चांकी', जाणून घ्या आजचे दर | gold price today 5th august 2020 breaks all records silver rate | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\n सोन्याच्या ��राची ‘उच्चांकी’, जाणून घ्या आजचे दर\n सोन्याच्या दराची ‘उच्चांकी’, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – ibja हे देशभरातील केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शवतं. 2011 मध्ये स्पॉट मार्केटमध्ये चांदीच्या किंमतीत प्रति किलो 77 हजार रुपयाची वाढ झाली. 16 मार्च 2020 रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38 हजार 400 रुपये होती. त्यानंतर सोन्यामध्ये जवळपास 40 टक्के वाढ झाली असल्याची माहिती दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिली.\nकेडिया कमोडिटीजचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे सोन्या-चांदीचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेअर बाजाराच्या या अनिश्चिततेमुळे रिअल इस्टेवरही परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणूकदार आता सोनं, गोल्ड ईटीएफ आणि बॉंडच्या दिशेने वळले आहेत. अशात सोन्याचे दर वाढत आहेत. दुसरीकडे, कोरोनाच्या संक्रमणामुळे खाणींच्या किंमतीवर परिणाम होत आहे. याचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, सध्या चांदीचे दरही जास्त असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यवसांमध्ये आणि अनेक मुद्यावर तणाव वाढला आहे.\nयावर्षी 35 टक्क्यांनी महागले सोने\nयावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सोन्या-चांदीमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. सोन्या – चांदीमध्ये सुरक्षित गुंतवणूक असल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडे आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पहायला मिळत आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIT क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी, मोठ्या प्रमाणात होणार नोकर भरती\nकोरोना महामारी : जगात दर 15 सेकंदात एका व्यक्तीचा होतोय मृत्यू\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ CNG, पाईप गॅसच्या किंमतीत देखील होऊ शकते…\nकेंद्र सरकारने घेतलेल��या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…\nउत्तर गोलार्धात सर्वात कमी तापमानाची नोंद, WMO नं 3 दशकानंतर…\nभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजु देवगडे यांचे निधन\nसुप्रीम कोर्टानं फेटाळली UPSC सिव्हिल सेवा प्राथमिक परीक्षा…\n ‘राफेल’ची पहिली महिला फायटर पायलट…\n पोर्टेबल किटच्या माध्यमातून होणार…\nVideo : ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाने…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\nजेवणानंतर रोज बडीशेप खाल्ली तर होतात ‘हे’ 7 मोठे…\nमाजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग…\nCoronaviurs : डोळे लाल होणं हे ‘कोराना’चं लक्षण…\n ‘हे’ पाणी पिणे आहे तुमच्या आरोग्याला…\n‘कोरोना’पासून बचाव करणारं ‘मास्क’…\nशाळा कँटिनसाठी एफडीए ची नियमावली\n‘कॅन्सर’ नव्हे तर ‘या’ 4 कारणांमुळं…\nमहिलांनी करावा ‘हा’ उपाय, होतील ‘हे’…\nभोपळाच नव्हे तर त्याची ‘साल’ देखील…\n‘कान’ स्वच्छ करताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते…\nपोटाच्या अनेक समस्या दूर करते कच्च्या केळीची भाजी \n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान \nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nड्रग्स प्रकरणात ‘या’ पध्दतीनं दीपिका पादुकोण आणि…\nAadhaar नोंदणी करण्यासाठी पहिली ते बारावीच्या…\nशेखर कपूर यांची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती\nPetrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्र��तील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nPune : पुर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरूणाला कोयत्याने मारहाण\nएकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल, भाजपाला लवकरच…\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nPune : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिकेच्या रूग्णालयात गोंधळ,…\nIPL 2020 : इरफान पठाणचा 18 वर्षीय शिष्य अब्दुल समद आयपीएलमध्ये करतोय ‘एन्ट्री’, जाणून घ्या कोण आहे तो \nआता घरीच बनविली जाईल दारू, सरकारनं 20 वर्ष जुन्या मागणीला दिली मान्यता\nCongo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो जाणून घ्या लक्षणं आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2018/03/blog-post_14.html", "date_download": "2020-10-01T01:00:21Z", "digest": "sha1:N24URCXDVILU7WTGBXFULMU7ASDIAG2B", "length": 13707, "nlines": 69, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "मुख्यमंत्र्यांपुढे १४०० फूट उंचीवर पाणी लिफ्टिंगचे आव्हान - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social मुख्यमंत्र्यांपुढे १४०० फूट उंचीवर पाणी लिफ्टिंगचे आव्हान\nमुख्यमंत्र्यांपुढे १४०० फूट उंचीवर पाणी लिफ्टिंगचे आव्हान\nदुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला नवसंजीवनी ठरू शकणाऱ्या नार-पार प्रकल्पाचा मुद्दा किसान सभेच्या लाँग मार्चनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. नार-पार, दमणगंगा, वाघ-पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गिरणा-गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या पाणीवाटपात गेली अनेक वर्षे रखडलेला विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रीय नदीजोड समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्राला १४०० फूट उंचीवरून पाणी वर उचलावे (लिफ्टिंग) लागणार आहे. हे तांत्रिकदृष्टय़ा अवघड असल्याने पाणी उचलण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्र सरकार कसे पेलणार, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.\nपूर्ववाहिनी नद्यांतील संपलेले पाणी आणि कार्यक्षेत्रातील दुष्काळसदृश परिस्थिती तर पश्चिम वाहिनी नद्यांतील दुर्लक्षित असलेली जलसंपत्ती ���ी चिंताजनक तफावत दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नदीजोड योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील टंचाई असलेल्या गिरणा खोऱ्याकडे वळविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. सुरगाणा तालुक्यातील नार-पार, दमणगंगा आणि ताण या पश्चिमवाहिनी प्रांतातील मोठय़ा प्रमाणातील उपलब्ध जलसंपत्ती उत्तर महाराष्ट्राचा कायापालट घडवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. नार-पार, दमणगंगा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्य़ातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, बागलाण, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला तर जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव, अमळनेर तालुक्यांतील काही गावे तसेच धुळे जिल्ह्य़ातील बराच मोठा, औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, औरंगाबाद, पैठण अशा २५ तालुक्यांचा समावेश आहे. चितळे समितीच्या अहवालानुसार दमणगंगाचे ८३ टीएमसी, नार-पारचे ५० टीएमसी असे एकूण १३३ टीएमसी पाणी दुर्लक्षित असून ते अरबी समुद्रात वाहून जाते. ही आकडेवारी आता राष्ट्रीय जलविकास अधिकरणाने सुधारित केली असून त्यांच्या आकडेवारीनुसार दमणगंगाचे ५५, नार-पारचे ३१ असे एकूण ८६ टीएमसी पाणी आहे. नार-पार योजनेचे पाणी अडविल्यास, प्रचंड पाणीटंचाई असलेल्या गिरणाच्या उगमस्थानी म्हणजे गिरणा खोऱ्यात वळविल्यास पुनोद प्रकल्प, चणकापूर धरण, ठेंगोडा लघू प्रकल्प, गिरणा धरण आणि गिरणा नदीवरील जामदा बंधारा, दहिवद बंधारा, पूर्ण क्षमतेने प्रत्येक वर्षी १०० टक्के भरतील. त्यामुळे जवळपास ८२ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.\n१३३ टीएमसी जलसंपत्ती दुर्लक्षित\nसह्य़ाद्रीच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस धो धो कोसळतो. मात्र ते पाणी नार-पार, दमणगंगा नदीद्वारे अरबी समुद्रात वाहून जाते. प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाची आकडेवारी तीन ते साडेतीन हजार मिलिमीटर आहे. उत्तर महाराष्ट्रातील तालुक्यांपेक्षा पाच पटींनी अधिक पाऊस या परिसरात पडतो. हे प्रत्येक वर्षांच्या शासकीय आकडेवारीवरून लक्षात येते. म्हणून महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून वाया जाणारे नार-पार, दमणगंगा नद्यांचे पाणी पूर्वेकडील पाणीटंचाई असलेल्या गिरणा खोऱ्याकडे वळ���िण्याची मागणी सातत्याने होत आहे. नार-पार दमणगंगा नद्यांची एकूण उपलब्ध जलसंपत्ती १३३ टीएमसी इतकी आहे. आजवर ही जलसंपत्ती दुर्लक्षित राहिली. हे पाणी उचलून बोगद्याद्वारे तर काही ठिकाणी धरणे बांधून हवे तसे वळविणे आणि वापरात आणणे हाच उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.\nमहाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात पार, तापी आणि नर्मदा प्रकल्पातील पाणीवाटपाचा करार होऊन महाराष्ट्राला ३१ टीएमसी तर गुजरातला ३५ टीएमसी पाणीवाटप झाले आहे. महाराष्ट्राच्या वाटय़ाचे पाणी गुजरातला देण्यास सर्वाचा विरोध असून यावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रीय नदीजोड समितीच्या बैठकीत पार, तापी आणि नर्मदा नदीच्या प्रकल्पांपैकी नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या खालच्या बाजूने गुजरातला पाणी जाणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाराष्ट्राला तब्बल १४०० फूट उंचीवरून पाणी वर घ्यावे लागणार आहे. १४०० फूट उंचीवरून पाणी वर उचलणे (लिफ्टिंग) तांत्रिकदृष्टय़ा कठीण असल्याने यावर सर्वेक्षण करण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला आहे.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=194%3A2009-08-14-02-31-30&id=248814%3A2012-09-07-17-09-23&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=18", "date_download": "2020-10-01T01:59:06Z", "digest": "sha1:MK7YPC5XBHEDK755I5TU3HBKQM4RRVXR", "length": 16154, "nlines": 27, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "प्रेग्नन्सीचा आधुनिक फंडा", "raw_content": "\nडॉ. लीली जोशी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२\nआजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, दोघंही असतात.‘वी आर प्रेग्नंट’.. ई-मेलवरून विजयी घोषणा सर्वदूर पसरवली जाते.. ��ुढच्या सगळ्या गोष्टी नवरा-बायको दोघं मिळून करतात.. आजच्या काळातल्या या हाय-फाय प्रेग्नन्सीचा हा आँखो देखा ‘हाल’..\nवेळ पहाटे तीन. ट्रिंग.. ट्रिंग..\n‘‘माझी मेल चेक कर आणि फोन कर..’’\nडोळे चोळत घाईघाईनं मेल चेक होते.\n‘‘अगं, तू लिहायला विसरलीयस का मजकूर नुसत्या दोन काळसर रेघा दिसतायत.’’\n‘‘मॅग्निफाय कर.’’ घाबरट उत्सुक आवाज.\nओ होऽ दोन रेषा म्हणजे दोन पट्टय़ा आहेत. एकीवर दाखवतंय येस, एकीवर नो. हे यू.पी.टी. आहे का काय\n‘‘काय गं, पाळी चुकली का\n‘‘नाही गं, तशी उद्याला डय़ू आहे. पण आम्हाला वाटत होतं चान्सेस हाय आहेत म्हणून..’’\n मग शांत बसा आता. कमीतकमी दहा-बारा दिवस. असेल तर कळेलच. नसेल तरी कळणार.’’ व्यवहारी सल्ला.\nछे.. पण शांत बसणं या लोकांना माहीतच नाही. शिवाय त्यांना चान्सेस हाय वाटतात हे काही नुसतं विशफुल थिंकिंग नाही त्यांनी भरपूर विचार केलाय, निर्णय घेतलाय. मग रिसर्च केलाय प्रेग्नन्सीचा सगळी फिजिऑलॉजी शिकून घेतलीय. रक्त-तपासण्या केल्यात. व्हिटॅमिन सप्लिमेंट घेतायत.\nआता त्यांनी ओव्ह्य़ुलेशन ट्रॅकर आणलाय. आपल्या ओव्ह्य़ुलेशनचा दिवस हुडकून काढलाय. त्या मुहूर्तावर जरूर त्या गोष्टी पार पाडल्यात. मग का नाही वाटणार त्यांना ‘चान्सेस हाय’\nबरेचदा त्यांना अशा प्रयत्नात फळही मिळतं. पण समजा नाहीच मिळालं तर त्यांना खूप सारे पर्यायही ठाऊक आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी, हर्बल मेडिसीन, नेचरोपॅथी, योगा आणि मेडिटेशन- झेन बुद्धिस्ट, चायनीज, जॅपनीज, ट्रॅन्सेन्डेन्ट, ट्रॅन्सॅक्शनल अशा विविध पद्धती हे सगळं सगळं त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी वेळ काढण्याची मानसिकतासुद्धा, कारण त्यांची निर्णयप्रक्रिया हा एक इन्फॉम्र्ड डिसीजन असतो. त्यापासून मागे हटणं त्यांना पटणार नाही.\nप्रेग्नन्सी हा एक प्रोजेक्ट आहे, कधी फार फार सोपा तर कधी टफ आणि चॅलेंजिंग आणि तो पार पाडायचाय दोघांनी मिळून- हे अगदी पक्कं त्यासाठीच नाही का योग्य वेळ येण्याची त्यांनी वाट पाहिली त्यासाठीच नाही का योग्य वेळ येण्याची त्यांनी वाट पाहिली याचं प्रोजेक्ट, तिची असाइनमेंट, याचं ऑन शोअर, तिचं ऑफ शोअर यातून सगळं जुळून येणं ही चेष्टा नाहीय महाराजा याचं प्रोजेक्ट, तिची असाइनमेंट, याचं ऑन शोअर, तिचं ऑफ शोअर यातून सगळं जुळून येणं ही चेष्टा नाहीय महाराजा यासाठी त्यांनी वीक-एंड मॅरेज पत्करलं, तर कधी जॉब बदलला. ‘��ूव्ह’ कोणी व्हायचं ते आपसात ठरवलं, या लोकांनी घर घेतलंय तेसुद्धा ‘स्कूल डिस्ट्रिक्ट’मध्ये. त्यासाठी जबरदस्त भाडं द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. मग प्रेग्नन्सी ही कळत-नकळत, सहजासहजी, आपोआप घडणारी गोष्ट आहे की काय यासाठी त्यांनी वीक-एंड मॅरेज पत्करलं, तर कधी जॉब बदलला. ‘मूव्ह’ कोणी व्हायचं ते आपसात ठरवलं, या लोकांनी घर घेतलंय तेसुद्धा ‘स्कूल डिस्ट्रिक्ट’मध्ये. त्यासाठी जबरदस्त भाडं द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. मग प्रेग्नन्सी ही कळत-नकळत, सहजासहजी, आपोआप घडणारी गोष्ट आहे की काय अगदी जाणीवपूर्वक उचललेलं ते जोडपाऊल आहे.\nतर मग सुरुवातीला वर्णन केलेल्या या जोडप्याची यू.पी.टी. (युरीन प्रेग्नन्सी टेस्ट) दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पुन्हा केली जाते. पाठोपाठ रक्ततपासणी बीटा एचसीजीसाठी. मग त्यांना मेल येते लॅबमधून. एका ओळीचा रिपोर्ट अभिनंदनासहित आणि उरलेलं पानभर या टेस्टमधल्या त्रुटींबद्दल माहिती.\nलगेच ही बातमी दोघांच्या ‘निअर फॅमिली’ला कळवली जाते. बाकीच्या जगाला मात्र नाही हं. त्यासाठी थांबायचं तीन महिने. तोपर्यंत चांगल्या डॉक्टरांचा शोध घ्यायचा- म्हणजे आधीच घेतला नसेल तर. चांगली कसून चौकशी करायची. डॉक्टर क्वालिफाइड तर पाहिजेच. पण त्यांच्या पेशंट्सनी त्यांच्याबद्दल चांगलं लिहिलेलं असावं. मग त्यांची अपॉइंटमेंट, सोनोग्राफी, ‘ऑल इज वेल’ असं त्यांचं सर्टिफिकेट यानंतर सुरू होतं इ-हायवेवरचं दळणवळण. ‘वी आर प्रेग्नंट’ अशी विजयी घोषणा केली जाते. आजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, तर ते दोघंही असतात आणि पुढच्या सगळ्या गोष्टी दोघे मिळून करत असतात.\nताबडतोब अभिनंदनाचा पाऊस पडतो.. सर्वानाच ही बातमी ‘ग्रेट’, ‘ऑसम’, ‘फॅन्टॅस्टिक’ वाटलेली असते. अनुभवी मित्रमंडळींना असंख्य प्रश्न विचारले जातात. त्यांची त्वरित उत्तर येतात. याशिवाय ‘व्हॉट टु एक्सपेक्ट व्हेन यू आर एक्सपेक्टिंग’ किंवा ‘युवर प्रेग्नन्सी वीक बाय वीक.’ अशा असंख्य पुस्तकांचं वाचन-मनन केलं जातं. बहुतेकांच्या स्मार्ट फोनवर विशिष्ट ‘अ‍ॅप’ घेतले जातात. रोज सकाळी उठल्यानंतर या अ‍ॅपमधून ‘आज तुम्ही प्रेग्नन्सीच्या या टप्प्यावर आहात- त्यात अमुकतमुक होऊ शकतं’ अशी माहिती दिली जाते.\nमाहितीच्या या महासागरात हेलकावे खात तरंगताना वारंवार तपासण्याही केल्या जातात. नर्सेस गोड ��ोलतात, बीपी घेतात. वजन घेतात. बाळाच्या छातीचे ठोके मोजतात. डॉक्टर पेशंटपेक्षा कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत बघत कमीत कमी शब्दात आणि वेळाने तुकडा पाडतात, मात्र त्यांना ई-मेल करून प्रश्न विचारले की त्वरित उत्तर देतात.\nअशा पद्धतीनं प्रेग्नन्सी पुढे चाललेली असतानाच प्रीनेटल क्लासेसची वेळ येते. प्रेग्नंट मुलीला खास योगासनं आणि इतर व्यायाम शिकवले जातात. जोडीजोडीनं दर शनिवारी क्लासेस अटेंड करायचे असतात. बराच अभ्यास असतो. नॉर्मल डिलिव्हरी, फोर्सेप्स, सी-सेक्शन, ब्रेस्ट फीडिंग असले विषय समजावले जातात. गोष्टी कुठे घडू-बिघडू शकतात, त्यासाठी काय काय करायचं अशी सगळी माहिती असते. ‘स्टेम सेल’ आणि जन्मजात दोष तपासण्या याविषयी स्वतंत्र व्याख्याने होतात.\nबघता बघता इकडे बेबी शॉवर, अर्थात डोहाळ जेवण, तर तिकडे हॉस्पिटल टुअर्सची वेळ येते. बेबी शॉवरमध्ये मित्रमंडळींचा जोरदार सहभाग असतो. भारतात नाही तरी इतरत्र बाळाचं लिंग माहीत असल्यास त्यानुसार विशिष्ट थीम ठरवून सजावट केली जाते. गमतीजमतीचे खेळ खेळले जातात. एक्सपेक्टंट/ नूतन आई-बाबांमध्ये बाहुलीला डायपर बांधणे/सोडणे, वासावरून आत काय हे ओळखणे अशा मजेदार स्पर्धा घेतल्या जातात. एकंदर धमाल कार्यक्रम होतो. ‘बेबी रजिस्ट्री’मध्ये सुचवल्यानुसार भेटवस्तू दिल्या जातात.\nइकडे अनेक जोडप्यांची एकत्रितपणे हॉस्पिटल सहल ठरवली जाते. स्वागत कक्षापासून लेबर रूम, ऑपरेशन थिएटर, आई-बाळ विभागापर्यंत सगळं काही दाखवलं जातं. डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू झाली हे कसं ओळखायचं हे पुन: पुन्हा सांगितलं जातं. दुग्धपानाचे व्हिडीओ दाखवले जातात. त्याविषयी समुपदेशिका व्याख्यान देते.\nइकडे तोपर्यंत घरच्या वडील मंडळींचं आगमन झालेलं असतं. आपल्या तरुण पिढीची या विषयातली अगाध विद्वत्ता आणि पारंगतता पाहून ते थक्क होतात. बरंचसं कौतुक, काहीसा हेवा, किंचितसा निषेध अशा संमिश्र भावनातून ते जात असतानाच दिवस पूर्ण भरल्याची ‘अ‍ॅप’मधून घोषणा होते. ‘घरच्या घरी प्रसूती वेदना सुरू करण्याचे २९ उपाय’ तरुण मंडळी नेटवर वाचू लागतात आणि अशीच अचानक हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येते.\nलेबर रूममध्ये पेशंटबरोबर तिचा पार्टनर आणि तिला हवी असलेली इतर कोणीही व्यक्त हजर असते. तिथे ही भावी आई कळा देत असते तर भावी बाबा कळा झेलत असतो. दोन कळांच्या मध्��े आईला धीर देणं, पाणी पाजणं, तळपायांना/कमरेला मसाज करणं अशी कामं तो उत्साहानं करीत असतो. दोघेही कळांच्या स्वरूपाकडे, बाळाच्या छातीच्या ठोक्यांकडे लक्ष ठेवून असतात. हा प्रकार आईची आई किंवा सासू हतबुद्ध होऊन पाहात असते आणि अशातच घटका भरते, बाळाच्या आगमनाबरोबरच आजच्या बदलत्या प्रेग्नन्सीची सांगता होते अन् सुरुवात होते एका सुबुद्ध, डोळस, जबाबदार पालकत्वाची शाबास, आजच्या तरुण मातापित्यांनो, तुमच्या कमिटमेंटबद्दल मनापासून अभिनंदन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T02:10:32Z", "digest": "sha1:GO5WLSEKWAHVITUFXK5NWHIBL2C74WUT", "length": 70504, "nlines": 360, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री क्षेत्र कडगंची | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nस्थान: गाणगापूर पासून ३४ कि. मी. अंतरावर, आळंद-गुलबर्गा मार्गावर (कर्नाटक राज्य)\nसत्पुरूष: श्रीगुरूंचा पट्टशिष्य सायंदेव साखरे\nविशेष: कळ्या पाषाणाची दत्त मूर्ती, श्री गुरुचरित्राची मूळ प्रत\nश्री दत्तात्रय मंदिर कडगंची\nश्री कडगंची, श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं श्रीदत्तात्रेय संप्रदायात वेदतुल्य असलेल्या 'श्रीगुरुचरित्र' या श्रीदत्तप्रभूंच्या दिव्य अवताराच, ज्यांना भक्तगण अत्यादरानं ‘श्रीगुरु’ म्हणतात अर्थात् श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांचं, अलौकिक चरित्रवर्णन करणा-या दैवीग्रंथाचं लेखनस्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं.\nश्रीगुरुंचा कालावधी हा इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ मानला जातो. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्रीगुरुंचे मुख्य ७ संन्यासी शिष्य होते. या बरोबरच संसार करुनही श्रीगुरुंना निरंतर समर्पण भावानं पूजणारे अनेक संसारीजन श्रीगुरुं��े शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री सायंदेव साखरे, अर्थात् श्रीगुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा, जे कडगंची या मूळ गावी राहून वासरब्रह्मेश्वर (आज आंध्रप्रदेशात असलेलं बासर या ठिकाणी सरस्वतीमंदिर आहे.) या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते. श्री सायंदेव-नागनाथ-देवराव-गंगाधर आणि सरस्वती (श्रीगुरुचरित्राचे लेखक) असा हा श्री सायंदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे.\nश्री दत्तात्रय मंदिर कडगंची\nश्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच ३८ व्या ओवीत 'भाषा न ये महाराष्ट्र्' असा उल्लेख करुन स्वतःला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून, केवळ श्रीगुरुंच्या दैवी कृपेनंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनःपुन्हा कथन केलं आहे.\nयावनी शब्द नसणं हे पहाता श्री. सरस्वती गंगाधरांवर श्रीगुरुंचा अखंड वरदहस्त होता हेच काय ते निर्विवाद सत्य आहे. श्री सायंदेवांच्या भाग्याचं थोरपण वर्णन करण्यास तर शब्दसंपदाही अपूरी आहे. यवनराज्यात नोकरी करुनही अनन्यभावे श्रीगुरूंच्या श्रीचरणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. श्रीगुरुंच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच आज्ञेनं त्यांनी यवनाची चाकरी सोडली आणि पूर्णवेळ श्रीगुरुसान्निध्यात ते राहू लागले.\nश्री सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे.\nपरंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी 'आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी' याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कर्दळीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री सायंदेवांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात 'सरस्वती' असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख 'नामधारक' (श्रीगुरुंच्या 'श्रीनृसिंहसरस्वती' या नावातही 'सरस्वती' असल्यानं) असा केलेला आहे.\nश्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी\nकडगंची हे स्थान गुलबर्गा जिल्ह्यात, आळंद तालुक्यात आळंद-गुलबर्गा मार्गावर आहे. श्री सायंदेवांचे पुढे वंशज नसल्यानं १९९५ साली, जेंव्हा त्यांच्या कडगंचीतील रहात्या वाडयाचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, तेंव्हा जुन्या झालेल्या एकेक भिंती पाडण्यास सुरुवात झाली. कार्यात एका ठिकाणी 'करुणा पादुका' आणि नाणीयुक्त कलश आढळला. आजही त्या पादुका कडगंचीस पहावयास मिळतात. खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं. त्याचा परिमल मैलो न् मैल पसरला होता. श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलेली आणि श्री सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरुपात आहे. श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून, पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरुंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना (ज्यामधे श्री सायंदेवही होते), \"आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची ४ प्रसादपुष्पं येतील. ती काढून घ्या.\" अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंतीपुष्पं श्री सायंदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसादपुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. ‘अधिकारी’ दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभा-यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे.\nमूळ श्रीगुरुचरित्रात श्री सरस्वती गंगाधरांनी स्वतः लिहीलेला मंत्रशास्त्राधारित असा एक अध्यायही होता. म्हणजेच मूळ श्रीगुरुचरित्र ५३ अध्यायांचं हो���ं. मात्र श्रीसिद्धसरस्वतीरुपातील श्रीगुरुंच्या आज्ञेनं त्यांनी तो त्यात समाविष्ट केला नाही. \"गायत्री मंत्राचं पुरःश्चरण केलेल्यालाच तो वाचता येईल\" असं श्रीसिद्धसरस्वतींनी श्री सरस्वती गंगाधरांना सांगितलं. या ५३व्या अध्यायाच्या रक्षणार्थ श्रीगुरुंनी एक सर्प आणि 'चंडदुरितखंडनार्थ' असा एक दंड यांचीही व्यवस्था करुन ठेवलेली आहे.\nश्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी\nश्री सायंदेवाची वंशावळीची ५व्या पिढीतील (वंशावळी- सायंदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर, सरस्वती) संततीचे कारणीक पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांच्याकडून श्री गुरूंवरील अत्यंत भक्तिभावाने व लोककल्याणाच्या तळमळीने, श्री गुरुंच्या संकल्पित प्रेरणेने निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे, भक्तांचे मनोवांछित पूर्ण करण्यासाठी, कल्पवृक्ष सदृश्य पारायणासाठी अत्यंत उपयुक्त, हृदय असा हा वेदतुल्य श्री गुरुचरित्र ग्रंथ होय.\nश्री क्षेत्र कडगंची हे गाव कर्नाटकातील तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा येथे आहे. श्री गुरुचरित्रात १४व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. या अध्यायाचा नायक आहे सायंदेव. सायंदेव हा श्री नृसिंहसरस्वती यांचा प्रिय व सर्वश्रेष्ठ परमभक्त होता. त्यांच्याच पाचव्या पिढीत जन्माला आले सरस्वती गंगाधर. हेच सध्याच्या गुरुचरित्राचे लेखनकर्ते.\nअद्भुत चमत्कार दाखवून श्री नृसिंहसरस्वती महाराजांचे आवडते शिष्य सायंदेव ज्यांनी गुरुचरित्र लिहिले त्यांचे स्थान म्हणजे कडगंची येथील दत्तमंदिर. त्यामधील दत्ताची भव्य मूर्ती पाहून मनाला भुरळ पडते. या दत्त मूर्तीची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी केली आहे. येथे ठाकूर महाराज, दंडवते महाराज यांनी येऊन कार्यास आरंभ करण्यास आशीर्वाद दिला. स्वामीसेवक दादा जोशी कडगंचीपासून थोड्या अंतरावर असलेल्या लाड चिंचोळा येथील सद्गुरू श्रीधरस्वामी (वरदहळ्ळी) यांचे जन्मस्थान पाहण्यास महाशिवरात्रीस जात असता कडगंची येथील श्री सायंदेव यांचे पडके घर पाहून ते मनी दु:खित होत. ज्यांनी गुरुचरित्र लिहून जगाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले, मनसोक्त उपासना करून दु:खसागरातून अमृतसागरात, आनंदात डुंबत ठेविले अशा थोर व्यक्तीचे पवित्र स्थान उत्तमच पाहिजे, असे विचार त्यांच्या मनात येत होते.\nएका महाशिवरात्रीला लाड चिंचोळीस जाताना कडगंची येथील सत्पुरुष सायंदेव यांचे पडक्या घरी निरीक्षण करीत बसले. अंगावर शहारे आले. गुरुचरित्राची हस्तलिखित पोथी एका पेटीमध्ये एका लाल फडक्यात बांधून ठेवली आहे. त्यावर नृसिंह सरस्वती महाराजांनी दिलेले शेवंतीचे फूल त्या पोथीवर असल्याचे दिसले. ते भान हरपून स्वस्थ बसले. भानावर आल्यावर डोळ्यास दिसलेले दृश्य लोकांना सांगितले. थोड्याच वेळात गावकरी मंडळी त्यांची विचारपूस करण्याकरिता आले. गुरुचरित्राची मूळ प्रत आहे. तेव्हा ते म्हणाले, या घरातच, या ठिकाणी आहे. ती काढण्याचा प्रयत्न करू नका. येथे मंदिर बांधून, दत्तमूर्ती स्थापून, नित्य भजन-किर्तन चालू ठेवा. अविश्र्वास दाखवू नका. शिवशरणाप्पा म्हणाले, ‘महाराज, तुमच्या शब्दाप्रमाणे आम्ही वागू. हे काम पूर्ण करण्यास आमच्या पाठीशी उभे राहा. ही तुमच्या प्रती आमची विनंती आहे.’ पुढे त्यांनी सायंदेव ट्रस्ट समिती, श्री दत्तात्रय टेंपल कडगंची या नावाने ट्रस्ट स्थापून कामास सुरुवात केली. शिवशरणाप्पा यांनी पूर्ण विश्वास ठेऊन त्याने खोदकामास सुरुवात केली. श्री शिवशरणाप्पा यांच्या घराची परंपरा दत्तसंप्रदायाप्रमाणे. दत्तावर त्यांची अपार श्रद्धा होती. हस्तलिखित पोथी कदाचित भिंतीमध्ये ठेवलेली असेल म्हणून भिंत खोदण्याचे कार्य सुरू केले. तेथे पोथी न मिळता पादुका मिळाल्या. त्या पादुका आजही पाहावयास मिळतात. मग पुण्याचे जोशी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे खोदकामास सुरुवात झाली. सुमारे ६ ते १० फुटांपर्यंत खोदून झाले. जिथे पोथे असेल म्हणून सांगितले होते, तिथून मनाला मोहून टाकणारे सुगंधी भस्म निघू लागले. लोक जमा झाली. त्यांनी भस्म कपाळी लावून श्री गुरुदत्तांचा जयजयकार केला.\nकडगंची येथील दत्तमंदिरातील दत्ताची मूर्ती आणि\nश्री सायंदेव यांचे घर\nट्रस्टींमधले सर्व मेंबर एकदिलाने मंदिराचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी धडपडतात. नि:स्वार्थी वृत्तीने श्री शिवशरणाप्पा हे गावोगावी जाऊन डोनेशन मिळवितात. मोठमोठ्या लोकांनी बांधकामास हातभार लावला आहे, लावतच आहेत. त्यामुळे बांधकाम अखंड चालूच आहे. आजपावेतो मंदिर बांधण्यास सुमारे ८० लाख खर्च आला असून सध्या गोपूर बांधण्याचे कार्य चालू आहे. त्यासाठी सुमारे ३ लाखपर्यंत खर्च येणार आहे. त्याची तरतूद च��लू आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून आजपावेतो पैशाची अडचण आली नाही. महाराष्ट्रातील थोर संत, सत्पुरुष येथे भेटी देऊन जातात. श्री ठाकूर महाराज यांनी साधनासदनात श्री नृसिंहसरस्वती यांची मनोहर मूर्ती बसविली आहे. अशातऱ्हेने कडगंची क्षेत्राची निर्मिती झाली.\nश्री सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाडयाच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवान् श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री शंकराचार्यांनी २५ फेब्रुवारी २००२ मध्ये स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करुन घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.\nकडगंची येथील दत्ताची मूर्ती\nखोदकाम सुरु असताना, सन २०१२ मधे, एकावेळेस दोघंजण बसू शकतील अश्या उंचीची, आणि केवळ बसूनच आत प्रवेश करता येईल अशी, आतमधे तेलाचा दिवा बसू शकेल असा कोनाडा असलेली एक गुहाही जमिनीखाली आढळली. याला ६ पाय-या होत्या. हीच श्री सायंदेवांची ध्यानगुहा आणि याच स्थळी इ. स. १५५८ च्या सुमारास (म्हणजे श्रीगुरूंच्या कदलीवन गमनानंतर सुमारे एका शतकानं), पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन श्रीगुरुंनी परमशिष्य श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं आणि त्यानुसार श्री सरस्वती गंगाधरांनी ते शब्दबद्ध केलं. मूळच्या ६ पाय-यांपैकी ३ पाय-या अजूनही आहेत. त्याच उतरुन जाऊन, खाली असलेल्या गुहेत बसून साक्षात् श्रीदत्तप्रभूंनी श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र श्रीसिद्धसरस्वतीरुपात सांगितलं.\nकडगंचीचे सायंदेव दत्तसंस्थान म्हणजेच श्री दत्तगुरूंच्या अस्तित्त्वाची पुण्यभूमी होय.\nश्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी ���व्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,\nपूजा करिती जे तत्पर मनकामना पुरती जाणा ॥ (अ. १९ ओवी ८०)\nत्यानंतर श्रीनृसिंह सरस्वतीमहाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजतगाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैलपर्वतास जाऊन, पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास ‘निर्गुणपादुका’ असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित, असाही भावार्थ आहे. सत्त्व-रज-तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी-सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुणपादुकांची पूजा-आराधना केल्यास निर्गुण-सगुण असे दर्शन होते.\nश्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चार पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायंदेव, नंदिनामा, नरहरी, सिद्धमुनी- हे होत. सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकिकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी-नामधारक संवाद डोळयापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ लिहिला. “महाराजांनी आपल्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायंदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलिकडे ���९५५ मध्ये प. पू. श्रीगुरुनाथबाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण ‘करुणापादुका’ असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत.” अशी माहिती श्री. शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री. शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की, त्यांनी सायंदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे.\nश्री शिवशरणप्पांनी देवस्थानचा जीर्णोद्धार करताना अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना (स्व) दादामहाराज जोशी यांची मार्गदर्शनही लाभले होते. पुष्कळ भ्रमंती केली आहे. ‘श्रीगुरुदेव दत्त” एवढ्याच नामघोषाने ते आवाहन करतात. त्यांची कानडी आणि हिंदी भाषा अत्यंत मधुर आहे. कारण त्यात कमालीची विनम्रता व सेवाभावीवृत्ती दडलेली आहे. तिचे प्रकटीकरण होताना जणू ‘भक्तिसंवाद’ घडत असल्याची अनुभूती येते. त्यांचे बोलणे हेही प्रवचन म्हणावे इतके भक्तीने होत असल्याने त्यांना सर्वांकडून सर्वतोपरी साहाय्य मिळत आहे. याची ग्वाही त्यांच्या कार्यानेच मिळते. खरे तर कोणत्याही कार्याचे श्रेय ते स्वत:कडे कधीच घेत नाहीत. नेहमी ‘श्रीनृसिंह सरस्वतीजीकी कृपा’ एवढेच वचन ते उच्चारतात. हीच त्यांच्या मोठेपणाची ओळख आहे. दत्तगुरूंची त्यांच्यावर अपारकृपा आहे, याची ग्वाही त्यांच्या मंदिर उभारणीतून दिसून येते. श्रीदत्तगुरूंची अत्यंत सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झाली.\nसायंदेवाचे घर म्हणजेच सध्याचे कडगंची होय. याठिकाणी साधकांना सर्व सोयी उपलब्ध आहेत. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस बरेच जिर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे.\nश्री गुरूंचा पट्ट शिष्य श्री सायंदेव\nश्री क्षेत्र कडगंची विशेष\nऔदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..\nसंपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –\nश्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल.श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.\nगुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.\nया क्षेत्री असे जावे\nश्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा, कर्नाटक)-\nवेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले. हे स्थान प्रसिध्दीस नव्हते. परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. गाणगापूरपासून ३४ कि. मी. अंतरावर हे पुण्य स्थान आहे. सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता. त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा उल्लेख आहे. त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय. सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे. येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.\nगाणगापुर गाव ते रेल्वे स्टेशन २२ कि. मी. अंतर आहे. पुढे गाणगापूर रेल्वेस्टेशन पासून ३० कि. मी. अंतरावर कडगंची हे पवित्र स्थान आहे.\nगुलबर्ग्यापासून २३ कि.मी. तर अक्कलकोट पासून ६५ कि. मी. अंतरावर आहे.\nअक्कलकोटहुन वागदारीला जावे. पुढे सारसंबा रस्त्याने गेल्यास आळद चेकपोस्ट असून उजव्या बाजूस गुलबर्गा रस्ता आहे.\nश्री सायंदेव देवस्थान ट्रस्ट समिती\nता. आळंदी, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक राज्य\nबँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा: कडगंची,\nब्रँच नंबर: ३८५२, अकाउंट नंबर: १०८१४१८५३५७\nया ठिकाणी जावयाचे असल्यास खालील दूरध्वनीवर संपर्क केल्यास सर्व सोयी उपलब्ध होतील.\n१) शिवशरणप्पा: ० ९७४०६ २५६ ७९\n२) विश्वनाथ: ० ९९०११ ७८५ ९३\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री ��्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, ���्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhachpaul.blogspot.com/2016/02/blog-post_28.html", "date_download": "2020-10-01T00:17:45Z", "digest": "sha1:Q2FBETNDT44MOMSTE3KCNPPB47STCI7S", "length": 2138, "nlines": 29, "source_domain": "pudhachpaul.blogspot.com", "title": "pudhachpaul", "raw_content": "\nसमाजातील सर्व जाती जमातीतील \" वधु-वर ,विधवा-विधुर ,घाटस्फोटीत \" व्यक्तिंना आपल्या अनुरूप जोडीदार मिळावा या सामजिक बांधीलकीने आम्ही आपल्या सेवेत \"पुढचं-पाऊल विवाह संथा \" सुरु केली आहे .\nसंथेमधे नाव नोंदणी तसेच वधू-वरांची माहिती मोफत आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी संथेच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा .\nनाव नोंदणी साठी संपर्क : ९३७३७०९३७३ / ७४\nकार्यालयाचा पत्ता : श्री स्वामी समर्थ कृपा\nसंपर्क : मोब. +९१ ९३७३७०९३७३\n….. पुढचं पाऊल विवाह संस्था ….. आपल्या सर्वांच्...\n\"श्री नृसिंहसरस्वती दत्त महाराज चॅरिटेबल ट्रस्ट , ...\nसमाजातील सर्व जाती जमातीतील \" वधु-वर ,विधवा-विधु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/sustainable-agriculture/92e93e917947932-92494d92f93e93293e-936947924924933947-92f94b91c928947924-91c93391793e935-91c93f93294d93994d92f93e91a940-90691893e921940", "date_download": "2020-10-01T01:43:51Z", "digest": "sha1:F7YBOBVG3MRRMTHW7NTURJVSODJZSDIV", "length": 13101, "nlines": 85, "source_domain": "mr.vikaspedia.in", "title": "मागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी — Vikaspedia", "raw_content": "\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nमागेल त्याला शेततळे योजनेत जळगाव जिल्ह्याची आघाडी\nराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षापूर्वी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहिर केली आहे. या योजनेतंर्गत राज्यात 1 लाख 11 हजार 111 शेततळी निर्माण करण्यात येणार आहे. तर जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक देण्यात आला असून आतापर्यंत 1853 शेततळी पूर्ण झाली आहे. तर 28 शेततळ्यांची कामे सुरु आहेत. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 111 शेततळी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी परिसरात तर अमळनेर तालुक्यातील नगाव येथे 55 शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरत आहे.\nराज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पुर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.\nशेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहिर केली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात 2 हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत एकुण 1825 शेततळे पूर्ण झाली आहे. तर 28 शेततळ्यांची कामे सुरु आहेत. सन 2017-18 या वर्षात जिल्ह्यात एकुण 1251 शेततळे पूर्ण करण्यात आली असून त्याच्या अनुदानाकरिता राज्य शासनाने एकुण 576.70 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. यापैकी 570.26 लक्ष रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहे. तसेच सन 2016-17 या वर्षात एकुण 574 शेततळे पूर्ण झाली आहेत. त्याकरिता प्राप्त झालेल्या 276.75 लक्ष रुपयांचा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे.\nमागेल त्याला शेततळे ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृष�� विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तसेच वारंवार आढावा घेऊन जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दीष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनीही जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने ही योजना राबविण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असून शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडीत कालावधीत फायदा झाला असून उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.\n-जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव\n0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या\nतार्‍यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.\nकृषी धोरण आणि योजना\nमहिला आणि बाल विकास\nऊर्जा - काही मूलभूत\nहे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठीमाहिती व दळणवळण तंत्रज्ञाना माहिती तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे. हे वेब पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय चा उपक्रम आहे व प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डैक),केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.\nअंतिम सुधारित30 Sep, 2020\n. © 2020 सी-डॅक. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/smile-please", "date_download": "2020-10-01T00:24:26Z", "digest": "sha1:O5FD4TQ4647GUYP5G22P5PQAUKBXLTOH", "length": 3464, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nओडिशा: भुवनेश्वरमध्ये रंगला दिव्यांगांचा टॅलेंट शो\nअभिनेत्री मुक्ता बर्वे होणार फोटोग्राफर\n'स्माईल प्लीज' च्या सेटवर ललित प्रभाकरचा 'गणपती डान्स'\nवर्ल्ड हॅपिनेस डे: ���ुख म्हणजे नक्की काय असतं\nmukta barve: अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणतेय 'स्माईल प्लीज'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shahids-kabir-singh-movie-has-been-criticized-by-the-doctor/", "date_download": "2020-10-01T00:44:02Z", "digest": "sha1:PNUOCM3H7RXDXJFLSFWSKWG453V4JD5L", "length": 6056, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाहिदच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटला डॉक्टराने केला विरोध", "raw_content": "\nशाहिदच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटला डॉक्टराने केला विरोध\nमुंबई- अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफीवर जोरदार कमाई केली आहे. प्रेक्षकांनी ‘कबीर सिंह’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्ब्ल 20.21 करोड रुपयांची जोरदार कमाई केली आहे. 2019 मधील सर्वात मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘कबीर सिंह’च्या देखील नावाचा समावेश झाला आहे. मात्र ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर मुंबईच्या या डॉक्टरने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.\nया सिनमात शाहिद कपूरने एका सनकी आणि अग्रेसिव्ह डॉक्टरची भूमिका साकारली आहे. यामुळे डॉक्टर्सच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचा तक्रारकर्त्या डॉक्टरचा दावा आहे. चित्रपटातील हिरो दारूच्या नशेत ऑपरेशन करतो. हे दृश्य वैद्यकीय पेशाची प्रतिमा मलिन करणारे आहे,असेही या डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य राज्य मंत्री आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून त्याने या सिनेमाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे. ‘कबीर सिंह’ हा तेलगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी देखील देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nअग्रलेख : बाबरीकांड खटल्याला पूर्णविराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/", "date_download": "2020-10-01T01:57:32Z", "digest": "sha1:PJ4HJBBUIB5ZZOH67MVHKRAORRHY7ABZ", "length": 34274, "nlines": 174, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली | UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nUPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली\nयूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Prelims 2020) लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी झालेल्या सुनावणीत फेटाळली. परिणामी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार, येत्या रविवारी ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.\n हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत\nहाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय.\nCBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nतब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.\nHathras Gangrape | योगी पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का\nहाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारलाय.\nRecruitment 2020 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 179 जागा\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि 179 मुख्य फ्लीट आणि ओएसव्ही फ्लीट पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एससीआय भरती २०२० साठी ०४ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता, एससीआय भारती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती सदर लेखात खाली दिली आहे.\nSarkari Naukri | पंजाब नॅशनल बँकेत 535 पदांची भरती | अर्जाला मुदतवाढ\nपीएनबी भरती २०२०: पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून 535 व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार पीएनबी भारती २०२० साठी ०६ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीएनबी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात खाली दिली आहे.\nयोगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा | यूपीत राष्ट्रपती राजवट लावा - स्वरा भास्कर\nमाणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nBabri Case | निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया\nतब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस ���्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.\nसरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. सध्या एसबीआय बँकेत अनेक पदासाठी भर्ती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही एसबीआयमध्ये नोकरी करू इच्छीत असाल तर लगेच एसबीआय बँकेच्या पोर्टलद्वारे नोकरीसाठी अर्ज भरू शकता. एसबीआय अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भर्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत तुम्हाला नोकरीसाठी अर्ज भरता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्व परीक्षा घेतली जाणार नाही.\nHealth First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्कीच जाणून घ्या\nजीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी (Cumin, or zeera) बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.\nHealth First | आरोग्यदायी आयुष्यासाठी | आहारामध्ये या १० गोष्टींचा समावेश करा\nप्रत्येकाला निरोगी राहावंस वाटत असते. निरोगी राहण्यासाठी सगळे लोक आपापल्यापरीने काही न काही करीत असतात. व्यायाम करतात, योगा करतात, तसेच पोषक घटक असलेले आहार घेतात. जेणे करून ते निरोगी राहावे. निरोगी आयुष्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी उंच राहील, म्हणून आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपल्याला अश्या काही 10 खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.\nबाबरी निकाल | सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता | CBI कोर्टाचा निर्वाळा\nतब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व म्हणजेच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिलाय. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.\nबाबरी निकाल | आडवाणी, जोशी, उमा भारती यांची कोर्टात अनुपस्थिती\n१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.\nआठवलेंनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडित व तिच्या परिवाराला दिलं असतं तर\nमाणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nबलात्कार पीडितेला योगी न्याय देतील कंगनाला विश्वास | अर्नबकडून LIVE डिबेट नाही\nमाणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आ���े आहे.\nयोगी सरकारच्या पोलिसांकडून पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार | कुटुंबीयांचा दावा\nमाणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nआजचे राशिभविष्य | बुधवार | ३० सप्टेंबर २०२०\nधार्मिक अध्यात्म | शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे नेमके महत्त्व | जाणून घ्या\nघरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.\n६ वर्ष लष्कराला खराब दर्जाचा दारुगोळा | ९६० कोटी वाया गेले | लष्कराचा अंतर्गत रिपोर्ट\nमागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा (dangerously faulty ammunition) खरेदी करण्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.\nराम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही | खरं श्रेय राजीव गांधींचं - सुब्रमण्यम स्वामी\nभाजपाचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही मुलाखत कधीची आहे, याबाबतचा उल्लेख बग्गा यांनी केलेला नाही. मात्र, या मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीका केली आहे. “गिरगिट (रंग बदलणारा सरडा) स्वामी म्हणत आहे की, पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिर उभारणीमध्ये कोणतंही योगदान नाही आणि राजीव गांधींना यांचं श्रेय देत आहे,” अशी टीका बग्गा यांनी केली आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/story-ex-forest-minister-sudhir-mungantiwar-welcomes-decision-of-mahavikas-aghadi-to-probe-tree-sapling/", "date_download": "2020-10-01T00:54:46Z", "digest": "sha1:SGK3GKTOJ2IISGK62R6GLXBLV4XZYVLY", "length": 30294, "nlines": 159, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले? | फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले\nफडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 7 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.\nदेवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\nवनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभाग���चे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.\nमाजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचं स्वागत केलं आहे. वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचं काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.\nतत्पूर्वी, भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला होता. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाज माध्यमांच्या माध्यमातून केला होता.\nमहाराष्ट्रातली जंगलं समृद्ध नाहीत.\nसमृद्ध जंगलांच्या टॉप ८ महाराष्ट्राला स्थान नाही. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. देवादिकांच्या संख्येएवढी झाडं लावूनही राज्य उजाडच #jungle में मोर नाचा किसीने ना देखा #jungle में मोर नाचा किसीने ना देखा\nदरम्यान, मागील ५ वर्षांपासून आधीच्या फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले होते. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली क��ोडो झाडं गेली तरी कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.\nयावर त्यावेळी राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं होतं. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nआज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प\nमहाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.\nआमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार\nभारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.\nकेंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.\nभाजप नेते आरएसएस'च्या भेटीगाठी घेत असताना पवार शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागपुरात\nकालच भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. एकाबाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडू कोसळत असताना नुकतेच पायउतार झालेले भाजप नेते अजून सत्तेच्या स्वप्नात मग्न असल्याचं उघड झालं होतं. मात्र आज स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत.\nवृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन मुनगंटीवारांनी ५०० कोटींचा बंगला बांधला: अमोल मिटकरी\nमहाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एनसीपीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.\nशरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं \n‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार य���ंनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२��� नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/shortness-of-breath-dyspnea", "date_download": "2020-10-01T01:12:05Z", "digest": "sha1:32WNCRSZKZ2U5BBRPZ6EWNQLJRHIKNLB", "length": 25318, "nlines": 255, "source_domain": "www.myupchar.com", "title": "धाप लागणे: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Shortness of Breath in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nइसे बंद करें \nधाप लागणे से छुटकारा पाने के लिए CBC (Complete Blood Count) टेस्ट करवाएं टेस्ट सिर्फ ₹ 182 से शुरू\nविशेष ऑफर पाने के लिए अपनी जानकारी दर्ज करें\n2 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nश्वास छोटे पडणें, ज्याला वैद्यकीय भाषेत डायस्प्निआ असे देखील म्हणतात. श्वास छोटे पडणें ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. या अवस्थेत प्रभावित व्यक्तीला अनेक प्रकारच्या समजुती असतात, आणि काही अनुभव व्यक्तीच्या भावनात्मक स्थितीद्वारे प्रभावित असतात. श्वास कमी होण्याची अनेक प्रकारची कारणे असल्यामुळे, वास्तविक कारणाचे निदान डॉक्टरांसाठी एक आव्हान असते. शीघ्र परीक्षण व तसेच वेळी निदान प्रभावी उपचारासाठी खूप आव���्यक आहेत. काही वेळा, डायस्प्निआ या आजारामागील वास्तविक कारणाचे निदान निश्चित करणे खूप कठीण असते, कारण यामागे एकापेक्षा अधिक अंतर्निहित रोग असतात. श्वासहीनतेचे कारण असणारी विविघ घटके असतात उदा. फुफ्फुसे आणि हॄदयाचे रोग, न्युमोनिआ, हृदयघात, तीव्र कोरोनरी सिंड्रोम आणि इतर परिस्थिती जसे की रक्तक्षय, लठ्ठपणा आणि मानसिक आजार.\nधाप लागणे साठी औषधे\nधाप लागणे चे डॉक्टर\nउपचार सामान्यपणें डायस्प्निआच्या कारणावर अवलंबून असते. काही वेळा, अंतर्निहित कारण पूर्णपणें बरा होतो, पण श्वासहीनतेच्या लक्षणांमध्ये पूर्ण आराम मिळत नाही. काही औषधोपचारांचे सहप्रभाव असू शकतात, म्हणून त्याचे धोके व फायद्यांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणें उपयुक्त असतो. उपचाराच्या पद्धती याप्रमाणे आहेत:\nनेब्युलीकरण, इन्हेलर आणि प्राणवायू पद्धत\nएक यंत्र जो ब्रोंकोडिलेटर (हवेची वाट उघडून देणारे औषध) चे एरोझोल बनवतो, तो वापरला जातो. सूचनांप्रमाणे वापरले जाणारे होम नेब्युलीकरण किट उपलब्ध आहेत. श्वासहीनतेत साहाय्य करण्यासाठी रुग्णालयात सिलिंडरद्वारे प्राणवायू दिला जातो. तीव्र दम्याच्या झटक्यांमध्ये, औषध असलेले इन्हेलर हवेची वाट उघडतो आणि त्वरीत श्वासहीनता कमी करतो.\nखोकला व छातीदुखीची कारणे ठरणार्या कोणत्याही संक्रमणांवर उपचार म्हणून प्रतिजैविइक विहित केली जातात. एक्स्पेक्टोरेंट म्युकस बाहेत काढण्यात साहाय्य करतात. काही अफू-आधारित वेदनाशामके श्वासाला आराम देण्यात सहाय्यक असतात. त्याने श्वासाचा दर कमी होतो आणि झोपही चांगली लागते. काही औषधे गळती कमी करण्यात व हवेची वाट उघडून देण्यात साहाय्य करतात. डॉक्टरांच्या अनुमतीशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.\nप्ल्युरल आणि पेरिकार्डिअल एफ्यूझंसारख्या परिस्थितींमध्ये, श्वासात आराम देण्यासाठी साठवलेले द्रव्य शरिरातून निकासी करून द्यावे लागते.\nडायस्प्निआचे कारण असलेली हवेच्या वाटामधील एखादी गाठ असल्यास, रेडिओथेरपी हवेची वाट अडवणार्र्या वस्तूचे आकार कमी करण्यास मदत करेल.\nफुफ्फुसांच्या प्रगत कर्करोगांमध्ये, हवेची वाट अडवणार्र्या गाठीला कापण्यासाठी लेझर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.\nश्वासहीनता अनुभव करणारे लोक आरोग्य सुधारण्यासाठी खालील पावले उचलू शकतात:\nफुफ्फुसांचे व हृदयाच्या आजारांचा व कर्करोगांचा धोका धूम्रपान सोडल्याने बर्र्यापैकी कमी होतो. धूम्रपान रहितीकरण दवाखान्यांमध्ये गेल्यास, तीव्र त्यागात्मक लक्षणे आल्याशिवायच ही सवय मोडू शकते. निकोटिन गम आणि पॅच वापरल्यानेसुद्धा ही सवय सोडण्यात साहाय्य मिळालेले आहे.\nहानीकारक प्रदूषकांचे संसर्ग टाळणें\nश्वासहीनतेचा झटका आणणार्र्या घटकांना टाळलेलेच बरे. परागणच्या मोसमात बाहेर पडणें किंवा डायस्प्निआचे कारण असलेले अलर्जीकारक पदार्थ, वायू, विषारी पदार्थ, पर्यावरणातील विषारी पदार्थ टाळावेत.\nलठ्ठपणाही हालचालीचे अभाव असल्यामुळे श्वासहीनतेचा कारक असू शकतो. थोडी मशागत केल्यानेच माणसाचा श्वास जाऊ शकतो. हायपरथायरॉयडिझ्मसारख्या वैद्यकीय परिस्थितींमुळे वजन वाढून डायस्प्निआचे कारण होऊ शकते. म्हणून नियमित व्यायाम केल्याने वजन आणि श्वासहीनतेवर ताबा मिळवता येतो.\nउंच ठिकाणी जाणें टाळणें\n5000 फीटपेक्षा उंच ठिकाणांमध्ये, वातावरणातील प्राणवायू कमी असतो, ज्यामुळे सामान्य लोकांना श्वास घेण्यासाठीही कष्ट करावा लागतो. अश्वा व्यक्तींमधील श्वासहीनता शिगेला पोचू शकते, म्हणून उंच ठिकाणी प्रवास करणें टाळावे.\nव्यक्ती नियमित पूरक प्राणवायूवर अवलंबून असल्यास, आवश्यक तेव्हा सिलिंडर बदली करण्याची व उपकरण नीट काम करत असल्याची खात्री करून घ्यावी.\nश्वासहीनता किंवा डायस्प्निआ सामान्य परिस्थिती असून अंदाजे 25% लोक त्यापासून प्रभावित असतात. व्यक्तीने वैद्यकीय साहाय्य मागण्याच्या किंवा आपत्कालीन चाचणी करून घेण्याच्या काही कारणांपैकी हेसुद्धा एक आहे. कारणाशी अनेक अंतर्निहित परिस्थिती असतात व काही वेळा प्राणघातक आजारांचे ते लक्षण असू शकते. सांप्रत, श्वासहीनतेसाठी रुग्णालयाच्या सेवा मागणार्र्या लोकांबद्दल वास्तविक झटके व परिणामासंबंधी खूप मर्यादित माहिती उपलब्ध आहे. निरोगी लोकांमध्ये, व्यायाम, उंच ठिकाणावर जाणे, तीव्र तापमानांचे अनावरण किंवा लठ्ठपण्यामुळे होणारी किंवा जाणवणारी श्वासहीनता सामान्य असते. यापेक्षा इतर कारणे असल्यास, सामान्य चिकित्सक किंवा तज्ञाला भेट दिलेले बरे राहील.\nअमेरिकन थोरॅसिक सोसायटी या संस्थेने केलेल्या संशोधनांनुसार, डायस्प्निआ म्हणजे गहनतेत अंतर असलेल्या विविध संवेदनांसह श्वास घेण्यात गैरसोयीची जाणीव असणें. डायस्प्निआ किंवा श्वसनहीनता किंवा श्वासहीनता श्वसनाशी संबंध नसलेली परिस्थिती उदा. ब्रॉंकिअल एस्थमा आणि श्वसनसंबंधी परिस्थिती उदा. डायबॅटिक केटोएसिडोसिस यांसारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. दम्याच्या झटका आलेली व्यक्ती किंवा श्वसनघात झालेली व्यक्ती विविध कारणांमुळे श्वासहीनतेची तक्रार करू शकते. त्यांच्य डायस्प्निआचे नेमके कारण ओळखणें वेळखपाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. विशेष करून जेव्हा अनेक अवयव प्रणाली संबंधित असतात, तेव्हा ही प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची होऊन बसते.\nडायस्प्निआची लक्षणे अचानक (तीव्र) किंवा प्रगतिशील (घातक) असू शकतात. तीव्र श्वासहीनता काही मिनिटांपासून काही तासांत सुरू होते. त्यासह खोकला, ताप, ओरखडा किंवा छातीदुखी यांसारखी सहकारी लक्षणे असू शकतात. घातक डायस्प्निआ रोगामध्ये, व्यक्तीला दैनंदिन कामे करतांना श्वासहीनता जाणवतें उदा. एका खोलीतून दुसर्र्या खोलीत चालत जाणें किंवा बसलेल्या अवस्थेतून उठून उभा राहणें. काही परिस्थितींमध्ये, रुग्णाला अचानक जलद श्वास पडू लागतो किंवा शरिराच्या स्थितीत बदलतांना ही अवस्था अजून त्रासजनक होते. इतर लक्षणांमध्ये पुढील जाणिवा सामील आहेत:\nश्वास गेल्याची जाणीव होणें.\nश्वास घेण्याची आच (हवेची भूक)\nगहन श्वास घेण्यात असामर्थ्य.\nश्वास घेतांना गोंगाट होणें.\nपिवळी आणि थंड त्वचा\nघसा आणि छातीच्या वरील भागातील स्नायू वापरून श्वास घेणें.\nचिंता किंवा ताणाचे झटके\nधाप लागणे चे डॉक्टर\n10 वर्षों का अनुभव\n21 वर्षों का अनुभव\n24 वर्षों का अनुभव\n22 वर्षों का अनुभव\nधाप लागणे की जांच का लैब टेस्ट करवाएं\n25% छूट + 5% कैशबैक\n25% छूट + 5% कैशबैक\n25% छूट + 5% कैशबैक\n25% छूट + 5% कैशबैक\n25% छूट + 5% कैशबैक\nधाप लागणे साठी औषधे\nधाप लागणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहिती���ा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nलॅब टेस्ट बुक करा\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://p-marathi.webdunia.com/astrology-ramshalaka", "date_download": "2020-10-01T01:16:06Z", "digest": "sha1:PHJC24FVR66YDZYAMKDLTGWIEXTTXMUY", "length": 7720, "nlines": 121, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "Ram Shalaka | Shri Ramshalaka | Shri Ram Shalaka | रामशलाका | श्रीराम शलाका | भविष्य", "raw_content": "\nजीवनात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की काय करायचे आणि काय नाही अशा वेळी श्रीराम शलाका प्रश्नावलीच्या रूपाने आपल्याकडे एक परंपरागत ठेव आहे की त्यातून आपल्याला उभरता येईल. याचा उपयोग एकदम सरळ आहे. सगळ्यात आधी श्रीरामाचे श्रध्दापूर्वक ध्यान करावे व ज्या प्रश्नावर देवाचे मार्गदर्शन पाहिजे आहे त्या प्रश्नाबद्दल विचार करावा. त्यानंतर खाली दिलेल्या चौकटीच्या आत कोणत्याही जागी कर्सर नेऊन डोळे बंद करावेत व क्लिक करावे. काही वेळातच आपण क्लिक केल्याच्या अनुरूप रामशलाका प्रश्नावली च्या नऊ पैकी कोणत्याही एका चौपाईतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.\n|| सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे ||\n|| राम लखनु सुनि भए सुखारे ||\nबालकांडतील वाटिकेतून फूल आणल्यावर विश्वामित्रांचा आशीर्वाद\nफळ : प्रश्न फारच चांगला आहे, काम जरूर पूर्ण होईल.\n|| उधरें अंत न होइ निबाहू ||\n|| कालनेमि जिमि रावन राहू ||\nबालकांडच्या सुरूवातीला चांगल्या लोकांची सोबत करण्याची शिकवण.\nफळ : हे काम सोडून द्या, यशाबद्दल आशंका आहे.\n|| बिधि बस सुजन कुसंगत परहीं ||\n|| फनि मनि सम निज गुन अनुसरहीं ||\nबालकांडाच्या सुरूवातीला वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला\nफळ : वाईट लोकांपासून दूरच रहा हे काम बहुतेक होईल.\n|| प्रबिसि नगर कीजै सब काजा ||\n|| हृदय राखि कोसलपुर राजा ||\nसुंदरकांडमध्ये हनुमानच्या लंका प्रवेशाचा प्रसंग.\nफळ : देवाचे ध्यान धारणा करावी यश वाट बघत आहे.\n|| मुद मंगलमय संत समाजू ||\n|| जिमि जग जंगम तीरथ राजू ||\nबालकांडात संतांच्या सत्संगातील महत्वाचा प्रसंग.\nफळ : मनोरथ चांगला आहे, काम सुरू करा पूर्ण होईल.\n|| होइ है सोई जो राम रचि राखा ||\n|| कोकरि तरक बढावहिं साषा ||\nबालकांडातील शिवपार्वती यांच्यातील सुरूवात.\nफळ : काम होण्याबद्दल आशंका आहे, हे दैवावर सोडून द्यावे तेच चांगले आहे.\n|| बरुन कुबेर सुरेस समीरा ||\n|| रन सनमुख धरि काह न धीरा ||\nलंका कांडातील विधवा मंदोदरीचा वियोग.\nफळ : गप्प बसा काम पूर्ण होणार नाही.\n|| गरल सुधा रिपु करय मिताई ||\n|| गोपद सिंधु अनल सितलाइ ||\nहनुमानाचा लंकेत प्रवेशाचा प्रसंग.\nफळ : संकल्प फार चांगला आहे, आपले काम पूर्ण होणार.\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/p-t-barnum-photos-p-t-barnum-pictures.asp", "date_download": "2020-10-01T02:39:17Z", "digest": "sha1:E7LTL3O67ABJCNHF27CACHYLPENVP63S", "length": 8092, "nlines": 117, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पी. टी. बर्नम फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पी. टी. बर्नम फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nपी. टी. बर्नम फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएक फोटो खूप खुलासा करतो खरेतर, भविष्यातील भविष्यवाण्यांच्या प्राचीन भारतीय शाखेच्या सामुदायिक शिक्षणानुसार एक चित्र एक चांगली सुरुवात होऊ शकते. साम्यशास्त्र शास्त्राचा मूळत: फ्रेनोलॉजीमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो, जो सामान्यतः मेंदूच्या किंव्हा खोपडीच्या संरचनेचा वापर करून भाषणासाठी वापरला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्र साम्यिक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा अंदाज घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हस्तरेखाशास्त्र हे फ्रेनोलॉजीचा एक भाग आहे, जो एका व्यक्तीच्या हस्तरेखाचा अभ्यास करण्यावर आणि भविष्याबद्दल भावी भविष्यवाणी करण्यावर केंद्रित आहे. आपल्या मोठ्या चुलतभाऊ साम्रिक शास्त्रापेक्षा हस्तरेखा लोकप्रिय आहे. अॅस्ट्रोसेज.कॉम आपल्याला फोटो गॅलरी देते, ज्यामध्ये प्रतिमा आणि चित्र समाविष्ट असतात ज्यामुळे आपल्याला मदत होईल.\nपी. टी. बर्नम फोटो गॅलरी, पी. टी. बर्नम पिक्सेस, आणि पी. टी. बर्नम प्रतिमा मिळवा जी सामुद्रिक, फ्रेनोलॉजी, हस्तरेखा / हाताने वाचन, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यवाणीच्या इतर पद्धतींसाठी उपयुक्त आहे���. अॅस्ट्रोसेज.कॉम वर आपण शोधू शकता अशा पी. टी. बर्नम ज्योतिष आणि पी. टी. बर्नम कुंडलीचा हा विस्तार आहे. हे पी. टी. बर्नम प्रतिमा विभाग नियमितपणे अद्ययावत होते.\nपी. टी. बर्नम 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nनाव: पी. टी. बर्नम\nज्योतिष अक्षांश: 60 N 47\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपी. टी. बर्नम जन्मपत्रिका\nपी. टी. बर्नम बद्दल\nपी. टी. बर्नम जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपी. टी. बर्नम फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/peyton-manning-dashaphal.asp", "date_download": "2020-10-01T02:12:48Z", "digest": "sha1:WQZ6BKV73GOVNVDR76475MHWE5UHLK3K", "length": 18092, "nlines": 140, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पेटन मॅनिंग दशा विश्लेषण | पेटन मॅनिंग जीवनाचा अंदाज Sports, Football", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पेटन मॅनिंग दशा फल\nपेटन मॅनिंग दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 91 W 40\nज्योतिष अक्षांश: 42 N 1\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपेटन मॅनिंग प्रेम जन्मपत्रिका\nपेटन मॅनिंग व्यवसाय जन्मपत्रिका\nपेटन मॅनिंग जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपेटन मॅनिंग 2020 जन्मपत्रिका\nपेटन मॅनिंग ज्योतिष अहवाल\nपेटन मॅनिंग फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nपेटन मॅनिंग दशा फल जन्मपत्रिका\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर February 1, 1979 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित होईल.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 1979 पासून तर February 1, 1989 पर्यंत\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 1989 पासून तर February 1, 1996 पर्यंत\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 1996 पासून तर February 1, 2014 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 2014 पासून तर February 1, 2030 पर्यंत\nवेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत��न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 2030 पासून तर February 1, 2049 पर्यंत\nया काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. आर्थिक बाबतीत समस्या जाणवतील. तुमच्या पेटन मॅनिंग ्तेष्टांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन आचरणाकडे लक्ष द्या. व्यवसायामध्ये फार धोका पत्करण्याचा हा काळ नाही कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांच्या आजारपणामुळे तुम्ही त्रासलेले असाल. तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 2049 पासून तर February 1, 2066 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 2066 पासून तर February 1, 2073 पर्यंत\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nपेटन मॅनिंग च्या भविष्याचा अंदाज February 1, 2073 पासून तर February 1, 2093 पर्यंत\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्��ाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nपेटन मॅनिंग मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nपेटन मॅनिंग शनि साडेसाती अहवाल\nपेटन मॅनिंग पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/in-the-bunty-and-babli-sequel-babli-is-same-but-bunty-changed/articleshow/72252128.cms", "date_download": "2020-10-01T02:53:00Z", "digest": "sha1:JPXQUWWL5M3I2LEENV6ZKCUY67WODUEN", "length": 9988, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबबली तीच, बंटी बदलला\nअभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’ २००५ साली आला होता. आता १४ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचं कळतंय. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये राणी असेल, पण अभिषेकच्या जागी सैफ अली खान दिसणार आहे म्हणे.\nअभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’ २००५ साली आला होता. आता १४ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचं कळतंय. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये राणी असेल, पण अभिषेकच्या जागी सैफ अली खान दिसणार आहे म्हणे. सैफनं ही मुख्य भूमिका स्वीकारली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणासाठ राणी आणि सैफ पुढच्या आठवड्यात बनारसला रवाना होणार असल्याचंही समजतंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nया सिनेमासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम...\nभूषणने दिल्या वाढदिवसानिमित्त फिटनेस टिप्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झ���ले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ajit-pawar-will-contest-from-baramati-says-jayant-patil/articleshow/71350541.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T02:50:10Z", "digest": "sha1:G7QU3C7QFLXT25BBLHQKKFAIYPCW3SNQ", "length": 13511, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअजित पवार बारामतीतूनच लढणार: जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं.\nमुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या नाट्यावर पडदा पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांची बारामतीतील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांशिवाय पर्याय नाही. त्यांनी नाही म्हटलं तरी बारामतीतील लोकच त्यांना घरातून बाहेर काढून निवडणुकीला उभे करतील. लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यामुळे बारामतीतून तेच लढतील, असं जयंत पाटील म्हणाले.\n'त्या' अस्वस्थेमुळेच राजीनामा दिला: अजित पवार\nतर जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माझ्या उमेदवारीबाबत ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं अजितदादांनी सांगितलं. आपल्या उमेदवारीवर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शिखर बँकेच्या संचालक मंडळावर आम्ही होतो, म्हणूनच पवार साहेबांना टार्गेट केलं जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. चौकश्या झाल्या पाहिजेत. चौकश्या झाल्यावरच सत्यबाहेर पडेल. आमच्या चुका असतील तर कारवाईही होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nअजित पवारांचा राजीनामा... दिवसभराच्या घडामोडी\nचिंतेचं कारण नाही; अजितदादा सगळं सांगतील: शरद पवार\nपवार कुटुंबात गृहकलह नाही: अजित पवार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; '...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nपीएमसी बँकेच्या संचालक मंडळात कोण आहेत: अजित पवार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराष्ट्रवादी बारामती जयंत पाटील अजित पवार NCP Jayant Patil baramati ajit pawar\nलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nCat Que Virus: करोनानंतर भारतात दाखल होऊ शकतो 'हा' घातक विषाणू; ICMR चा इशारा\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची खास शक्कल\nभारतीय नौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' तोडणीला सुरुवात\nविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन\nकृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरुच, १ ऑक्टोबरला देशव्यापी रेलरोको\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leap-company/", "date_download": "2020-10-01T01:22:13Z", "digest": "sha1:7APB4IA3UYUWYGH4XIZTFO2VWHFWQT3Y", "length": 3092, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leap Company Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : स्मार्ट सिटीमध्ये धावली स्मार्ट वाहने; स्मार्ट सिटी का���्यालयाचे उदघाटन, लीप कंपनीच्या 45…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध उपाय आणि सुविधांची सुरुवात केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीमध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना चालना…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lover/", "date_download": "2020-10-01T00:29:47Z", "digest": "sha1:QXMHADSUIM3RHXNFQV2T4VTZW5T3CT4U", "length": 3868, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lover Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : प्रेम स्वीकारण्यासाठी वारंवार मेसेज पाठवणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा\nएमपीसी न्यूज - प्रेमाचा स्वीकार करावा म्हणून तरुणीला वारंवार मेसेज पाठविणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसेज पाठविल्याचा जाब विचारण्याठी गेलेल्या फिर्यादीच्या आईलाही आरोपीने अरेरावी केली. ही घटना पिंपरी येथे घडली.…\nSangavi : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा\nएमपीसी न्यूज - प्रियकर तरुणीवर वारंवार पाळत ठेवून तसेच तिला फोन करून त्रास देत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 'त्या' प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तरुणीच्या…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpri-chinchwad-news/", "date_download": "2020-10-01T01:58:14Z", "digest": "sha1:BJTIY2FQLIFAPDCOIR5VAC4GYXUENYSI", "length": 3065, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmpri-chinchwad news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघात युतीला तर 7 मतदारसंघात आघाडीला मताधिक्य\nएमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामाती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप उमेदवारांना 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 7…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/geography-paper-ssc-student-has-been-canceled-may-be-system-give-marks-52386", "date_download": "2020-10-01T01:43:14Z", "digest": "sha1:ZPAIAMR5MQ3TBNYZHREW6HKHWKIT2DY2", "length": 14514, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "geography paper of ssc student has been canceled but this may be system to give marks | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....\nSARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....\nSARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....\nSARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....\nSARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....\nरविवार, 12 एप्रिल 2020\nसरासरी गुण देण्यासाठी परीक्षा मंडळासमोर तीन पर्याय आहेत.\nपुणे : नववी व अकरावीची पूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला. दहावीचा भूगोल विषयाचा पेपरदेखील रद्द करण्यात आल्याची घोषणा गायकवाड यांनी केली. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत. मात्र, दहावीच्या भूगोल विषयासंदर्भात राज्य शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार विद्यार्थ्यांना कशाच्या आधारे गुण देणार याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये उसत्सुकता आणि काळजी आहेच.\nदहावीच्या भूगोल विषयाचा पेपर तसेच नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत १४ तारखेनंतर लॉकडाॅऊन राहाणार की नाही हे पाहून निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री गावकवाड यांनी यापूर्वी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्यानंतर या तीन्ही परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांनी निर्णय जाहीर केला.\nदहावीचा भूगोलाचा पेपर होणार नाही हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र, या विषयाचे गुण कोणत्या प्रकारे देणार याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये उत्सुकता आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांच्या मते जेव्हा अशी वेळ येते तेव्हा सरासरी गुण देण्याच्या तीन पद्धती आहेत. यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर राज्य मंडळ करू शकते. राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांना या बाबत निर्णय घेण्याचा आधिकार आहे.\nपहिल्या पद्धतीनुसार सहा विषयांच्या गुणांमधून भूगोल विषयाचे ४० गुण वजा केले तर ५६० गुण उरतात. या ५६० पैकी विर्द्थ्यााला मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयात ४० पैकी गुण देण्यात येऊ शकतात. दुसऱ्या पद्धतीत इतिहास व भूगोल विषय प्रत्येकी शंभर गुणांचा असतो. यापैकी प्रत्येकी दहा गुण तोंडी किंवा प्रात्याक्षिक परीक्षेचे असतात. उरलेली प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा होते. इतिहास विषयाचा पेपर झाला आहे. या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयाचे गुण देता येऊ शकतात. तिसऱ्या पद्धतीनुसार परीक्षा झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची सरासरी काढून गुण देतात येतील. पाच विषयांची ४४० गुणांची लेखी परीक्षा झाली असेल तर यापैकी विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयात ४० पैकी सरासरी गुण देण्यात येतील.\nकाही अपवादात्मक परिस्थितीत (पेपर गहाळ झाले किंवा भिजले अशा प्रकरणात) या पूर्वी या पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे मंडळात काम केलेल्या निवृत्त आधिकाऱ्यांची स्पष्ट केले. मात्र, सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना अशाप्रकारे गुण देण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, असे त्यांनी सांगितले. यातील नेमकी कोणती पध्दत वापरून गुण दिले जाणार हे राज्य शिक्षण मंडळाकडून येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nमहिन्याला चार कोटींचा हप्तावसुली आणि त्याचे वाटप असे : पोलिस कर्मचाऱ्याचे ते पत्र व्हायरल\nपुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या एका पोलिस काॅन्स्टेबलच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. यात अनेक खळबळजनक बाबींचा दावा करण्यात आला आहे....\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुण्यात भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढले\nपुणे : महापालिकेतील पूर्ण बहुमताच्या बळावर भारतीय जनता पक्षाने चारही विषय समित्यांची अध्यक्ष व उपाध्यपदाची निवडूक जिंकली. या निवडणुकीत भाजपविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअजितदादांकडे आता टोल्यांचे घड्याळ : शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा\nपुणे : मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर 'घड्याळा'चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nनगरसेवक तपन पटेल यांचे अपघाती निधन\nशिरपूर : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुणे शिक्षण education विषय topics मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mim-corporter-suspend-party-47588", "date_download": "2020-10-01T01:37:07Z", "digest": "sha1:S5ZUKUKUPAOH2CBNAEZSQGWZ6MBDTW4I", "length": 12943, "nlines": 185, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mim corporter suspend from party | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन��स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना-भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे एमआयएमचे सहा नगरसेवक निलंबित\nशिवसेना-भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे एमआयएमचे सहा नगरसेवक निलंबित\nमंगळवार, 31 डिसेंबर 2019\nऔरंगाबाद : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करून शिवसेना-भाजपला मदत करणाऱ्या व मतदानाच्यावेळी गैरहजर राहून अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एमआयएमच्या सहा नगरसेवकांवर खासदार इम्तियाज जलील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. उपमहापौरपदासाठी एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिला असतांना देखील या पक्षाची मते फुटल्याचे निकालानंतर समोर आले आहे. एमआयएमचे जफर बिल्डर यांना पक्षाचे 24 नगरसेवक असतांना केवळ 13 मते पडली. तर तीन मते ही शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला देण्यात आली. 24 पैकी 16 जणांनी मतदानात सहभाग घेतला तर उर्वरित आठ जण गैरहजर राहिले.\nऔरंगाबाद : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करून शिवसेना-भाजपला मदत करणाऱ्या व मतदानाच्यावेळी गैरहजर राहून अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एमआयएमच्या सहा नगरसेवकांवर खासदार इम्तियाज जलील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. उपमहापौरपदासाठी एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिला असतांना देखील या पक्षाची मते फुटल्याचे निकालानंतर समोर आले आहे. एमआयएमचे जफर बिल्डर यांना पक्षाचे 24 नगरसेवक असतांना केवळ 13 मते पडली. तर तीन मते ही शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला देण्यात आली. 24 पैकी 16 जणांनी मतदानात सहभाग घेतला तर उर्वरित आठ जण गैरहजर राहिले.\nउपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांचा 51 मते घेऊन विजय झाल्यानंतर एमआयएमच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहून एमआयएमला मोठा धक्का बसला. एमआयएमची तीन मते फुटली त्यातील दोन शिवसेना तर एक भाजप उमेदवाराला मिळाले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये पडलेली ही फूट भविष्यात पक्षासाठी घातक ठरू शकते हे ओळखून प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द केले. सायरा बानू अजमल खान, संगीता वाघुले, नसीम बी सांडू शेख, विकास एडके, शेख समिना, सलिमा बाबूभाई कुरेशी या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nयापुर्वी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी देखील एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्ष आदेश डावलून शिवसेना महायुतीचे अंबादास दानवे यांना मतदान केले होते. त्यावेळी एमआयएमवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएममध्ये फूट पडल्याने खासदार इम्तियाज जलील यांचा नगरसेवकांवर वचक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमाझे कुटुंब माझी जबाबदारीः शिवसेना शपथ घेऊन मोहिम राबवणार..\nऔरंगाबाद ः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृतांचे प्रमाण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम हाती...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपुर्वनियोजित कट नव्हता, तर मग बाबरी मशीद वाऱ्याने पडली का\nऔरंगाबाद ः बाबरी मशीद प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज ज्या ३२ जणांना निर्दोष असल्याचे जाहीर केले, या निकालाचे आम्हाला आश्चर्य वाटले नाही. अशाच...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nहक्कभंग प्रस्तावाविरोधात अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात\nमुंबई : महाराष्ट्र सरकारवर सतत टीकात्मक वार्तांकन करण्याचा आरोप असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावाविरोधात...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना-एमआयएम सोबत...\nऔरंगाबाद ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पिकं, फळबागा, शेतजमीन देखील वाहून गेली आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचा...\nमंगळवार, 29 सप्टेंबर 2020\nऔरंगाबादेत बहुमतासह भाजपचा महापौर होणार...\nऔरंगाबाद ः कोरोनाच्या काळात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक जनतेच्या मदतीसाठी धावले. आगामी काळात होणाऱ्या...\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nऔरंगाबाद aurangabad उपमहापौर भाजप खासदार इम्तियाज जलील imtiaz jaleel बिल्डर नगरसेवक विजय victory आग महापालिका विकास अंबादास दानवे ambadas danve\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sportsnasha.com/category/kabaddi/", "date_download": "2020-10-01T00:35:16Z", "digest": "sha1:KBCOMDD4CIUMYX2RIBGT3TO7OCWERHTB", "length": 8231, "nlines": 120, "source_domain": "www.sportsnasha.com", "title": "Kabaddi | SportsNasha", "raw_content": "\nIPL जैसा जोश ओलंपिक्स के दिनों में भी दे���ने को मिले तब ही तो मैडल बढ़ेंगे\nराज्य कबड्डी पंच परीक्षेचा निकाल जाहीर. धुळ्याचे डॉ.प्रा. भालचंद्र मोरे राज्यात प्रथम. पालघरचा निखिल घरत आणि मुं. शहराची अश्विनी देसाई यांना संयुक्त दुसरा क्रमांक. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने ऑकटोबर २०१७ मध्ये कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी- चाफे, रत्नागिरी- दापोली, रत्नागिरी-\nओम् कबड्डी प्रबोधिनीचे ” उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबीर” १५मे पासून सुरू\nओम् कबड्डी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने \"उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण \" शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन येथील महाराष्ट्र कामगार मंडळाच्या बाबू गेनू क्रीडांगणावर दि.१५मे ते२०मे २०१७ या कालावधीत हे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरात अर्जुन पुरस्कार माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कार शेखर शेट्टी, तारक राऊळ, सिताराम\nवरळी स्पोर्ट्स क्लब कुमार गट कबड्डी स्पर्धा- Kabbadi Special\nविकास,एस.एस.जी.,विजय क्लब, गोलफादेवी यांनी वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित व नमन ग्रुप पुरस्कृत कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. विकास वि.एस.एस. जी.फाउंडेशन आणि विजय क्लब वि. गोलफादेवी अशा उपांत्य लढती होतील. आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या मुलांच्या सामन्यात विकासने दिलखुशचा ४०-१४असा धुव्वा उडविला. सावध सुरुवात\nवरळी स्पोर्ट्स क्लब कुमार गट कबड्डी स्पर्धा\nसिध्दीप्रभा, विजय क्लब, ओम् ज्ञानदीप यांनी वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित नमन ग्रुप पुरस्कृत कुमार गट कबड्डीची दुसरी फेरी गाठली. आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या मुलांच्या सामन्यात प्रभादेवीच्या सिध्दीप्रभाने काळाचौकीच्या साईराजचा ४६-२७ असा पाडाव केला. साईराजने सुरुवात झोकात केली होती. त्यांनी सुरुवाती पासून एक-एक गडी टिपत व\nअशोक मंडळ-करिरोड द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धा\nजय भारत, सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव, श्री.छत्रपती, बालवीर यांनी अशोक मंडळ आयोजित द्वितीय श्रेणी प्रौढगट कबड्डी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने मफतलाल कंपाऊंड मैदान,करिरोड नाका,लोअर परेल येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या सामन���यात जय भारत सेवा संघाने जय खापरेश्वरचा ३०-१५असा सहज पराभव केला. मध्यांतराला १४-०८अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Shape-L-Rounded-Cone.html", "date_download": "2020-10-01T00:50:52Z", "digest": "sha1:E7YMOYTT2W4G36SDNLJRWDNEPZ7KQFP6", "length": 8952, "nlines": 191, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "आकार एल गोलाकार सुळका उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार Co.,एलtd", "raw_content": "\nघर > उत्पादने > स्टील फाईल > आकार एल गोलाकार सुळका\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nआकार एल गोलाकार सुळका\n.biao{font-weight: 600;font-size:18px;border-bottom: 2px solid #f5752a;padding-bottom: 5px;}द्रुत तपशीलमूळ ठिकाण: झेजियांग, चीनमॉडेल क्रमांक: YY32043आकार: गोलपॅकिंग: पुठ्ठा बॉक्सब्रँड नाव: कायमचासाहित्य: स्टीलप्रकार: रोटरी फायलीपुरवठा क्षमता पुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात साधने पॅकेजिं......\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nपुरवठा क्षमता:100000 तुकडा / तुकडे दरमहा हात साधने\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\nसाहित्य आयटम क्रमांक व्यासाचा लांबी शंक एकंदरीत\nटी 12 L0616M06 6 मिमी 16 मिमी 6 मिमी 56 मिमी\nL0822M06 8 मिमी 22 मिमी 6 मिमी 62 मिमी\nL1025M06 10 मिमी 25 मिमी 6 मिमी 65 मिमी\nL1228M06 12 मिमी 28 मिमी 6 मिमी 68 मिमी\nL1633M06 16 मिमी 33 मिमी 6 मिमी 73 मिमी\nगरम टॅग्ज: आकार एल गोलाकार सुळका, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nपीपी आणि टीपीआर हाताळा फ्लॅट हात लाकूड फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा अर्ध-गोल स्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा स्टील फायली अर्ध-गोल लाकूड फाईल\nपीपी आणि टीपीआर हाताळा फ्लॅट स्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा राउंडस्टील फायली\nपीपी आणि टीपीआर हाताळा चौरस स्टील फायली\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिं�� पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bncmc.gov.in/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-10-01T00:23:04Z", "digest": "sha1:62WVKUWPMXR22APQ3CWSZZJ7TKZINPCT", "length": 3606, "nlines": 89, "source_domain": "bncmc.gov.in", "title": "लेखा विभाग – BNCMC", "raw_content": "\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका\nप्रभाग समिती क्र. १\nप्रभाग समिती क्र. २\nप्रभाग समिती क्र. ३\nप्रभाग समिती क्र. ४\nप्रभाग समिती क्र. ५\nमहिला व बालकल्याण विभाग\nअपंग कल्याण कक्ष विभाग\nमनपा शिक्षण मंडळ विभाग\nआरोग्य व स्वच्छता विभाग मुख्यालय\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया\nमुख्य लेखा व वित्त अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/dr-babasaheb-ambedkars-residence-in-bit-chawl-at-parel-will-be-national-memorial/videoshow/72395648.cms", "date_download": "2020-10-01T02:43:07Z", "digest": "sha1:ZGEHQPFMIBBIUA67EOJZGVJC2RA2GI2E", "length": 10353, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक होणार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे जिथे वास्तव्य केले त्या परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर mahaparinirvan din 2019 Dr Babasaheb Ambedkar cm uddhav thackeray\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिय�� नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nश्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ऑइल, जया साहाची कब...\nका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास...\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी अ...\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने...\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड\nन्यूजअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nन्यूजबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nन्यूजनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nन्यूजयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nन्यूजबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nन्यूजहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nन्यूज'जय श्रीराम' म्हणत बाबरी निकालाचे लालकृष्ण आडवाणींकडून स्वागत\nन्यूजभारतीयांना करोना लस देण्यासाठी ८० हजार कोटींचा खर्च\nन्यूजआंध्र प्रदेशात पावसाचा कहर : गावे पाण्याखाली, शेतीचे नुकसान\nन्यूज१० वर्षीय चिमुकलीने केले केस दान, कारण जाणून व्हाल थक्क\nन्यूजहाथरस गँगरेप : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन\nन्यूजhathras gangrape: पोलिसांनी रातोरात केले पीडितेवर अंत्यसंस्कार; काँग्रेस,आपने साधला निशाणा\nन्यूज'बाबरी विध्वंस'प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; हा पूर्वनियोजित कटाचा भाग नाही- कोर्ट\nन्यूजहाथरसची निर्भया: न्यायासाठी लोक रस्त्यावर, रुग्णालयाबाहेर निदर्शने\nन्यूजक्या करोगे राम मंदिर बनाकर जब सीता ही सुरक्षित नही \nन्यूजहाथरसची निर्भया: सामाजिक मानसिकता बदलणं गरजेच - रेखा शर्मा\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक ३० सप्टेंबर २०२०\nन्यूजका झालं सुशांत आणि साराचं ब्रेकअप\nन्यूजलॉकडाउनच्या काळात वैमानिक वळले आधुनिक शेतीकडे...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/!-4684/", "date_download": "2020-10-01T02:23:41Z", "digest": "sha1:EZJ4OTI2PNRSKGE4NWOLHR43V2IMTQJW", "length": 8433, "nlines": 84, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-प्रेम करण्याचे कारण!", "raw_content": "\nAuthor Topic: प्रेम करण्याचे कारण\nएका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :)एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,प्रेयसी : तुला मी का आवडते तुझं माझ्यावर प्रेम का आहे तुझं माझ्यावर प्रेम का आहेप्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाहीसांगता येतप्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाहीसांगता येत छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहेप्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पणतु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द कायकरणार... छेप्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पणतु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द कायकरणार... छे :(माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्यासौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेमकरतो ...- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस- तुझा आवाज खूप गोड आहे.- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...- तु खूप सुंदर विचार करतेस- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानकअपघात होतो आणि ती कोमात जाते.प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेलेअसते,प्र��ये,तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करतहोतो.पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावरप्रेम नाही करू शकत.जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेमकरावे असे तुझ्यात काहीच नाही.खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते :(माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्यासौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेमकरतो ...- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस- तुझा आवाज खूप गोड आहे.- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...- तु खूप सुंदर विचार करतेस- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानकअपघात होतो आणि ती कोमात जाते.प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेलेअसते,प्रिये,तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करतहोतो.पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावरप्रेम नाही करू शकत.जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेमकरावे असे तुझ्यात काहीच नाही.खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: प्रेम करण्याचे कारण\nप्रेम हि व्याख्याच मला जमत नाही पण माझे सांगायचे झले तर, मी अशा प्रकारे कुणावर प्रेम करू शकलो असतो.... रेषांना झु��ारून चीत्तार्लेल्या प्रतिमेस देताना आलिंगन कधी मिटलीस का शब्दांपुर्वी शब्दांचे अर्थ ज्या भूमीत कळतात त्या भूमीत कधी प्रवेश केलास का \nRe: प्रेम करण्याचे कारण\nRe: प्रेम करण्याचे कारण\nहे अगदी खर आहे की सगळयाच गोष्टी व्यक्त करता येत नाहीत.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-31/", "date_download": "2020-10-01T00:49:00Z", "digest": "sha1:U3S4N76CHRNNVKOK63R5X3MRYQ4SCVDX", "length": 3927, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य", "raw_content": "\nमेष : खास व्यक्तीशी गाठभेट. मजेत वेळ जाईल.\nवृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.\nमिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल. नवीन अनुभव येतील.\nकर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.\nसिंह : नशीब साथ देईल. चांगली बातमी कळेल.\nकन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.\nतूळ : प्रियकराचे पत्र येईल. छोटा प्रवास कराल.\nवृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस. पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.\nधनु : आनंदी व उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.\nमकर : अतिसाहस नको. बोलताना जपून शब्द वापरा.\nकुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. कृतीवर भर राहील.\nमीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nकोहलीचे नेतृत्व कुचकामी – आगरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/defective-voting-machines-have-blasted-administration/", "date_download": "2020-10-01T01:44:50Z", "digest": "sha1:CKRSFTV3UTWUHYNPI7O5WSQCHOIIELV6", "length": 30746, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सदोष मतदान यंत्रांनी प्रशासनाला फोडला घाम - Marathi News | Defective voting machines have blasted the administration | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा ���ेले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nसदोष मतदान यंत्रांनी प्रशासनाला फोडला घाम\nलोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याच्या व त्यामुळे मतदान थांबल्याच्या घटना घडल्या. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच या तक्रारी येण्यास सुरूवात झाल्या. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्ह्यात सुमारे ४७ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या घटना घडल्या.\nसदोष मतदान यंत्रांनी प्रशासनाला फोडला घाम\nठळक मुद्देसदोष मतदान यंत्रांनी प्रशासनाला फोडला घामवेअर हाऊसमध्ये मतदान यंत्रांची पडताळणी\nसांगली : मंगळवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याच्या व त्यामुळे मतदान थांबल्याच्या घटना घडल्या. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच या तक्रारी येण्यास सुरूवात झाल्या. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्ह्यात सुमारे ४७ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या घटना घडल्या.\nगेल्या महिनाभराप��सून जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी चालवली होती. प्रशासनाने नियोजनात कोणतीच कसर सोडली नसली तरी, मंगळवारी मतदान यंत्रांनी मात्र प्रशासनाला चांगलाच घाम फोडला. मंगळवारी सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच मतदान यंत्र बंद पडल्याच्या अथवा मतदान होत नसल्याच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली.\nसांगली शहरातील त्रिकोणी बाग, खणभाग व गुजराती हायस्कूलमधील मतदान केंद्रांवरील यंत्रात बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारीनंतर तिथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र, यात अधिक वेळ गेल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.\nएकीकडे शहरातून मतदान यंत्रांबाबत तक्रारी वाढत असताना, मतदारसंघातील ग्रामीण भागात ही अडचण अधिक जाणवली. सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक ठिकाणी मतदानयंत्र काम करत नसल्याच्या तक्रारी येतच होत्या.\nदेशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील मतदान केंद्रावर तर मतदारांची रांग तर वाढलीच, शिवाय पर्यायी मतदान यंत्र येण्यासही तासाभराचा कालावधी लागला. सकाळच्या टप्प्यात चिंचणी येथेही मतदान यंत्र बंद पडले होते. त्यानंतर इरळी येथेही यंत्र खराब झाले.\nप्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची सोय केली होती. याशिवाय पर्यायी व्यवस्थेसाठी अजून काही यंत्रे ठेवली होती. ती यंत्रे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे होती. ज्या मतदान केंद्रातून यंत्र काम करत नसल्याबाबत तक्रारी येतील, त्याठिकाणी तातडीने पोहोचून पर्यायी व्यवस्था करण्यात येत होती.\nतरीही प्रक्रियेस वेळ लागल्याने मतदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात अगोदरच मतदार मळा भागातून आले होते. तसेच त्यांची शेतीचीही कामे अर्धवटच राहिल्याने व त्यात मतदान यंत्र बंद पडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.\nप्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी संकलित केली नसली तरी, किमान ४७ ठिकाणी ही अडचण आल्याचे निदर्शनास आले. मंगळवारच्या मतदानानंतर बुधवारी दिवसभर वेअर हाऊसमध्ये मतदान यंत्रांची पडताळणी केली. दिवसभर अधिकारीवर्ग यात व्यस्त होता. रात्री उशिरा मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम सील करण्यात आली.\nनिवडणुकांच्या माहितीतील विसंगतीचा खुलासा करा; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस\nलोकसभा निवडण��कीत काँग्रेसचा 820 कोटी रुपयांचा खर्च\nमहाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा अत्यानंद', आव्हाडांचा राजेंना टोला\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान\nशेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उस्मानाबादच्या खासदारांविरोधात गुन्हा\n'लिंबू कलर'वाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का आता समुद्रावरील फोटो व्हायरल झालेत\nउत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका\nकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ\nभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा\ncorona virus : सांगली जिल्ह्यातील सधन तालुके बनले कोरोनाचा हॉट स्पॉट\nमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू\nएमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण ���ूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/vanprastha-by-dr-ganesh-devi", "date_download": "2020-10-01T01:27:38Z", "digest": "sha1:WUJTC536NVS432GJNXBECZBEIL22E2IC", "length": 3868, "nlines": 86, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Vanprastha by Dr Ganesh Devi Vanprastha by Dr Ganesh Devi – Half Price Books India", "raw_content": "\nअरण्योपनिषद - दुसरे संचयवृत्तीचा परित्याग करून निःसंग होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे. डॉ.गणेश देवी यांनी बडोद्याजवळील तेजगड या आदिवासी पाड्यामध्ये आपल्या वानप्रस्थाश्रमाला प्रारंभ केला. आदिवासींच्या अस्मितेचा विकास साधणे हे आता डॉ.देवींचे आयुष्य झाले आहे. या आपल्या जगण्याला त्यांनी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्य यांच्या साह्याने पैलूदार केले आहे. त्यांच्या या आर्ष आणि विदग्ध व्यक्तित्वाचे दर्शन 'वानप्रस्थ' या लेखसंग्रहात घडते; एकाच वेळी एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत व आपला एक जवळचा मित्र आपल्याशी बोलतोय अशी प्रतीती वाचकास येते; संशोधन आणि सृजन यांचे अनोखे रसायन वाचकास पुलकित करते - मग लेखाचा विषय पोटभाषा असो, गुजरात-दंगल असो, जंगलतोड असो वा हिंसेचा स्वप्नशोध असो. 'अरण्य' हा परिसरविशेष नाही; स्वातंत्र्य, सहिष्णुता, अहिंसा या मूल्यांचा तो आदिबंध आहे - जरी आज तो उपेक्षा, वेदना आणि शोषण यांचे प्रतीक झाला असला तरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/sonam-kapoor-hits-back-trolls-targeting-her-sindhi-peshawari-lineage/", "date_download": "2020-10-01T02:29:26Z", "digest": "sha1:6XDLSFI3GCM4AC3PWOKNM36FZNKH63UJ", "length": 31663, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोशल मीडियावर का शेअर होतोय अनिल कपूर यांचा हा फोटो? - Marathi News | sonam kapoor hits back at trolls targeting her sindhi peshawari lineage | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमाल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड\nनियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या दुकानांना आग लागली. विझविण्याचे काम सुरु.\nमध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या दुकानांना आग लागली. विझविण्याचे काम सुरु.\nमध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nAll post in लाइव न्यूज़\nसोशल मीडियावर का शेअर होतोय अनिल कपूर यांचा हा फोटो\nसध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात आहे. होय, या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत.\nसोशल मीडियावर का शेअर होतोय अनिल कपूर यांचा हा फोटो\nठळक मुद्देट्रोल करणा-यांना सोनमनेही सडेतोड उत्तर दिले आहे.\nस���्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात आहे. होय, या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत. या फोटोवरून सध्या अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी सोनमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचे कारण म्हणजे, नुकत्याच एका मुलाखतीत सोनम कपूरने केलेले वक्तव्य. होय, काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, माझ्या कुटुंबाची पाळंमुळे पाकिस्तानात असल्याचे सोनम कपूर म्हणाली होती. मी अर्धी सिंधी तर अर्धी पेशावरी असल्याचेही तिने म्हटले होते. नेमक्या याचमुळे सोनम सध्या ट्रोल होत आहे.\nट्रोलर्सनी सोनमला ट्रोल करत, अनिल कपूर यांचा दाऊदसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘माझे पाकिस्तानशी नाते असल्याचे सोनम म्हणते, तिला हेच तर सुचवायचे नाही ना, ’ असे एका युजरने अनिल यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे.\nअनेकांनी तिला पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला. काहींनी ही भारताची नवी ‘राखी सावंत’ अशा शब्दांत सोनमला ट्रोल केले.\nट्रोल करणा-यांना सोनमनेही सडेतोड उत्तर दिले आहे. ‘ जरा शांत व्हा. एखाद्याला ट्रोल केल्याने तुम्हालाच त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही स्वत:कडे पाहा, तुम्ही कोण आहात हे आधी ओळखा आणि मग मला ट्रोल करा, असे टिष्ट्वट तिने केले.\nकलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरच्या प्रतिक्रिया अद्यापही थांबलेल्या नाहीत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सोनम या मुद्यावर बोलली आणि बोलताच ट्रोल झाली. होय, सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतु मी खूप मोठी देशभक्त आहे. माझे म्हणाल तर सध्या माझ्यासाठी शांत राहणेच योग्य आहे. कारण माझ्या मते, हा काळ सुद्धा निघून जाईल. आपला देश ७० वर्षांपूर्वी एकसंध होता आणि आताचे विभाजनाचे राजकारण पाहून मन हेलावणारे आहे, असे सोनम यावेळी म्हणाली.‘हे प्रकरण फार गुंतागुंतीचे आहे. कारण सगळीकडे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्यामुळे सत्य काय हेच मला कळत नाही. पूर्ण माहिती असेल तेव्हाच मी अधिकारवाणीने बोलू शकेल. पण मी एक कलाकार आहे आणि या नात्याने माझे काम सर्वत्र दिसावे, हीच माझी इच्छा आहे. ‘नीरजा’ पाकिस्तानात दाखवला गेला नाही. ही गोष्ट मल�� प्रचंड दुखावणारी होती. कारण माझी पाकिस्तानात खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे, असेही सोनम म्हणाली.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक\nअनेक वर्षांपासून या आजाराशी लढतेय सोनम कपूर, शेअर केला व्हिडीओ\nकोरोना विरुध्द लढ्यात अभिनेता अनिल कपूर मैदानात\nतु त्याला हॉट समजतेस पुन्हा एकदा बघ नवर्‍याला कुरूप म्हणणार्‍या मुलीवर भडकली सोनम कपूर\nजया बच्चन यांच्या समर्थनात समोर आली सोनम कपूर आणि फरहान अख्तर, म्हणाले....\nकंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'\nखूपच इंटरेस्टिंग आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी, वाचा ही अनटोल्ड लव्हस्टोरी\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nभारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा... इरफान खानची पत्नी सुतापाने केली मागणी\nसलमान खान या ठिकाणी करतोय 'राधे'चे शूटिंग, कोरोनापासून बचावासाठी सेटवर केली अशी जोरदार व्यवस्था\n\"गुन्हेगारांना लपवणाऱ्या लोकांना स्वत:ची लाज कशी वाटत नाही\", हाथरस बलात्काराच्या घटनेवर फरहान अख्तर संतापला\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमाल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड\nनियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही\nउद्योग व्यवसायात आशेचे गीत...\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\nAdhik Maas 2020: अधिक मासात विवाहित मुली भरतात, आईची ओटी\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/8/10/uttam-shaishanik-paryavarnasathi-.aspx", "date_download": "2020-10-01T00:20:11Z", "digest": "sha1:E7ISISPRNSEMRULQCMYHNKIKHSQS2WQD", "length": 26304, "nlines": 63, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "उत्तम शैक्षणिक पर्यावरणासाठी", "raw_content": "\nपरवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ढगांमध���ये विविध आकार शोधण्यात वेळ कसा पटकन निघून जातो नाही खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ढगांमध्ये विविध आकार शोधण्यात वेळ कसा पटकन निघून जातो नाही तिकिटे, पिसे जमा करण्याचा; चित्र काढण्याचा जराही कंटाळा येत नाही. ही सारी मजा या मुलाने अनुभवलीच नाही का तिकिटे, पिसे जमा करण्याचा; चित्र काढण्याचा जराही कंटाळा येत नाही. ही सारी मजा या मुलाने अनुभवलीच नाही का मग कंटाळा दूर करण्यासाठी हा मुलगा कोणता मार्ग अवलंबेल मग कंटाळा दूर करण्यासाठी हा मुलगा कोणता मार्ग अवलंबेल टि. व्ही., संगणक यांच्या अधीन होईल की, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाईल टि. व्ही., संगणक यांच्या अधीन होईल की, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाईल की आयुष्य अधिक ‘इंटरेस्टिंग’ करण्यासाठी भौतिक सुखांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहील की आयुष्य अधिक ‘इंटरेस्टिंग’ करण्यासाठी भौतिक सुखांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहील चैन, चंगळवाद यात रमण्याऐवजी खर्‍याखुर्‍या व शाश्वत सुखाची ओळख करून देणे; ही शिक्षणसंस्थेची, कुटुंबसंस्थेची जबाबदारी नाही का\nशाळा आणि घर या दोघांनी मिळून या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी, मुलामुलींना केवळ क्रमिक पाठ्यपुस्तके मुखोद्गत करणारे पोपट बनवून चालणार नाही; तर त्यांना सजग, समृद्ध होण्यासाठी विविध संधी, अनुभव दिले पाहिजेत. एकूणच अध्ययनात ‘प्रोसेस’ अधिक महत्त्वाची आहे, हे उमजले पाहिजे. आमच्या शाळेत पालकांना व शिक्षकांना एक प्रयोग करायला दिला. मुलांना ज्या गोष्टी प्राधान्याने शिकवल्याच पाहिजेत, अशा काही गोष्टींची यादी करायला सांगितली. त्यातल्या ठळक बाबी होत्या; इंग्रजी, गणित, तंत्रज्ञान, संस्कार, पाठांतर, स्पर्धा-परीक्षा कौशल्ये, आज्ञापालन, फाडफाड इंग्रजी बोलणे इत्यादी. ही यादी काय दर्शवते आपली मुले पुढे आली पाहिजेत, म्हणून इंग्रजी स्मार्टपणे बोलता यायलाच हवे. स्पर्धा-परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवून, मुलांनी लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळवल्या पाहिजेत. एकूणच, शिक्षणामुळे तथाकथित प्रतिष्ठा संपादन करता आली पाहिजे.\nपाँडिचेरीच्या ‘श्री अरविंदो सोसायटी’ या संस्थेमार्फत प्रकाशित झालेल्या ‘How to bring up a child’ या पुस्तकात, मुलांना शाळेत ��ोणकोणत्या बाबी प्रामुख्याने शिकवल्या गेल्या पाहिजेत, याची सविस्तर चर्चा केली आहे. त्यामध्ये चिकाटी, साहस, आनंदीपणा, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, सोशिकपणा, प्रगतीची इच्छा; अशा माणूस म्हणून मुलांना संपन्न करणार्‍या बाबी आहेत. त्यामध्ये विषयज्ञानाचा, परीक्षांचा उल्लेख आढळत नाही. शिकण्यातला आनंद बालकाला घेता आला पाहिजे, ही धारणा यामागे आहे.\nपरवा एका मैत्रिणीकडे आमचा पुस्तकट्टा जमला होता. दर आठवड्याला प्रत्येकीने वाचलेल्या एका पुस्तकावर चर्चा असते. चर्चा रंगात आली असतानाच, त्या मैत्रिणीचा सात-आठ वर्षांचा नातू सतत ‘आजी, मी बोअर झालोय गं’, असे पालुपद लावत होता. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी हा मुलगा ‘बोअर’ होतो खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ढगांमध्ये विविध आकार शोधण्यात वेळ कसा पटकन निघून जातो नाही खरे तर, कुतूहलाने जग पाहण्याचे हे वय. फुले, झाडे, पक्षी, रस्ता, माणसे, गाणी, गोष्टी; हे सारे पाहण्यात किती मौज असते. सायकल चालवत रस्त्यावरून जाण्यात, आकाशातल्या ढगांमध्ये विविध आकार शोधण्यात वेळ कसा पटकन निघून जातो नाही तिकिटे, पिसे जमा करण्याचा; चित्र काढण्याचा जराही कंटाळा येत नाही. ही सारी मजा या मुलाने अनुभवलीच नाही का तिकिटे, पिसे जमा करण्याचा; चित्र काढण्याचा जराही कंटाळा येत नाही. ही सारी मजा या मुलाने अनुभवलीच नाही का मग कंटाळा दूर करण्यासाठी हा मुलगा कोणता मार्ग अवलंबेल मग कंटाळा दूर करण्यासाठी हा मुलगा कोणता मार्ग अवलंबेल टि. व्ही., संगणक यांच्या अधीन होईल की, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाईल टि. व्ही., संगणक यांच्या अधीन होईल की, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाईल की आयुष्य अधिक ‘इंटरेस्टिंग’ करण्यासाठी भौतिक सुखांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहील की आयुष्य अधिक ‘इंटरेस्टिंग’ करण्यासाठी भौतिक सुखांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहील चैन, चंगळवाद यात रमण्याऐवजी खर्‍याखुर्‍या व शाश्वत सुखाची ओळख करून देणे; ही शिक्षणसंस्थेची, कुटुंबसंस्थेची जबाबदारी नाही का\nशाळा आणि घर या दोघांनी मिळून या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी, मुलामुलींना केवळ क्रमिक पाठ्यपुस्तके मुखोद्गत करणारे प���पट बनवून चालणार नाही; तर त्यांना सजग, समृद्ध होण्यासाठी विविध संधी, अनुभव दिले पाहिजेत. एकूणच अध्ययनात ‘प्रोसेस’ अधिक महत्त्वाची आहे, हे उमजले पाहिजे. आमच्या शाळेत पालकांना व शिक्षकांना एक प्रयोग करायला दिला. मुलांना ज्या गोष्टी प्राधान्याने शिकवल्याच पाहिजेत, अशा काही गोष्टींची यादी करायला सांगितली. त्यातल्या ठळक बाबी होत्या; इंग्रजी, गणित, तंत्रज्ञान, संस्कार, पाठांतर, स्पर्धा-परीक्षा कौशल्ये, आज्ञापालन, फाडफाड इंग्रजी बोलणे इत्यादी. ही यादी काय दर्शवते आपली मुले पुढे आली पाहिजेत, म्हणून इंग्रजी स्मार्टपणे बोलता यायलाच हवे. स्पर्धा-परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवून, मुलांनी लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळवल्या पाहिजेत. एकूणच, शिक्षणामुळे तथाकथित प्रतिष्ठा संपादन करता आली पाहिजे.\nपाँडिचेरीच्या ‘श्री अरविंदो सोसायटी’ या संस्थेमार्फत प्रकाशित झालेल्या ‘How to bring up a child’ या पुस्तकात, मुलांना शाळेत कोणकोणत्या बाबी प्रामुख्याने शिकवल्या गेल्या पाहिजेत, याची सविस्तर चर्चा केली आहे. त्यामध्ये चिकाटी, साहस, आनंदीपणा, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, सोशिकपणा, प्रगतीची इच्छा; अशा माणूस म्हणून मुलांना संपन्न करणार्‍या बाबी आहेत. त्यामध्ये विषयज्ञानाचा, परीक्षांचा उल्लेख आढळत नाही. शिकण्यातला आनंद बालकाला घेता आला पाहिजे, ही धारणा यामागे आहे.\nअनेक शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी शिक्षण घेत असतात. ते शिक्षित होतातही, पण विद्यार्थ्याने आपल्या अंत:प्रेरणेतून शिकले पाहिजे; असे वातावरण शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपण निर्माण करतो का बहुसंख्य शिक्षकांना आदर्श विद्यार्थी हवे असतात. म्हणजे कसे बहुसंख्य शिक्षकांना आदर्श विद्यार्थी हवे असतात. म्हणजे कसे तर, शिक्षकांच्या प्रश्नांना अपेक्षित उत्तरे देणारे, गृहपाठ करून आणणारे, आज्ञापालन करणारे, शिक्षकांना शंका न विचारणारे, वर्गात शांत बसणारे; असे विद्यार्थी ‘चांगले विद्यार्थी’ म्हणून ओळखले जातात. अर्थातच, यामुळे काय होते; तर पाठ्यपुस्तके, शिक्षकांनी दिलेली टिपणे, गाईड्स या सार्‍यात मूळ शिकण्याची प्रक्रियाच होत नाही. शिक्षकांना जसे ‘विद्यार्थी पोपट’ हवे असतात, तसेच पालकांनाही अभ्यासू, भंडावून न सोडणारी, पालकांचा वेळ न मागणारी, प्रश्न न विचारणारी, पालकांच्या इच्छेप्रमाणे वागणारी ��ुले हवी असतात. मुलांना शाळेत घातले; क्लास लावला; वह्या-पुस्तके, गाईड्स व साहित्य उपलब्ध करून दिले; की मुलाने आपले आपण शिकावे व शाळेने त्याला शिकवावे असेच वाटते. आपल्या मुलातून एक चांगला माणूस तयार करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची, नाजूक व म्हणूनच चॅलेजिंग असते; त्यामुळे त्याच्या या विकसनात आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे फारच थोड्या पालकांना वाटत असते.\nमुलांना वाढवणे म्हणजे शरीराने वाढवणे नव्हे; तर त्यांच्या आंतरिक, आत्मिक शक्तींचा विकास होण्यासाठी अनुकूल वातावरण घरात निर्माण करणे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. To be able to educate, one must educate हे तत्त्व शिक्षक आणि पालक दोघांनीही आत्मसात करायला हवे. स्वत: सतत अध्ययनशील राहणार्‍या पालकांना, मुलांना सतत कोणत्यातरी रेडिमेड ज्ञान-साधनांवर अवलंबून राहावे लागत नाही. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉन केनडी यांनी आपल्या मातापित्यांनी दररोज आपल्याला त्यांचा सहवास ठरावीक वेळ आवर्जून दिल्याचे सांगितले आहे. भारतीय पालकांना त्यात काही विशेष वाटणार नाही हे खरे, पण मुलांना आपण आपला जो सहवास रोज देतो तो प्रेरक ठरावा; यासाठी स्वत:ला educate मात्र जाणीपूर्वक करायला हवे, हेही येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.\nशाळेत येण्याआधी दिवसातील अधिक वेळ मुले आईबाबांच्या सहवासात असतात. आजी, आजोबा, भावंडे यांच्याकडून होणार्‍या अनौपचारिक संस्कारांतून नकळत सतत शिकत असतात. ‘मला केवळ माझ्या कुटुंबाचाच नाही, तर मी ज्या समाजात राहतो त्याचा व देशाचाही विचार करायचा आहे.’, हे भान मुलांमध्ये कसे निर्माण करता येईल अशी विविध आव्हाने पेलण्याची क्षमता पालकांनी स्वत:मध्ये विकसित करायला हवी. उत्तम पालक होणे, ही साधना आहे; उत्तम शिक्षक होणे, हे व्रत आहे; हे पालक आणि शिक्षक यांनी समजून घ्यायला हवे.\nशिकताना आणि खेळताना पालकांनी मुलांबरोबर असायला हवे. मुलांचे शिकणे; हा शिक्षक आणि पालक यांच्या अभ्यासाचा विषय व्हायला हवा. थोडक्यात काय, पालकांनी शिक्षक व्हायला हवे आणि शिक्षकांनी पालक. गुरुकुल आणि घरकुल जेव्हा आपल्या भूमिका परस्परपूरक पद्धतीने निभावतील, तेव्हा मुलांच्या ‘मूल’पणाचा खर्‍या अर्थाने गौरव होईल.\nशाळेत मुलांचे औपचारिक शिक्षण होत असते, त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्तीही केलेली असते. शाळेतील शिक्षकांचा शिक्षक हा ���ेवळ पेशा न राहता शिक्षकी वृत्ती असायला हवी. नोकरी यापेक्षा या पेशाकडे काही ‘अधिक’ म्हणून पहिले; तर आतूनच काही उमलून येईल, हे नक्की. शिक्षणविश्वात पडलेल्या प्रश्नांचा त्यांनी वेध घ्यायला हवा. हे सारे करत असताना शिक्षकांच्या मनात मुलांबद्दल अपार वात्सल्य असायला हवे. वर्गातल्या विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांना सात्त्विक प्रेम वाटले, तर मुले व शिक्षक असा परस्पर संवादाचा मार्ग खुला होईल. शिक्षकांच्या कल्पनेतून अभिनव उपक्रम स्फुरतील व मुलांच्या प्रतिभेला आपोआपच पंख लाभतील.\nशिक्षणशास्त्राच्या अभ्यासक लेडी प्लाउडन यांच्या मते, शाळेत काय चालले आहे हे पालकांना माहिती तर असलेच पाहिजे, पण ते त्यांना समजलेही पाहिजे. खरे तर, आजच्या पालकांनी याच्याही पुढे जाण्याची आवश्यकता आहे. वर्गातील वाढलेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे, शिक्षकांना फारसे शक्य होत नाही. एखादा विद्यार्थी चुणचुणीत, दंगा करणारा किंवा मंद असला; तरच तो शिक्षकांच्या लक्षात राहू शकतो. केवळ औपचारिकता म्हणून पालक-शिक्षक संघाचे सदस्य होण्याऐवजी शाळेतील क्षेत्रभेटी, प्रकल्प, क्रीडाशिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, छंदवर्गाचे आयोजन व अभ्यासात कमकुवत मुलांना मदत; अशा अनेक शालेय व सहशालेय उपक्रमांमध्ये पालक हे शिक्षकांचे ‘सक्रिय सहयोगी’ बनू शकतात. जे पालकांना माहीत आहे, समजले आहे; ती कौशल्ये ते इतरांना शिकवू शकतात व पुरेसा वेळही देऊ शकतात. त्यांनी शिक्षकांच्या बरोबर अध्यापनात सहभाग घ्यायला काय हरकत आहे मुख्याध्यापकांच्या समवेत चर्चा करून, असे नियोजन करता येऊ शकेल. प्रयोगशील शाळांनी हा प्रयोग जरूर करून पाहावा.\nविविध विषयांच्या अध्यापनात पालक, शिक्षक यांची संयुक्त टीम तयार झाली; तर शाळा व पालक यांच्यामधील संबंध सुधारतील. पालक, शिक्षक यांना परस्परांच्या क्षेत्रातील अडचणी समजतील. पालक शाळेत येतात, हे पाहून मुलांनाही पालकांना आपल्यात रस आहे, असे वाटेल. घर हे पालकांच्या मुलांवरील स्वामित्वाचे क्षेत्र व शाळा हे शिक्षकांच्या, हे चित्र बदलता आले; तर मुलांच्या विकासातील सांदिफटी भरल्या जातीलच, शिवाय मोठ्या गॅप्सही भरून काढता येतील.\nशिक्षणतज्ज्ञ लिलाताई पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे, शिक्षण प्रक्रियेत पालकांनी ‘अ‍ॅक्टि��्ह पार्टनर’ व्हावे आणि शाळांनी पालकांना शिक्षणात ‘इक्वल पार्टनर’ करून घ्यावे. पालक-शिक्षक संघाच्या सभेत तक्रारी, आरोप, प्रत्यारोप होण्याऐवजी; पालक-शिक्षक संघाच्या सभांना पालक-शिक्षक यांच्या मेळाव्याचे स्वरूप देता आले, तर मुलांच्या क्षमता विकसनासाठी उत्तम शैक्षणिक पर्यावरण आपण तयार करू शकू, हे नक्की\nआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sonalikulkarni.org/2014/06/zagmag-interview.html", "date_download": "2020-10-01T02:02:06Z", "digest": "sha1:FX5ULNPQ5VGMTRV66WDG4FSHXN2KSON3", "length": 29972, "nlines": 62, "source_domain": "www.sonalikulkarni.org", "title": "ZagMag Interview | Sonali Kulkarni ')); }); return $(returning); }, capAwesome: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(awesome)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, capEpic: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(epic)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, makeHeart: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/(<)+[3]/gi, \"♥\")); }); return $(returning); } }); function parse_date(date_str) { // The non-search twitter APIs return inconsistently-formatted dates, which Date.parse // cannot handle in IE. We therefore perform the following transformation: // \"Wed Apr 29 08:53:31 +0000 2009\" => \"Wed, Apr 29 2009 08:53:31 +0000\" return Date.parse(date_str.replace(/^([a-z]{3})( [a-z]{3} \\d\\d?)(.*)( \\d{4})$/i, '$1,$2$4$3')); } function relative_time(date) { var relative_to = (arguments.length > 1) ? arguments[1] : new Date(); var delta = parseInt((relative_to.getTime() - date) / 1000, 10); var r = ''; if (delta < 60) { r = delta + ' seconds ago'; } else if(delta < 120) { r = 'a minute ago'; } else if(delta < (45*60)) { r = (parseInt(delta / 60, 10)).toString() + ' minutes ago'; } else if(delta < (2*60*60)) { r = 'an hour ago'; } else if(delta < (24*60*60)) { r = '' + (parseInt(delta / 3600, 10)).toString() + ' hours ago'; } else if(delta < (48*60*60)) { r = 'a day ago'; } else { r = (parseInt(delta / 86400, 10)).toString() + ' days ago'; } return 'about ' + r; } function build_url() { var proto = ('https:' == document.location.protocol ? 'https:' : 'http:'); var count = (s.fetch === null) ? s.count : s.fetch; if (s.list) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/1/\"+s.username[0]+\"/lists/\"+s.list+\"/statuses.json?per_page=\"+count+\"&callback=?\"; } else if (s.favorites) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/favorites/\"+s.username[0]+\".json?count=\"+s.count+\"&callback=?\"; } else if (s.query === null && s.username.length == 1) { return proto+'//'+s.twitter_api_url+'/1/statuses/user_timeline.json?screen_name='+s.username[0]+'&count='+count+(s.retweets ? '&include_rts=1' : '')+'&callback=?'; } else { var query = (s.query || 'from:'+s.username.join(' OR from:')); return proto+'//'+s.twitter_search_url+'/search.json?&q='+encodeURIComponent(query)+'&rpp='+count+'&callback=?'; } } return this.each(function(i, widget){ var list = $('", "raw_content": "\n‘White Lilly आणि Night Rider’ नाटकाचा प्रवास माझ्यासाठी जास्त भावनिक - सोनाली कुलकर्णी\n‘दिल चाहता है’, ‘गाभ्रीचा पाऊस’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या वेगळ्या अभिनयाची चुणूक दाखवणारी सोनाली कुलकर्णी आज हिंदी आणि मराठी अशा दोन्हीही फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. रंगभूमीवरून आपल्या अभिनयाला सुरवात केल्यानंतर अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमा-नाटकांमध्ये सोनालीने काम केले. हिंदी सिनेमांमद्ये काम करत असताना मराठी सिनेमांमध्येही सोनालीने अने��� चांगल्या भूमिका करायला सुरवात केली. सोबतच अनेक प्रायोगिक हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटकांमध्येही तिचे काम चालू होतेच. त्यानंतर ‘देऊळ’ या मराठी सिनेमातील भूमिकेमुळे ती चर्चेत आली. आता पुन्हा एकदा सोनाली चर्चेत आहे ती ‘White Lilly आणि Night Rider’ या नाटकातील भूमिकेमुळे...रसिका जोशी या अभिनेत्रीने दिग्दर्शित आणि लेखन केलेले हे नाटक दिग्दर्शक मिलिंद फाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन आले आहेत. या नाटकात आधी रसिकाने केलेली भूमिका आता नव्याने बहुरंगी अभिनेत्री सोनाली साकारत आहे. या भूमिकेबद्दल आणि नाटकाच्या अनुभवाबद्दल तिच्याशी केलेली खास बातचीत...\n- ‘White Lilly आणि Night Rider’ हे आजच्या काळाचं नाटक आहे. म्हणजे ऎतिहासिक, सामाजिक, पुनरूज्जीवीत नाटकं आपण अनेक पाहिली आहेत. मात्र, या सर्वांच्या पलिकडे जाऊन आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणा-या काही स्क्रिप्ट असतात, त्यापैकी एक म्हणजे White Lilly Night Rider आहे.\n* ब-याच कालावधीनंतर रंगभूमीवर आल्याचा अनुभव कसा आहे \n- खरंतर मी चार वर्षांनंतर नाटक करती आहे. मधल्या काळात अनेक वेगवेगळी नाटकं करायला मिळाली. पण White Lilly Night Rider या नाटकाचा प्रवास माझ्यासाठी जास्त भावनिक होता. हे नाटक मला आधीही फार आवडायचं, खूप फॅन होते मी या नाटकाची...रसिका आणि मिलिंदचा तीसरा प्रयोग आणि त्यानंतर शंभरावा प्रयोग पाहिला होता. यादरम्यानचे जे काही प्रयोग होते, त्या प्रत्येक प्रयोगाला मी माझा ऑडिअन्स पाठवायचे. मी स्वत: तिकीटं काढून आणायचे, माझ्या मित्र-मैत्रीणींना पाठवायचे. जरी मी या नाटकाचे फक्त दोनच प्रयोग पाहिले होते. पण रसिका आणि मिलिंदच्या कामाने माझ्यावर वेगळाच प्रभाव पाडला होता. ‘नको रे बाबा’ या नाटकानंतर माझ्याकडे अनेक स्क्रिप्ट आल्या होत्या, पण नाटक करावं असं तेव्हा वाटत नव्हतं. कारण करायचं म्हणून करायचं असा माझा स्वभाव नाहीये. मात्र, जेव्हा मला White Lilly Night Rider साठी विचारलं तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता मी काम करायला होकार दिला, कारण रसिकाचं या नाटकाला पहिलंच लेखन-दिग्दर्शन आहे, तिलाही या नाटकाचे प्रयोग सुरू राहणं नक्की आवडलं असतं. खरंतर या नाटकात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.\n* रसिकाने आधी ही भूमिका गाजवल्यानंतर तीच भूमिका परत करण्याचं दडपण होतं का \n- आयुष्यात मी शंभर टक्के दाद दिलेल्या गोष्टी खूप कमी आहेत....त्यातली ही एक रसिकाची भूमिका आहे. त्य���मुळे मी असं ठरवलं होतं की, मी या भूमिकेशी किंवा रसिकाशी स्पर्धा नाही करणार...कारण त्यात मी हरणार हे माहित आहे. त्यामुळे माझ्यापरीने ही भूमिका मला निभवायची होती. त्यात मला माझा सहकलाकार या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक मिलिंद पाठक याची खूप मदत झाली. त्यांनीही माझ्यावर कधीच असा दबाव टाकला नाही की, हे रसिका अशी करायची तर तू ही तशीच कर....असं कधी झालंच नाही. अगदी नव्यानं हे नाटक आम्ही उभं केलं. माझ्या पर्सनॅलिटीला साजेशा अशा अनेक गोष्टी नाटकात आम्ही घेतल्या. आमच्या मुठीत होतं ती रिस्क घेणं आणि आम्ही ती रिस्क घेतली.\n* रसिकाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल काय सांगशिल\n- रसिकासारख्या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रीने स्वत: मोहर उमटवलेली भूमिका ही आहे. ती मला करायला मिळणं म्हणजे माझी परीक्षाच होती. रसिकाचं एक वेगळं व्यक्तीमत्व होतं. अनेक कलाकार आपल्याकडे आहेत, पण त्यांच्यापेक्षा ती खूप वेगळी होती. तिच्या unpredictable reaction मुळे खूप ताजेपणा यायचा. तिच्यात साचेबद्धपणा अजिबात नव्हता, तिच्या स्वभावातही नव्हता आणि तिच्या अभिनयातही नव्हता. तर हे सगळं सर्वांच्याच लक्षात राहिलेलं असणार...त्यावर माझ्याकडून प्रयत्न करून मी तीच व्यक्तीरेखा साकारण्याचा प्रयत्न करणं हे जरा कठीण होतं.\n* रसिकाने केलेली भूमिका तू नव्याने या करीत असल्याने आधी नाटक बघितलेला प्रेक्षक पुन्हा नाटकाला येतोय, कशा प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या...\n- मला प्रत्येक प्रयोगाला किमान दहा प्रेक्षक असे भेटतात ज्यांनी रसिकाचं नाटक पाहिलं होतं. ते प्रेक्षक सांगतात की, ‘रसिकाने केलेली भूमिका तू कशी करतेस हे बघण्यासाठी आम्ही पुन्हा नाटकाला आलोय’. त्यांच्याकडूनही पावती मिळतीये कारण हे नाटक नवं झालंय. कारण कुठेही रसिकाची नक्कल करणं किंवा तिच्या सारखं करायचा प्रयत्न करणं हे आम्ही केलेलं नाहीये. म्हणजे ती आम्ही टाळलंही नाहीये आणि केलंही नाहीये. मला जे सुचेल ते अनुसरून मी भूमिका फुलवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती आवडत आहे. मला सांगून जातात माणसं की, ‘आम्ही जरा साशंकतेनेच आलो होतो, पण हरकत नाही तू पास झालीस’. सोबतच नवीन प्रेक्षकांना सूद्धा नाटक खूप आवडतंय. त्यांच्याही चांगल्याच प्रतिक्रिया येतात.\n* एकाच नाटकासाठी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करण्याचं काय कारण \n- खरं सांगू का...मी माझ्या प्रत���येक नाटकात काहीना काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मी नाटक केलं तेव्हा प्रॉपर्टी आणि कॉस्च्युम डिपार्टमेंट मी बघून घेईन हे गृहीत धरलेलं असायचं. तर ह्यावेळी मला वाटलं, की अशा पद्धतीनं ऋण न घेता ती मदत करत राहतो, मग त्यापेक्षा का आपण आपल्या नाटकाला हक्कानी चोख बनवण्यामध्ये मदत करू नये...आणि आमचा ओरीजनल प्रोड्युसर दिनू पेडणेकर याने माझी विनंती मान्य केली. हे नाटक नव्याने उभं करायचं होतं आणि त्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटकडून जराही कसर राहू नये म्हणून प्रोडक्शनमध्ये यायचं ठरवलं. ओरिजनली व्हाईट लिली मला प्रोड्युस करायचंच होतं. पण तेव्हा ते राहून गेलं. तेव्हा रसिकाला मी विचारलं होतं की, मी या नाटकासाठी काय करू शकते. कॉस्च्युम करून झालेत, प्रॉपर्टी झाली, नाटक तयार आहे, तर काय करू... पण तेव्हा राहूनच गेलं. पण आता तेवढ्याच ताकदीनं आम्ही प्रयोग करतोय. जेणेकरून पुढे प्रेक्षकांना सांगायला लागता कामा नये, की ह्या कारणाने आम्ही प्रयोग करू शकलो नाही.\n* इतके वर्ष तू अभिनयक्षेत्रात काम करतेस तूला पर्सनली काय आवडतं ‘नाटक’ की ‘सिनेमा’ \n- हा प्रश्न जरा मला अवघड आहे. माझ्या अभिनयाची सुरवात मी नाटकातनं केलीये. कसं असतं एकदा व्यसन लागल्यावर ते सोडवणं फार कठीण असतं. त्यात नाटकाचं व्यसन सुटू नये असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. मला नाटक आवडतंच आणि शेवटपर्यंत आवडत राहणार...पण त्याचबरोबर सिनेमा हे फार वेगळं माध्यम आहे. त्यातली जी ताकद आहे ती नाकारण्यासारखी नाहीये. सिनेमामुळे मी आज जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकते. शेवटी आपली कला ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावी यासाठीच ती सादर करत असतो. त्या अर्थानं मला सिनेमाही तेवढाच महत्वाचा वाटतो. दोन्ही क्षेत्रांचं तत्रं वेगळं आहे ते समजून काम करण्यामध्ये एक चॅलेन्ज आहे. ते चॅलेन्ज उचलायला मला मजा येते. अर्थातच सिनेमामुळे माझी ही जिवनशैली, सुबत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं महत्व विसरून चालणार नाही. ‘नाटक हा माझा श्वास आहे,सिनेमा मी असंच करते’ जरी सरधोपटपणे या वाक्याला टाळी मिळत असली तरी हे माझ्याबाबतीत खरं नाहीये. सिनेमाही मी तितक्याच तन्मयतेने करते.\n* सध्याच्या मराठी नाटकांबद्दल तूझं वैयक्तीक मत काय आहे \n- मला एकूणच आपल्या मराठी रंगभूमीबद्दल फार आदर वाटतो, कारण इतर अ���ेक प्रादेशिक भाषा आहेत ज्यामध्ये नाटक अगदी लयाला जातंय. बांगला, गुजराती या भाषांमधील नाटकं सोडून....त्यात मराठी रंगभूमीवर इतके प्रयोग होताहेत, नाटकं पुनरूज्जीवीत होताहेत. मराठी कलाकार फार निर्भिड वाटतो मला....सिनेमात आल्यावरही मराठी नाटक करायला घाबरत नाही. या अर्थाने मला आपल्या अभिरूची संपन्न संस्कृतीला खूप दाद द्यावीशी वाटते की मराठी माणूस हा अतिशय चांगला प्रेक्षक असतो, चांगला वाचक असतो. त्यामुळेच आपल्याकडच्या सांस्कॄतिक घडामोडी तितक्याच जास्त प्रकारे प्रयोग करून लोकांच्यासमोर येतात. ह्याचा मला खूप आनंद आहे.\n* इतक्या वर्षांचा हा अनुभव गाठीशी आल्यानंतर दिग्दर्शनाचा कधी विचार आला नाही का \n- आता सध्यातरी मला असं वाटतं की मी जगातली बेस्ट असिस्टंट डिरेक्टर आहे. मी जे कुठलं प्रोजेक्ट करते सिनेमा किंवा नाटक त्यात माझ्या दिग्दर्शकाला हर प्रकारे म्हणजे एखादा हॉल बुक करणं असो किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला कन्ट्युनिटी लक्षात ठेवून मदत करणं असो किंवा एखादी सूचना देणं असो किंवा एखादं वाक्य बदलण्यासाठी आग्रह धरणं हे सर्व मी करत असते. ह्याचा अनुभव मी जमा करतीये. मी वैयक्तीक प्रवधानामधनं दिग्दर्शक होण्याइतका शांतपणा माझ्यामध्ये अजून आलेला नाहीये. दिग्दर्शक गंमत म्हणून होता येत नाही. तसं होताही येतं पण माझा तसा स्वभाव नाही की चला दिग्दर्शन करून बघावं. त्यासाठी खूप ठेहराव लागतो आपल्यामधे, त्यामध्ये किंचीत अलिप्तपणा लागतो. तर थोडीशी मॅच्युरिटी आल्यावर मी कदाचित दिग्दर्शनाचा विचार करेन...\n* पुढे काय प्रोजेक्टस-प्लॅन्स आहेत \n- आता मी लोकसत्तामध्ये दुस-यांदा ‘सो कुल’ लिहितेय ज्याला वाचकांचा अप्रतिम प्रतिसाद आहे. सिनेमे मला जास्तीत जास्त चांगले करायचेत. मी याआधी निरागस म्हणण्यापेक्षा थोडं बोळचटपणे काम केलं होतं. माझा एखादा मित्र किंवा एखादा नवीन दिग्दर्शक आला आणि म्हणाला की आमच्याकडे पैसे नाहीयेत पण तू कर ना काम...तर त्या प्रोजेक्टसाठी मला खूप आस्था वाटायची आणि मी ते करायचे. याची तमा न बाळगता की ही माणसं सिनेमा रिलिज करतील का... की फक्त सिनेमा करण्याचीच हौस भागवून घ्यायची आहे त्यांना....मात्र आता हे तपासून मी सिनेमा निवडते. नुसतंच करायचं म्हणून करायचं ठरवलं तर वर्षातले ३६५ दिवस आपण कुठेना कुठे रिबीनी कापायला जाऊ शकतो, शूटींग कर��� शकतो, वाट्टेल ते नाटक करू शकतो. रोज आपला फोटो पेपरमध्येही छापून येऊ शकतो. तर मी या विचाराने काम नाही करत. मला ह्याबद्दल कुठेतरी जाणवतं की मी नक्कीच थोडा खडतर मार्ग निवडतीये कारण त्यातून चटकन मिळणारी प्रसिद्धी मला नाही गाठता येत आहे. मला एवढंच कळतंय मी जो काही मार्ग निवडत आहे त्यातून मला आनंद मिळतोय. आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्यासोबत चालणा-यांना आपण अधिक आनंद आणि समाधान देऊ शकतो. काम नक्कीच सुरू ठेवायचं पण त्यासाठी मला कुठेही असं वाटत नाही की माझं वैयक्तीक आयुष्य, माझे खाजगी आनंद याचा त्याग केला पाहिजे. आपण जर एक आनंदी कुटूंब निर्माण करू शकलो तर आपण आनंदी समाज नक्कीच निर्माण करू शकतो. आणि त्याचबरोबरीनं माझी एक धडपड नेहमी राहिलेली आहे की मी एक अतिशय सजग नागरिक म्हणून जगायचा प्रयत्न करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/information-panel/articleshow/69589887.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:46:36Z", "digest": "sha1:JCGCZDW4B6QX344UXIYVZJLCRKTEBPAO", "length": 9700, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऐतिहासिक स्मारकांचे जतन करण्यासाठी संबंधित स्मारकाचा नेमका इतिहास काय आहे, याबाबतची माहिती विविध भाषांमधून त्या स्मारकाजवळ लावण्याची आवश्यकता आहे. याशिवाय ऐतिहासिक वास्तू/स्मारके यांच्याभोवती संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी या वास्तूंच्या जवळ एखादे उद्यान करता येऊ शकते का, यावर सुद्धा विचार करण्यात यावा. परिसर स्वच्छ व निर्मळ ठेऊन पर्यटकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. - सुरेश जेजुरकर.....\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nसूचना फलक लावणे गरजेचे...\nकापडी पिशव्यांचा वापर करावा...\nकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा...\nड्रेनेजचे पाणी रस्त्यावर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Gold-Market.html", "date_download": "2020-10-01T00:48:18Z", "digest": "sha1:VPCZJT3DAD5LTXEHZFQHTCBAUUHL677H", "length": 6704, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वृद्धी", "raw_content": "\nमागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वृद्धी\nमुंबई, ९ जुलै २०२०: वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे बुधवारी सोन्याची मागणी तीव्र वाढली. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.८८ टक्क्यांनी वाढून ते १८१०.१ डॉलर प्रति औंसांवर बंद झाले. साथीच्या आजाराने २१० देशांना विळखा घातला असून जगभरात ११.८९ दशलक्ष लोकांना याचा संसर्ग झाला आहे. जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी विशेष प्रोत्साहनवर योजना जाहीर केल्या, यासह व्याजदरही जवळपास शून्यापर्यंत आणले आहेत. या सर्वांमुळे सोन्याच्या किंमती वाढण्यास मदत झाली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरल्यामुळे इतर चलनधारकांसाठी सोने स्वस्त झाले आहे.\nअर्थव्यवस्था सुधारणेचा कालावधी अनेक पटींनी वाढण्याचा बाजारातील भावनांवर परिणाम झाला. त्यामुळे बुधवारी कच्च्या तेलाचे दर ०.०२ टक्क्यांनी कमी झाले. ते ४०.६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले.\nपेट्रोलमध्ये काही प्रमाणात मागणी वाढलेली दिसून आली. ऊर्जा माहिती प्रशासन (ईआयए)च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या पेट्रोल साठ्यात ४.८ बॅरलपेक्षा जास्त घट दिसून आली. त्यामुळे मागणी ८.८ दशलक्ष बीपीडीने वाढली आहे. ओपेक सदस्य राष्ट्रांनी पुढील काही महिन्यांसाठी तेलनिर्मितीत तीव्र उत्पादन कपातीवर सहमती दर्शवल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीच्या घसरणीवर मर्यादा आल्या.\nबुधवारी, लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलच्या दरात वाढ दिसून आली. कारण जगभरात पुरवठ्यात मोठ्या अडचणी येत असतानाच धातूचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनने मागणीत वाढ नोंदवली आहे. जून २०२० मध्ये चीनचे झिंक उत्पादन ८.३ टक्क्यांनी (वार्षिक) घटले. फेब्रुवारी २०२० नंतर हे सर्वाधिक कमी आहे. उत्पादन ३,९६००० टनांनी कमी झाले. ते चीनमधील मे २०२० मधील उत्पादनाच्या तुलनेत ११,००० टनांनी घटले.\nजगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक देश चिलीमधील खाणी बंद झाल्या. त्यामुळे बुधवारी लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) वरील तांब्याचे दर ०.७१ टक्क्यांनी वाढले व ते ६२३२ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. शीर्ष धातू ग्राहकांकडून मागणी वाढल्याने किंमतही वाढली.\nTags ऑन दी स्पॉट\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायक���र्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.telsatech.org/page/external-hard-drive-not-showing-up-in-windows-or-os-x/", "date_download": "2020-10-01T00:14:30Z", "digest": "sha1:LYEHXOJHX5UVCHBVSFY4AWWK3TRSBHML", "length": 21023, "nlines": 52, "source_domain": "mr.telsatech.org", "title": "बाह्य हार्ड ड्राइव्ह विंडोज किंवा ओएस एक्स मध्ये दर्शवित नाही? 2020", "raw_content": "\nबाह्य हार्ड ड्राइव्ह विंडोज किंवा ओएस एक्स मध्ये दर्शवित नाही\nवर पोस्ट केले १९-०४-२०२०\nमॅक किंवा विंडोज संगणक आपला बाह्य हार्ड ड्राइव्ह किंवा फ्लॅश ड्राइव्ह ओळखत नाही ही एक सामान्य समस्या आहे, विशेषत: मॅक ओएस एक्स, विंडोज आणि लिनक्स दरम्यान हार्ड ड्राइव्ह जोडताना. हे एकाच सिस्टीमवर देखील होऊ शकते जिथे ते बर्‍याच दिवसांपासून कार्यरत होते आणि अचानक ऑपरेटिंग सिस्टमद्वारे ओळखले जाणे थांबवते.\nकधीकधी निराकरण करणे सोपे असते आणि काहीवेळा ते थोडे अधिक क्लिष्ट होते. या लेखात मी या समस्येचे निराकरण करण्यासाठी मॅक आणि विंडोजवरील भिन्न निराकरणाद्वारे जाण्याचा प्रयत्न करू. ड्राइव्हचे स्वरूपन कसे केले जाते आणि कोणती फाईल सिस्टम वापरली जात आहे हेच ड्राईव्ह ओळखले गेले नाही.\nदुसरे मुख्य कारण असे आहे की ड्राइव्ह फक्त विंडोज किंवा मॅकद्वारे ओळखली जात नाही आणि म्हणूनच ती आपल्या सिस्टमवर अजिबात दर्शविली जाणार नाही. ही सहसा ड्रायव्हर्स किंवा हार्डवेअरची समस्या असते. आपली समस्या स्वरूपणशी संबंधित आहे की नाही हे समजण्यासाठी, विंडोजमधील डिस्क मॅनेजमेंट वर जा किंवा ओएस एक्स वरील डिस्क युटिलिटी वर जा आणि तेथे ड्राइव्ह दिसत आहे का ते पहा.\nड्राइव्ह येथे दिसत असल्यास, परंतु विंडोज एक्सप्लोररमध्ये नसल्यास, आपल्याला कदाचित डिस्कवर ड्राइव्ह लेटर द्यावे लागेल. सामान्यपणे, विंडोज हे स्वयंचलितपणे करते, परंतु काहीवेळा इतर कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमुळे, आपली बाह्य हार्ड ड्राइव्ह ओळखली जाईल, परंतु त्यास कोणतेही ड्राइव्ह लेटर असाइन केलेले नाही. डिस्क व्यवस्थापनात, डिस्कवर फक्त उजवे-क्लिक करा आणि ड्राइव्ह लेटर आणि पथ बदला बदला निवडा.\nआपल्या ड्राइव्हसाठी एक पत्र निवडा आणि आपण जाण्यासाठी चांगले असावे. जर ड्राइव्ह दर्शवित असेल, परंतु आपणास ड्राइव्हचे स्वरूपित करणे इत्यादीबद्दल संदेश प्राप्त होत आहेत, इत्यादी, तर पुढील पुढील भाग वाचा.\nमॅकवर, ���्राइव्ह स्वयंचलितपणे डेस्कटॉपवर दिसले पाहिजे. नसल्यास, डिस्क युटिलिटी वर जा आणि हे बाह्य शीर्षकाखाली दिसते आहे का ते तपासा.\nड्राइव्ह येथे दर्शवत असल्यास, परंतु ओएस एक्स डेस्कटॉपवर नसल्यास, ड्राइव्हचा प्रयत्न करून दुरुस्त करण्यासाठी फर्स्ट एड क्लिक करा. ओएस एक्स द्वारे ड्राइव्हमध्ये फाइल सिस्टम ओळखत नसेल तर आपणास तो हटवावा लागेल आणि त्यास एफएटी किंवा एचएफएस + वापरून स्वरूपित करावे लागेल.\nड्राइव्ह डिस्क व्यवस्थापन किंवा डिस्क युटिलिटीमध्ये अजिबात दिसत नसल्यास, आपल्याला इतर प्रकारची समस्या आहे. खाली दर्शवित नाही अप विभागात खाली स्क्रोल करा.\nजेव्हा फाइल फाईल फॉरमॅटचा विचार केला जातो, तेव्हा तेथे काही प्रमुख स्वरूप असतात जे सुमारे 99% वेळा वापरल्या जातात: FAT32 आणि NTFS for Windows आणि HFS + (मॅक ओएस विस्तारित). आता ओएस एक्स FAT32 स्वरूपित ड्राइव्हस वाचू आणि लिहू शकतो, परंतु केवळ एनटीएफएस खंड वाचू शकतो.\nविंडोज त्या दृष्टीने वाईट आहे की ते डीफॉल्टनुसार एचएफएस + स्वरूपित खंड वाचू किंवा लिहू शकत नाही. आपण ते करण्यासाठी विंडोज मिळवू शकता, परंतु आपल्याला तृतीय-पक्षाचे सॉफ्टवेअर खरेदी करावे लागेल. हार्ड ड्राईव्हला फॉरमॅट करणे आणि सर्वोत्कृष्ट सुसंगततेसाठी एफएटी 32 फॉर्मेट वापरणे हा आणखी एक पर्याय आहे.\nजेव्हा आपण विंडोजशी एचएफएस + स्वरूपित ड्राइव्ह कनेक्ट करता तेव्हा आपल्यास असा संदेश मिळेल की वापरण्यासाठी ड्राइव्हचे स्वरूपित करणे आवश्यक आहे.\nआपल्याला हा संदेश दिसत असल्यास, याचा अर्थ असा आहे की विंडोज ड्राइव्हवरील फाइल सिस्टमला ओळखत नाही. आपण ड्राइव्हला योग्य ऑपरेटिंग सिस्टमशी कनेक्ट केले असल्याचे आणि स्वरूपन करण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेल्या डेटाचा बॅकअप असल्याची खात्री करा.\nतर वापरण्यासाठी सर्वोत्कृष्ट स्वरूप काय आहे जेणेकरून आपण एकाधिक ऑपरेटिंग सिस्टमवर आपली हार्ड ड्राइव्ह पाहू शकाल लेगसी स्वरूप जे सर्वात अनुकूल आहे ते FAT32 आहे, परंतु ते आपल्‍याला जास्तीत जास्त फाईल आकारासाठी फक्त 4 जीबीपर्यंत मर्यादित करते. आपण FAT32 वापरून बाह्य हार्ड ड्राइव्हचे स्वरूपन कसे करावे याबद्दल माझी मागील पोस्ट वाचू शकता.\nआपल्याला मोठ्या फायलींसाठी समर्थन आवश्यक असल्यास, नंतर आपण एक्सएफएएटी स्वरूप वापरावे. हे नवीन आहे आणि बर्‍याच मोठ्या फायलींचे स���र्थन करते, परंतु केवळ ओएस एक्स आणि विंडोजच्या नवीन आवृत्तीसह कार्य करते. आपण ओएस एक्स स्नो लेपर्ड (10.6) किंवा त्याहून अधिक किंवा विंडोज एक्सपी किंवा त्याहून अधिक चालवावे लागेल.\nविंडोजमध्ये, आपण एनटीएफएस आणि एफएटी 32 व्यतिरिक्त फाइल सिस्टम स्वरूप म्हणून एक्सएफएटी निवडू शकता. जेव्हा आपण डिस्क युटिलिटीचा वापर करून ओएस एक्स मध्ये ड्राइव्हचे स्वरूपित करता, आपल्याला आवडत असल्यास आपण एक्सएफएटी स्वरूप देखील निवडू शकता.\nजर आपण ड्राइव्हला संगणकाशी कनेक्ट केले आणि काहीही झाले नाही तर बर्‍याच गोष्टींपैकी एक चालू असू शकते: आपल्या हार्ड ड्राईव्हला समस्या असू शकते, योग्य सॉफ्टवेयर किंवा ड्राइव्हर्स आपल्या सिस्टमवर स्थापित नाहीत किंवा काहीतरी योग्यरित्या कार्य करीत नाही. ऑपरेटिंग सिस्टम चला काही सामान्य समस्या आणि त्यांचे निराकरण सह प्रारंभ करूया.\nविंडोज - डिव्हाइस व्यवस्थापक\nकधीकधी विंडोजशी कनेक्ट केलेले असताना जुन्या ड्रायव्हर्समुळे डिव्हाइस खराब होऊ शकते. प्रथम आपण कमांड प्रॉम्प्टवर जाऊन (सीएमडीमध्ये प्रारंभ करा आणि टाइप करा) आणि खालील आदेश चालवून हे निराकरण करण्याचा प्रयत्न करू शकता:\nएकदा आपण ते केल्यावर, डिव्हाइस व्यवस्थापक उघडा (डिव्हाइस व्यवस्थापक प्रारंभ करा आणि टाइप करा) आणि नंतर पहा - लपवा साधने दर्शवा वर क्लिक करा.\nपोर्टेबल डिव्हाइस विस्तृत करा, राखाडी झालेल्या कोणत्याही आयटमवर राइट-क्लिक करा आणि विस्थापित करा निवडा. आपला संगणक रीस्टार्ट करा आणि पुन्हा हार्ड ड्राइव्ह कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.\nपोर्टेबल डिव्हाइस व्यतिरिक्त, आपण डिस्क ड्राइव्हचा विस्तार करू शकता आणि विंडोज एक्सप्लोररमध्ये योग्यरित्या न दिसल्यास डिव्हाइस तिथून विस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकता.\nविंडोज - यूएसबी डिव्हाइस\nआपण आपला यूएसबी ड्राइव्ह विंडोजशी कनेक्ट केल्यास आणि यूएसबी डिव्हाइस ओळखण्यायोग्य त्रुटी आढळल्यास, त्या विशिष्ट समस्येचे निराकरण कसे करावे यासाठी दुवा तपासून पहा. विंडोज अयोग्य कारणासाठी डिव्हाइसला दोष देण्याचा प्रयत्न करतो, परंतु विंडोजमध्ये सामान्यत: ही समस्या असते.\nयूएसबी पोर्ट्स / सेकंडरी पीसी\nत्या विशिष्ट पोर्टमध्ये कोणतीही अडचण नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आपण संगणकावरील दुसर्‍या यूएसबी पोर्टमध्ये ड्��ाइव्ह प्लग करून पहा. आपण यूएसबी हबवर कनेक्ट करत असल्यास, ते डिस्कनेक्ट करा आणि थेट संगणकावर ड्राइव्ह कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.\nसंगणकावर समस्या असल्यास खरोखरच आपण सांगू शकता किंवा या क्षणी हार्ड ड्राइव्ह म्हणजे दुसर्‍या संगणकावर ड्राइव्ह कनेक्ट करणे होय. जर ड्राइव्ह दुसर्‍या संगणकावर कार्य करत नसेल तर बहुधा ड्राइव्हमध्ये काहीतरी चूक आहे.\nजर असे दिसून आले की ड्राइव्हमध्ये स्वतःच एक समस्या आहे, आपण ड्राइव्ह निर्मात्याकडून निदान साधने डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू शकता. सीगेट, वेस्टर्न डिजिटल, तोशिबा इ. सारख्या सर्व प्रमुख ब्रांड्समध्ये ही निदान साधने आहेत.\nवेस्टर्न डिजिटल डेटा लाइफगार्ड डायग्नोस्टिक\nफुजीत्सू (तोशिबा) डायग्नोस्टिक युटिलिटी\nअधिक माहितीसाठी त्रुटींसाठी आपली हार्ड ड्राइव्ह तपासण्यावर आणि हार्ड ड्राईव्हजची चाचणी घेण्यासाठी अधिक साधने देखील वाचू शकता. जर ड्राइव्ह दूषित झाला असेल किंवा खराब क्षेत्रे असतील तर ही साधने निराकरण करू शकतात.\nआपल्याकडे यूएसबी 3.0 बाह्य हार्ड ड्राइव्ह असल्यास, आपल्याला विचारात घ्यावे लागणार्‍या काही अतिरिक्त बाबी आहेत. प्रथम, आपण योग्य केबल वापरत असल्याचे सुनिश्चित करा. मी बर्‍याच क्लायंटमध्ये धावलो आहे ज्यांना ही समस्या आहे आणि फक्त भिन्न यूएसबी केबल वापरुन निराकरण केले. आपण सोडण्यापूर्वी बर्‍याच केबलचा प्रयत्न करा.\nदुसरे म्हणजे, आपल्याला विंडोजमध्ये ड्रायव्हर अद्यतनित करण्याची आवश्यकता असू शकते. पुन्हा, डिव्हाइस व्यवस्थापकावर जा, युनिव्हर्सल सीरियल बस कंट्रोलर्स विस्तृत करा, मजकूरामध्ये यूएसबी 3.0 असलेल्या एकावर राइट क्लिक करा आणि ड्राइव्हर अपडेट निवडा.\nया प्रकारच्या समस्येसह केवळ इतर शक्यतांमध्ये उर्जा किंवा संपूर्ण हार्ड ड्राईव्ह अपयश आहे. हार्ड ड्राइव्हमध्ये योग्य बाह्य उर्जा अ‍ॅडॉप्टर आहे आणि ड्राइव्हच्या पुढील बाजूस प्रकाश चालू आहे आणि तो केशरी किंवा लाल नाही याची खात्री करा. तसेच, भिन्न केबल्स वापरण्याचा प्रयत्न करा कारण काहीजण इतरांपेक्षा अधिक उर्जा देण्यास सक्षम आहेत.\nआशा आहे की हा लेख विंडोज किंवा मॅकद्वारे आपली बाह्य हार्ड ड्राइव्ह ओळखण्यास मदत करेल. नसल्यास, एक टिप्पणी पोस्ट करा आणि मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आनंद घ्या\nआपल्याला पॉडकास्ट तयार करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक साधनेYouTube व्हिडिओ ट्रिम करण्यासाठी आणि क्रॉप करण्यासाठी 2 सर्वोत्कृष्ट साइटघरात मोठ्या संख्येने फोटो स्कॅन करण्याचा वेगवान मार्गविंडोजमध्ये मोठ्या संख्येने फायली कॉपी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधनेविंडोज 10 गती वाढवण्याचे 5 मार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dattamaharaj.com/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2020-10-01T00:04:12Z", "digest": "sha1:OMVWMKDZA4FVOBIY254WR7553SBH4S2Q", "length": 30775, "nlines": 311, "source_domain": "dattamaharaj.com", "title": "श्री क्षेत्र पैजारवाडी | श्री दत्त महाराज", "raw_content": "\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nकोठे आहे: कोल्हापूर जवळ\nसत्पुरूष: श्री चिले दत्त महाराज\nश्री चिले दत्त महाराज, पैजारवाडी\nअगदी अर्वाचीन काळात कोल्हापूर जवळपैजारवाडी येथे एक अवतारी पुरूष होवून गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरु चिलेमहाराज. ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा किल्याजवळील जेऊर यागावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय बाबा चिले आणि आईचे नाव मंजाबाई असे होते. कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे गावाजवळ कोल्हापूर पासून २५ कि. मी. वर पैजारवाडी हे गाव आहे. जन्मल्या बरोबर काही काळाने त्यांचे मातृछत्र हरपले. ते मॅट्रीकला होते. तेव्हा त्यांचे वडील निर्वतले. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे. या पाटिलबाबा समाधीजवळ ते २५ दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. त्यांच्या जिवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले. त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकळ्यात टाकणारे होते. ते प्रसंगी मद्यपान करीत आणि मांसाहार ही करीत. पैजारवाडी येथील गराडे महाराजांच्या समाधीवर ते मदिरेचा अभिषेक करीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असे. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकरमहाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थां प्रमाणे ते काहीवेळा अत्यंत अपशब्द बोलित असत. पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे. त्यांच्या लीला विलक्षण होत्या. ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे. अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत. त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात, विष्णू स्वरूपात, पांडुरंग रुपात दर्शन दिले आहे. त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजे पांढरा शर्ट आणि विजार असा आहे. ते अनवाणी चालत असत. त्यांचा सतत संचार सुरु असे. प्रसंगी ते ३० ते ४० कि. मी. चालत जात असत. सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते. त्यांच्या भक्तांच्या त्यांनी कठोर परीक्षा घेतल्या आहेत. शंकर महाराजांच्या रुपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे.\nपैजारवाडी येथिल त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृती भव्य मंदिर उभे राहिले आहे. तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे. तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात. त्यांना संगित आणि भजन प्रिय होते. ते भक्तांना अनेकदा चित्र विचित्र गोष्टी करायला सांगत असत. त्याचा अर्थ कुणालाही कळत नसे. त्यामुळे ते संभ्रमात पडत असत. पण त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत. ‘ॐ दत्त चिले’ असा त्यांचा तारक मंत्र आहे. समाजातील गोरगरिब, श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांचेजवळ येत असत. चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे. सर्वसामान्यांच्या आकलन शक्तींच्या पलिकडचे त्यांचे कार्य आःए. आजही श्रद्धाळू भक्तांना त्याची अनुभूती येते. त्यांचे जीवन कार्य पाहिल्यावर श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारापैकी “लीला विश्वंभर” या सहाव्या आणि “माया मुक्तावधूत” या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पटते.\nश्रीचिले महाराज समाधी मंदिर, पैजार वाडी\nत्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणी करू शकणार नाही. पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली तर मात्र प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या आचरणाबद्दल, आहार विहाराबद्दल कितीही तर्क वितर्क केले तरी त्यांच्या अवतार दत्तात्रेयांचा अवतार होता याची खात्री पटते. पूर्ण ब्रह्मज्ञानी अवतारी पुरूष चारही आश्रमांच्या पलिकडे म्हणजे ब्रह्मचारी, गृ��स्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या आश्रमांपलिकडे असतात असे सांगितले जाते. त्याला अत्याश्रमी असे म्हटले आहे. चिलेमहाराज अत्याश्रमी अवताराचे उदाहरण आहेत. त्यांना कोणत्याही आश्रमाचे नियम लागू होत नव्हते. त्यांच्या सर्व कृतींमध्ये गूढ अर्थ भरला होता. त्यांचे जीवन कार्य, लीला आणि चमत्कार त्यांच्या अवतारीत्वाचे साक्षी आहेत. त्यांचे निर्वाण ७ मे १९८६ रोजी पुणे येथे झाले. पण तरी आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे. ते नेहमी म्हणत असत की आपली बॅटरी चार्ज करायला पहिजे. श्रीदत्तक्षेत्रांना भेटी देवून जणू आपण आपली बॅटरी चार्ज करीत आहोत. पैजारवाडी हे आधुनिक काळातील एक विलक्षण दत्तक्षेत्र आहे. तिथे भक्तनिवास आणि भोजन या सुविधा उपलब्ध आहेत.\nपरमपुज्य सद्गुरु श्रीचिले महाराज समाधी मंदिर संस्थान\nश्रीक्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६२१३.\nफोन: (०२३२८) २३१०६०, (०२३१) २६२८२८४ / २६२८३८४\nचिले महाराज मंदिर, पैजारवाडी\nShow — दत्त तिर्थक्षेत्रे Hide — दत्त तिर्थक्षेत्रे\nश्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र\nश्री क्षेत्र गुरुशिखर अबु\nश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान\nश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)\nश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर\nश्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे\nश्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ\nश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा\nश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा\nश्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा\nश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर\nश्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा\nश्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे\nश्री क्षेत्र डभोई बडोदा\nश्री जंगली महाराज मंदिर पुणे\nश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर\nश्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर\nश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर\nश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर\nश्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ\nश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर\nश्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा\nश्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर\nश्री क्षेत्र चौल दत्तमंदीर\nश्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर\nश्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार\nश्री क्षेत्र दत्ताश्रम जालना\nश्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा\nश्री क्षेत्र देवगड नेवासे\nश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ\nश्री क्षेत्र पाथरी, परभणी\nश्री क्षेत्र बा���र आणि ब्रह्मेश्वर\nश्री क्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर\nश्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर\nश्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)\nश्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे\nश्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)\nश्री दत्तपादुका मंदिर देवास\nश्री भणगे दत्त मंदिर फलटण\nश्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)\nश्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे\nश्री साई मंदिर कुडाळ गोवा\nश्री स्वामी समर्थ मठ चेंबूर\nश्री स्वामी समर्थ मठ दादर\nश्री हरिबाबा मंदिर, पणदरे\nश्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण\nश्री हिंगोलीचे दत्त मंदिर\nShow — दत्तसंप्रदाय सत्पुरुष Hide — दत्तसंप्रदाय सत्पुरुष\nडॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)\nश्री आनंदभारती स्वामी महाराज\nश्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज\nश्री आत्माराम शास्त्री जेरें\nओम श्री चिले महाराज\nश्री उपासनी बाबा साकोरी\nश्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)\nश्री किसनगिरी महाराज, देवगड\nश्री गंगाधर तीर्थ स्वामी\nश्री गजानन महाराज अक्कलकोट\nश्री गजानन महाराज शेगाव\nश्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)\nश्री गुरुनाथ महाराज दंडवते\nश्री गोविंद स्वामी महाराज\nश्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज\nश्री दादा महाराज जोशी\nश्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)\nश्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)\nश्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)\nश्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी\nश्री गोपालदास महंत, नाशिक\nश्री गोविंद महाराज उपळेकर\nश्री नारायण गुरुदत्त महाराज\nश्री नारायण महाराज केडगावकर\nश्री नारायण महाराज जालवणकर\nश्री नारायणकाका ढेकणे महाराज\nश्री नारायणानंद सरस्वती औदुंबर\nश्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर\nश्री पंडित काका धनागरे\nश्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज\nश्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)\nश्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज\nश्री बाळकृष्ण महाराज सुरतकर\nश्री ब्रह्मानंद स्वामी महाराज\nश्री मोतीबाबा योगी जामदार\nश्री मौनी स्वामी महाराज\nश्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)\nश्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)\nश्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज\nश्री रामानंद बिडकर महाराज\nश्री वामनराव वैद्य वामोरीकर\nश्री वासुदेव बळवंत फडके\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी\nश्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा\nश्री विष्णुदास महाराज, माहुर\nश्री शंकर दगडे महाराज\nश्री शरद जोशी महाराज\nश्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती\nश्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे\nश्री साधु महाराज कंधारकर\nश्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज\nश्री स्वामी समर्थ अक्कलकोट\nश्री हरिभाऊ निठुरकर महाराज\nॐ श्रीदत्त ठाकूर महाराज\nउत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nShow — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष Hide — उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष\nश्री गजानन विजय ग्रंथ\nश्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nऔदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६\nश्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३\nकुंडलिनी शक्ती जागृती (शक्तिपात दीक्षा)\nश्री नवनाथ पारायण पुजा विधी\nश्री रूद्र अभिषेक महत्त्व\nदत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती\nश्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र\nश्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र\nश्री स्वामी समर्थ प्रकटदिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-water-story-hari-tugawkar-marathi-article-2885", "date_download": "2020-10-01T00:40:42Z", "digest": "sha1:C47IIBDLTJOLCAAJQ5NHXDSS7YPD6E37", "length": 17231, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik For Water Story Hari Tugawkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nलातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ १७.२५ दशलक्षघनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला महापालिकेच्या वतीने महिन्यातून केवळ तीन वेळाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भीषण पाणीटंचाईला सध्या लातूरकर सामोरे जात आहेत. २०१५ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून वेळेवर आला नाही, तर मात्र ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी लातूरकरांचे अतोनात हाल होणार आहेत.\nधनेगाव (ता. केज, जि. बीड) येथील मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ ही सलग दोन वर्षे हे धरण पावसाच्या पाण्यामुळे शंभर टक्के भरले होते. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. पण २०१८-१९ मध्ये पावसाने पाठ फिरवली. या धरणात पाणी आलेच नाही. त्यात वर्षभरात सिंचनासाठी तीन वेळा पाणी सोडण्यात आले. त्याचा परिणाम ऑक्‍टोबरमध्येच धरणातील पाण्याने म��तसाठा गाठला. या धरणातून लातूर शहरासह अंबाजोगाई, धारूर, केजसह गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या सर्व ठिकाणी आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे.\nलातूरला सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात २०१५ मध्ये तर न भूतो न भविष्यती अशा टंचाईला लातूरकर सामोरे गेले आहेत. यावर्षी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला. हा प्रश्‍न देशातच नव्हे, तर जगभर गाजला. तरीदेखील लातूरकरांच्या मानसिकतेतच बदल झाला नाही किंवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने नियोजनाकडे लक्ष दिले नाही. शहरातील पन्नास टक्के नळाला तोट्या नाहीत. तासन्‌तास पाणी सोडले जात आहे. पाणी भरल्यानंतर नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. नागरिक टॉयलेटमध्ये पाणी सोडणे, गाड्या धुणे, रस्ते धुणे असे प्रकार आजही सर्रास घडत आहेत. याकडे महापालिका गांभीर्याने पाहत नाही हे दुर्दैव आहे.\nपाण्याच्या बाबतीत महापालिकेकडे नियोजनाचा मोठा अभाव आहे. लातूरमधील जलवाहिनी बदलण्याचे काम अमृत योजनेतून केले जात आहे. हे काम मार्च २०१८ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मे २०१९ आला तरी हे काम अर्धवट अवस्थेतच आहे. महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड केला आहे. तरी कामात मात्र प्रगती नाही. त्यामुळे शहरातील जुन्याच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातूनही गळतीचे प्रमाण अधिक आहे. यावरही महापालिकेचे नियंत्रण नाही.\nमहिन्यातून तीन वेळाच पाणी\nलातूर शहरात पुन्हा एकदा २०१५ सारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मांजरा धरणात केवळ १७.२५ दशलक्षघनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे एक मेपासून शहराला दहा दिवसांतून एकदाच म्हणजे महिन्यातून तीन वेळाच पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीने केला जात आहे. २०१५ मध्येदेखील मार्च - एप्रिलमध्ये असाच दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा झाला. त्यानंतर हळूहळू बंद झाला. आताही तशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. पण वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. सध्या दररोज ०.०७ दशलक्षघनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्याचा परिणाम पाणी कमी होण्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे मॉन्सून लांबला तर मात्र लातूरकरांचे ऐन पावसाळ्यात अतोनात हाल हो��्याची भीती आहे.\nग्रामीण भागाला ‘जलयुक्त’ने तारले\nलातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत ‘जलयुक्त शिवार’ची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यात झाला आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने ऑक्‍टोबरपासून ग्रामीण भागातील पाणीसाठे राखीव ठेवले. त्याचे नियोजन केले. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या केवळ ३४ गावांत ४१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.\nऊस पळवतोय तोंडचे पाणी\nलातूर हा अवर्षण क्षेत्र जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याला सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मांजरा धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. असे असताना लातूर जिल्ह्यात विक्रमी ऊसाचे गाळप झाले आहे. हा विरोधाभास आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी आठ साखर कारखाने सुरू राहिले. त्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे.\nमराठवाड्यात विक्रमी गाळप या जिल्ह्यात झाले आहे. या आठ कारखान्यांनी ३५ लाख २२ हजार ६१२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४० लाख ४२ हजार ५५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यात मांजरा कारखान्याने सात लाख तीन हजार ५४१ मेट्रिक टन गाळप करून आठ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. विलास कारखान्याने सहा लाख १३ हजार ६६३ मेट्रिक टन गाळप करून सहा लाख ५५ हजार ६४० क्विंटल, विकास दोन कारखान्याने तीन लाख ७६ हजार ५३८ मेट्रिक टन गाळप करून चार लाख २१ हजार ७०० क्विंटल, रेणा कारखान्याने पाच लाख १७ हजार ५५४ मेट्रिक टन गाळप करून सहा लाख ३२ हजार ४३० क्विंटल, सिद्धी शुगर कारखान्याने चार लाख ३३ हजार ९०३ मेट्रिक टन गाळप करून चार लाख ७५ हजार १२० क्विंटल, पन्नगेश्‍वर कारखान्याने दोन लाख २८ हजार ८२ मेट्रिक टन गाळप करून दोन लाख ७३ हजार ४०० क्विंटल, साईबाबा शुगर कारखान्याने एक लाख १० हजार ५२२ मेट्रिक टन गाळप करून ९३ हजार ८१५, तर जागृती कारखान्याने पाच लाख ३८ हजार ८०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सहा लाख ४७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.\nमांजरा परिवारातील पाच कारखान्यांनी यावर्षी मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे आले, हे खरे आहे. पण या उसाने मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ऊस हे नगदी पीक आहे. कारखाने चांगला भाव देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस घेण्याकडे वाढतो आहे. यावर्षी मांजरा धरणातील पाणी सिंचनाच्या नावाखाली सोडण्यात आले. यात ऊस या पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या उसाच्या पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले गेले, तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे उसाला पाणी देण्याचे प्रमाण कमी आहे. याकरिता जिल्हा प्रशासन तसेच कारखान्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.\nलातूर पाणी धरण मॉन्सून\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2018/07/03/", "date_download": "2020-10-01T00:59:27Z", "digest": "sha1:GJZNI45JQI3VWK33TO46EJVVI3MIEPPF", "length": 11457, "nlines": 136, "source_domain": "belgaumlive.com", "title": "July 3, 2018 - बेळगांव Live", "raw_content": "\nवार्ड बॉयचा आत्महत्येचा प्रयत्न\nएकेकाळी जो वार्ड बॉय जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांची सुश्रुषा करत होता त्याच्यावरच आता दुसऱ्या वार्ड बॉय कडून त्याच इस्पितळात सुश्रुषा करून घेण्याची वेळ आली आहे. त्या दुर्दैवी युवकांचे नाव राकेश कांबळे वय 22 वर्ष रा. बॉक्साईट रोड बेळगाव असे आहे.मंगळवारी...\nत्या वादग्रस्त जमिनीवर लागला ‘सरकारी जमीन असा फलक’\nत्या वादग्रस्त जमिनी वर सरकारी गायरान जमीन म्हणून फलक लावण्यात आला आहे बेळगावच्या तहसीलदार मंजुळा नाईक यांनी सदरी जमीन सरकारी असल्याचा उल्लेख करून फलक लावला आहे. बिजगर्णी येथील रि. सर्व्हे नंबर 202,03,04,05,06 आणि 07 या अंतर्गत येणारी जमीन सरकारी असून...\n‘बेळगावात ही प्लास्टिक बंदीचा धसका का’\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी करण्यात आली ही स्वागत करण्यात ची बाब आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत घातला गेलेला दंड यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरणारा ठरला आहे. नियम जरी महाराष्ट्रात लागू करण्यात आला तरी याचे पडसाद मात्र बेळगावात दिसून येत आहेत. त्यामुळे...\nबेळगावात इच्छा मरणाचा विळखा वाढतोय\nखानापूर येथील माटोळी गावातील कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना आपणाला इच्छा मरण हवे आहे अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी ती परवानगी देणार तरी कशी हा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूने अनेक शेतकऱ्यात ��व्या आंदोलनाची दिशा दाखवून...\n‘लवकरच रोटरीच्या वतीनं डायलॅसिस सुरू’-पोतदार\n1 जुलै ते 30 जून हे रोटरीचे वर्ष म्हणून जगभर पाळले जाते, गेल्यावर्षी वकील सचिन बिचू यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लब ऑफ बेळगाव ने अनेकविध उपक्रम राबवून लोकप्रियता मिळवली असून नूतन वर्षाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मुकुंद उडचणकर हे 6 जुलै...\n‘उपमहापौरांचं नगरविकास मंत्र्यांना साकडं’\nशहरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्मशान भूमींचा विकास करा अशी मागणी उपमहापौर मधूश्री पुजारी आणि मराठी गट नेते संजय शिंदे यांनी नगरविकास मंत्री यु टी खादर यांच्या कडे केली आहे. मंगळवारी सकाळी बंगळुरू येथे खादर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.गेल्या...\n‘बालिका आदर्शने जपला आदर्श’\nशाळा म्हणजे शिकवायचे काम, पण शाळाबाह्य उपक्रमातही शाळेने आघाडी घायला हवी. हा आदर्श बेळगावच्या बालिका आदर्श शाळेने जपला आहे. सोमवारी शाळेतील २५०आणि मंगळवारी 200 मुलींनी फर्जंद हा चित्रपट बघितला. यात शाळेने मोठा पुढाकार घेतला होता. शिवरायांच्या इतिहासात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्था���ना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/nurturing-army-on-the-trash/articleshow/66714998.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:53:59Z", "digest": "sha1:36PN6KKVJX5GPT2AFMEZNLIXT2OIMXPW", "length": 17645, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी मोठ्या प्रमाणात अर्थकारण करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल, आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी\nम. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे\nठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी मोठ्या प्रमाणात अर्थकारण करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. कचरा उपविधीच्या नावाखाली ठाणेकरांवरील कचरा कर वाढविण्यात आला असून पालिका स्वतः कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर या व्यवस्थापनासाठी सक्ती केली जात असल्याचे आरोपही करण्यात आली आहे. ठाणेकरांची ही लूट थांबविण्याची मागणी करतानाच कचऱ्याच्या कामांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासोबतच गरज पडल्याच जनहित याचिकाही दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nमहसूल वाढीसाठी कचरा सेवा शुल्काबाबतचा ठराव सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. ही करप्रणाली आणि एकूणच शहरातील कचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी मिलिंद पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने ही सूचना चर्चेसाठी घेतलीच नाही. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या.\nउच्च न्यायालयातील एका याचिकेवर पालिका प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले असून ऑक्टोबर २०१९ पर्यंत कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठीचा आराखडा सादर केला आहे. परंतु, आजतागायत त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न करत नसून न्यायालयाचीही दिशाभूल पालिका करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीचे कंत्राटदार शिवसेनेशी संबंधित असून वडोदरा आणि नांदेड येथे काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच ठाण्यात काम देण्यात आले आहे. हे कंत्राटदार सत्ताधाऱ्यांना पोसत असल्याने त्यांच्या गैरकृत्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही केला. घंडागाडीमध्ये ओला-सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे कप्पे केले जात असले खाली सर्व कचरा एकत्रच गोळा करून त्याची अशास्त्रीय पद्धतीनेच विल्हेवाट लावली जाते. पालिकेने स्वत: उपाययोजना करायच्या नाहीत अन् लाखो रुपयांचा खर्च करण्याची जबरदस्ती गृहनिर्माण संकुलांवर कशासाठी असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.\nठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्या कचरा व्यवस्थापनाचा आर्थिक भार कसा पेलणार त्यातून तयार झालेल्या खताला बाजारपेठ प्रशासन आणि शिवसेना उपलब्ध करून देणार आहे का, असा सवाल आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. ठाणेकरांना सुविधा पुरवण्याऐवजी त्यांच्यावरच जादा कर लावण्याचा प्रयत्न केला जात असून आपल्याच कंत्राटदारांचे उखळ पांढरे करून त्यातून टक्केवारी घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. आजवर टक्केवारीवरच शिवसेनेचे पालपोषण झालेले असून तिच परंपरा कायम सुरू असल्याचे आरोपही परांजपे यांनी केले.\nसोमवारच्या सर्वसाधारण सभेत वाघ-कुत्रे अशी विशेषणे वापरून आयुक्तांनी केलेल्या भाषणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी समाचार घेतला. ठाण्याचा विकास हा ठाणेकरांच्या कररूपी पैशातून होत असतो. त्यामुळे स्वत:ला वाघ समजणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की वाघ जंगलाची हद्द ओलांडून मानवी वस्तीत आला अन् नरभक्षक झाला की त्याची शिकार करावी लागते, अशा शब्दात परांजपे यांनी टोला हाणला आहे. तर, विकासाची बैलगाडी गाडी दोन बैल खेचत असतात. त्या खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटते की गाडी आपणच खेचत आहोत. अशीच अवस्था ठामपाच्या प्रशासनाची झाली आहे, असा टोला परांजपे यांनी लगावला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n स्मशानभूमींत ठेकेदारांकडून मृतांच्या ...\nयेऊरच्या जंगलात युवक भरकटले, रात्रभर शोधमोहीम\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nउद्योगांची पाणीकोंडी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफो��\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/envent+power-banks-price-list.html", "date_download": "2020-10-01T00:32:27Z", "digest": "sha1:N5KUC6EYQICYC3DTISKN577AKAAQMY5A", "length": 9665, "nlines": 221, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स किंमत India मध्ये 01 Oct 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nइन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nइन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nइन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स दर India मध्ये 1 October 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण इन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन इन्व्हेन्ट येत प्कप्प००९ चार्जेर फॉर इफोने आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Shopclues, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी इन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स\nकिंमत इन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन इन्व्हेन्ट येत प्कप्प००९ चार्जेर फॉर इफोने Rs. 1,599 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,599 येथे आपल्याला इन्व्हेन्ट येत प्कप्प००९ चार्जेर फॉर इफोने उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nइन्व्हेन्ट पॉवर बॅंक्स India 2020मध्ये दर सूची\nइन्व्हेन्ट येत प्कप्प००९ Rs. 1599\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nइन्व्हेन्ट येत प्कप्प००९ चार्जेर फॉर इफोने\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-kareena-kapoor-khan-said-she-left-shah-rukh-khan-film-chennai-express-for-aamir-khan-film-talaash/", "date_download": "2020-10-01T01:38:42Z", "digest": "sha1:MR5BSS23MC7WU3BGEGMBSJXYJWWP5DRC", "length": 17504, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "जेव्हा करीना कपूरनं आमिर खानसाठी शाहरुखला दिला होता 'नकार' ! | bollywood kareena kapoor khan said she left shah rukh khan film chennai express for aamir khan film talaash | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nजेव्हा करीना कपूरनं आमिर खानसाठी शाहरुखला दिला होता ‘नकार’ \nजेव्हा करीना कपूरनं आमिर खानसाठी शाहरुखला दिला होता ‘नकार’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करीना कपूर खानने पुन्हा एकदा खुलासा केला की, तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करियरमध्ये किती चित्रपटांना नकार दिला आहे.त्यापैकी एक रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आहे. आमिर खानच्या ‘तलाश’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने अभिनेत्रीने शाहरुख खानचा चित्रपट आमिर खानसाठी नाकारला होता.\nअलीकडेच एका मुलाखतीत करीनाने सांगितले की, रोहित शेट्टी तिला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मध्ये घेऊ इच्छित होता. मात्र, त्यावेळी ती ‘तलाश’ चित्रपटाचे शूटिंग करत होती म्ह्णून तिने शाहरुख खानच्या चित्रपटास नकार दिला. यानंतर ही भूमिका दीपिका पादुकोणला देण्यात आली. हे पात्र तिने उत्तम प्रकारे साकारले. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा अजूनही बॉलिवूडमधील सर्वाधिक पसंतीचा चित्रपट आहे. दरम्यान, आता करीना करण जोहरच्या पीरियड ड्रामा, ‘तख्त’ मध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, विक्की कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी आणि अनिल कपूर यांच्यासमवेत दिसणार आहे. ती आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.\nदुसरीकडे, शाहरुख खान अद्याप त्याचा पुढील प्रकल्प जाहीर करू शकलेला नाही. त्याच्या आगामी चित्रपटाविषयी अनेक बातम्य��� येत असल्या तरी अभिनेत्याने अधिकृतपणे याची पुष्टी केली नाही. झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यापासून शाहरुख खान चित्रपटांपासून दूर राहिला आहे.परंतु त्याने काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. शाहरुख खानला आता प्रेक्षक रोमँटिक नायक म्हणून पसंत करत नाही. झिरो या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानंतर या दोघींचाही कोणता चित्रपट आला नाही. दरम्यान, नुकताच अनुष्काने काही वेब मालिका प्रोड्युस केली.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nचीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका देण्याची तयारी, नितीन गडकरींनी सांगितला ‘हा’ प्लान, जाणून घ्या\n कर्जाची परतफेड करूनही सौदी अरेबिया देत नाही कच्च तेल, मदतीसाठी पुन्हा पसरवले हात\nरणवीर सिंह असू शकतो चांगला सेक्सॉलॉजिस्ट: भूमी पेडणेकर\nसर्जरी नंतर रणदीप हुडाची लवकरच वापसी, इन्स्टाग्रामवर शेअर केला वर्कआऊटचा Video\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल…\nलॉकडाऊन मध्ये ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदला मिळाला ‘हा’ सन्मान\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nBigg Boss 14 : मेकर्सनी सादर केला दुसऱ्या कंटेस्टन्टचा व्हिडीओ, कोणी म्हणालं अदा खान,…\nPetrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून…\n अनिल अंबानींना पत्नीचे दागिने…\nभैरवनाथ चारीटेबल ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी, संस्थेचे…\n पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26…\nPune : 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीच्या दंडाच्या रक्कमेवर 80 %…\nउमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी…\nआता विदर्भात पिकांवरील संकट ‘गडद’ \nएस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी,…\nशरीरावर सूज आणि अंगदुखी आहेत गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत \nभारतात एक दिवस फक्त कचऱ्याचेच ढिग दिसतील : सर्वोच्च न्यायालय\nCoronaviras च्या युद्धात प्रभावी ठरतोय ‘हठ’ योग…\nहळदीचा चहा प्यायल्यानं वजन लवकरच होतं कमी, ‘या’…\n रुग्णांच्या संख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला\nउन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या\nअवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्��ायरल फोटोमुळं…\n… ते क्षण ज्यावेळी KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या…\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nग्राहक आयोगाचा Insurance कंपनीला दणका \nE-Challan बाबत केंद्र सरकारनं बदलले नियम \nPoco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ \nड्रग केस : सारावर प्रचंड रागावलाय सैफ अली खान \nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला अपघात\nPune : पुर्ववैमनस्यातून टोळक्याकडून तरूणाला कोयत्याने मारहाण\nमराठा आरक्षणासाठी नक्की कोणाला ‘ठोकायचे’ \nWorld Heart Day : छातीत दुखतच नाही, पण ‘हे’ देखील असू…\nजेवणाची कोणती पद्धत हानिकारक शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना शास्त्रात जेवणाबद्दल काय आहेत सूचना \nJioPhone : इथं पहा ‘ऑल-इन-वन’ योजनांची पूर्ण यादी, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी\n‘कोरोना’मुळे लासलगाव बाजार समितीत एका सत्रात कांदा लिलाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gadchiroli/maharashtra-election-2019-gadchiroli-has-2-vehicles-flying-campaign/", "date_download": "2020-10-01T00:35:16Z", "digest": "sha1:CIY346Z3NBGCMLDIWNUXMUKEM4PF35QW", "length": 33532, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 ; गडचिरोलीत ५६ वाहने उडवताहेत उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Gadchiroli has 2 vehicles flying in the campaign | Latest gadchiroli News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के ���ालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 ; गडचिरोलीत ५६ वाहने उडवताहेत उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा\nगडचिरोली विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून खुल्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पोस्टर, बॅनर, पॉम्प्लेट, टी-शर्ट, दुपट्टे आदी प्रचार साहित्य घेऊन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहनाने ग्रामीण भागातील गावे पिंजून काढत आहेत.\nMaharashtra Election 2019 ; गडचिरोलीत ५६ वाहने उडवताहेत उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा\nठळक मुद्देभाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक वाहने : १६ तासाहून अधिक वेळ धावताहेत रस्त्यावरून\nगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम गडचिरोली विधानसभा क्षेत्रात तापायला लागल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून प्रचारासाठी विविध साधनांचा वापर केला जात आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. गडचिरोली मतदार संघात भाजप, काँग्रेससह इतर पक्ष व सर्व उमेदवारांनी मिळून एकूण ५६ प्रचार वाहनांची अधिकृत परवानगी मिळविली आहे.\nगडचिरोली विधानसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. उमेदवारांना अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर दुसºया दिवशीपासून खुल्या प्रचारास सुरूवात झाली आहे. पोस्टर, बॅनर, पॉम्प्लेट, टी-शर्ट, दुपट्टे आदी प्रचार साहित्य घेऊन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहनाने ग्रामीण भागातील गावे पिंजून काढत आहेत. १२ ऑक्टोबरला शनिवारपर्यंत निवडणुकीतील सर्व उमेदवारांकडून मिळून एकूण ५६ वाहनांना निवडणूक विभागाने परवानगी दिली. यामध्ये भाजपचे उमेदवार डॉ.देवराव होळी यांच्या प्रचाराची १७ वाहने, काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते यांची १२ वाहने, संभाजी ब्रिगेडचे उमेदवार दिलीप मडावी यांनी ७ वाहनांना रितसर परवानगी घेतली. याशिवाय इतर पक्ष व अपक्षांनी काही वाहनांची परवानगी घेतली आहे.\nप्रचाराच्या वाहनांची अधिकृत परवानगी घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना चालक परवाना, आरसी बुक, वाहनांचा परवाना, चालकाचे आधारकार्ड आदी दस्तावेजासह उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आरटीओकडून या सर्व बाबीला मान्यता मिळाल्यानंतर त्याची शहानिशा निवडणूक विभागाकडून केली जाते. परिवहन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र आणल्यानंतर निवडणूक विभागाकडून संबंधित प्रचार वाहनांना रितसर परवानगी दिली जाते. या वाहनांचे भाडे, डिझेल व इतर खर्चांचा हिशेब निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.\nगडचिरोली विधानसभा मतदार संघात चामोर्शी, गडचिरोली व धानोरा या तीन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांची मिळून एकूण ५६ अधिकृत वाहने या तीन तालुक्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी धावत आहेत. यामध्ये स्कॉर्पिओ, टाटा-एस, सफारी, झायलो, पिकअप महिंद्रा, ऑटो, टाटा सुमो आदी वाहनांचा समावेश आहे. दररोज सकाळी ८ पासून रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १६ तास उमेदवारांची प्रचार वाहने रस्त्यावरून धावत आहेत.\n१९ ला सायंकाळी भोंगा बंद होणार\nउमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या गडचिरोली मतदार संघातील १६ उमेदवारांना ७ ऑक्टोबर रोजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ८ आॅक्टोबरला मंगळवारी विजयादशमी सण आला. त्यामुळे उमेदवारांनी ९ ऑक्टोबर बुधवारपासून वाहनांद्वारे खुल्या प्रचारास प्रारंभ केला. मात्र सुरूवातीचे दोन दिवस अपेक्षित सर्व वाहनांना आरटीओ व निवडणूक विभागाकडून परवानगी मिळाली नाही. १२ ऑक्टोबर शनिवारपर्यंत सर्व उमेदवारांच्या मिळून एकूण ५६ वाहनांना अधिकृत परवानगी देण्यात आली. १९ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजतानंतर उमेदवारांचा खुला प्रचार बंद होणार आहे. आता उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. कमी दिवसात अधिकाधिक गावे पिंजून काढण्यासाठी प्रचार वाहनांचाही वेग वाढवावा लागणार आहे.\nरस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होताहे टाईमपास\nगडचिरोली विधानसभा मतदार संघातील निम्म्या गावांना जाण्यासाठी रस्ते बऱ्यापैकी आहेत. मात्र धानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील बहुतांश गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. चामोर्शी तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. गडचिरोली तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे कमी वेळात अधिक गावांचा दौरा करण्यासाठी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांचा बराच वेळ जात आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रचार वाहनांची गतीही काही ठिकाणी मंदावत असल्याचे दिसून येते. परिणामी जुन्या स्वरूपाची प्रचार वाहने खड्ड्यांमुळे भंगार होत असल्याचे दिसून येत आहे.\nविनोबाजींची चळवळ अस्ताला, भूदानचे 34 गट महसूल नोंदीतून गायब\nMaharashtra Election 2019 ; मतदारांची उत्सुकता आणि प्रतीक्षा\nMaharashtra Election 2019 ; गडचिरोली-आरमोरीचा गड राखण्यात भाजपला यश, अहेरीत राष्ट्रवादीची मुसंडी, पराभवाचा वचपा काढला\nMaharashtra Election 2019 ; आरमोरीत भाजपतर्फे विजयी जल्लोष\nगडचिरोली निवडणूक निकाल; डॉ. होळी आणि गजबे यांची सरशी तर आत्राम यांना जनमताचा कौल\nMaharashtra Election 2019 ; निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली अनेक अडचणींवर मात\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\n५८ टक्के कोरोनारुग्ण सप्टेंबरमध्य��� बाधित\nअनेकांची जनता कर्फ्यूतून माघार\nजनता कर्फ्यूच्या सात दिवसात गडचिरोलीत २३४ रुग्णांची भर\nनागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी\nयेथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nयंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच\nविकासकाला ५ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nअभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो\n राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर��णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/08/Mumbai-BJP-Keshav-Upadhye-Commentary.html", "date_download": "2020-10-01T01:12:10Z", "digest": "sha1:NQN57I43X3L6AKXSUMAU54W4Z7B6HK5J", "length": 6878, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "रुग्णांना लुटणाऱ्या रुग्णालयांना चाप लावण्यात सरकार अपयशी", "raw_content": "\nरुग्णांना लुटणाऱ्या रुग्णालयांना चाप लावण्यात सरकार अपयशी\nभाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका\nमुंबई - ‘कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला’ असे वक्तव्य करून काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.\nमाजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी काँग्रेसच्या सोलापूरच्या बैठकीत ''चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्हचं येतात. अशी सगळी कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याची गरज नाहीये. त्कोविड पॉझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला. \" असे वक्तव्य केले आहे. एका जबाबदार व्यक्तीच्या तोंडून निघणाऱ्या या वक्तव्यावरून कोरोना चाचणी प्रक्रियेमध्ये काळबेरं आहे, सामान्य लोकांच्या जीवाशी कसा खेळ चालला आहे हे दिसून येतं, असे श्री. उपाध्ये यांनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी जर मातोश्रीबाहेर पडून ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली तर प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवर धाक राहिल. प्रत्यक्ष काम करण्याची गरज असते. प्रत्यक्ष कृती केल्याने ज्ञानात आणि अनुभवातही भर पडते हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.\nआधिच खासगी रूग्णालयांकडून, विलगीकरण केंद्राकडून रूग्णांकडून भरपूर पैसा उकळला जातो. रूग्णालयांत रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे, विलगीकरण केंद्रात महिला असुरक्षित आहेत, खासगी लॅबमध्ये रिपोर्टशी खोडसाळपणा होतोय अशात या सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी कुटु��बातल्या एका व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्या कुटुंबाला आर्थिक फटका तर बसतोच पण प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अशात चाचणी करायला आलेल्या व्यक्तीचे राहणीमान पाहून रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिला जात असेल तर सरकार आणि आरोग्य यंत्रणेने जनतेच्या जीवाचाच खेळ मांडला आहे असेच म्हणावे लागेल असे श्री. उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nफडणवीस - राऊत भेटीमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ‘संशयकल्लोळ’ \nकेवळ 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा \nएव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले\nवेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही : हायकोर्ट\nपुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2199-sang-sang-bholanath-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%3F-", "date_download": "2020-09-30T23:59:54Z", "digest": "sha1:QSQMIA2XDRVFYFW5YUMJT3XWVI5ICOZF", "length": 1968, "nlines": 40, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Sang Sang Bholanath / सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nSang Sang Bholanath / सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय\nसांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \nशाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल काय \nभोलानाथ दुपारी आई झोपेल काय \nलाडू हळूच घेताना आवाज होईल काय \nभोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा\nआठवडयातनं रविवार येतील का रे तीनदा\nभोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर\nपोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-asawari-kakade-marathi-article-2790", "date_download": "2020-10-01T01:30:40Z", "digest": "sha1:E74N63XYMDAGJKHIJXRQUVCB7X2FHHG4", "length": 13603, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Asawari Kakade Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nपं. नेहरूंमुळे परिचित झालेल्या या ओळींचे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे ‘कवितेच्या शोधात’ हे विजय पाडळकर यांनी लिहिलेले चरित्र राजहंस प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले. अतिशय मनस्वी आणि कलंदर वृत्तीचा हा कवी स्वतःतील क्षमतांचा शोध घेताना कवी म्हणून कसा घडत गेला याचे तपशीलवार वर्णन पाडळकर यांनी अगदी ओघवत्या शैलीत केले आहे. त्यासाठी केलेल्या अभ्यासाविषयी त्यांनी या पुस्तकाच्या मनोगतात सविस्तर लिहिले आहे. हे चरित्र लेखन करताना त्यांनी फ्रॉस्ट यांचे जीवन आणि कविता या विषयी मिळालेल्या मुबलक, परंतु परस्पर विरोधी असलेल्या सगळ्या माहितीचा प्रगल्भ जाणकारीने उपयोग करून घेतलेला आहे.\nहे चरित्र तीन भागात असून काव्यात्मक शीर्षके असलेल्या प्रकरणांमधून ते वाचकांच्या मनात भिनत जाते. वयाच्या चाळिशीपर्यंत धरसोड वृत्तीमुळे फ्रॉस्ट यांना संसार आणि कविता या दोन्ही आघाड्यांवर स्थैर्य लाभले नाही. त्यांनी काहीशा अस्थिर मनःस्थितीत अर्थार्जनाचे कोणतेही साधन नसताना, कोणी ओळखीचे नसताना आणि कोणतीही नेमकी योजना मनात नसताना पत्नी व चार मुलांना घेऊन इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी एलिनोर हिचा त्यांच्यातील सुप्त क्षमतांवर विश्वास होता आणि या धाडसी निर्णयाला तिचा पूर्ण पाठिंबा होता. इंग्लंडमध्ये कवितेला पोषक वातावरण होते. तिथेच त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याचे चांगले स्वागत झाले. कवी म्हणून प्रस्थापित होण्याला वेग आला. पाडळकर यांनी या वाटचालीचे वर्णन अगदी बारकाईने केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यावेळच्या घडामोडींचा तपशील वाचताना आपण त्या काळात जातो.\nया चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात ’Stopping by woods on a snowy evening’, ’Mending Wall’, ’Desigh’, ’Home Burrial’, ’The road not taken’... अशा काही महत्त्वाच्या कविता समरसून केलेल्या रसग्रहणासह पूर्ण रूपात वाचायला मिळतात. ‘खऱ्या वाचकाला चांगली कविता वाचताक्षणीच एक साक्षात्कारी जखम होते,’ याचा प्रत्यय ही रसग्रहणे वाचताना येतो. या संदर्भात ‘रानातल्या कविता’, ‘आशेची किरणे’ ही प्रकरणे महत्त्वाची आहेत. निर्मितीप्रक्रियेविषयी फ्रॉस्ट यांचे स्वतःचे स्वतंत्र चिंतन होते. ते त्यांच्या कवितेतूनही व्यक्त होत असे. कवितांसाठी बोलीभाषा आणि संभाषण यांचा वापर हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते. काव्यालंकार आणि काव्यात्मक शब्द यापासून त्या मुक्त होत्या. पण त्यामुळे त्या गद्य होतात, अशी टीकाही त्यांच्या कवितांवर झाली. त्यांच्या कवितांचे समर्थक हे ‘गद्य’ काव्याच्या पातळीवर कसे जाते हे दाखवून देत. साऊंड ऑफ सेन्स ही फ्रॉस्ट यांची कवितेसंदर्भातली आवडती संकल्पना होती. कवीला वेगळी ‘दृष्टी’ असते, तसे वेगळे ‘श्रवण’ही असते. शब्दांच्या नाद-सौंदर्याचा अर्थपूर्ण वापर हे श्रेष्ठ कवितेचे लक्षण आहे, असे त्यांचे मत होते.\n‘नॉर्थ ���फ बॉस्टन’ या कवितासंग्रहामुळे वेगळी आणि सशक्त कविता लिहिणारा कवी म्हणून फ्रॉस्ट यांचे कौतुक होऊ लागले. मोठ्या मान्यवर कवींबरोबर त्यांची तुलना होऊ लागली. एकामागून एक कवितासंग्रह प्रकाशित होऊ लागले, अनेक दर्जेदार अंकांमधून त्यावर भरभरून समीक्षा येऊ लागली. त्यांच्या कवितासंग्रहांची विक्रमी विक्री हे त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे चिन्ह होते. त्यांना चार वेळा पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि वेगवेगळ्या २६ विद्यापीठांकडून त्यांना डॉक्‍टरेट पदवी बहाल करण्यात आली. मात्र, कौटुंबिक पातळीवर पत्नीचा कॅन्सरने मृत्यू, मुलाची आत्महत्या, मुलींचे घटस्फोट अशा प्रचंड मनस्ताप देणाऱ्या अनेक घटना घडत होत्या. त्या काळात के. मॉरिसन या त्यांच्या सेक्रेटरीने त्यांना सर्व प्रकारचा आधार दिला.\nAnd I will forgive thy great big one on me’ असे म्हणत गरिबीचे, खडतर कष्टांचे आयुष्य अनुभवलेला हा कवी सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड देत सतत एका वैभवशाली अनिश्‍चिततेला सामोरे जात राहिला. फ्रॉस्ट यांच्या मृत्यूनंतर जगभरातल्या साहित्यप्रेमींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी या प्रसंगी केलेले गौरवपर भाषण अत्यंत भावोत्कट आणि अविस्मरणीय असे होते. रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्त करणारी त्यांच्याच कवितेची ’I had a lover’s quarrel with the world’ ही ओळ त्यांच्या थडग्यावर लिहिलेली आहे.\nइतकी समृद्ध सांगता लाभलेल्या, अनेक चढ-उतारांच्या संघर्षमय आयुष्याचा संपूर्ण आलेख असलेले हे चरित्र कविताप्रेमींनी आवर्जून वाचावे असे आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-nirmala-deshpande-marathi-article-1404", "date_download": "2020-10-01T01:36:45Z", "digest": "sha1:P3HKO65YE77CU7IAZO5KZO5EVCSQAF6Z", "length": 27431, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Nirmala Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nएखाद्या शुभ समारंभातील जेवणाची पंचपक्वानांची पंगत असो की रोजचं घरचं साधं जेवण असो, चटकदार लोणच्याशिवाय पानाची डावी बाजू सजत नाही. लोणच्याचं रंगरूप पाहूनच ते खाण्याची तीव्र इच्छा होतेच. लोणच्यामुळ��� जेवायला लज्जत तर येतेच. पण काही वेळा चटकदार लोणची भाजी नसेल तर वेळही भागवून नेतात. आपल्या देशात सगळ्या प्रांतात लोणची करतात. फक्त प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने उपलब्ध घटक पदार्थही वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक प्रांतातला लोणचे मसाला वेगळा लागतो. लोणच्याच्या मसाल्यात मुख्यतः लालभडक तिखट, मीठ, हळद, मोहरी, हिंग आणि तेल हे घटक पदार्थ सगळीकडे वापरतात. त्यांच प्रमाण त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या आवडीनुसार कमी जास्त असू शकते. पण या सर्व घटक पदार्थांचा एकत्र येणारा वास हीच तर लोणच्याची पहिली ओळख असते.\nगुजरातमध्ये लोणच्यात सुक्‍या मिरच्यांचा वापर अधिक होतो. तर उत्तरेकडे मिऱ्यांचं प्रमाण वाढते. तिथे लोणच्याच्या फोडणीसाठी मोहरीचे तेल वापरतात. तर दक्षिणेकडे तिळाचे किंवा खोबरेल तेल वापरतात. इतर ठिकाणी करडई अगर शेंगदाण्याचे तेल वापरले जाते. तेल कुठलंही असलं तरी लोणच्याला फोडणी अगदी थंड करूनच घालतात. लोणच्याच्या मसाल्यात काही ठिकाणी धने, जिरे, बडीशेप, लवंग, दालचिनी हे पदार्थही घातले जातात. सर्व प्रकारच्या लोणचे मसाल्यात पहिला क्रमांक लागतो तो कैरीच्या लोणच्याच्या मसाल्याचा. मसाला उत्तम झाला, बरणीची चांगली व्यवस्था केली तर लोणचे वर्षभर छान टिकते.\nस्वादिष्ट आणि वर्षभर टिकाऊ लोणच्यांसाठी\nलोणच्यासाठी फळ ताजे, घट्ट व त्या बहरातील असावे. कैरीच्या लोणच्यासाठी कैऱ्या बिनरेषांच्या, घट्ट, कडक, डागविरहीत, आंबट चवीच्या, धुळविरहीत, चिरा नसलेल्या, छान बाठा धरलेल्या, हिरव्यागार असाव्यात. चिक असलेल्या कैऱ्या घेऊ नयेत.\nलोणच्यासाठी वापरावयाचे मीठ नेहमी हलक्‍या व मंद आचेवर भाजून थंड करून मगच लोणच्यासाठी वापरावे.\nमोहरीची डाळ, मेथ्या, लाल सुक्‍या मिरच्या उन्हात छान तापवून घ्याव्यात. मेथ्या थोड्या तेलात खमंग तळून त्यांची बारीक पूड करावी. मोहरीची डाळही थोडीशी भाजून तिचीही पूड करावी.\nलोणच्यासाठी वापरावयाचा हिंग चांगल्या प्रतीचा असावा.\nलोणच्यासाठी फोडणी करताना मोहरी व हिंग घालून ती छान खमंग करावी.\nलोणचे बनवायचे सर्व साहित्य म्हणजे विळी, ताट, छोटा टॉवेल सगळं स्वच्छ व कोरडे असावे.\nलोणच्याच्या मसाल्याचे तिखट तयार करण्यासाठी संकेश्‍वरी व रेशीमपट्टी मिरच्या निम्म्या निम्म्या घ्याव्यात. त्या कडक उन्हात वाळ���ून, देठ काढून त्यांची बारीक पूड करून चाळून घ्यावी.\nलोणचे तयार झाल्यावर ते भरण्यासाठी चिनी मातीच्या बरण्या वापराव्यात. चिनी माती उष्णतेची मंद वाहक आहे. शिवाय ही बरणी जाड असल्याने सूर्यप्रकाश आज जात नाही. त्यामुळे शक्‍यतो चिनी मातीच्या स्वच्छ धुवून, उन्हात खडखडीत वाळवलेल्या बरणीतच लोणचे भरावे. झाकण लावावे व वरून स्वच्छ धुवून कडक उन्हात चांगला वाळवलेला पांढरा कापडाचा तुकडा दादरा बांधावा.\nलोणचे भरून फोडी खाली दाबाव्यात. म्हणजे हवेच्या पोकळ्या राहत नाहीत. अधून मधून मुरेपर्यंत डावाने फोडी खालीवर कराव्यात. म्हणजे सगळ्या फोडी खारात छान मुरतील. हा डावही स्वच्छ व पूर्ण कोरडा असावा.\nलोणच्यात घालण्याचा मसाला तयार बाजारी असेल तर तोही थोड्या तेलावर मंद गॅसवर थोडासा भाजून घ्यावा. मीठसुद्धा थोडे भाजावे.\nलोणचे भरण्यापूर्वी बरणीला हिंग पावडर चोळावी. अगर हिंगाची धुरी देऊन बरणी बंद करावी. लोणचे भरण्यापूर्वी थोडा वेळ उघडून ठेवावी.\nफोडणी पूर्ण गार करूनच ती फोडींच्यावर तेलाचा चांगला थर येईल इतकी घालावी. तेलामुळे लोणचे टिकायलाही मदत होते.\nलोणच्यात हळद घालताना म्हणजे मसाला तयार करताना तेल गरम करून गॅस बंद करावा व तेलाचा ताव कमी झाल्यावर त्यात हळद परतावी. जंतुनाशक, रक्त शुद्ध करणाऱ्या संरक्षक हळदीचा वापर लोणच्यात करतातच.\nलोणच्याच्या बरण्या बंद कपाटात ठेवू नयेत. वाऱ्यावर ठेवाव्यात. म्हणजे लोणचे खराब होत नाही. पूर्वी लोणच्याच्या बरण्या ठेवायला कोनाडे असत.\nएकूणच वर्षभराच्या टिकाऊ लोणच्यासाठी खबरदारी म्हणजे लोणचे करताना कुठेही दमटपणा, ओलसरपणा चालत नाही. खडखडीत उन्हात वाळलेले मसाल्याचे सामान, बरणी, दादरा व लोणच्याच्या घटक पदार्थांचे योग्य प्रमाण या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर आपले लोणचे वर्षभर अगदी छान टिकते.\nकैरीचे वर्षभराचे लोणचे साधारणपणे एक दोन जोराचे पाऊस येऊन गेल्यावर साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात घालण्याची पद्धत आहे. तोपर्यंत तात्पुरती लोणची सुरू असतात.\nसाहित्य : एक किलो कैरी, वाटीभर मोहरीची डाळ, दीड वाटी मीठ, अर्धी वाटी लाल तिखट, पाव वाटी हळद, चार चमचे हिंगपूड, दोन चमचे मेथ्या, पाव किलो तेल.\nकृती : भाजलेले लाल तिखट, तेलात तळलेले मेथ्या, हिंगाची बारीक पूड, मोहरीची भाजून कुटलेली पूड एकत्र करून उरलेल्या तेलात मोहरी, हळद घालून फोडणी करावी. अर्धी थंड फोडणी व थोडे मीठ एकत्र करून कैरीच्या केलेल्या फोडींना चोळावे. मसाला, उरलेले मीठ व कैरीच्या फोडी एकत्र करून लोणचे बरणीत भरावे व वरून थंड झालेली फोडणी घालावी.\nसाहित्य : बाठ न धरलेल्या बाळकैऱ्या एक किलो, मेथी दाणे १०० ग्रॅम, मीठ एक वाटी, तिखट चवीप्रमाणे, तेल सव्वा वाटी, २ सुक्‍या लाल मिरच्या, पाव वाट मोहरी, पाव टी स्पून हिंग, १ टीस्पून हळद.\nकृती : रात्री कोरड्या स्वच्छ स्टीलच्या थाळ्यात मधोमध हिंग ठेवावा. त्याभोवती मोहरी लावावी. मेथीची थोड्या तेलावर तळून केलेली पूड त्याच्या भोवती लावावी. त्यानंतर त्याच्याभोवती तिखट व मीठ लावावे. कढईत पाव कप तेल कडकडीत तापवावे. त्यात सुक्‍या लाल मिरच्या टाकून तळाव्यात व लगेच हिंगावर तेलासहित घालाव्यात व लगेच झाकण टाकावे. १५-२० झाकण काढून मसाला कालवावा व परत झाकून ठेवावा. नंतर प्रत्येक कैरी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करावी. देठाच्या विरुद्ध बाजूने कापून आतली कोय अलगद काढून टाकावी. प्रत्येक कैरीच्या आत थोडे थोडे मीठ चोळून कैऱ्या झाकून ठेवाव्यात. सकाळी कैऱ्यांना सुटलेले पाणी काढून घेऊन कैऱ्या सावलीत वाळत ठेवाव्यात. रात्रीच थोड्या तेलाची मोहरी, हळद हिंगाची फोडणी करून ठेवावी. सकाळी सुकलेल्या प्रत्येक कैरीत तयार मसाला भरून ती थंड झालेल्या फोडणीत बुडवावी. स्वच्छ व कोरड्या बरणीत या कैऱ्या ठेवून घट्ट झाकण लावावे. दुसऱ्या दिवशी त्यावर उरलेली फोडणी घालावी. व घट्ट झाकण लावावे. लोणचे मुरेपर्यंत चार पाच दिवसांनी लोणचे हलवावे. लोणच्यावर निदान एक इंचाचा थर येईल इतके गरम करून गार केलेले तेल घालावे.\nकैरीचे गोड लोणचे (गुजराथी)\nसाहित्य : दीड किलो कैऱ्या, वाटीभर लाल तिखट, अर्धी वाटी मेथी, अर्धी वाटी धने, अर्धी वाटी मोहरीची डाळ, चार चमचे हिंग, चार चमचे बडीशेप, पाव किलो गूळ, पाव किलो मीठ, पाव किलो तेल.\nकृती : मेथी, धने, हिंग, बडीशेप हे सर्व पदार्थ कढीत थोडे तेल घालून मंद गॅसवर परतून घ्यावे. त्याची बारीक पूड करावी. तिखटसुद्धा थोड्या तेलावर परतावे. कैरीच्या छोट्या फोडी करून हळद, मीठ लावावे. दुसऱ्या दिवशी त्याला सुटलेले पाणी काढून फोडी कापडावर सुकवाव्यात. मोहरीची डाळ कुटून त्यात तेल, मीठ, गूळ, कुटलेला मसाला, लाल तिखट हे सर्व एकत्र करावे. त्यात फोडी कालवून बरणीत घट्ट दाबून भराव्यात. उरलेल्या तेलाची फोडणी करून थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी लोणच्यावर घालावी.\nसाहित्य : कैरीच्या चार कप (यासाठी कैऱ्या बाठ्या सुद्धा घेतल्या तरी चालतील. मात्र कोयीच्या गराचा छोटा तुकडाही त्यात जाता कामा नये.) लाल सुक्‍या मिरच्या वाळवून केलेले तिखट पाव कप, हिंगपूड अर्धा टेबलस्पून, हळद अर्धा टेबलस्पून, तेल अर्धा कप, अर्धा चमचा मोहरी, उन्हात तापलेले मीठ पाव करम, मोहरीची डाळ अडीच टीस्पून, मेथीदाणे १ टीस्पून.\nकृती : परातीत फोडी घेऊन त्यांना थोडे मीठ व हळद चोळून ठेवावी. मंद गॅसवर मीठ गुलाबीसर भाजून घ्यावे. थोड्या तेलात १ टीस्पून मेथी खमंग तळून तिची बारीक पूड करावी. थोड्या तेलात हिंगपूड तळून घ्यावी. ती काढून उरल्या तेलात हळद व तिखट परतावे. मोहरीची डाळ कोरडीच भाजून घ्यावी. हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर एकत्र करून मसाला बनवावा. चार पाच तासानंतर कैऱ्यांना पाणी सुटलेले असेल ते काढून उकळून निम्मे करावे. ते थंड झाल्यावर त्यात तयार कोरडा मसाला घालन कालवावे. मग त्यात कैरीच्या फोडी घालून कालवावे. स्वच्छ व कोरड्या बरणीला आत थोडे मीठ किंवा मसाला चोळून ठेवावा व तयार लोणचे बरणीत घट्ट दाबून भरावे व बरणीला झाकण लावावे. दुसऱ्या दिवशी लोणचे हलवावे. व थंड केलेली लोणच्याच्यावर एक इंच एवढी फोडणी घालावी व घट्ट झाकण लावून बरणीला दादरा बांधावा. लोणच्याची बरणी कपाटात न ठेवता वाऱ्यावर ठेवावी. नंतर लोणचे मुरेपर्यंत २-३ दिवसांनी लोणचे स्वच्छ व कोरड्या डावाने हलवावे. लोणचे मुरायला अंदाजे १५ दिवस लागतात. हे लोणचे वर्षभर उत्तम टिकते.\nसाहित्य : अर्धा किलो घट्ट ताज्या कैऱ्या, ५० ग्रॅम मीठ, पाव कप मोहरीचे अगर कुठलेही खाद्य तेल, चमचाभर मेथी, २ चमचे बडीशेप, ७-८ काळे मिरे, २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, २ तमालपत्र, अर्धा चमचा कलौंजी, अर्धा चमचा व्हिनेगर, ४ चमचे गूळ.\nकृती : कैरीची साल काढून छोट्या फोडी कराव्यात. थोडे मीठ लावून दोन तास ठेवाव्यात. पाणी सुटेल. त्यातून फोडी काढून कापडावर टाकून कोरड्या कराव्यात. चिरलेला गूळ व व्हिनेगर एकत्र करावा. मेथी तळून पावडर करावी. मिऱ्यांची व भाजलेल्या बडीशेपची जाडसर पावडर करावी. मग मेथीपूड, मिरेपूड, बडीशेप एकत्र करावी. हळद व तिखट, कलेजी थोड्या तेलावर परतून घ्यावी. हे चवदार लोणचे खायला घ्यावे.\nसाहित्य : अर्धा किलो कैऱ्या, पाव किलो गूळ, चार लाल सुक्‍या मिरच्या, ���ोन चमचे मीठ, दोन चमचे मेथ्या, अर्धी वाची तेल, चमचाभर हळद, मोहरी, हिंग, चमचाभर कैरी लोणचे मसाला.\nकृती : कैरीची साल काढून थोड्या मोठ्या फोडी कराव्यात. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळदीची खमंग फोडणी करावी. लाल मिरच्या घालाव्यात. फोडणीत मेथी घालावी. तळल्यावर कैरीच्या फोडी घालाव्यात. लोणचे मसाला मंद गॅसवर जरा १ मिनीट परतावे. थोडे गरम पाणी घालून शिजत ठेवावे. मीठ घालावे. शिजत आल्यावर गूळ घालावा. थोडे शिजवून गॅस बंद करावा.\nसाहित्य व कृती : कैरी चिरून किंवा किसून घेतल्यावर कैरीला थोडं गर राहतोच. अशा ३-४ कोयी, एक जरा गरदार कैरी, थोडे पाणी घालून कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. गरदार कोयीचा कुस्करून गर काढून घ्यावा. कढईत दोन चमचे तेल घालावे. मोहरी, हिंग, हळदीची खमंग फोडणी करावी. त्यात चमचाभर कैरी लोणचे मसाला, काढलेला गर, उकडलेल्या कोयी, मीठ घालून हलवावे. गरम पाणी घालावे. डावाने मंद गॅसवर फजिता शिजत ठेवावा. शिजत आल्यावर अंदाजाने गूळ घालावा. शिजल्यावर गॅस बंद करावा. हा फजिता आंबट गोड चवीचा खूप छान लागतो. रसदार असतो व कोयीसुद्दा चोखून खाता येतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2020-10-01T02:52:19Z", "digest": "sha1:MSAXZDN4O46TF4MY7NLEWSHHSB2HJLAE", "length": 2971, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १२१० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे - १२०० चे - १२१० चे - १२२० चे - १२३० चे\nवर्षे: १२०७ - १२०८ - १२०९ - १२१० - १२११ - १२१२ - १२१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे ५ - तिसरा आफोन्सो, पोर्तुगालचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१८ रोजी ०२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गो��नीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/tag/milk/", "date_download": "2020-10-01T00:39:29Z", "digest": "sha1:RIDL2MBADPK5AW7BZRF2TV2DG4RWLI6S", "length": 8278, "nlines": 178, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "Milk Archives | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\nलॉकडाऊनमध्ये अनुदानाच्या चिंतेत 16 शिक्षकांची आत्महत्या\nशिरपूर नगरपालिका बांधकाम सभापतींचा अपघाती मृत्यू\nदिलासादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट\nटायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस\nकामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा अन् अपघात नव्हेे रेल्वे विभागाचे होते मॉकड्रील\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nमुंबईकरांच्या मदतीला धावला जळगावचा दूध संघ\nचेतन साखरे (जळगाव) - पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुंबईत दूधाची टंचाई निर्माण झाली असून, या अडचणीच्या प्रसंगी जळगावचा दूध संघ मुंबईकरांच्या ...\nदूध खरेदीच्या दरात तीन रूपयांनी वाढ\nमुंबई : शेतकऱ्यांच्या संपावेळी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून विकत घेण्याच्या दुधाचे दर प्रतीलीटरसाठी तीन रूपयांनी वाढविले आहेत. ही वाढ ...\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\nसामुहिक शौचालय अभियानात जिल्हा देशात तिसरा\nगौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त\nगडकरींचा कोरोनावर विजय; ठणठणीत होऊन परतले\nहाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना फाशी द्या; जळगावात आंदोलन\n“आमच्यावरील कलंक पुसला गेला”: निकालानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/music/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-01T01:27:46Z", "digest": "sha1:SPI26G5D6BECDGALRGXG54S6OUR732ZC", "length": 10454, "nlines": 69, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "सुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच ) | Nitin Prakashan total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nHome / Shop / MUSIC / सुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )\nसुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )\nबाबूजींची नोटेशनसह गाणी – बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.\nनोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी – ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.\nनोटेशनसह आवडती गाणी – अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा 46 निवडक गीतांचा हा संच रसिकांना नक्कीच भावेल.\nनोटेशनसह भावगीते –प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय 51 भावगीत��� नोटेशनसह या पुस्तकात दिली आहेत.\nवरील पुस्तकामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे.\nगाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकांमध्ये दिली आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी ही पुस्तके अतिशय मोलाची आहेत. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हा पुस्तकांचा संच म्हणजे संगीताचे भांडार आहे.\n570 रुपयांचा 4 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 462 रुपयांत\nसुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच ) quantity\nबाबूजींची नोटेशनसह गाणी – बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.\nनोटेशनसह सुधीर फडके यांची सुमधुर गाणी – ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे.\nनोटेशनसह आवडती गाणी – अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा 46 निवडक गीतांचा हा संच रसिकांना नक्कीच भावेल.\nनोटेशनसह भावगीते –प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय 51 भावगीते नोटेशनसह या पुस्तकात दिली आहेत.\nवरील पुस्तकामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे.\nगाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकांमध्ये दिली आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणा��्यांसाठी ही पुस्तके अतिशय मोलाची आहेत. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हा पुस्तकांचा संच म्हणजे संगीताचे भांडार आहे.\n570 रुपयांचा 4 पुस्तकांचा हा संच आता मिळवा फक्त 462 रुपयांत \nBe the first to review “सुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )” Cancel reply\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corona-princess-diamond-diary", "date_download": "2020-10-01T02:24:02Z", "digest": "sha1:IX5XIKSHFLCO2ARYXUGC4EWLKOI23357", "length": 17337, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविद-१९’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविद-१९’\nमर्यादित क्षेत्रफळ, मर्यादित लोकसंख्या आणि बाह्य घटकांशी सहज तोडता येणारा संपर्क यामुळे ‘प्रिन्सेस डायमंड’ क्रूझवरील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास अधिक नेमकेपणे करणे शक्य झाले.\n‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविद-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे.\nपण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर अशा विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करताना अनेकविध घटकांमुळे कार्यकारणभाव, निष्कर्ष यात अनेक अडचणी येतात. लोकसंख्येच्या विस्तारामुळे प्रत्येक व्यक्तीबाबत निरीक्षणे नोंदवत जाणे जिकीरीचे होते. याशिवाय अभ्यासक्षेत्र जरी आखून घेतले तरी त्या सीमेबाहेरील अनेक घटकांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम अनुभव आणि निरीक्षणांवर पडत असतात. अशावेळी मर्यादित क्षेत्रफळ, मर्यादित लोकसंख्या आणि बाह्य घटकांश�� सहज तोडता येणारा संपर्क यामुळे या क्रूझवरील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास अधिक नेमकेपणे करणे शक्य झाले. यातून या विषाणूच्या प्रसाराचा वेग, त्याला अनुकूल घटक, त्याची मारकक्षमता यांचा वेध घेणे शक्य झाले. याच्या आधारे भविष्यातील प्रसाराचा अंदाज घेणे शक्य झाले.\nहजारेक कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू घेऊन ही क्रूझ प्रवास करत होती. १ फेब्रुवारी रोजी या क्रूझवरील एक उतारु हॉंगकॉंग येथे उतरला. त्याला कोविद-१९ ची लागण झाल्याचे दिसून आल्यावर क्रूझला ताबडतोब संदेश पाठवून सावध करण्यात आले. ३ फेब्रुवारीला जपानमधील बंदरात ती पोचताच तिला ’क्वारंटाईन’ घोषित करून त्यातील व्यक्तींची तपासणी सुरू केली असतात तब्बल ७०० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याक्षणी चीनपाठोपाठ सर्वाधिक लागण झालेली ती जागा होती. अन्य देशांतून आता कुठे या विषाणूच्या प्रसाराची सुरूवात होत होती. प्रिन्सेसच्या बाबतीत हे उघडकीस आल्यानंतर समुद्रात प्रवास करत असलेल्या अन्य क्रूझनाही संदेश देण्यात आले. पुढे सुमारे २५ क्रूझवर कोविद-१९ पोचला असल्याचे दिसून आले. या क्रूझमधून विविध बंदरांवर पोचलेल्या उतारुंनी तो आपल्यासोबत त्या त्या देशात नेला.\nजपानी वैद्यकीय अधिकार्‍यांनी या क्रूझवरील उतारूंची कसून तपासणी केली. यात आधीच लागण झालेले ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली. काहींची एकाहून अधिक वेळा तपासणी करण्यात आली. संख्याशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर संपूर्ण लोकसंख्येची अशी तपासणी करण्याची, त्यांच्यावर निरीक्षणे नोंदवण्याची दुर्मिळ संधी या वैद्यकीय अभ्यासकांना मिळाली. यात त्या रुग्णांची केस-हिस्टरी, जीवनपद्धती वगैरे अधिकचे संभाव्य परिणामकारक घटकही नोंदवून ठेवता आले. यातून अभ्यासाची दिशा अधिकाधिक काटेकोर करणे शक्य झाले.\nया अभ्यासाआधारे ’युरोसव्हिलन्स’ने तयार केलेल्या रिपोर्टनुसार लागण झालेल्यांपैकी तब्बल १८% लोकांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे आढळून आली नव्हती. म्हणजे हे लोक जर एखाद्या देशात राहात असते, तर ते इतर लोकांत मिसळून त्यांना संसर्ग देणारे वाहक म्हणून काम करणारे ठरले असते. इतकेच नव्हे तर या क्रूझवर मुख्यत: सुटीचा आनंद लुटायला आलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्यामध्ये अशी लक्षणे दिसून येण्याची शक्यता अधिक होती. याचा अर्थ स���्वसामान्य समाजात, जिथे मध्यमवयीन, तरुण आणि मुले यांचे प्रमाण क्रूझहून अधिक असते, तिथे अशा वाहकांचे प्रमाण कितीतरी अधिक असणार याचा अंदाज अभ्यासकांना आला. यामुळे धोक्याचा इशारा देऊन सामाजिक विलगीकरण अपरिहार्य करण्यात आले. ५ फेब्रुवारीपासून सर्व उतारुंना दोन आठवड्यांसाठी आपापल्या केबिनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली. एरवी रोज सरासरी सात माणसांच्या संपर्कात येणारी व्यक्ती आता सरासरी एकाहून कमी व्यक्तीला भेटत असल्याने संसर्गाची शक्यता बरीच कमी झाली.\nयाच निरीक्षणांच्या आधारे पुढे केलेल्या अभ्यासातून या विषाणूबाधित लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ३.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. चीनमध्ये प्रत्यक्षात हा दर १.१% इतका नोंदवला गेला आहे. अंदाजाहून कमी दिसण्याची एकाहून अधिक कारणे असावीत. पहिले म्हणजे चीनसारख्या एकाधिकारशाही असलेल्या देशात कटू निर्णय घेणे आणि अंमलात आणणे तुलनेने सोपे असते. दुसरे चीनचा इतिहास पाहता हा मृत्युदर बराच अधिक असण्याची शक्यता आहे, परंतु अधिकृत पातळीवर तो कमी सांगितला गेला असेल. तिसरे म्हणजे प्रिन्सेसच्या उतारुंच्या तपासणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रुग्णांचे आणि विलगीकरणाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे केले गेले असू शकेल.\nपण यात एक मेख आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये तपासलेल्या रुग्णसंख्येच्या आधारे हे गुणोत्तर जाहीर केले आहे. यात तपासणी न होताच मृत्यू पावलेल्यांची संख्या जमेस धरलेली नाही. शिवाय प्रत्यक्षात लागण झालेले, पण तपासणी न झालेले आणि अजूनही वाहक असणार्‍यांच्या संख्येचा यात अंतर्भाव नाही. त्यामुळे त्या आधारे आजच्या मृत्यूंचे गुणोत्तर आणखी कमी दिसणार असले तरी भविष्यात या वाहकांमुळे हा विषाणू आपले हातपाय पुन्हा पसरु शकणार आहे.\nजी गोष्ट चीनच्या आकडेवारीबाबत तीच प्रिन्सेसवरील अभ्यासांतून काढलेल्या निष्कर्षांबाबत. संख्याशास्त्रीय अभ्यास तुम्हाला निरीक्षणांतून निष्कर्ष काढण्यास मदत करतात. ते कितपत उपयुक्त असतील त्याचा अंदाजही देतात. त्यापुढे माणसाचे काम सुरू होते. तुम्ही आम्ही ते किती सुज्ञपणे आणि किती कार्यक्षमपणे हाताळतो त्यावर पुढचे यशापयश अवलंबून असते.\n(स्मृती मल्लपती यांच्या ’नेचर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ’What the cruise-ship outbreaks reveal about COVID-19′ या लेखाच्या आधारे.)\nकोरोना : अमेरिकेत सर्वाधिक रूग्ण, इटलीत ९१९ मृत्यू\nसीतारामन यांच्या पॅकेजमध्ये शेतकरी व मनरेगाला ठेंगा\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/no-leagal-backing-uttar-pradesh-protest-property", "date_download": "2020-10-01T01:23:29Z", "digest": "sha1:72RDV4KSCATXC6UA62JSEVOU4O4PCZJV", "length": 16938, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "उ. प्रदेश पोलिसांच्या नोटीसा बेकायदा – विधिज्ञांचे मत - द वायर मराठी", "raw_content": "\nउ. प्रदेश पोलिसांच्या नोटीसा बेकायदा – विधिज्ञांचे मत\nवकील अमन लेखी उ. प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत असले तरी बहुसंख्य विधिज्ञ, पोलिसांची कारवाई बेकायदा असल्याचे सांगतात.\nनवी दिल्ली : सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्याचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसताना ज्या प्रकारे उ. प्रदेश सरकारने शेकडो व्यक्तींना नोटीसा पाठवल्या आहेत त्यावर विधिज्ञांच्या वर्तुळात मोठ्या प्रमाणावर मतमतांतरे दिसून येत आहे. बहुसंख्य वकिलांचे असे म्हणणे आहे की, सरकार स्वत:चा कायद्याचे उल्लंघन करत आहे.\nदोन दिवसांपासून उ. प्रदेश पोलिसांकडून रामपूर, संभल, बिजनौर व गोरखपूरमधील सुमारे १५० जणांना सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याचा ठपका ठेवत ५० लाख रु.ची नुकसान भरपाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटीसा ज्या व्यक्ती दगडफेक किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना पोलिसांच्या व्हिडिओ फुटेजमध्ये व छायाचित्रांमध्ये सापडले आहेत त्यांना पाठवल्याचे रामपूरचे जिल्हाधिकारी अंजनेय कुमार सिंग यांचे म्हणणे आहे. या सर्वांना एका आठवड्यात उत्तर देण्याचीही मुदत देण्यात आली आहे. पण अशा नोटीसा पोलिस पाठवू शकतात का यावर विविध वकिलांनी द वायरशी बोलताना आपली मते व्यक्त केली.\nसर्वोच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांच्या मते, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सरकारला संबंधित व्यक्तीची मालमत्ता ताब्यात घेण्याचे अधिकार असतात. त्यामुळे उ. प्रदेश सरकारचे हे प्रयत्न संशय निर्माण करणारे वाटतात व त्यांना न्यायालयात आव्हान देता येते. उ. प्रदेश सरकारचे हे प्रयत्न आंदोलनातील तीव्रता कमी करण्यासाठी असावेत.\nसी. यू. सिंग या ज्येष्ठ वकिलांच्या मते, उ. प्रदेश सरकारचा हा निर्णयच मुळात बेकायदा आहे. हा निर्णय घटनाबाह्य तर आहेच पण असा काही कायदाच अस्तित्वात नाही. स्वत: लावलेल्या आरोपांची चौकशी न करता त्याला आरोपी घोषित करण्याचा हा प्रयत्न असून उ. प्रदेशातील हिंसाचार हा पोलिस व अन्य घटकांकडूनही झालेला आहे त्यावर प्रशासनाची काहीच भूमिका नाही, असे सिंग यांचे म्हणणे आहे. उ. प्रदेश पोलिस कशा पद्धतीने स्वत:च सार्वजनिक व खासगी मालमत्तेची नासधूस करत आहेत याचे व्हिडिओ यूट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. असे असताना सामान्य जनतेकडून त्यांच्यावरील आरोप सिद्ध न होताच वसुली करणे हे घटनाबाह्य व बेकायदा आहे.\nसी. यू. सिंग यांनी उ. प्रदेश पोलिसांनी हिंसाचाराची चौकशी केली आहे का असाही सवाल उपस्थित केला आहे. चौकशी समिती नाही, त्याचा अहवाल नाही. असे असताना स्वत: पोलिस न्यायाधीशाची भूमिका कशी घेऊ शकतात एका समुदायाला टार्गेट करण्याचे हे प्रयत्न असून त्याला दोषी ठरवण्याचे हे प्रयत्न असल्याचे सी.यू. सिंग यांचे म्हणणे आहे.\n‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने उफाळेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका आली होती. या याचिकेवर मत देताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दंगलीला उद्युक्त करणारे दोषी आढळल्यास ते शिक्षेस पात्र ठरू शकतात. जमावाचे चेहरे पाहून त्यांना दोषी धरता येत नाही, असे म्हटले होते.\nआणखी एक ज्येष्ठ विधिज्ञ मेहमूद प्रचा म्हणतात, संघपरिवार व भाजपला हा देशाची राज्यघटना व कायद्याचे राज्य नष्ट करायचे आहे व त्यादृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. या देशाच्या कायद्यात दोषी आढळल्याशिवाय कुणाचीही मालमत्ता सरकारला ताब्यात घेण्याचे अधिकार नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून दंगल करणाऱ्यांना अटक केली असा पोलिसांचा दावा आहे. पण हे फुटेज खरे आहे याला काय पुरावा खोटे फुटेजही असू शकते. उलट उ. प्रदेशात अनेक ठिकाणी पोलिसच हिंसाचार करताना दिसत होते. ते खासगी व सार्वजनिक मालमत्तांची नासधुस करत होते. मुझफ्फरनगरमध्ये दंगलखोरांमध्ये आरएसएस व भाजपचे लोक सामील असल्याची छायाचित्रे आहेत. हे लोक जाळपोळ करताना दिसत होते. पण या लोकांची नावे उ. प्रदेश सरकारने जाहीर केलेली नाहीत. उलट सरकार कायद्याचे राज्य लागू करायचे असा दावा करत कायद्याचेच सरळ सरळ उल्लंघन करताना दिसत आहे. कायद्याचे राज्य म्हणजे न्याय्य असतो. कुणावरही आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना दोषी धरता येत नाही असे कायदा सांगतो. उ. प्रदेश सरकार स्वत:च त्याविरोधात काम करत आहे, असे मेहमूद प्रचा म्हणतात.\nउ. प्रदेश सरकारवर एकीकडे टीका सुरू असताना काही वकिलांनी मात्र सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अमन लेखी यांच्या मते, ‘समाजकंटक जेव्हा कायदा हातात घेतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. भारतात अशा दंगली, हिंसाचार नवा नाही. या देशात दंगलीत सामील झालेल्यांना कोणतीही शिक्षा दिली जात नाही. इथे प्रश्न उ. प्रदेश सरकारचा निर्णय सैद्धांतिक दृष्ट्या योग्य आहे की नाही हा आहे. कायदा जे काही गैर चालले आहे त्याचा प्रतिबंध करण्यास सांगतो. सरकारला शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. दंगल झाल्यास ती शांत करणे व त्यासाठी कडक उपाययोजना करणे हे काम समाजाच्यावतीने सरकार करत असते.’\nलेखी असेही स्पष्ट करतात सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार दंगलखोरांकडून नुकसान भरपाई मागू शकते. सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधित कायदा (१९८४)मध्ये दुरुस्त्या करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. अरिजित पसायत यांच्या नेतृत्वाखाली माजी न्या. के. टी. थॉमस व ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांची समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात दंगलीत झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला होता. न्यायालयाने असेही म्हटले होते की दंगल आटोक्यात आणण्यासाठी सरकार अशी पावले उचलू शकते. त्यामुळे उ. प्रदेश सरकार जे काही करत आहे त्याला भारतीय दंडसंहितेतील कलम ३५७ व ३५७(अ) नुसार न्यायालयीन निर्णयाचा आधार आहे. व्यापक जनमतही याच बाजूचे आहे. जर हिंसाचारात पोलिस सामील असतील तर त्यांना शिक्षा दिली जाणार नाही ही बाजू न्यायालयात टिकू शकत नाही. सरकारही असे सांगू शकत नाही. पोलिसांनाही तो कायदा लागू होतो पण पोलिसही हिंसाचार करतात म्हणून दंगलखोरांचाही हिंसाचार मान्य करत�� येणार नाही.\nमोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/elphinston-accident-complete-year-there-problem-bridge/", "date_download": "2020-10-01T01:49:21Z", "digest": "sha1:T663L3DV5UFXUFN7NL7FX4IABNRS44O3", "length": 28291, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम - Marathi News | The Elphinston accident is complete year, but there is a problem with bridge | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nएल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम\nगेल्या वर्षी २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते, तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त\nएल्फिन्स्टन दुर्घटनेला वर्ष पूर्ण, पण पुलांबाबतच्या समस्या कायम\nमुंबई : प्रभादेवी (एल्फिन्स्टन) रेल्वे स्थानक दुर्घटनेतील मृतांना शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व इतरांनी आदरांजली वाहिली. वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांमधील पुलांबाबतच्या समस्या कायम असल्याचेच चित्र आहे.\nगेल्या वर्षी २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते, तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसच्या सचिन सावंतसह कार्यकर्त्यांनी मध्यरात्री आदरांजली वाहिली, तर शेवाळे यांनी शनिवारी सकाळी आदरांजली अर्पण केली. या चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का मिळालेली नाही, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील ४० हून अधिक पुलांची डागडुजी करण्याबाबत राज्य शासनाने यासाठी नेमलेल्या विशेष समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, याकडे शेवाळे यांनी लक्ष वेधले. या दुर्घटनेला वर्ष उलटूनही मुंबईतील इतर रेल्वे पुलांबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. २०१४ पासून दुर्घटनाग्रस्त पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने ही दुर्घटना घडल्य��चा आरोप त्यांनी केला. एवढी मोठी दुर्घटना घडूनही सरकार अजूनही असंवेदनशील व नकारात्मक, उदासीन असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतर नोकरी देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे, हा सरकारच्या असंवेदनशीलतेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nराज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा\nCoronavirus : वरिष्ठांच्या मनमानीमुळे पोलिसांना कोरोनाचा वाढता धोका\nविमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण\nरेल्वे प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन\nहलगर्जीपणा करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई करा\nवांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nमराठा समाजास ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यास स्थगिती\nबेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या \nराज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा\nमुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील सक्रिय रुग्णांत घट\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फो���ोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/only-few-hours-left-participate-kon-honar-karodpati/", "date_download": "2020-10-01T00:11:32Z", "digest": "sha1:KIQQDFMQWV6OSAYOVOYNLHE6O4DW5JAG", "length": 28078, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक - Marathi News | Only a few hours left to participate in 'Kon Honar Karodpati' | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nसोळा ‘मपोसे’ बनले आयपीएस अधिकारी\nआता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार\nकोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक\nआजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिल���ज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हज���र ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nAll post in लाइव न्यूज़\n‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक\nसोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे.\n‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक\nसोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ‘रजिस्ट्रेशन्स’. हॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आयुष्य बदलवून टाकण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असलेली रजिस्ट्रेशन्स प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु झाली आहे.\n११ मार्च ते २० मार्च या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली जाणार आहे. आता रजिस्ट्रेशन्ससाठी शिल्लक आहेत फक्त दोन दिवस, त्यामुळे ज्यांनी अजूनही मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली नसेल तर त्यांनी अचूक उत्तरासाठी ९१६४२९१६४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह ऍपवर रजिस्टर करा.\nप्रेक्षकांनी ११ मार्चपासून सुरु झालेल्या रजिस्ट्रेशन्स प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि कमी वेळ��त आलेल्या भरपूर एंट्रीजमधून हे दिसून येते की प्रेक्षक या खेळाप्रती फारच उत्सुक आहेत. पण आता फक्त काही तास शिल्लक आहेत म्हणजेच स्पर्धक म्हणून या खेळात सहभागी होण्यासाठी २० मार्च ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे. त्यामुळे या संधीचं सोने करायला विसरु नका आणि सहभागी व्हा ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कारण उत्तर शोधले की जगणे बदलते.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nNagraj ManjuleSony Marathiनागराज मंजुळेसोनी मराठी\nCoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक\nजातीवरून हिणवणे ही हिंसाच- नागराज मंजुळे\nकुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे\nनागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येतायेत छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा\nआला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला\nनागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत\nटीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला झाली कोरोनाची लागण, म्हणाले- आमच्या संपर्कात जे आले..\n’दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता, लवकरच रसिकांच्या भेटीला\nराम कपूरने पत्नी गौतमीसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांची जिंकली मनं, पाहा तो फोटो\n'राहुल'.. नाम तो सुना ही होगा म्हणत पहिल्यांदाच सांगितले करण जोहरने ते सिक्रेट\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिपोर्टर रिटा कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट\nबिग बॉस 14: सलमान खानच्या शोमध्ये 'राधे मां'चे जाणं कन्फर्म, समोर आला पहिला व्हिडीओ\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने ���ेशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nफडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nफिनले कामगारांचे मुंडण आंदोलन\nजिल्ह्यातील चार लाख ८५ हजार व्यक्तीचे सर्व्हेक्षण\nपूरग्रस्तांसाठी ४३ कोटी निधी मंजूर\nबालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2020-10-01T00:59:12Z", "digest": "sha1:4DXPZBPFLRSFWTBZC2H6LK52MK7RZASJ", "length": 13787, "nlines": 67, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "नाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social नाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\nजळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या २५ ते ३० वर्षांपासून केवळ सुरेशदादा जैन व एकनाथभाऊ खडसे या दोन नावांभोवती फिरत राहिले आहे. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरुन पकड कधीही ढिली होवू दिली नाही. मात्र दोन्ही नेते सत्तेच्या शिखरापर्यंत पोहचल्यानंतर अडचणीत आले. जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळ्यानंंतर सुरेश‘दादापर्व’ पर्व संपले व आता भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर ‘नाथाभाऊ पर्व’ झोकाळत चालले आहे.\nजळगाव शहराच्या विकासात सुरेशदादा यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले. महापालिकेत त्यांचा एकछत्री अंमल होता. दुसरीकडे खडसे यांचीही जिल्हाभरात दबदबा होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, दुध संघांपासून अनेक संस्थावर त्यांनी पकड मिळवली. या सत्तासंघर्षात खडसे व जैन यांच्या राजकिय युध्द सुरुच होते. मात्र डिसेंबर २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकित खडसे यांचे चिरंजिव निखिल खडसे यांना पराभूत करुन राजकारणातील नवखे उमेदवार मनिष जैन यांना सुरेशदादा जैन यांनी निवडून आणले. यानंतर खडसे-जैन यांच्यात राजकिय संघर्ष उफाळून आला. यानंतर जळगाव महापालिकेतील विविध भ्रष्ट्राचारांच्या आरोपांच्या भोवर्‍यात अडकल्याने सुरेशदादा यांना तब्बल अडीच वर्ष तुरुंगवास घडला. (नाथाभाऊंनी मुलाच्या पराभवाचा हिशोब चुकता केला, अशी खडसे समर्थकांची भावना आहे)जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जैन राजकारणापासून चार हाताचे अंतर ठेवून असल्याने दादापर्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकिनंतर राज्यात युतीचे सरकार आल्याने खडसे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. परंतू नशिबाने साथ न दिल्याने त्यांना क्रमांक दोनच्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. परंतु जसे बुध्दीबळाच्या खेळात राजापेक्षा वजीराला जास्त महत्व असते तसेच महत्व खडसे यांना होते. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह तब्बल आठ खात्यांचा कारभार होता. सर्वकाही सुरळीत असतांना कुख्यात डॉन दाऊदशी कथित संभाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यानंतर त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले. भोसरी येथील जमीन बेकायदेशिररित्या खरेदी केल्याप्रकरणी खडसे चांगलेच अडचणीत आले. भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतू ते लवकरच मंत्रीमंडळात परततील असे सातत्याने सांगण्यात येत असतांना आता झोटींग समिती व उच्च न्य��यालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे त्यांचा पाय खोलात गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसेंवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे हा तपास एसीबीकडे वर्ग करण्यात आला असल्याने खडसेंेच्या अडचणीत भर पडली आहे. या उलथापालथीच्या राजकारणात खडसे नावाचे वादळ थोडेसे शांत झाले आहे. त्यांच्या सभोवतालची गर्दीही ओसरायला सुरुवात झाली आहे, हे कटूसत्य खडसे यांनीही आता स्विकारले आहे. एकेकाळी खडसेंच्या मागे धावणारेही आता हळूहळू गायब होवू लागले आहे. (तिच परिस्थिती सुरेशदादांच्या ‘७-शिवाजीनगर’ या निवासस्थानीही दिसून येते. एकेकाळी सतत गजबजणार्‍या या वास्तुलाच भयाणं शांततेचा त्रास होत नसेल ना, अशी खडसे समर्थकांची भावना आहे)जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जैन राजकारणापासून चार हाताचे अंतर ठेवून असल्याने दादापर्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकिनंतर राज्यात युतीचे सरकार आल्याने खडसे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. परंतू नशिबाने साथ न दिल्याने त्यांना क्रमांक दोनच्या मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. परंतु जसे बुध्दीबळाच्या खेळात राजापेक्षा वजीराला जास्त महत्व असते तसेच महत्व खडसे यांना होते. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह तब्बल आठ खात्यांचा कारभार होता. सर्वकाही सुरळीत असतांना कुख्यात डॉन दाऊदशी कथित संभाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यानंतर त्यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले. भोसरी येथील जमीन बेकायदेशिररित्या खरेदी केल्याप्रकरणी खडसे चांगलेच अडचणीत आले. भ्रष्ट्राचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला परंतू ते लवकरच मंत्रीमंडळात परततील असे सातत्याने सांगण्यात येत असतांना आता झोटींग समिती व उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे त्यांचा पाय खोलात गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसेंवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे हा तपास एसीबीकडे वर्ग करण्यात आला असल्याने खडसेंेच्या अडचणीत भर पडली आहे. या उलथापालथीच्या राजकारणात खडसे नावाचे वादळ थोडेसे शांत झाले आहे. त्यांच्या सभोवतालची गर्दीही ओसरायला सुरुवात झाली आहे, हे कटूसत्य खडसे यांनीही आता स्विकारले आहे. एकेकाळी खडसेंच्या मागे धावणारेही आता ���ळूहळू गायब होवू लागले आहे. (तिच परिस्थिती सुरेशदादांच्या ‘७-शिवाजीनगर’ या निवासस्थानीही दिसून येते. एकेकाळी सतत गजबजणार्‍या या वास्तुलाच भयाणं शांततेचा त्रास होत नसेल ना) यामुळे नाथाभाऊ पर्वाचा प्रवास मावळतीकडे सुरु झाला आहे, असे म्हणणे थोडेसे घाईचे ठरत असले तरी वास्तवतावादी आहे. याबद्दल खडसेंनी वेळोवेळी जाहीर नाराजी व्यक्त केली असल्याने यावर कोणीही आक्षेप घेवू शकणार नाही.\nखडसे यांनी मंत्रीपदाच्या काळात जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील रखडलेल्या योजनांना गती दिली. आपले वजन वापरुन राज्य व केंद्र शासनाकडून कोट्यवधींच्या योजना मंजूर करुन आणल्या. मात्र खडसेंचे मंत्रीपद जाताच या योजना थंड बस्त्यात पडून आहेत. याच काळात भाजपाचे गिरीष महाजन यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकदीची अतिरिक्त रसद पुरवरत खडसेंना पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्यामुळे गिरीष महाजन यांना मदत झाली आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनाही राज्यमंत्रीपद मिळाले आहे. परंतु यामुळे महाजन व पाटील यांना जिल्ह्याचा नेता म्हणणे थोडे घाईचे व धाडसाचे ठरेल. मात्र या दोन्ही नेत्यांनी मतभेद व पक्षभेद दुर ठेवून नाथाभाऊंनी मंजूर केलेल्या कामांना पुर्ण करावे व खान्देशाचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढावा, कारण सुरेशदादा राजकारणात सक्रिय नसल्यामुळे गेल्या अडीच वर्षात जळगाव शहराची काय अवस्था झाली आहे. हे सर्वांना माहिती आहे. आता नाथाभाऊ सक्रिय राजकारणापासून दुरावल्यास जिल्ह्याची वाताहत होवू नये हीच अपेक्षा\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/180", "date_download": "2020-10-01T00:33:45Z", "digest": "sha1:YT4FE2MNKPPSRJBSQJEO6XGJB4ZDMKOM", "length": 3592, "nlines": 57, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "Bureau of Indian Standards ( BIS ) मध्ये 171 जागांसाठी भरती", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nBureau of Indian Standards ( BIS ) मध्ये 171 जागांसाठी भरती भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-09-2020 आहे.\nपदाचे नाव - सहाय्यक संचालक, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक\nएकूण जागा - 171\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 800\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 26-09-2020\nOther Information - शैक्षणिक पात्रत पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात बघा )\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/shabdanchya-jaati-or-parts-of-speech/avyay-in-marathi-grammar/kriyavisheshan-avyay/nishedharthak-kriyavisheshan-avyay?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-09-30T23:56:58Z", "digest": "sha1:FILXAVUFDB6TP4LANX24PJLGYVMSHX3U", "length": 10235, "nlines": 147, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nअर्थावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार\n← प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय\nनिषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय\nमराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविते, त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\nतो रोज न चुकता व्यायाम करतो.\nया वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.\nन च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होत��.\nतो (कर्ता) व्यायाम करण्याच्या क्रियेमध्ये कधीही चुकत नाही किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.\nत्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\nनिमिषने न थांबता सायकल चालवली.\nया वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.\nन च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.\nनिमिष (कर्ता) सायकल चालवण्याची क्रिया अविरतपणे करत आहे किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.\nत्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\nरोहितने न कंटाळता संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली.\nया वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.\nन च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.\nरोहितने (कर्ता) प्रश्नपत्रिका सोडवण्याची क्रिया करताना अजिबात कंटाळा केला नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.\nत्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\nनंदिनीने न चुकता विजेचे बिल भरले.\nया वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.\nन च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.\nनंदिनी (कर्ता) विजेचे बिल भरण्याच्या क्रियेमध्ये कधीही चुकत नाही किंवा त्यामध्ये खंड पडू देत नाही, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.\nत्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\nआईने आराम न करता दिवाळीचा फराळ बनवला.\nया वाक्यामध्ये न चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.\nन च्या वाक्यातील उपयोगामुळे वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.\nआईने (कर्ता) आराम करण्याऐवजी फराळ बनवण्याची क्रिया केली, हे न या क्रियाविशेषणामुळे अधिक स्पष्ट होते.\nत्यामुळे, न या शब्दाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.\n← प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/leagle-practicioner-wants-financial-package-due-corona-58540", "date_download": "2020-10-01T02:38:07Z", "digest": "sha1:PCWQYKVSVVCTESGASIUIBDOUTXD6XMCE", "length": 13092, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Leagle practicioner wants financial package due to corona | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयासाठी हवे आहे, वकिलांना शंभर कोटींचे `कोविड19` पॅकेज\nयासाठी हवे आहे, वकिलांना शंभर कोटींचे `कोविड19` पॅकेज\nयासाठी हवे आहे, वकिलांना शंभर कोटींचे `कोविड19` पॅकेज\nसोमवार, 20 जुलै 2020\nन्यायालयांचे कामकाज बंद आहे. त्यामुळे वकिलांनाही अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहेत. विशेषतः नुकतेच काम सुरु केलेल्या युवा वकिलांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने या वकिलांसाठी शंभर कोटींचे पॅकेज द्यावे.\nनाशिक : देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरु होऊन 122 दिवस झाले आहेत. या कालावधीत न्यायालयांचे कामकाज बंद आहे. त्यामुळे वकिलांनाही अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहेत. विशेषतः नुकतेच काम सुरु केलेल्या युवा वकिलांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने या वकिलांसाठी शंभर कोटींचे पॅकेज द्यावे, असे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, कार्यकारी सदस्य जयंत जायभावे यांनी सांगितले.\nयासंदर्भात ते म्हणाले, केंद्र शासनाने कोरोना संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये दहा लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे. या पॅकेजमध्ये अनेक घटकांचा समावेष आहे. केंद्र सरकारने अनेक सुविधा, मदत देऊ केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने या पॅकेजमध्ये वकिलांचा समावेष करावा, असे पत्र गेल्या महिन्यात दिले आहे. न्यायालयाचे कामकाज बंद आहे. त्यामुळे न्यायालयात वकिल व्यवसाय करणारे स्वाभाविकपणे अडचणीत आहेत. यातील नवे वकिल तसेच नुकताच व्यवसाय सुरु केलेल्या वकिलांपुढे उपजिविकेचे अन्य साधन नाही. त्यांच्यापुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यांना त्यात दिलासा अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचे अर्थसाह्य कशा स्वरुपात द्यावे याची तपशील मागणीपत्रात देण्यात आलेला आहे. केंद्र व राज्य सरकारने हे साह्य द्यावे, अशी कौन्सिलची मागणी आहे.\nनव्या वकिलांना मदत द्या : मनसे\nयासंदर्भात महारा���्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व इगतपुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रतनकुमार इचम यांनीही निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. नुकतेच विधी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी, पाच- दहा वर्षांपासून न्यायालयात उमेदवार व ज्येष्ठ वकिलांकडे कनिष्ठ सदस्य म्हणून काम करणारे वकिल मोठ्या संख्येने आहेत. या वकिलांपुढे न्यायालय बंद असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक वकिलांनी याविषयी संपर्क करुन याबाबतच्या अडचणी सांगीतल्या आहेत. हा वर्ग शिक्षीत असल्याने त्यांच्या समस्यांकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. राज्य सरकारने या वकिलांचा विचार करुन त्यांना अर्थसाह्य द्यावे. या वकिलांना कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने याबाबत मनसेकडून संबंधीतांना निवेदन देण्यात येईल, असे अॅड इचम म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने बळकावली पुणे झेडपीची खोली\nपुणे : राज्यातील एका वजनदार मंत्र्यांच्या खासगी सचिवाने चक्क जिल्हा परिषद मुख्यालयातील एक खोलीच बळकावल्याचा प्रकार बुधवारी (ता. 30) उघडकीस...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आज अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nपालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार\nनागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nभाजप नेते कल्याणराव काळे शरद पवारांच्या ताफ्यात\nपंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. २९) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. शरद पवारांचा दौरा पूर्णतः खासगी असला...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\nअधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे कोरोना रुग्णात वाढ : खासदार विखे पाटील\nराहुरी : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अवघे २०० कोरोना रुग्ण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी...\nबुधवार, 30 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/culture/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-01T02:01:13Z", "digest": "sha1:DCIRLPGL2QGLUUAQ73OETZA2KYD7OP6R", "length": 7352, "nlines": 115, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शब्द लालित्य – ABHIVRUTTA", "raw_content": "\nशेतातील खळे झालीत गायब…शब्द लालित्य\nज्वारीचं खुडणं आटोपत आलं की घरातील दोघे – चौघे मजुरांसह खळे तयार करण्याच्या तयारीला लागायचे़ शेतात मेहनतीनं तयार केलेली पिकं घरात यावी, यासाठी शाळेत जाणाºया पोरंटोरांसहीत सगळे कामाला यायची़ या…\nसतत संतत वाहतो तो प्रवाह… प्रवाहात असतो खळाळ, चैतन्य, प्रसन्नता. वेग आवेगाची परिसिमाही असते प्रवाहात़़़ अन् असतो प्रवाहात एक दिलदारपणाही…. तो वाहतो, सोबत येतील त्यालाही वाहवत नेतो…उथळ असेल तिथे खळखळाट…\nक्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya\nकाळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर…. तलम धुक्याच्या शाईने…….. वा कधी काळाच्या कळपातून…\nपावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे पाहतच… इतक्यात शेलाट्या सावळ्या सरींनी नृत्याची…\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडण��ीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://belgaumlive.com/2020/06/01/", "date_download": "2020-10-01T01:20:49Z", "digest": "sha1:SH33MMIQME3X6XQTWYKSNJWJ6VKVN6QB", "length": 14757, "nlines": 152, "source_domain": "belgaumlive.com", "title": "June 1, 2020 - बेळगांव Live", "raw_content": "\nवडगांव येथील तरुणीची आत्महत्या\nवडगाव येथील एका तरुणीने विहिरीतील घडघड्याच्या सळीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धा दिवटे वय 20 रा वडगाव असे त्या तरुणीचे नाव आहे....\nमान्सून पूर्व पावसाचा दणका\nबेळगाव शहर तसेच परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठून राहिले आहे. तर तालुक्यातील अनेक शेतवाडीतील बांध फुटले आहेत. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. शहरात देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.सकाळच्या वेळी...\nमान्सून पूर्व पावसाचा दणका लेंडी नाला फुटला\nलेंडी नाल्याची साफसफाई करण्यासाठी शेतकरी संघटनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र रविवारी सोमवारी झालेल्या मान्सुनपूर्व दमदार पावसामुळे एका ठिकाणी नाला फुटला आहे. त्यामुळे शिवारात पाणी शिरले आहे. तेंव्हा नाल्याची पूर्ण खोदाई होणे...\nबेळगावातील न्यायालयीन कामकाज झाले पुनश्च सुरू\nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लाॅक डाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले. बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले असले तरी सामाजिक अंतराचे भान बाळगणे महत्त्वाचे असल्याने न्यायालयात फक्त न्यायाधीश आणि वकीलांनाच...\nराज्यात नव्याने 187 रुग्ण\nजून महिन्याचा आजचा पहिला दिवस बेळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला आहे, कारण आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. राज्यात मात्र आज सोमवारी 1 जून रोजी नव्याने 187 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित...\nमहाराष्ट्रातून कर्नाटकात त��म्ही असे येऊ शकता\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्याही राज्यात जाण्यास किंवा येण्यास असलेले निर्बंध उठवले असून मालवाहतुकीची वाहने आणि प्रवासी वाहने यांना कोणताही परवाना किंवा ई पास घेण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकारला अन्य राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना,वाहनांना बंदी घालण्याचा अधिकार दिला आहे.याचाच वापर करून कर्नाटक...\nहॉटस्पॉट कुडची आता कोरोनामुक्त…जिल्ह्यात 9 जण झाले बरे…\nसोमवारचा दिवस बेळगाव जिल्ह्याला दिलासादायक ठरला असून राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये एकही पॉजिटिव्ह रुग्ण वाढला नाही तर बेळगाव आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये 9 जण कोरोना मुक्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी सात महिन्याच्या बाळासह 9 जण कोरोना...\nतालुक्यात क्वॉरनटाइन नागरिकांची संख्या वाढली\nबेळगाव तालुक्यात परराज्यातून तसेच अंतर्गत जिल्ह्यातील क्वांरंटाइन नागरिकांची संख्या वाढत आहे. हा आकडा हजारच्या पास गेला आहे. त्यामुळे आरोग्य खाते याकडे गांभीर्याने पाहत आहे. बेळगाव तालुक्यातील ही संख्या वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परराज्यातून तसेच परत जिल्ह्यातून...\nमोकाट जनावरांना वाचविण्यासाठी बॅरिकेड्सची मागणी\nराष्ट्रीय महामार्गावर होनगा येथे आज सकाळी भरधाव अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक कुत्रे जागीच ठार झाले. या प्रकारच्या घटना महामार्गावर सातत्याने घडत असल्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स घातली जावेत, अशी मागणी \"हा माझा धर्म\" या संघटनेचे सर्वेसर्वा विनायक केसरकर...\nरमेश जारकीहोळी म्हणतात काँग्रेसचे 22 आमदार माझ्या संपर्कात\nभाजपमध्ये मंत्रिपद आणि राज्यसभा तिकिटावरून नाराजी निर्माण झाली असून याचे रूपांतर बंडात होणार काय याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.आमदार उमेश कत्ती यांनी डिनर डिप्लोमासीच्या नावाखाली बंगलोर येथील निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक घेण्यास प्रारंभ केला आहे. या बैठकीत मुरुगेश...\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\nकधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nएकीकडे बे���गाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\nशेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...\nशांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’\nमंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...\nमच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा\nमच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....\nकार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च\n‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’\nबेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत\n‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’\nबेळगावच्या 8 जणांचा मालवण बीचवर बुडून मृत्यू\nकंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर\nerror: कॉपी करू नका ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/181", "date_download": "2020-10-01T01:26:22Z", "digest": "sha1:NGVDTDLAD4GNF3KSPWSCQA6BMWHGILIY", "length": 3922, "nlines": 63, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "नवोदय विद्यालय समिती भरती, 454 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nनवोदय विद्यालय समिती भरती, 454 जागा\nनवोदय विद्यालय समिती भरती, 454 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11-09-2020 आहे.\nएकूण जागा - 171\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 0\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 11-09-2020\nTGTs: 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. + B.Ed.\nFCSA: पदवीधर व कॉम्पुटर ��प्लिकेशन डिप्लोमा किंवा BCA किंवा B.Tech / B.E (कॉम्पुटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/30pc-L-wrench-Bits-Set.html", "date_download": "2020-10-01T02:34:13Z", "digest": "sha1:PVELXHBCY3BCVBFOSX2HGLXC5XIDG7VA", "length": 8459, "nlines": 195, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "30 पीसी एल-रेंच बिट्स सेट उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > साधन सेट > 30 पीसी एल-रेंच बिट्स सेट\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\n30 पीसी एल-रेंच बिट्स सेट\nद खालील आहे बद्दल 30 पीसी एल-रेंच बिट्स सेट संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे 30 पीसी एल-रेंच बिट्स सेट\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nउत्पादनाचे नाव: 30 पीसी एल-रेंच आणि बिट्स सेट\nअनुप्रयोग: घरगुती साधन संच\nपुरवठा क्षमता:100000 सेट / सेट्स प्रति महिना इन्सुलेटेड स्क्रूड्रिव्हर सेट\nपॅकेजिंग तपशील:स्टिकर आणि संकुचित लपेटणे\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\n1 पीसी 60 मिमी बिट्स धारक\n6 पीसी सॉकेट: 5-6-7-8-9-10 मिमी\nगरम टॅग्ज: 30 पीसी एल-रेंच बिट्स सेट, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n10 पीसी दुहेरी बिट्स सेट\n10 पीसी सीआरव्ही बिट्स सेट\n10 पीसी 75 मिमी बिट्स सेट\n10 पीसी 50 मिमी बिट्स सेट\n10 पीसी बिट्स सेट\n10 पीसी एस 2 बिट्स सेट\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझो�� जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5716", "date_download": "2020-10-01T00:28:40Z", "digest": "sha1:LI7DL7SEOHSDWLKQC4KKMLJT4F7HCG4V", "length": 6421, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "सळसळ पानाची हुरहुर…KavyaSuman – ABHIVRUTTA", "raw_content": "\nसळसळ सळसळ पानाची हुरहुर मनाची\nजरी दूर दूर तू भासतेस अवती भवती\nगंधाळला आसमंत प्रीत पावलांनी\nकोकिळसूर गुंजे हिरव्या आम्रवनी\nझुळूक गार शहारली तनू रोमांचली\nमनमोहोर चुंबते धुंद श्वासांनी\nहा श्रावण खुणावतो मला की कुणाला\nश्रावण हा वेडावतो मला की कुणाला\nहळूवार गुज प्रीतित मी बावरी बावरी\nशिक्षणासंबंधी क्रांतिकारी निर्णय, ५+३+३+४ चा नवा अध्याय\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी\nhema bhojwani on 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…\nमराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मागे हटणार : मुख्यमंत्री – ABHIVRUTTA on न्यायालयीन मार्ग वापरण्यात कमतरता नाही : उपमुख्यमंत्री\nHema aswani on क्रोधाचे प्रेमात रुपांतर…SAAY pasaaydan\nhema bhojwani on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nChoti on खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan\nमला होवू दे श्रावण…KavyaSuman\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती September 30, 2020\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ September 30, 2020\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई September 30, 2020\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या September 30, 2020\nरेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी September 30, 2020\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती\nसहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ\nवर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई\nकामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/182", "date_download": "2020-10-01T02:16:25Z", "digest": "sha1:KAEZQGB7Y7OINW3FAU5XABUARW5TWVX5", "length": 3203, "nlines": 56, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "पंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29-09-2020 आहे.\nपदाचे नाव - व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक\nएकूण जागा - 535\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 850\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 29-09-2020\nOther Information - अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2020\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nभारतीय आयुर्विमा महामंडळ [LIC] मध्ये विमा प्रतिनिधी पदांच्या 5000 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/the-rti-story-aruna-roy-gopalkrushna-gandhi", "date_download": "2020-10-01T02:18:44Z", "digest": "sha1:TL3K6JOOAMPD333KHB7RLWA3JF5WKSS2", "length": 37831, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अजाण अवस्थेत राहणं म्हणजे अंधारात राहण्यासारखं! - द वायर मराठी", "raw_content": "\nअजाण अवस्थेत राहणं म्हणजे अंधारात राहण्यासारखं\nसाधना प्रकाशनातर्फे रविवारी सकाळी ११ वाजता 'कहाणी माहिती अधिकाराची', या अरुणा रॉय यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या पुस्तकाला गोपाळकृष्ण यांनी लिहिलेली प्रस्तावना.\nएखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, तर त्यासंबंधी माहिती घ्यावी लागते. मग पुरेशी समजूत पटली की, आपण शांत तरी बसतो किंवा लढण्यासाठी सज्ज होतो.\nअजाण अवस्थेत राहणं म्हणजे अंधारात राहण्यासारखं आहे. अंधारात राहण्यातून कुंठितावस्था येते आणि मानवी अस्तित्वाला कुंठितावस्था मानवत नाही. मानवासाठी ज्ञान हे इंधनासारखं असतं, तर बुद्धिमत्ता ऊर्जेसारखी असते. ज्ञान आणि बुद्धिमत्ता- म्हणजेच इंधन व ऊर्जा, हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर काळाशी स्पर्धा करू लागतात- आजूबाजूच्या प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक बदलाला आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं ��ातात. मानवाची टिकून राहण्याची, प्रगती साधण्याची व आनंदी राहण्याची क्षमता या बुद्धिमत्तेमधून किंवा कौशल्यातून येते.\nकोणी व्यक्ती अजाण अवस्थेत राहत असेल तर तिची बुद्धिमत्ता क्षीण होते, तिच्यातील मानवी सामर्थ्याची झीज होत जाते आणि त्याहून वाईट म्हणजे अशा व्यक्तीवर अवलंबून असलेले लोक संकटात सापडतात. एखाद्या व्यक्तीच्या अजाणपणाचा परिणाम इतका भयानक असेल, तर सामूहिक अजाणपणाचा, अखंड लोकसमुदायाच्या अजाणपणाचा परिणाम किती होत असेल स्वत्वाच्या जाणिवेबाबत नागरिक अंधारातच राहिले, तर गुलामगिरीची सामूहिक नियती त्यांच्या वाट्याला येते. वास्तविक पाहता, ही अजाणपणाची गुलामगिरी असते.\nआपल्या स्वातंत्र्यसंघर्षाला अनेक पैलू होते, पण त्यातला मुख्य पैलू अजाणपणाविरोधातील संघर्षाचा होता. ब्रिटिशसत्तेमध्ये अनुस्यूत असलेल्या गुलामगिरीची जाणीव होणं, हा या संघर्षाचाच एक भाग होता. तत्कालीन राजकीय व सामाजिक दास्याविषयीच्या अजाणपणावरचा पडदा दूर सारण्याचं काम अनेक पुस्तकांनी व नियतकालिकांनी केलं. दादाभाई नौरोजी यांचं पॉवर्टी अँड अन-ब्रिटिश रूल, गांधींचं हिंद स्वराज अशा पुस्तकांनी आणि गांधींच्या संपादनाखालील हरिजन व यंग इंडिया, टिळकांचा केसरी (मराठी), गोखल्यांचा मराठा (इंग्रजी), अरविंदांचं वंदे मातरम् (बंगाली), मौलाना आझाद यांचं अल हिलाल (ऊर्दू), सुब्रह्मण्यम भारती यांची विजय व बाल भारती (दोन्ही तमिळ) आणि गणेश शंकर विद्यार्थी यांचं प्रताप या नियतकालिकांनी यामध्ये योगदान दिलं. या अर्थाने, स्वातंत्र्य चळवळीतील नेते आपले शिक्षकही होते. त्यांनी आपल्याला अजाण अवस्थेतून सुजाण अवस्थेत नेलं, निष्क्रियता झाडून टाकून कृतिशील केलं, औदासीन्य झटकून ऊर्जा पेरली. अखेरीस, गुलामीतून स्वातंत्र्याच्या दिशेने नेलं.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण राजकीय दास्याच्या गर्तेतून बाहेर आलो, आणि एका रात्रीत आपल्यासमोर स्वतःमधील अनेक दोष, कमकुवत दुवे आणि अन्याय्य घटक आ वासून उभे राहिले. याव्यतिरिक्त विविध प्रभुत्वसत्तांची समाजावर घट्ट पकड बसलेली होती, याची जाणीव दोन व्यक्तींना सर्वांत अचूकपणे झाली होती. त्या व्यक्ती होत्या- महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nगांधींना १५ ऑगस्ट १९४७ नंतर काही महिनेच हाताशी मिळाले; पण दंगलींमधील पीडितांच्या- विशेषतः स्त्रियांच्या मानवाधिकारांचं रक्षण प्रांतिक सरकारांनी व नव्या केंद्र सरकारने जबाबदारी मानून करावं, यासाठी गांधींनी थोडक्या कालावधीतही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. निराश्रितांना निवारा, किमान शिधा आणि कपडे पुरवण्याची तजवीज प्रशासनाने करावी, यासाठीही गांधींनी बरीच खटपट केली. घरं सोडून आलेले किंवा घरांमधून हुसकावण्यात आलेले काही स्त्री-पुरुष व मुलं दिल्लीमध्ये पावसात आणि थंडीत उघड्यावर राहत होती; तेव्हा त्यांच्यातील कोणा-कोणाला कांबळी गरजेची आहेत, याची माहिती गांधींनी प्रशासनाला दिली. शिवाय, रेनकोट देणं अवघड जात असेल तर या लोकांना किमान वर्तमानपत्रांचे गठ्ठे देण्यात यावेत- जेणेकरून स्त्रियांना व लहान मुलांना उघड्या ओल्या जमिनीवर झोपावं लागणार नाही, अशीही सूचना गांधींनी प्रशासनाला केली. प्रशासनाला जागं करण्यासाठीचे त्यांचे हे सर्व प्रयत्न ‘सर्वसामान्य नागरिक’ म्हणून चालले होते.\nबाबासाहेबांनी मूलभूत अधिकारांची तपशीलवार व दूरदृष्टी राखणारी मांडणी केली, त्यामुळे राज्यघटनेद्वारे आपल्याला नागरिक म्हणून अधिकारांची आणि विशेषाधिकारांची हमी मिळाली. त्याचप्रमाणे, सार्वजनिक निधीचं लेखापालन व लेखापरीक्षण करण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यांनी राज्यघटनेमध्ये समाविष्ट केल्या, त्यामुळे आपण मिळवलेलं नव्या नवलाईचं स्वातंत्र्य सर्व जनतेला अनुभवण्यासाठी खुलं राहिलं. या तरतुदी आपलं स्वतःपासूनच रक्षण करणार होत्या- नव्याने मुक्त झालेल्या हवेत मुक्तपणे श्‍वास घेता यावा यासाठी आपल्याला त्यांची मदत होणार होती. राज्यघटनेने या अधिकारांना निरंकुश वा बेलगाम रूप दिलं नाही, तर त्यांना ‘राज्यघटनात्मक नैतिकते’ची चौकट आखून दिली. डॉ. आंबेडकरांनीच 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनासभेसमोर बोलताना ‘घटनात्मक नैतिकता’- अर्थात ‘कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी’ हा शब्दप्रयोग केला होता. ही नवी आणि अपूर्व अशी संकल्पना होती. राज्ययंत्रणेतील विविध अधिकारी-संस्थांना मिळालेल्या सत्ताधिकारांचा उगम राज्यघटनेमधून व कायद्यांमधून झालेला आहे आणि प्रत्येक सार्वजनिक कृतीसाठी या अधिकारी-संस्थांवर कठोर टीका करण्याची मोकळीक नागरिकांना आहे, असं ते म्हणाले. अशा प्रकारे त्यांनी ‘नैतिकते’ला राजकीय परिमाण दिलं.\nस्वतंत्र भारत उत्साहाने राज��ीय अधिकारांची अंमलबजावणी करेल; परंतु सर्वसामान्य स्त्री-पुरुष सामाजिक व आर्थिक अधिकार बजावण्याबाबतीत मागे पडतील, ही शक्यता आंबेडकरांना स्पष्टपणे दिसत होती. सामाजिक व आर्थिक अधिकार हे नागरिकत्वासोबत मिळणारे नैतिक लाभ आहेत, परंतु त्याबाबतीतला आपला (राजकीय प्रभाव व आर्थिक शक्ती नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा) अनुभव मृगजळासारखा राहिला आहे. ‘एक नागरिक-एक मत’ हे तत्त्व मूल्यवान आहे, पण प्रजासत्ताक लोकशाहीमध्ये मूलभूत अधिकारांच्या व हक्कांच्या अंमलबजावणीला अशी तत्त्वं पर्यायी ठरू शकत नाहीत. मत आणि जीवन यांच्यात फरक असतो. गतकाळातील प्रभुत्वसत्ता, अल्पजनसत्ता, व्यापारी संघ, जात व सामुदायिक पंथ असे घटक मावळत्या ब्रिटिश राज्याच्या अवशेषांमधून बाहेर आले आणि स्वतंत्र भारताच्या राजकीय अवकाशातील फटींमधून व सांध्यांमधून आत जाऊन स्वतःचं बस्तान बसवून राहिले. तिथे त्यांची जोमाने वाढ झाली या राजकीय अवकाशाच्या उदारमतवादी बांधकामावर बांडगूळ म्हणून टिकून राहत उपरोल्लेखित घटकांनी हे बांधकामच क्षीण केलं- किंबहुना, त्याचा विध्वंसच केला.\nअनेक उदार कायद्यांद्वारे भारताचं शासन चालवणार्‍या सरकारांनी स्वतःचे आदर्श सर्जनशील व उदार ठेवले आहेत. याबाबतीत त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. पण त्याच वेळी आचरणाच्या बाबतीत याच सरकारांनी हेकटपणा कायम ठेवला. संकल्पनेच्या पातळीवर ही सरकारं पुरोगामी राहिली, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवरचं आचरण सनातनी राहिलं. आपल्या प्रशासनाचं आणि उच्चपदस्थ, मध्यमस्तरीय व ‘कनिष्ठ’ पदांवरील अनेक प्रशासकांचं अंतःकरण उदार असेलही; पण हक्कांचा विपर्यास करणं, अधिकारांचा सोईस्कर उपयोग करणं आणि विशेषाधिकारांचा अपहार करणं यांसाठीची विलक्षण क्षमता या प्रशासकीय व्यवस्थेने कमावली आहे. त्यामुळे सगळी नियोजनप्रक्रिया हा एक चेष्टेचा विषय होऊन जातो, स्वराज्याचं विडंबन सादर होत राहतं. आपल्या लोकांचा अजाणपणा, निरक्षरता व उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमोर वाकायची त्यांची अंगभूत क्षमता, यांमुळे त्यांचं शोषण करणं, फसवणूक करणं- किंबहुना, धडधडीत लूट करणंही सहज शक्य होतं. स्वातंत्र्योत्तर काळातील आपले कायदे व योजना सुशिक्षित प्रामाणिक व्यक्तींनी निरक्षर निष्पाप लोकांसाठी तयार केल्या, त्यांच्या अंमलबजावणीची जबा���दारी तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या मध्यस्थांना देण्यात आली. त्याचा परिणाम काय झाला, तर लोकांमध्ये भय, निराशा व विषण्णता पसरली.\nया सगळ्या विषण्णावस्थेत काही लोक रस्त्यावर उतरून नव्या चेतनेने धाडसी निदर्शनं करतात, अत्यंत परिश्रमपूर्वक मोर्चे काढतात, स्वतःच्या हक्काच्या अधिकारांवर दावा सांगण्यासाठी आंदोलन उभारतात- त्याच अवकाशात हे पुस्तक घडतं, बोलतं आणि करायचं ते करतंही. कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ‘घटनात्मक नैतिकता’ वाचवण्यासाठी सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून 1990 मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात ‘मजदूर किसान शक्ती संघटन’ या संस्थेची स्थापना कशी व का केली इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं ‘कथानक’ सुरू होतं. अनेक बेधडक अभियानं चालवून, निग्रहाने प्रतिकार करून, अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला. अजाणपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणार्‍या प्रशासकांना जागं करण्यासाठी आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं, या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या समर्थनाचीसुद्धा आहे. ‘हल्ल्याचं लक्ष्य’ असलेल्या नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमताकडूनही समर्थन मिळालं.\nदेवडुंगरी गावामधलं अरुणाचं राहणीमान निखालसपणे साधं होतं. तिच्या व सर्व साथीदारांच्या जगण्यात आणि कामात हा उत्स्फूर्त साधेपणा उतरला होता. याचा परिणाम त्या गावच्या व परिसराच्या विचारांवर आणि जगण्यावर झालाच, शिवाय त्यांच्या या अभियानाला जगामध्ये फिनिक्स, कोचराम, साबरमती व सेवाग्राम इथल्या गांधी-आश्रमांसारखी ओळख मिळाली. या पुस्त���ात वर्णन करण्यात आलेले ‘सर्वसामान्य’ लोकांचे अनुभव म्हणजे संक्षिप्त शौर्यगाथा आहेत.\nआपल्या वैध हक्कांविषयी व सार्वजनिक हिताविषयी प्राथमिक माहिती मिळवण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना मिळायला हवा आणि त्याचं रक्षण व्हायला हवं, याकरिता मजदूर किसान शक्ती संघटनेने सुरू केलेल्या चळवळीची जाणीव लोकांना होती. तरीही या चळवळीला कशी गती मिळत गेली, इतर चळवळींना त्यातून कशी प्रेरणा मिळाली आणि अखेरीस 2005 मध्ये माहिती अधिकार अधिनियम (राइट टू इन्फर्मेशन/आरटीआय अ‍ॅक्ट), अर्थात माहिती अधिकाराचा कायदा प्रत्यक्षात कसा आला, याचा संपूर्ण वृत्तान्त उपलब्ध नव्हता. आता या पुस्तकाच्या रूपात हा सगळा प्रवास आपल्याला वाचायला मिळतो आहे. परंतु, हे पुस्तक केवळ घटनाक्रमाची नोंद करून थांबत नाही. आपलं ध्येय अस्सल व न्याय्य आहे, त्यात केवळ व्यक्तिगत पातळीवरचे ‘दावे’ नाहीत तर सामाजिक न्यायासाठी आवश्यक असलेल्या सत्याचा ध्यास आपण घेतला आहे, वैध अधिकारावर सांगितलेला हा दावा आहे- याची जाणीव झालेल्या लोकांमधील मनोबल, निग्रह व निर्धार यांचा दस्तावेज या पुस्तकाच्या रूपाने साकारला आहे. सत्यशोधक, सत्यवचनी व सत्य-जीवनाचा हा जाहीरनामा आहे. या पुस्तकाचं लेखन केवळ एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने केलेलं नाही, तर ‘सत्योक्ती’ने केलं आहे.\nमाहिती अधिकाराचा कायदा आपल्या आश्‍वासनाशी प्रामाणिक राहिला. एखाद्या खेडेगावातील रेशन दुकानापासून ते दिल्लीतील राष्ट्रपती निवासापर्यंत या कायद्याचा इष्ट वापर होतो आहे. इतर कोणत्याही कायद्याप्रमाणे याचाही गैरवापर करणारे लोक आहेतच. विमोचक उद्देश असलेल्या कायद्याचं मूल्यमापन त्याला मिळालेल्या यशावरून व्हायला हवं, पण त्यातील त्रुटींवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचीही मोकळीक असायला हवी. उत्तरादायित्वासाठी प्रयत्नशील असलेल्या कायद्यालाच उत्तरादायी ठरवलं जात असेल, तर त्या कायद्याने बुजून जाता कामा नये. सर्व कायदे हे संसदेतील शहाणीव प्रत्यक्षात आणत असतात. विशेष म्हणजे या कायद्याची त्याच्या जन्मस्थळी- म्हणजे सन्माननीय संसदेमध्येच सर्वाधिक तावातावाने निंदा झालेली आहे. असं वागण्यामागे संसद-सदस्यांची त्यांची अशी कारणं आहेतच. राजकीय वर्गातील व नोकरशाहीमधील काही घटकांनी या कायद्यातील तरतुदींमधून पळवाटाही ���ोधल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या कौशल्यांचा असा वापर करून कायद्याचा प्रभाव कमी केला. शिवाय, यामध्ये आणखीही एक ‘समस्या’ आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेली श्रमशक्ती म्हणजे माहिती आयोगांमधील कर्मचारीवर्ग हा आपल्या लोकसंख्येतील वैविध्याचं प्रातिनिधिक रूप असतो. आपल्या माहिती आयोगांमधील व त्यांच्या सचिवालयांमधील अनेक कर्मचारी सक्रिय आहेत, तर काही सुस्त आहेत; अनेक जण समर्पित भावनेने कार्यरत आहेत, तर काही जण शंकासुरासारखे वावरतात. यातील काही जण भयग्रस्त आणि काही तर संशयास्पद वर्तन करणारे असतील, हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. इथे ‘संशयास्पद’ शब्दाचं स्पष्टीकरण गरजेचं नाही. परंतु, या परिस्थितीतही माहिती अधिकार कायद्याचे अग्रदूत नाउमेद होत नाहीत. अनुभवाच्या तागडीत या कायद्याचं कामकाज तोलून पाहण्याचा प्रयत्न ते करतच राहतात. यात आणखीही एक उपकारक गोष्ट घडली : आपले पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह हे माहिती अधिकाराच्या प्रक्रियेला अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्त्व. तत्त्वनिष्ठ व विवेकी निवाड्यांद्वारे त्यांनी अतिशय उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आणि एकंदरीने त्याचं परिश्रमपूर्वक पालन होत आल्याचं दिसतं.\nमाहिती अधिकाराच्या कहाणीमधून एक प्रचंड भयकारक वस्तुस्थितीही समोर आली : माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या व अशा मोहिमा चालवणार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत अशा किमान साठ कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला आहे. सुशासन, सार्वजनिक उत्तरादायित्व, राज्यघटनात्मक नैतिकता ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करलं. आपण त्यांचा सन्मान करतो, हे खरं; परंतु अशा प्रकारच्या धाडसी व्यक्तींची हत्या होणं हे आपल्या देशाबद्दल काय सांगतं या कार्यकर्त्यांच्या हत्या शोकांतिका आहेतच, शिवाय राष्ट्र म्हणून या घटना आपल्याला लांच्छनास्पद आहेत. राष्ट्राच्या प्रादेशिक ऐक्याचं रक्षण करणार्‍या शूर सैनिकांच्या मृत्यूनंतर आपण शोक करतो, त्याचप्रमाणे राज्यघटनात्मक ऐक्याचं रक्षण करणार्‍या शूर सैनिकांचा मृत्यूही आपल्याला शोकाकुल करतो. पण सीमेवर लढणार्‍या सैनिकांचा मृत्यू शत्रुराष्ट्राच्या गोळ्यांनी झालेला असतो, तर माहिती अधिकाराची धुरा वाहणार्‍या सैनिकांवर आपल्यातल्याच कोणी तरी गोळ्या झाडलेल्या असतात.\nया सर्व यातनादायक परिस्थितीमध्येही माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावाची व्याप्ती वाढेल, विस्तारेल व अधिक खोलवर रुजत जाईल, असा मला विश्‍वास आहे. या कायद्याचे निंदक व गैरवापर करणारे लोक थोड्या काळासाठी गोंधळ उडवून मोजक्या लढाया जिंकतीलही, पण दीर्घकालीन टप्प्यामध्ये त्यांना विजय मिळणार नाही. अरुणा रॉय व त्यांचे अग्रणी साथीदार आणि माहिती अधिकाराविषयी प्रेरणादायक कार्य केलेले एस. पी. गुप्ता यांच्यासारख्या लोकांमुळे आता भारतीय जनतेमध्ये स्वतःच्या अधिकाराविषयी अपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. ज्ञानाचं इंधन व बुद्धिमत्तेची ऊर्जा जपणं आणि त्यांचा उपयोग करणं म्हणजे काय, याची जाणीव आता जनतेमध्ये रुजते आहे.\nविद्यार्थी आणि राजकारण – भगतसिंग (१९२८)\n‘आम्ही सगळे जेएनयू’ असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nखराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान\nउ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे\nहाथरस बलात्कारः पोलिसांकडून दलित तरुणीवर परस्पर अंत्यसंस्कार\nउ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू\nबाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष\nसूर लागावा, सौंदर्य खुलावे\n‘सरकारची सूडबुद्धी’ – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88)", "date_download": "2020-10-01T01:15:53Z", "digest": "sha1:G4SLN6AENYFHV66CUOVZWRMUOW2TUMMG", "length": 14580, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मारिया (येशूची आई) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nही येशू ख्रिस्ताची आई होती\nहा लेख मारिया (नाव) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मारिया (निःसंदिग्धीकरण).\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nमारिया (ग्रीक: Μαρία; Aramaic: ܡܪܝܡ, translit. Mariam‎; हिब्रू: מִרְיָם; अरबी: مريم) ;१ल्या शतकातील नासरेथचा गालीलातून ज्यू (यहूदी) [२] स्त्री,व बायबल आणि कुराणानुसार येशू ख्रिस्तची आई होती.\n८ सप्टेंबर (पारंपारिक; मरीयाचा जन्म) c. १८ BC[१]\nनवीन करारात मत्तय आणि लुकच्या शुभवर्तमानात व कुराणमध्ये मारीयाला कुमारी (ग्रीक: παρθένος) असे तिचे वर्णन केले आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असताना (पुरुषाच्या संपर्काशिवाय) तिच्या पोटी पुत्र आला असा ख्रिस्ती लोक विश्वास धरतात. हा एक अलौाकिक चमत्कार मानला जातो. हा अदभुत जन्म त्यावेळी झाला ज्यावेळी ती योसेफाला वाग्दत्त झाली होती आणि फक्त लग्नाचा विधी बाकी होता.योसेफाने तिच्याशी लग्न केले. बेथलेहेम या गावी तिने येशूला जन्म दिला[३]\nलुकच्या शुभवर्तमानात येशूच्या जन्माची घोषणा होते. जेव्हा देवदूत गब्रीएल मारीयाला सांगतो की,या पवित्र कार्यासाठी देवबापाने सर्व स्त्रियातून तिला निवडलेले आहे. येशूच्या मारण्याच्या वेळी तिथे मारिया उपस्थित होती. कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स शिकवणीनुसार, तिच्या पृथ्वीवरील जीवनात शेवटी तिच्या शरीर स्वर्गात नेले गेले याला स्वर्गउन्नयन (म्हणजे सदेह स्वर्गात उचलून घेणे) म्हणतात.[४][५]\nमारियाला ख्रिस्ती धर्मात [६][७] पूज्य मानण्यात आले आहे, आणि इतर धर्मांत सर्वात गुणवंत संत असल्याचे मानले जाते. तिचे श्रद्धाळूंना तिच्या दृष्टी(दर्शन) दिली आहे. पूर्व आणि ओरिएंटल ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथोलिक, ॲंग्लिकन, आणि लुथेरन चर्च विश्वास आहे की मरीया येशूची आई म्हणून, देवाच्या आई(ग्रीक: Θεοτόκος) आहे. अनेक दिग्गज ख्रिस्ती मेरीयाचे भूमिका बायबलातील संदर्भ दावा संक्षेप आधारित कमी करते. मारिया (अरबी: مريم) इस्लाम मध्ये परमपुज्य स्थान प्राप्त आहे, जिथे एक मोठा भाग तिला समर्पित केले आहे.\nमरिया (Mary) येशूची आई मारिया. दाविदाच्या राजवंशातील तसेच योसेफाची ती कुमारी पत्नी होती. जोकिम व हन्ना यांची ती कन्या होती. याव्यतिरिक्त शुभवर्तमनामध्ये तिच्या घराण्याचा उल्लेख सापडत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असतानाच पुरुषाच्या संपर्काशिवाय ती गर्भवती राहील व तिला पुत्र होऊन त्याला येशू म्हणतील असा निरोप तिला गब्रिएल या देव्दुताकडून मिळाला होता. तिचा पती योसेफ याला शिरगणतीसाठी बेंथलेहेम गावी जावे लागले. त्याच्या सोबत मारीयेलाही जावे लागले व तेथेच येशूचा जन्म झाला. पुढे हेरोद राजाकडून बाळ येशूच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते इजिप्त देशात पळून गेले. हेरोदाच्या मृत्यूनंतर ते गालीलातील नाझरेथ गावी परत आले.\nकाना गावातील लग्नसमारंभाला मारिया येशूसमवेत गेली होती. त्यानंतर एकदम येशूच्या जीवनातील अखेरच्या क्षणी तिचा उल्लेख शुभवर्तमानात आला आहे. ती येशूबरोबर जेरुसलेमला आली. तेथून कालवरी टेकडीवर त्याला क्रुसावर खिळेपर्यंत ती तेथेच होती. नंतर शब्बाथ संपल्यावर मारिया माग्दलीया व इतर महिलांसोबत ती येशूच्या कबरेजवळ आली होती.\nयेशूने क्रुसावर आपला प्राण सोडण्याआधी तिथे उभ्या असलेल्या आपल्या शिष्याला (योहानाला) तिची काळजी घेण्यास सागितले होते. त्यानंतर मारिया या शिष्यासोबत राहू लागली. येशूच्या स्वर्हरोहणावेळी ती शिष्यांसोबत होती. तिचा मृत्यू व स्वर्गउन्नयाबददल बायबलमध्ये उल्लेख सापडत नाही. परंतु एफेसस गावात तिला मृत्यू आला असावा असे म्हटले जाते. (मत्तय १,२,२७,२८ :; मार्क १५:१६,; लुक १,२,२४ : योहान १९: प्रे. कृत्ये १)\nतिच्या मृत्यूनंतर तिला सदेह स्वर्गात उचलून घेतले गेले व स्वर्ग पृथ्वीची राणी करण्यात आले असे कॅथोलिक चर्च मानते. पहिल्या व दुसऱ्या शतकातील अनेक अप्रमाणित ख्रिस्ती लेखनात तिच्या जीवनाबद्दलचे उल्लेख आले आहेत.\nमुस्लिम धर्मातसुध्दा मारियेला अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. पवित्र कुराणातील एक संपूर्ण अध्याय तिच्या नावाने प्रसिद्ध आहे. (पवित्र कुराण अध्याय १९ : सुरतुल मरियम) या अध्यायात येशूच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. परंतु कुराणातील ख्रिस्तजन्माची हकीकत व शुभवर्तमानातील हकीकत यात बराच फरक आहे. तसेच कुराणातील आलीइमरान या अध्यायातही मारिया व येशूच्या जन्मासंदर्भात उल्लेख आला आहे. (पहा ३ आलीइमरान : ३३-५२)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रि��ेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newslivemarathi.com/action-on-industries-that-do-not-value-degrees-from-the-corona-period-when-giving-jobs-uday-samant/", "date_download": "2020-10-01T01:53:41Z", "digest": "sha1:RP4VW3RMV7ROIUWSCMWX5IZD4GLVIYRO", "length": 15222, "nlines": 134, "source_domain": "www.newslivemarathi.com", "title": "नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योगांवर कारवाई- उदय सामंत - News Live Marathi", "raw_content": "\nनोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योगांवर कारवाई- उदय सामंत\nराज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. अशातच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही हा प्रश्न उद्भवल्यापासून कोरोना काळात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.\nयामुळे विद्यार्थ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये.’ तसेच ‘जर कोणत्याही उद्योग समूहाने किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या उद्योग, व्यवसायांवर कारवाई करण्यात येईल.\nत्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी.’ असंही उदय सामंत म्हणाले.\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियांमध्ये आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना उदय सांमंत म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील महाविद्यालयात सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेबद्दल एका आठवड्यात स्पष्टता आणली जाईल.’ तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या आणि नंतर लगेच परत घेतलेल्या आदेशाबद्दल बोलताना, ‘ती माझ्या विभागाची चूक होती.’, असं सामंत म्हणाले. तसेच चूक लक्षात आल्यावर आदेश परत घेतल्याची कबुलीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.\nTagged अंतिम वर्षाच्या विद्यार्थी, उदय सामंत, कोरोना, नोकरी, सुप्रीम कोर्ट\nमागील २४ तासांमध्ये राज्यात ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह\nNewsliveमराठी – देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे यासाठी या महामारीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका […]\nव्यापार्‍यांच्या आग्रहाने हटवावे लागले पुण्यातले लॉकडाऊन- अजित पवार\nदेशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. यामुळे पुण्यात लॉकडाऊन का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचे लॉकडाऊन हळूहळू हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे मत होते. मात्र, व्यापार्‍यांच्या आग्रहामुळे पुण्यातले लॉकडाऊन हटवावे लागले, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. पुण्यातील २५ ते ३० टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, अशी खंतही […]\nराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार\nNewslive मराठी- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापतीपदी मावळचे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांची नुकतीच निवड झाली आहे. सभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबुराव वायकर यांच�� आज (गुरुवारी) पंचायत समिती मावळ यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, उपसभापती दत्ता शेवाळे, […]\nकेंद्रसरकारने न्यायालयात स्पष्ट केली भूमिका, देशात समलैंगिक विवाहांना मान्यता देणार नाही\nमराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nnewslivemarathi.com on दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार\nbqlpis on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nnewslivemarathi.com on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\ndownload on ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित करून शिवसेनेकडून भावनिक मते मागण्याचा प्रयत्न- अजित पवार\nDennyTiree on एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या\nजगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कुणीही प्रश्न विचारत नाहीये- कंगना रणावत\nसुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं श्रेय; राम मंदिरामध्ये मोदींचं काहीही योगदान नाही\nप्राध्यापकाची नोकरी सोडून युवकाने धरली शेतीची वाट\nराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण\nभारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध\nरियाच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार\n‘रावसाहेब दानवेंनी पाठीत खंजीर खुपसला’\nलोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर सायबर सेलची नजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/11/blog-post.html", "date_download": "2020-10-01T01:48:04Z", "digest": "sha1:NTC372VWYWRKXNK75VEAWQYX3GFJX4ML", "length": 12702, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "वीजबचतीचा जळगाव पॅटर्न - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social वीजबचतीचा जळगाव पॅटर्न\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिकेसाठी घोषित केलेला २५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला तब्बल दोन वर्षांनंतर प्राप्त झाला आहे. यातून पारंपरिक मार्गावरील रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम यांना काही प्रमाणात फाटा देत वीज बचतीच्या उद्देशाने दहा कोटी रु��ये खर्चून ‘सेंसर’ कार्यप्रणालीवर चालणारे एलईडी पथदिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेला सध्या भराव्या लागत असलेल्या मासिक वीज देयकात १० लाख रुपयांची बचत होणार आहे. शहरासाठी खर्च होणाऱ्या एकूण विजेपैकी ४० टक्के वीज बचत होईल. राज्यात भारनियमनातून मुक्तता मिळण्यासाठी वीज बचतीतून वीजनिर्मितीची जळगाव पॅटर्न राज्यात प्रभावीपणे लागू व्हावा, यासाठी पाठपुरावा केला जात आहे.\nजळगाव शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. निधी मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यावरून भाजप व महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीमध्ये शाब्दीक युद्ध जुंपले. हा निधी कोणत्या यंत्रणेमार्फत खर्च करायचा यावर बराच वाद झाला. आता या निधीतून विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वाघुर जलशुद्धीकरण केंद्रावर वीज रोहित्र बसविणे ५० लाख, ५०० हॉर्सपॉवर क्षमतेचा पंप बसविणे ३० लाख, पाणी पुरवठय़ासाठी नवीन ६ ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे २५ लाख, वाघुर जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी ५० लाख, शहरातील गटारींच्या कामांसाठी ७ कोटी, ममुराबाद येथील लेंडी नाल्यावर पूल बांधणे ३ कोटी, इच्छादेवी जवळील वीज लाइन स्थलांतरित करणे ७५ लाख, डी मार्ट परिसरात दुभाजक बसविणे ५० लाख, शहरातील वाढीव प्रभागात दिवाबत्ती करणे २ कोटी २० लाख तर एलईडी बसविणे १० कोटी याप्रमाणे कामे करण्यात येणार आहेत.\nएलईडीसाठी तत्कालीन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. जळगाव शहरात आजमितीला १६ हजार ७३ पथदिवे आहेत. वीज देयकापोटी २५ ते ३० लाख रुपये पालिकेला दरमहा द्यावे लागतात. महापालिकेच्या कार्यालयांचे मिळून ७ ते १० लाख वीज देयक येते. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी मुंबईतील विद्युत अभियंता सुभाष देशपांडे, जळगावातील बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (एसएसबीटी) प्रा. संजय शेखावत तसेच प्रा. मुज्ताहिद अन्सारी यांच्याकडून स्व खर्चाने अहवाल तयार करुन घेतला. सार्वजनिक पथ दिव्यांसाठी एलईडीचा वापर केल्यास प्रचंड प्रमाणात वीज बचत होईल आणि कोटय़वधी रुपयांचा होणारा खर्च वाचवता येईल, असा मुद्दा अहवालातून मांडण्यात आला. राज्यात एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१६ या नऊ महिन्यांत सार्वजनिकसेवेसाठी ३ हजार २३२ दशलक्ष युनिट्स वीज ���ापरली गेली. एलईडी वापराअंती यात ४० टक्के बचत शक्य असल्याचा विश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला. जळगाव महापालिकेतर्फे शहरातील सर्व पथदिवे आणि सार्वजनिक दिवे एलईडीसह नव्या यंत्रणेने प्रकाशमान व नियंत्रित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नव्या यंत्रणेत ‘सेंसर’ असून सूर्यप्रकाश लुप्त होताच पथदिवे आपोआप सुरू होतील. सूर्यप्रकाश येताच पथदिवे बंद होतील. यातूनही मोठी वीज बचत शक्य आहे. महाराष्ट्रात होणारे वीज उत्पादन, महाराष्ट्रातील विजेची गरज आणि एकुणात वीज पुरवठा यांची सांगड घालणे सध्या अवघड झाले आहे. जळगावसह अनेक शहरांतून औद्योगिक वसाहतींना होणारा वीज पुरवठा ठरावीक दिवशी बंद ठेवावा लागत असल्याचे चित्र आहे. या अडचणीवर मार्ग शोधण्यात आला आहे. जळगावचे अनुकरण राज्यात सर्वत्र झाल्यास भारनियमनापासून दिलासा मिळणे शक्य होईल. महत्त्वाचे म्हणजे बचत झालेली वीज शेती व उद्योगांकडे वळवणे शक्य आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.\nजळगावला भारनियमनापासून मुक्ती मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला. हा प्रश्न केवळ जळगावचा नसून संपूर्ण राज्याचा आहे. महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना एक विशिष्ट निधी दरवर्षी दिला जातो. पुढील काही वर्षे विशिष्ट प्रमाणात या निधीत कपात करून त्यातून शासनाने एलईडी पथदिव्यांची तजवीज करून द्यावी. जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक ताणही येणार नाही आणि जेवढा निधी दरवर्षी कापला जाईल, तेवढा निधी वीज देयकापोटी होणाऱ्या खर्चातून भरून निघेल.\n- कैलास सोनवणे (माजी नगरसेवक)\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/21/burglars-shoot-at-policemen-throughout-the-day/", "date_download": "2020-10-01T02:05:42Z", "digest": "sha1:JU2CBCUW3RSRCIIJDLVDQTAQVSF5LCHD", "length": 10839, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा चोरट्यांनी केला पोलिसांवर गोळीबार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा चोरट्यांनी केला पोलिसांवर गोळीबार \nअहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा चोरट्यांनी केला पोलिसांवर गोळीबार \nअहमदनगर :- जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झाले.\nसोनसाखळी चोरणाऱ्या दोघा संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. बुधवारी दुपारी १.२० वाजता राहता शहरातील मध्यवस्तीत झालेल्या या घटनेत एक पोलिस जखमी झाला. एका आरोपीला कट्ट्यासह पकडण्यात पाेलिसांना यश आले, तर त्याचा साथीदार मात्र फरार झाला.\nपकडलेला आराेपी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी आहे. दोन संशयित पल्सर मोटारसायकलीवर तोंडाला रुमाल बांधून राहता शहरात फिरत असल्याचे पाहून गस्तीवर असलेले कॉन्स्टेबल अजित अशोक पठारे व रशीद शेख यांना त्यांचा संशय आला. ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.\nसंशयित आरोपी शिवाजी चौकातून चितळी रोडने गणेशनगरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना दुचाकी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टेबल पठारे याने मागे बसलेल्याची कॉलर पकडली. मात्र आराेपी सचिन ताके याने गावठी कट्ट्यातून पठारे यांच्यावर गोळी झाड���ी. ती गोळी पठारे यांच्या गालाजवळ लागली. मोठी जखम झाल्याने रक्ताची धार लागली. सर्व कपडे रक्ताने भरले. या झटापटीत पोलिसांची दुचाकी खाली पडली.\nकॉन्स्टेबल शेख दुचाकीखाली अडकले, पण त्यांनी याही परिस्थितीत सचिनला पकडून ठेवले. आरोपी झटापट करत असताना दोन तरुणांनी त्यांना पकडण्यासाठी मदत केली. पाेलिसांनी आराेपी सचिनला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/183", "date_download": "2020-10-01T00:37:21Z", "digest": "sha1:VIAXGZDYTFPX5IPAEZBO5UYI7WAV4AZE", "length": 3215, "nlines": 57, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-09-2020 आहे.\nपदाचे नाव - अधिकारी\nएकूण जागा - 214\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 850\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 30-09-2020\nOther Information - शैक्षणिक पात्रता : पदवीधर\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/cyber-crime-increased-in-the-corona-period/articleshow/78122549.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2020-10-01T01:20:03Z", "digest": "sha1:2AJ3A3NMDWHF7TLSXFTNQEW63LKDHGRF", "length": 16489, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील\n'तुमचं केवायसी अपडेट करायचं आहे', 'नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील' अशा प्रकारचा फोन किंवा मेसेज तुम्हालाही येऊ शकतो. पण, अशा बनावट कॉल्सपासून सावध राहा. कारण, करोनाच्या काळात विविध युक्त्या लढवत तुम्हाला फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत.\nअनिकेत जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टर\nकोव्हीड १९चा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच, या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन वॉलेटची, क्रेडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमिष अशी विविध कारणं देत सायबर हल्लेखोर लोकांची फसवणूक करत असल्याची उदाहरणं समोर येऊ लागली आहेत.\nलॉकडाउनमुळे काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर बहुतांश लोक घरून काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी लोकांची खटपट सुरू आहे. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये कित्येक पटीनं वाढ झाली आहे. काही सायबर हल्लेखोर नोकरीकरीता बनावट वेबसाइट बनवून तसंच सरकारच्या विविध योजनांच्या बनावट वेबसाइट तयार करत आहेत. त्याचबरोबर करोना युद्धाच्या नावाखाली निधी जमा करण्याचं कारण दाखवत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. क्रेडीट कार्ड केवायसी अपडेट अशी कारणं दाखवत होणाऱ्या फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून ���ेत आहे. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष करत आहेत.\nलॉकडाउनच्या काळात ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारची पेमेंट ऑनलाइन करण्यावरच भर देत आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर हल्लेखोर खोट्या शॉपिंग वेबसाइटही तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठी सरकारकडून भत्ता मिळेल अशी आमिषं दाखवली जात आहेत. खोट्या वेबसाइट तयार करून नोकरी गमावलेल्या लोकांना सायबर हल्लेखोर लक्ष्य करत आहेत. तज्ज्ञांच्या मते इंटरनेटवरील वापरकर्त्याचं वर्तन तपासून सायबर हल्लेखोर नागरिकांची फसवणूक करत आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल नसलेली जागरुकता याला कारणीभूत ठरत असल्याचं बोललं जातंय.\n० तुमची कोणतीही संवेदनशील माहिती कुणाशीही शेअर करू नका.\n० तुमचा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सपेक्षा जास्त ठेवा. त्यामध्ये अंक, चिन्हं आणि कॅपिटल त्याचबरोबर स्मॉल लेटर्सचा समावेश असावा.\n० पासवर्ड अवघड असावा आणि तो लक्षात ठेवण्याची सवय करा. तो ठराविक काळानंतर बदला.\n० तुमचा बँक अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, सीव्हीव्ही कोड, एटीएम पासवर्ड कोणाही अनोळखी व्यक्तीला सांगू नका.\n० तुमचा पासवर्ड तुमची जन्मतारीख, शाळेचं नाव असं सोपं असू नये.\n० काम संपल्यावर तुमचा कम्प्युटर लॉक करूनच जागेवरून उठा.\n० ऑनलाइन शॉपिंग करताना तुमच्या स्वतःच्या कम्प्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवरूनच करा.\n० तुमच्या लॅपटॉप आणि कम्प्युटरला अँटीव्हायरस सिस्टिम बसवून घ्या.\n० सार्वजनिक ठिकाणचं वाय-फाय वापरणं टाळा.\n० सायबर गुन्ह्याचा अनुभव आल्यास काय करावं हे जाणून घ्या. लगेचच स्थानिक पोलिसांची मदत घ्या.\n० कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर अनोळखी ईमेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड करू नका.\n० कोणत्याही वेबसाइटला भेट देताना वेबसाइट स्पेलिंग पुन:पुन्हा तपासा. काहीवेळा स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करून बनावट वेबसाइट तयार केल्या जातात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसायबर गुन्हे बँक खात्याचे तपशील केवायसी अपडेट cyber crime corona period\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/priyanka-gandhi-attack-on-modi-led-central-government/articleshow/68379822.cms", "date_download": "2020-10-01T02:02:57Z", "digest": "sha1:EHXYXNMNV5L7ZBHFCOL5DTANBFYJS44J", "length": 13732, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "प्रियंका गांधी: २ कोटी नोकऱ्या, १५ लाख गेले कुठे\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n२ कोटी नोकऱ्या, १५ लाख गेले कुठे\nकाँग्रेसचे सरचिटणीसपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला केला.\nकाँग्रेसचे सरचिटणीसपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. 'नरेंद्र मोदी आणि भाजपने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी,' असा टोला लगावतानाच, 'मोदींनी दिलेले २ कोटी नोकऱ्या आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपयांच्या आश्वासनाचे काय झाले' असा सवालही प्रियांका यांनी केला.\nलोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर काँग्रेसने आक्रमक होत मोदींच्या गुजरातमधूनच भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले. तब्बल ५८ वर्षांनंतर काँग्रेसने कार्यकारिणी समितीच्या बैठकीसाठी गुजरातच्या अहमदाबादची निवड केली. यापूर्वी सन १९६१मध्ये भावनगरमध्ये अशी बैठक झाली होती. अहमदाबादमधील बैठकीनंतर काँग्रेसची गांधीनगर जिल्ह्याच्या अदलज गावात जाहीर सभा झाली. त्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रियांका गांधी यांचेही भाषण झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. 'तुमचे मत तुम्हाला भक्कम करणारे शस्त्र आहे हे विसरू नका आणि त्या भावनेतून मतदान करा,' असे प्रियांका म्हणाल्या.\n२ कोटी नोकऱ्यांचं काय झालं\n'देशातील महत्त्वाच्या संस्था खालसा केल्या जात आहेत. समाजात विद्वेष पेरला जात आहे. देशात सध्या घडत असलेल्या घटनांनी मी व्यथित झाले आहे', असे म्हणत, 'अर्थहीन मुद्द्यांना बळी न पडता येणाऱ्या दिवसांत योग्य प्रश्न विचारा. हा तुमचा देश आहे तुम्ही या देशाला घडवले आहे,' असे आवाहन प्रियंका गांधी यांनी मतदारांना केले. प्रेम, समता, बंधुता यांच्या पायावर हा देश उभा आहे. तुमची जागरुकताच या देशाला घडवणार आहे. स्वातंत्र्याची लढाई याच ठिकाणाहून सुरू झाली होती. आता इथूनच या सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली पाहिजे', असे प्रियांका सरतेशेवटी म्हणाल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nगाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी, पण एकाच अटीवर.....\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nजीएसटी भरपाई केंद्राने रोखली, कॅगचा मोदी सरकारवर ठपका...\nराष्ट्रीय सुरक्षेचा मोदींकडून खेळखंडोबा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज प्रकरणात साराला मदत करण्यास सैफचा नकार\nकर्नाटकात कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला बंद\n८७ वर्षांच्या आजींची करोनावर मात, स्वागत करताना सुनेला अश्रू अनावर\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nकिरीट सोमय्यांचं महापालिकेसमोर आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात\nकृषी विधेयक मंजूर, शेतकऱ्यांनी ट्रक्टर जाळत दर्शवला निषेध\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांपुढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे ट���प ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.everglowtools.com/Pcs-CRV-Extra-Long-Arm-Ball-Point-Hex-Key-Set.html", "date_download": "2020-10-01T01:20:18Z", "digest": "sha1:ZHODVN4ST324IMYYJEML3PE5XOHBV73N", "length": 8797, "nlines": 193, "source_domain": "mr.everglowtools.com", "title": "पीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट उत्पादक आणि पुरवठा करणारे - चीन कारखाना - निंगबो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nघर > उत्पादने > हेक्स की > पीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\n47-इन -1 साधन सेट\n47-इन -1 साधन किट\n25-इन -1 साधन सेट\n21-इन -1 साधन सेट\nपीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\nद खालील आहे बद्दल पीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट संबंधित, मी आशा करण्यासाठी मदत आपण चांगले समजणे पीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\nपुरवठा क्षमता:100000 सेट / सेट्स प्रति महिना हेक्स की\nलीड टाइम: 45-60 डीवायवायएस\n9 पीसी अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\nगरम टॅग्ज: पीसी सीआरव्ही अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, घाऊक, खरेदी करा, कारखाना, सानुकूलित, मध्ये साठा, मोठ्या प्रमाणात, फुकट नमुना, ब्रँड, केले मध्ये चीन, नवीनतम, गुणवत्ता, प्रगत, टिकाऊ, सुलभ -maमध्येtaमध्येable, नवीनतम रचना, उत्तम, फॅन्सी\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n8 पीसी अल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\n8 पीसी सीआरव्ही अल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\nअल्युमिनियम फोल्डिंग हेक्स की सेट\n12 पीसीएस फोल्डिंग हेक्स की सेट\n9 पीसी अतिरिक्त लांब आर्म बॉल पॉईंट हेक्स की सेट\n9 पीसी अतिरिक्त लांब आर्म टॉरक्स की सेट\nअमेरिकन ग्राहक भेट अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना कंपनी\nचीन हात रिवेटर पुरवठादार\n12 \" चौरस ट्यूबलर हॅक्सॉ फ्रेम\n56pc रॅचेट पेचकस सेट\n30 पीसी मल्टी फंक्शन साधने सेट\n265 मिमी लाकूड हाताळा जपानी पाहिले\n65MN प्लास्टिक हाताळा जपानी पाहिले\nझिंक धातूंचे मिश्रण सुरक्षा चाकू\nपॉप-सेलिंग 210 मिमी फोल्डिंग पाहिले\nपत्ता: कक्ष 708-709 सुंदाझे आंतरराष्ट्रीय बिझलिंग. क्रमांक 50, लेन 5778, टिएंटॉन्ग दक्षिण रस्ता, यिनझोऊ जिल्हा, निंगबो\nच्या साठी चौकश्या बद्दल आमचे उत्पादने किंवा किंमत सूची, कृपया सोडा yआमचे ईमेल करण्यासाठी आम्हाला आणि आम्ही होईल व्हा मध्ये करण्यासाठीuch withमध्ये 24 hआमचेs.\nकॉपीराइट @ 2019 निंग्बो सदाहरित आंतरराष्ट्रीय व्यापार सहकारी, मर्यादित सर्व अधिकार राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ramjanmbhoomi-trust-invites-mohammed-sharif-to-attend-bhoomi-pujan-ceremony/", "date_download": "2020-10-01T01:55:05Z", "digest": "sha1:ZBN37FYHRVEKE2WN52UUAH7OUJFBSFJ5", "length": 16718, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "राम मंदिर : तब्बल 27 वर्षंपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या मोहम्मद शरीफ यांना भूमिपूजनाचं निमंत्रण | ramjanmbhoomi trust invites mohammed sharif to attend bhoomi pujan ceremony | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune : पावणे आठ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिर पसार\nPune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nराम मंदिर : तब्बल 27 वर्षंपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या मोहम्मद शरीफ यांना भूमिपूजनाचं निमंत्रण\nराम मंदिर : तब्बल 27 वर्षंपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या मोहम्मद शरीफ यांना भूमिपूजनाचं निमंत्रण\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये 27 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.\nमोहम्मद शरीफ बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले आहे. ते अयोध्येचे निवासी असून त्यांना आमंत्रित केले असल्याचे राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. मुलाच्या हत्येनंतर बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करायला त्यांनी सुरुवात केली. गेल्या 27 वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 25 हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते ‘शरीफ चाचा’ नावाने ओळखले जातात.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘हे’ देखील लठ्ठपणाचं मोठं कारण \n‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1336 नवे पॉझिटिव्ह तर…\nUnlock 5.0 Guidelines : अनलॉक 5.0 ची गाइडलाईन जारी, सिनेमागृह उघडणार तर…\nUnlock 5.0 : राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढला \nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून…\nUP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले \nGold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या आज दर\nकोलकता नाइट रायडर्सविरूध्द विस्फोटक खेळी करत रोहित शर्मानं…\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी \nJioPhone : इथं पहा ‘ऑल-इन-वन’ योजनांची पूर्ण…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nमराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पोहचले दिल्लीत\nShanishchar Stotra : जेव्हा शनीदेवाचा संहार करण्यासाठी गेले…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nकीटकनाशक औषधांमध्ये असणारी सामुग्री ‘कोरोना’…\nखुशखबर… महागड्या परदेशी स्टेंटपासून होणार रुग्णांची…\nमहिलांनी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेणे आवश्यक\nहळद आहे पोटाच्या कॅन्सरवर गुणकारी\nडायबिटीजमुळे वाढतोय अकाली मृत्यूचा धोका\nस्मोकिंग करणार्‍या तरूण महिलांना हृदयरोगाचा जास्त धोका,…\nसकाळी झोपेतून ‘या’ पध्दतीनं जागे झालात तर…\nसकाळी रनिंग करत असाल तर घ्या ही काळजी\nरक्तासाठी रिप्लेसमेंट डोनर मागितल्यास…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\nविद्यापीठ वसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची…\nPune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण \nWorld Heart Day 2020 : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये…\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार…\nघरगुती गॅसच्या किंमतीत होऊ शकते मोठी वाढ \nकेंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाबाबत…\nLifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा…\n‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात…\n5 पोषकतत्वे जी डोळ्यांसाठी आहेत खुप आवश्यक, जाणून घ्या…\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच,…\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआता स्वयंपाक करणे आणि वाहन चालविणे होऊ शकते स्वस्त, सरकार घेणार मोठा निर्णय\nदीपिकाची कोड लँग्वेज ऐकून हैराण झाले NCB चे अधिकारी, डिकोड करण्यात आला…\nस्टेशनवर पाहुण्यांना सोडवण्यास अथवा घेण्यास गेलेल्यांकडून Railway वसूल…\nCoronavirus : देशात प्रत्येक 15 पैकी एक जण ‘संक्रमित’,…\nUnlock 5.0 मध्ये उघडले जाऊ शकतात मॉल, शाळा आणि सिनेमागृह\n लोन रिस्ट्रक्चर केल्या रेटिंगमध्ये लागणार ‘डाग’, पुन्हा कर्ज घेणं सोपं नाही\nसुशांत सिंह प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले \nकधी काळी केलं होतं LIC एजंट म्हणून काम, आता बनले सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.internetpolyglot.com/thai/lessons-hi-cs", "date_download": "2020-10-01T02:53:04Z", "digest": "sha1:NRAHRXQDRLRGI5IVTVU2WGNGREYGUDY5", "length": 12913, "nlines": 113, "source_domain": "www.internetpolyglot.com", "title": "บทเรียน: ภาษาฮินดู - ภาษาเช็ค. Learn Hindi - Free Online Language Courses - อินเตอร์เน็ต หลายภาษา", "raw_content": "\nलोगों के साथ मेल-जोल बढ़ाने की कला. Jak se dostat mezi lidi\nआप विदेश में हैं और कार किराए पर लेना चाहते हैं आपको ज्ञान होना चाहिए कि कार केंद्र कहां है आपको ज्ञान होना चाहिए कि कार केंद्र कहां है. Jste v cizině a chcete si vypůjčit auto\nज़्यादा काम न करें\n फुटबाल, शतरंज और खेल प्रतियोगिता के बारे में संपूर्ण जानकारी\nधीरे चलिये, सुरक्षित चलाईये\nजिदंगी छॊटी हॊती है. जन्म से मृत्यु तक के विभिन्न पहलूओं के बारे में जानकारी. Život je krátký. Zjistěte vše o jeho etapách od narození do smrti\nइस पाठ को अवश्य पढ़ें पैसे गिनना सीखें\nहमारे इस सर्वाधिक महत्वपूर्ण लेख को अवश्य पढ़ें प्रेम करें, युद्ध नहीं प्रेम करें, युद्ध नहीं. Nemiňte naši vůbec nejvážnější lekci ze všech\nपहनने के कपड़े जो आपको सुंदर दिखायें और गर्म रखें\nमां समान प्रकृति की रक्षा करें\nजिस संसार में आप रहते हैं, उसके बारे में जानें\nजीवन के स्वादिष्ट व्यंजनों के बारे में एक रसपूर्ण पाठ. Lekce k sežrání. Všechno o Vašich oblíbených lahůdkách.\nमनुष्य शरीर के विभिन्न अंग - Části lidského těla\nशरीर मे आत्मा बस्ती है\nकला के बिना हमारी ज़िंदगी क्या होगी एक खोख्ला ढांचा\nमानवीय अभिलक्षण १ - Popis člověka 1\nमानवीय अभिलक्षण २ - Popis člověka 2\nकोई मौसम बुरा नहीं होता, सब मौसम शुभ हैं\nलाल, सफ़ेद, नीले रंग के बारे में संपूर्ण जानकारी. Vše o červené, bílé a modré\nआस-पास की प्रकृतिक अजूबों के बारे में जाने\nविभिन्न इन्द्रियों, अनुभवों के बारे में - Pocity, smysly\nविभिन्न क्रिया-विशेषण १ - Různá příslovce 1\nविभिन्न क्रिया-विशेषण २ - Různá příslovce 2\nविभिन्न क्रियाएं १ - Různá slovesa 1\nविभिन्न क्रियाएं २ - Různá slovesa 2\nआज के ज़माने में अच्छा व्यवसाय होना बहुत जरूरी है क्या बिना विदेशी भाषा के ज्ञान के आप एक अच्छे व्यव्सायी हो सकते हैं क्या बिना विदेशी भाषा के ज्ञान के आप एक अच्छे व्यव्सायी हो सकते हैं बिल्कुल नहीं\nबड़े शहर में खो नहीं जाना पूछें: `ओपरा हाऊस कैसे पहुंचें पूछें: `ओपरा हाऊस कैसे पहुंचें\nपाठशाला, महाविद्यालय, विश्वविद्यालय के बारे में सब कुछ. Všechno o škole, vysoké a univerzitě\nशिक्षा प्रक्रियाओं के बारे में हमारा प्रसिद्ध पाठ. Druhý díl naší slavné lekce o procesech vzdělávání\nवक्त गुज़र रहा है रुकें नहीं इन्टरनेट पॉलीग्लॉट के साथ नये समय-संबंधी शब्द सीखें. Čas utíká\nवक्त व्यर्थ न गंवाएं नए शब्द सीखें\nसर्वनाम, संयोजक, पूर्वसर्ग - Zájmena, spojky, předložky\nआपकी पसंद क्या है: इन्च या सेन्टीमीटर क्या आप्अको मीटर में माप समझ आते हैं क्या आप्अको मीटर में माप समझ आते हैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/harbour-railway-resumed-760", "date_download": "2020-10-01T02:35:02Z", "digest": "sha1:RS2G7ILMBN3ZC6KI52BGUEXREZNWYX5X", "length": 6205, "nlines": 117, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा | Sewri | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा\nशिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा\nBy भारती बारस्कर | मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nशिवडी - हार्बर मार्गावरील शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने अप दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वे सेवा सुरळीत सुरु झाली. सकाळच्या वेळेला कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांनी लोकलमधून उड्या मारुन रुळातून जाण्याचा मार्ग पत्करला. मात्र यादरम्यान वडाळा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी खोळंबा झालेल्या प्रवाशांच्या त्रागाला नियंत्रणात ठेवण्याचे कार्य केले.\nकर्ज फेडण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, यूट्युबवर पाहून छापल्या शंभरच्या बनावट नोटा\nकेंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींची कोरोनावर मात\nराज्यात १८ हजार ३१७ नवे रुग्ण, ४३० जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे २६५४ नवे रुग्ण, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू\nपनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २५६ नवीन कोरोना रुग्ण\nकल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण\nराज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, राज्यांतर्गत रेल्वे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/job_details/184", "date_download": "2020-10-01T01:28:59Z", "digest": "sha1:M7QEFXQSMQJBJDOUASYXHX5EROM7JNRB", "length": 3379, "nlines": 57, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "नैनिताल बँक लिमिटेड येथे Clerks and Probationary Officers पदांच्या एकूण 155 जागा", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nनैनिताल बँक लिमिटेड येथे Clerks and Probationary Officers पदांच्या एकूण 155 जागा\nनैनिताल बँक लिमिटेड येथे Clerks and Probationary Officers पदांच्या एकूण 155 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात ���ेत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-09-2020 आहे.\nएकूण जागा - 155\nअर्ज पद्धत - Online\nवयाची अट - पदा नुसार\nपरीक्षा शुल्क - 2000\nअर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 22-09-2020\nOther Information - शैक्षणिक पात्रता : पदवीधर +\nअर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.\nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://malharnews.com/category/maharashtra/", "date_download": "2020-10-01T00:21:57Z", "digest": "sha1:TS55SFQOV5KOI2AR3EOAIOXNPWWSAXR3", "length": 8123, "nlines": 219, "source_domain": "malharnews.com", "title": "महाराष्ट्र | मल्हार न्यूज", "raw_content": "\nस्पायसर हायस्कूलच्या अवाजवी फी वाढीच्या विरोधात पालकांचे ठ्ठिया आंदोलन\nनियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण\nशिवसेनेच्या वतीने लुल्लानगरपुलाचे उद्घाटन….\nपालखी सोहळयामध्ये वारक-यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nपीएनबी कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप\nवानवडीत ओढ्याच्या दुर्गंधीने रहिवासी बेहाल……\nमनसेच्या वतीने लुल्लानगर उड्डाणपुलाचे औपचारिक उद् घाटन संपन्न\nपुणे जिल्ह्याचा ६०,६३० कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर\nऑस्कर ॲकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक – जॉन बेली\nमहाराष्ट्र राज्य पुरस्कार सन्मान सोहळा पुण्यात रंगला\nमतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण\nबदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांनी कार्यपध्दती बदलावी – अ‍ॅड. असीम सरोदे\nमुंबई चे राजे, चेन्नई चॅलेंजर्स सामना 34-34 असा टाय\nइंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग; पुणे प्राईड संघाचा विजय, अब्दुल शेखची...\nश्रेयस देशपांडे यांचे “सेहमा सा” प्रदर्शीत\nआपल्या बातम्या,विचार तसेच ब्लॉग आम्हपर्यंत पोहोचवावे ते \"मल्हार न्यूज \" वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.\n\"मल्हार न्यूज\" पोर्टल द्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक आणि प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. चुकून काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील. C-2019 CopyRight MalharNews\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.sonalikulkarni.org/2014/06/blog-post_25.html", "date_download": "2020-10-01T00:52:27Z", "digest": "sha1:IXSZZCPMGZBLZVAO3R2ULIAL4DZ2GHAW", "length": 14155, "nlines": 43, "source_domain": "www.sonalikulkarni.org", "title": "`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ची शतकी झेप | Sonali Kulkarni ')); }); return $(returning); }, capAwesome: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(awesome)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, capEpic: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(epic)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, makeHeart: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/(<)+[3]/gi, \"♥\")); }); return $(returning); } }); function parse_date(date_str) { // The non-search twitter APIs return inconsistently-formatted dates, which Date.parse // cannot handle in IE. We therefore perform the following transformation: // \"Wed Apr 29 08:53:31 +0000 2009\" => \"Wed, Apr 29 2009 08:53:31 +0000\" return Date.parse(date_str.replace(/^([a-z]{3})( [a-z]{3} \\d\\d?)(.*)( \\d{4})$/i, '$1,$2$4$3')); } function relative_time(date) { var relative_to = (arguments.length > 1) ? arguments[1] : new Date(); var delta = parseInt((relative_to.getTime() - date) / 1000, 10); var r = ''; if (delta < 60) { r = delta + ' seconds ago'; } else if(delta < 120) { r = 'a minute ago'; } else if(delta < (45*60)) { r = (parseInt(delta / 60, 10)).toString() + ' minutes ago'; } else if(delta < (2*60*60)) { r = 'an hour ago'; } else if(delta < (24*60*60)) { r = '' + (parseInt(delta / 3600, 10)).toString() + ' hours ago'; } else if(delta < (48*60*60)) { r = 'a day ago'; } else { r = (parseInt(delta / 86400, 10)).toString() + ' days ago'; } return 'about ' + r; } function build_url() { var proto = ('https:' == document.location.protocol ? 'https:' : 'http:'); var count = (s.fetch === null) ? s.count : s.fetch; if (s.list) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/1/\"+s.username[0]+\"/lists/\"+s.list+\"/statuses.json?per_page=\"+count+\"&callback=?\"; } else if (s.favorites) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/favorites/\"+s.username[0]+\".json?count=\"+s.count+\"&callback=?\"; } else if (s.query === null && s.username.length == 1) { return proto+'//'+s.twitter_api_url+'/1/statuses/user_timeline.json?screen_name='+s.username[0]+'&count='+count+(s.retweets ? '&include_rts=1' : '')+'&callback=?'; } else { var query = (s.query || 'from:'+s.username.join(' OR from:')); return proto+'//'+s.twitter_search_url+'/search.json?&q='+encodeURIComponent(query)+'&rpp='+count+'&callback=?'; } } return this.each(function(i, widget){ var list = $('", "raw_content": "\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ची शतकी झेप\nशिवाजी मंदिरात होणार प्रयोग\nएखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणे हे मोठे आव्हान आहे. पण ते आव्हान समर्थपणे पेलून दाखवले आहे `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाच्या टीमने. दिनू पेडणेकर आणि सोनाली कुलकर्णी निर्मित `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने शतकी झेप घेऊन रसिकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या 11 मे 2014 रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी 3.30 वाजता सादर होणार आहे. याप्रसंगी अभिनेते रमेश देव, सीमा देव, अभिनय देव, अरुण काकडे, रवि जाधव, स्वानंद किरकिरे, वैशाली सामंत, जितेंद्र जोशी, हृषीकेश जोशी यांच्यासह चित्रपट-नाटय़ तसेच माध्यम क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.\nअभिनेते मिलिंद फाटक आणि अभिनेत्री रसिका जोशी यांच्या लेखन-अभिनयातून साकारलेल्या `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने रंगमंचावर मोठा इतिहास घडवला होता. हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिका जोशी यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमीला जबरदस्त धक्का बसला. तरीही रसिका जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अप्रतिम कलाकृती वाया जाऊ नये यासाठी `शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक आणि गिरीश जोशी यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्या स्वरुपात रंगमंचावर आणले. आता हे नाटक शंभरावा टप्पा पार करत आहे.\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’च्या या महत्त्वपूर्ण यशामध्ये रसिका जोशी यांची अनुपस्थिती आजही प्रकर्षाने जाणवत आहे. मी स्वतः रसिकाची मोठी चाहती होते. नाटकातील रसिका आणि मिलिंद फाटक यांच्या प्रगल्भ अभिनयातून साकारलेले `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक मला प्रचंड भावले होते. इतकेच नव्हे तर या नाटकाची व्यावसायिक निर्मिती आपण करावी अशी माझी इच्छा होती, असे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितले. दिनू पेडणेकर हे त्यावेळी या नाटकाची निर्मिती करत होते. पण् रसिकाच्या निधनानंतर या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर मिलिंद फाटक यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचे ठरवले आणि भक्ती देशमुख या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा त्यांनी मला विचारले तेव्हा मी लगेचच होकार दिला. इतकेच नव्हे तर एक चांगली संहिता वाया जाऊ नये, तिला शंभर टक्के न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन नवी भक्ती देशमुख उभी केली. त्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा आजही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही रुपांतरीत करण्यात आले आहे. त्यासाठी कलाकार तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट न बदलता संपूर्ण टीमसह आम्ही हे नाटक सादर केले होते. या आवफत्त्यांच्या पहिल्या खेळालाही प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती, अशी आठवणही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.\nअनामिका आणि सोकुल निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, इंदोर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रयोग सादर केले आहेत. तसेच स्कॉटलंड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या युरोपीय मराठी स्नेह संमेलनातही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. त्यालाही परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. एक आगळीवेगळी कलाकृती असलेल्या या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशातून तसेच देशातील विविध शहरातून निमंत्रणे येत असल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/16675433.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-01T00:50:43Z", "digest": "sha1:T6GHHRBN3LOBNOK7XIJJN2BHDNBE5LXU", "length": 21746, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Article News : अडचणीतील जिल्हा बँकांचे पुनरुज्जीवन आवश्यक\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअडचणीतील जिल्हा बँकांचे पुनरुज्जीवन आवश्यक\nगेल्या काही वर्षांत संचालकांनी केलेले गैरव्यवहार आणि इतर आर्थिक घोटाळ्यांमुळे राज्यातील नागपूर, वर्धा, जालना, धुळे, बुलडाणा आणि उस्मानाबाद या सहा जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली. परिणामी रिझर्व्ह बँकेने या बँकांचे परवाने रद्द केले व त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादले आहेत.\nगेल्याकाहीवर्षांतसंचालकांनीकेलेलेगैरव्यवहारआणिइतरआर्थिकघोटाळ्यांमुळेराज्यातीलनागपूर, वर्धा, जालना, धुळे, बुलडाणाआणिउस्मानाबादयासहाजिल्हाबँकांचीआर्थिकस्थितीअत्यंतदयनीयझाली. परिणामीयाबँकांचीआर्थिकस्थितीअनुकूलनसल्याचेकारणदेतरिझर्व्हबँकेनेयाबँकांचेपरवानेरद्दकेलेवत्यांच्यासर्वआर्थिकव्यवहारांवरनिर्बंधलादलेआहेत. त्यामुळेसध्यायाबँकामोठ्याकठीणकाळातूनजातआहेत. त्यातचरिझर्व्हबँकेनेयाबँकांच्यापरवानानूतनीकरणाबाबतराज्यसरकारला३०सप्टेंबरपूर्वीनिर्णयघेण्याससांगितलेहोते. मात्र, सहकारविभागाकडूनत्यासंबंधीकुठलीचठोसभूमिकाघेण्यातनआल्यानेएकूणचयाबँकांच्याभवितव्यावरप्रश्नचिन्हनिर्माणझालेआहे.\nडबघाईसआलेल्यायाबँकांच्यापुनरुज्जीवनासाठी५५०कोटींचीआवश्यक्ताअसल्याचाअहवालनाबार्डनेराज्यसरकारलादिलाहोता. त्यावरराज्यसरकारनेतीनबँकांनाअनुदान ​देण्याचानिर्णयघेतलाआहे. उर्वरितबँकांबाबतस्थितीस्पष्टनाही. त्यामुळेपुन्हाएकदाराज्यातीलसहकारीबँकांचीस्थितीसुधारण्याबद्दलराज्यसरकारचीअनास्थादिसूनयेतआहे. राज्यसरकारच्यायानकारात्मकभूमिकेचाफटकाखातेधारक, पतसंस्थांनासहनकरावालागतआहे. संचालकमंडळआणित्यांनीकेलेल्यागैरव्यवहार��ंमुळेआर्थिकखाईतगेलेल्यायाबँकांनापूर्वपदावरआणण्यासाठीसरकारनेमकीकायभूमिकाघेतेयाकडेसर्वांचेलक्षलागलेआहे.\nबँकांवरआर्थिकनिर्बंधआल्यापासूनबँकांच्यासर्वप्रकारच्याव्यवहारांवरनिर्बंधआलेआहेत. यानिर्बंधामुळेअनेकपतसंस्था, ठेवीदार, नागरीबँकायांच्याठेवीअडकल्याआहेत. तसेचनिर्बंधामुळेबँकांनायेणाऱ्यादैनंदिनखर्च, कर्मचाऱ्यांचेवेतनआणिइतरआवश्यकखर्चयासाठीलागणारानिधीजुळवतानात्यांनातारेवरचीकसरतकरावीलागते. याअत्यंतबिकटआर्थिकपरिस्थितीतूनयाबँकांनाबाहेरकाढण्यासाठीसरकारनेअनुदानदेणेअत्यंतगरजेचेआहे. विशेषम्हणजेनाबार्डनेसरकारलासादरकेलेल्याअहवालातयासर्वबँकांना५५०कोटीरुपयांचेअनुदानदिल्यासयाबँकांचीस्थितीपूर्ववतहोऊशकतेअसाअहवालसरकारलादिलाआहे. सरकारनेतीनदिवसांपूर्वीतीनबँकांनासुमारे१४९कोटींचेअनुदानदेण्याचानिर्णयघेतला. त्यानुसारवर्धाजिल्हाबँकेला८२, जालना२०आणिउस्मानाबाद४७कोटीरुपयेदेण्यातयेणारआहेत. उर्वरीतनागपूर, बुलढाणाआणिधुळेजिल्हाबँकांनाआणखीएकवर्षाचीमुदतदेण्याचानिर्णयघेण्यासाठीकेंद्राकडेपाठपुरावाकरण्याचेठरले. मात्र, सरकारच्यायानिर्णयामुळेबँकांचीसमस्यासुटणारतरनाहीचउलटवाढणारआहे. मुदतवाढल्यासवर्षभरानंतरद्यावीलागणारीअनुदानाचीरक्कमहीवाढेल. त्यामुळेराज्यसरकारनेसर्वसहाबँकांनाअनुदानदेऊनयास्थितीतूनबाहेरकाढणेअत्यंतगरजेचेआहे. विशेषम्हणजेनाबार्डच्याअहवालानुसारनागपूरजिल्हाबँकेला१७१, बुलढाणा१४८आणिधुळे८२कोटीअशाएकूण४०१कोटीरुपयेअनुदानाचीआवश्यक्ताआहे.\nनागपूरजिल्हाबँकेकडे१हजार२५०कोटींच्याठेवीआहेत. बँकेतमोठ्याप्रमाणातसहकारीसंस्था, पतसंस्था, शेतकरी, ठेवीदारयांचामोठ्याप्रमाणातनिधीआहे. त्यामुळेयाबँकेचेपुनरुज्जीवननझाल्यासठेवीदारांनामोठाफटकाबसण्याचीशक्यताआहे. तत्कालीनमुख्यमंत्रीअशोकचव्हाणयांनीनांदेडजिल्हासहकारीबँकेला११६कोटीरुपयांचेअनुदानजाहीरकरतबँकेलाआर्थिकगर्तेतूनबाहेरकाढलेहोते. त्याचप्रकारचाप्रयत्ननागपूरआणिइतरबँकांसाठीहोणेअत्यंतगरजेचेआहे.\nजिल्हासहकारीबँकांच्यासध्याच्याआर्थिकस्थितीसाठीसंचालकमंडळदोषीआहेत. सर्वनियमांनाधाब्यावरबसवतकर्जमंजूरकरणे, कर्जाचीनियमितवसूलीनहोणे, अवास्थवव्यव��्थापनखर्चयासारख्याआर्थिकगैरव्यवहारांनाबँकेचेसंचालककारणीभूतआहेत. अनेकसंचालकांवरआर्थिकघोटाळेकेल्याचेआरोपआहेत. मात्र, यासंचालकांवरकुठलीहीकारवाईझालेलीनाही. यासंचालकांवरकारवाईकरायचीअसेल, तर१९६०च्यासहकारकायद्यातसुधारणाकरणेआवश्यकआहे. मात्र, राज्यसरकारतर्फेअशादोषीसंचालकांवरकुठलीहीकारवाईकरण्यातआलेलीनाही. त्यामुळेबँकांनाआर्थिकडबघाईसआणणाऱ्यासंचालकावरकेव्हाकारवाईहोणारयाबाबतसरकारचीभूमिकास्पष्टदिसूनयेतनाही.\nसहकारीबँकांमधीलगैरव्यवहार, घोटाळ्यांच्याप्रकरणांचानिपटाराकरण्यासाठीजलदगतीन्यायालय (फास्टट्रॅककोर्ट) सुरुकरण्यातयावेअशीमागणीजोरधरतआहे. न्यायालयातप्रकरणेअनेकदिवसप्रलंबितराहतअसल्याने, त्याचासर्वाधिकफटकाठेवीदारांनाबसतो. त्यामुळेअशाप्रकरणांचाजलदनिपटाराकरूनठेवीदारांनाकसादिलासादेतायेईलयादृष्टीनेप्रयत्नहोणेगरजेचेआहे.\nआर्थिकदृष्ट्याडबघाईसआलेल्यासहकारीबँकांचीस्थितीसुधारण्यासाठीफक्तअनुदानआवश्यकनसूनयाबँकांच्याकार्यपद्धतीतबदलहोणेगरजेचेआहे. लाखोठेवीदारांच्याकोट्यवधीरुपयांच्याठेवीयाबँकांमध्येआहेत. संचालकांच्याचुकीच्याव्यवहारांमुळेबँकांवरआर्थिकनिर्बंधयेतातआणित्यामुळेठेवीदारांच्याठेवीपरतमिळतानाअनेकअडचणीयेतात. यामुळेअलीकडच्याकाळातजनतेचासहकारीबँकांवरचाविश्वासउडालाआहे. राज्यातीलसहकारीबँकांचीस्थितीसुधारायचीअसेलकिवायाबँकांमध्येहोणारेप्रकाररोखायचेअसेलतरसहकारकायद्यातअनेकसुधारणाहोणेगरजेचेआहे. योग्यवेळीयासुधारणाझाल्यासराज्यातीलसहकारीबँकांचीनक्कीचसुधारेल, असाविश्वाससहकारीबँकक्षेत्रातीलमाजीवरिष्ठअधिकारीसुरेशतन्नीरवारयांनी ‘मटा’कडेव्यक्तकेला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nनवे कायदे शेतकरी विरोधीच...\nहमी भाव आणि विश्वासार्हता...\nकसोटी अजित पवार आणि राष्ट्रवादीचीही महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n...जाणून घ्या हाथरस घटनेचं भयाण वास्तव\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/2011/06/30/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2020-10-01T00:56:27Z", "digest": "sha1:WDC2C5BTFOYVXCZCPKDC5I76QGPHSHTY", "length": 19817, "nlines": 116, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "डिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nडिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख\nपाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक विचार सुरू झालाय. हा विचार आहे, डिजीटल फर्स्ट म्हणजे माहिती प्रसारणाची जी अनेक माध्यमे आहेत त्यामध्ये अग्रक्रम कोणाचा तर वेब मीडियाचा. वेब फर्स्ट न्यूजरूम ही संकल्पना त्यातूनच पुढे आलीय. म्हणजे कुठल्याही वृत्तपत्राची, टीव्ही चॅनेलची किंवा अन्य प्रसारमाध्यमाची वेबसाईट ही त्या माध्यमाला, व्यवसायाला किंवा संस्थेला फक्त पूरक न ठरता, ही वेबसाईट हीच एक प्रमुख माध्यम आहे, ही धारणा तिकडे आता चांगलीच रूजलीय.\nआपल्याकडे अजून तसं काहीच झालेलं नाही. पण आपल्याकडे असलेली अनुकरणप्रियता पाहता लवकरच हा ट्रेंडही रूजेल. आता बऱ्याचअंशी आपल्याकडे वृत्तपत्र किंवा टीव्ही चॅनेल्सच्या वेबसाईट्स या संबंधित वृत्तपत्रे किंवा चॅनेल्ससाठी पूरक अशीच आहेत. काही ठिकाणी त्याचा स्वतंत्र असा विचार होतोय. पण अपवाद म्हणावेत एवढे हे प्रयत्न विरळ आहेत. नोकरी डॉट कॉम, रेडिफ सारख्या वेबसाईट्स किंवा इंडियन टेलिव्हिजन डॉट कॉम, बॉलीवूड हंगामा डॉट कॉम यासारखे काही प्रयत्न अपवादात्मकच.\nवर उल्लेख केलेल्या या काही वेबसाईट्सनी फक्त वेब हा त्यांच्या व्यवसायाचा फोकस ठेवलाय. हल्ली अनेक व्यवसाय इंटरनेटवर उपलब्ध असले तरी अजून तरी त्याचं स्वरूप पूरकच आहे. नेमकी याच्या उलट स्थिती आता अमेरिकेसारख्या देशात आहे. तंत्रज्ञानातल्या अफाट प्रगतीने सध्या अनेक देशांमधली अंतरे मिटवली असली तरी अजून आपल्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.\nपाश्चिमात्य देशात आता मुद्रीत म्हणजेच प्रिट माध्यमे पुढच्या काही दशकात उतरणीला लागतील, असा एक विचारप्रवाह सुरू झालाय. पारंपरिक क्रमानुसार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि नंतर न्यू मीडिया म्हणजेच वेब असा क्रम असला तरी तंत्रज्ञानातल्या प्रगतीने आता हा क्रम उलटा झालाय. प्रचंड तंत्रज्ञानाधिष्टीत आणि खर्या अर्थाने लोकशाही व्यवस्था असलेलं वेब आता पहिल्या क्रमांकाचं स्थान घेत आहे. कारण या माध्यमाचा वेग अफाट आहे.\nगेल्याच आठवड्यात अमिताभ बच्चनने आपण आजोबा होणार असल्याचं ट्विट करून संबंध जगाला सांगितलं. त्यानंतर त्याने ब्लॉगमधून आपला झालेला आनंद तपशिलाने सांगितला. त्यासाठी त्याला कुठेही कुणाही पत्रकाराची भेट घेऊन त्याला ही माहिती सांगावी लागली नाही. आता ब्लॉग काय किंवा ट्विटर काय, ही बातमीचे प्रमुख सोर्स झालेत. त्यावर बेतलेल्या अनेकांच्या बातम्या बायलाईन मिळवून देतात. आयपीएल तीनच्या वेळी तत्कालीन कमीशनरने त्यांचं मत सर्वात आधी ट्विटरवरूनच जगभरात पोहोचवत होते. त्यांना त्यासाठी कधीच पत्रकार परिषद बोलवावी लागली नाही. एवढंच नाही तर त्यावेळच्या सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सीही ट्टिवटरवरच रंगल्या. या वर्षीही कुणा एका विदेशी चीअर लीडरने तिला आलेल्या अनुभवांना आपल्या ब्लॉगमधून वाट करून दिली. तिला नोकरी गमवावी लागली, हा भाग वेगळा.\nआपल्याकडे अजून काही सेलिब्रिटींचा अपवाद सोडला तर सोशल नेटवर्किंग किंव अन्य साईट्सकडे बातमीचा सोर्स म्हणून पाहिलंच जात नाही. किंवा आपल्याकडे सोशल मीडियाच बातमीदारीत किंवा एकूण पत्रकारितेत गांभीर्याने समावेशच केला जात नाहीय. म्हणजे अने बातमीदार त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीपोटी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर किंवा त्यांच्या सारख्या अनेकांना ट्विटरवर फॉलो करत असतील, पण त्यापलिकडे जाऊन काही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून काही बातमी मिळवण्याची उदाहरण विरळच.\nटीव्ही आणि वृत्तपत्रे या पारंपरिक माध्यमांची पोच तशी बरीच फसवी. म्हणजे मला म्हणायचं असं की वाचक किंवा प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून त्यांच्या माहितीची भूक भागवणं हे हल्ली बर्याच प्रमाणात मर्यादित झालंय. नेमकी हीच उणीव न्यू मीडियाने भरून काढलीय. म्हणजे आपल्याला हव्या त्या वाचकापर्यंत पोहोचता येतं, शिवाय त्याच्या शंकेचं समाधान झालंय की नाही किंवा त्याला हवी असलेली माहिती मिळालीय की नाही, याची शहानिशा लगेचच होते. यामुळेच व्यवस्थापन किंवा बिझिनेस लीडर्स यांना न्यू मीडियाचं महत्व पटलं असलं तरी आता गरज आहे, या क्षेत्रात आधीपासून असलेल्यांनी आपली मानसिकता बदलण्याची. यासंदर्भात प्रशिक्षण देणार्या स्कूल-कॉलेजांनीही आपली मानसिकता बदलून नवे अभ्यासक्रम डिझाईन केले पाहिजेत. तरच आपल्याकडे डिजीटल फर्स्ट साध्य होईल. नाहीतर प्रिंट विरूद्ध टीव्ही हा संघर्ष अगदी फिल्डपासून डेस्कपर्यंत आपला जसा पिच्छा पुरवत राहतो. तसंच यापुढील काही काळात वेबसाठी होईल. कारण टीव्हीला आपल्याकडे चांगली दहा वर्षे झाल्यानंतरही महाराष्ट्रात टीव्ही जर्नालिझम शिकवणारी एकही चांगली संस्था निर्माण झाली नव्हती. आपल्याकडे सर्व अभ्यासक्रम हे वृत्तपत्रे आणि त्यांच्या गरजा डोळयासमोर ठेऊनच डिझाईन केलेली असतात. एखादा पेपर टीव्ही किंवा वेबचा असला तरी क���ंवा काही संस्थामधून इलेक्ट्रॉनिक मीडियात स्पेशलाईजेशन करण्याची सोय असली तरी हे विषय शिकवणारे मात्र पुस्तकातली छापील माहिती विद्यार्थ्यांवर फेकणारे तथाकथित प्राध्यापक आहेत.\nजेफ जार्विस हे न्यूयॉर्कच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नालिझम मध्ये असोसिएट प्रोफेसर आणि इंटरऍक्टिव जर्नालिझम प्रोजेक्टचे संचालक आहेत. शिवाय त्यांचं व्हॉट वूड गूगल डू हे बहुचर्चित पुस्तक आहे. त्यांनी डिजीटल फर्स्ट म्हणजे काय ते अतिशय नेमक्या शब्दात सांगितलंय. न्यूज स्टोरीज कशा कव्हर करायच्या, कोणी करायच्या, कोणत्या प्रेक्षकांसाठी करायच्या, या स्टोरीजना जास्तीत जास्त लोकाभिमुख कसं करायचं, म्हणजेच पत्रकारितेला किंवा माध्यमांना जास्तीतजास्त लोकाभिमुख करण्याचा डिजीटल फर्स्टचा मुख्य उद्देश आहे. तशी आपल्याकडची प्रसारमाध्यमे अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासून म्हणजे काही तर त्यांच्या जन्मापासून लोकाभिमुख असल्याचा दावा करतात, पण खरं काय हे या लोकांना माहितीच असतं. आता हा वादाचा विषयच नाही. पण डिजीटल फर्स्ट म्हणजे माध्यमातल्या नव्या लोकशाहीची आणि माध्यमे आणि त्यांचे वाचक-प्रेक्षक यांच्यातल्या नव्या परस्पर संबंधांची, सामंजस्यांची नांदीच म्हणावी लागेल.\n(कृषिवलमध्ये प्रकाशित झालेला लेख)\nPublished by मेघराज पाटील\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/zp-election-shivsena-yavatmal-clashes-between-shivsena-and-bjp-party-workers/", "date_download": "2020-10-01T00:23:09Z", "digest": "sha1:MBRZ5I6FJOUTLFNGHOUXKMAORE22CVHB", "length": 23664, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा | यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठ��� लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा\nयवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By विजय केळकर\nयवतमाळ: यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.\nशिवसेनेचे एक महिला सदस्य नंदा लडके या भाजपच्या गोटात गेल्याने पंचायत समिती परिसरात चांगलाच गदारोळ झाला. यावेळी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जस्वाल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड या पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्कीही झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. महाविकास आघाडीविरुद्ध भारतीय जनता पक्ष सामना रंगला होता. शिवसेना 4, भारतीय जनता पक्ष 2, काँग्रेस १, राष्ट्रवादी काँग्रेस १ असे पंचायत समिती सदस्य आहेत.\nबुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच राडा झाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ व रेटारेटी झाली.\nराष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भारतीय जनता पक्षावासी झाले. तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nधुळे झेडपी: मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्या कृपेने भाजप धुळ्यात विजयी\nजिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nनागपूर ZP: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी\nअनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झालेला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.\nनागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी आणि बावनकुळेंना धक्का\nराज्यातील एकूण सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nबीड जिल्हा परिषद: पंकजा मुंडेंनी पराभव आधीच मान्य केला\nजिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव ��ान्य असल्याची भूमिका जाहीर केली. लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.\nही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात: देवेंद्र फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ”महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.\nनागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ\nनागपूर – काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ���्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/vardha/mahatma-gandhi-150th-birth-anniversary-wardha/", "date_download": "2020-10-01T02:01:08Z", "digest": "sha1:3RTGUYTTZZUKLI7J2MVIGPUKHRGIL77B", "length": 19182, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गांधीजींच्या कर्मभूमीत काँग्रेसची ऐतिहासिक बैठक, वर्ध्यात दिग्गज नेते हजर - Marathi News | mahatma gandhi 150th birth anniversary Wardha | Latest vardha News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nमुंबई व पंजाब चुका टाळून नव्या उत्साहासह परतणार\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख���या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nमणिपूरमध्ये आज कोरोनाचे 237 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू\nजळगावात तलाठ्याला एक हजारांची लाच घेताना पकडले\nAll post in लाइव न्यूज़\nगांधीजींच्या कर्मभूमीत काँग्रेसची ऐतिहासिक बैठक, वर्ध्यात दिग्गज नेते हजर\nवर्धा : गांधीजींच्या कर्मभूमीत काँग्रेसची ऐतिहासिक बैठक, वर्ध्यात दिग्गज नेते हजर आहेत.\nमजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award\nमराठी कलाकारांना घाटी बोलणाऱ्यांना Usha Nadkarni ने सुनावले खडेबोल | Lokmat CNX Filmy\nलॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्यांसाठी शंतनूच्या Online शुभमंगलची गोष्ट | SuyashTilak | Shubhmangal Online\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nदुबईत खेळाडू कॅच क��� सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nकोरोना लसीपेक्षा मास्क चांगले आहेत\n रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\nनाशिक पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये ५१ रुग्ण\n४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n१८ लाख कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nराज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256583:2012-10-19-18-38-21&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T01:27:33Z", "digest": "sha1:CTNPNAZBRF6QJ6E7RPLAY64WXUESUZJW", "length": 40709, "nlines": 268, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्याव���ळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nलढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा\nभारती भावसार ,शनिवार, २०ऑक्टोबर २०१२\nअनेक घटस्फोटित पुरुषांना केवळ ते वडील आहेत म्हणून मुलांचा ताबा मिळत नाही. मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. म्हणूनच पुरुषांचा वडीलपणाचा हक्क अबाधित राहावा आणि मुलांना अस्थिर बालपण मिळू नये म्हणून लढणाऱ्या तसेच घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना करणाऱ्या बंगळुरूच्या रोशनी परेरा यांच्या लढय़ाची ही गोष्ट..\n‘‘पस्तिशीचे बोपन्ना माझ्यासमोर बसले होते, ‘फादर्स डे’ असून आपल्या मुलाला भेटता येणार नसल्याचा सल त्यांच्या मनात होता. त्यापुढचं ते काय बोलले हे मला कळालंच नाही, फक्त इतकं समजलं की तीन वर्षांचा असताना रोहनला त्यांनी शेवटचं पाहिलं होतं. आणि गेल्याच महिन्यात रोहनचा नववा वाढदिवस होऊन गेला होता. बोपन्ना बळी आहेत न्यायालयीन लढाईतले. पत्नीबरोबरच्या घटस्फोट प्रकरणात त्यांच्या मुलाचा ताबा त्यांच्या पत्नीकडे गेला आणि आपल्या मुलाला पाहणंही मुश्कील झालं. आज त्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे.’’\nबंगळुरूच्या रोशनी मथन परेरा यांच्याकडे समुपदेशनासाठी आलेला हा एक पालक. अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला घडताना त्यांनी पाहिली आणि कायद्याचा गैरवापर थांबवला पाहिजे, स्त्रियांवरचा अन्याय रोखण्यासाठी पुरुषांना लक्ष्य करून चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि सुरू झाला प्रवास लिंगभेदरहित समानतेच्या दिशेने लढण्याचा..\nरोशनी परेरा यांनी उभारलेली चळवळ आहे कौटुंबिक कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठीची. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा कोणत्या पालकाकडे जाईल, याचा न्यायनिवाडा लवकर व्हावा यासाठीची. त्यामध्ये वडिलांच्या भावनांचा आदर करत त्यांनाही आईइतकाच अधिकार मिळाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. कोणत्याही कारणाने विभक्त झालेल्या नवरा-बायकोच्या कलहात मुलांचा नाहक बळी जाऊ नये व पर्यायाने कौटुंबिक व सामाजिक संतुलन राखले जावे, हा उदात्त हेतू त्यामागे आहे.\nकुटुंबाच्या चौकटीत मुलांना आर्थिक, सामाजिक व भावनिक संरक्षण मिळते. पण दुर्दैवाने ज्या मुलांना उमलत्या वयात आई-वडिलांच्या विभक्त होण्याचे भयाण वास्तव स्वीका���ावे लागते, त्यांच्या भावविश्वावर होणाऱ्या जखमा फार गहिऱ्या असतात. त्यांचे परिणाम दूरगामी होतात. ज्यांना यातून जावे लागते त्यांच्यासाठी, त्यांची झालेली कुचंबणा त्यावर आपलेपणाची फुंकर घालण्यासाठी आतापर्यंत संघटित स्वरूपात लढणारी संस्था नव्हती. २००८ मध्ये बंगळुरूमध्ये कुमार जहागीरदार यांच्या पुढाकाराने क्रिस्प (Children's Rights Initiative for Shared Parenting) ही एनजीओ सुरू झाली. त्यात समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत.\nरोशनी म्हणतात, ‘आपल्या देशातील बहुतेक कायदे स्त्रियांच्या बाजूने असतात. पालक विभक्त झाल्यानंतर बहुतांशी खटल्यांमध्ये मुलांचा ताबा आईलाच दिला जातो. कोवळ्या वयातील मुलांना आईची माया गरजेची असतेही. पण अनेकदा तर वडिलांना मुलांना भेटण्याचीही परवानगी नाकारली जाते. न्यायालयाने ती मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात अनेक आया त्यात आडकाठी आणतात. या साऱ्यात अनेक वर्षे लोटतात. मुलांचे वाढदिवस, त्यांची काही तासांची भेट, अपत्यांचा काही तासांचा सहवास या साध्या गोष्टींसाठीही त्यांच्या वडिलांना मुकावे लागते. त्यांची ही भावनिक कोंडी फोडण्यासाठी ‘क्रिस्प’ कार्यरत आहे.’ डॉक्टर्स, इंजिनीअर, वकील, अध्यापक अशा व्यावसायिकांनी मिळून क्रिस्पची स्थापना केली. मात्र त्यापूर्र्वीपासून म्हणजे २००० पासूनच रोशनी या प्रकारची प्रकरणे हाताळत होत्या. आज त्या पुरुष पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत. त्यांचे मागणे एकच, लिंगभेदरहित समानता हवी. म्हणूनच रोशनी यांचा लढा रूढार्थाने व्यवस्थेविरोधात नाही, पण समानता नाकारणाऱ्या प्रक्रियेविरोधात आहे. हा लढा कायदेशीर मार्गानेच जिंकता येईल हे खरे असले तरी त्यातून खूप मोठे सामाजिक हित जोपासले जाणार आहे.\nरोशनी यांच्या कार्यालयात एक वाक्य लिहिलंय, ‘१०० शिक्षकांहून एक वडील केव्हाही श्रेष्ठ’ यावर रोशनी यांचाही विश्वास असल्याने त्या सहभागी पालकत्वाचा (शेअर्ड पॅरेंटिंग) पुरस्कार करतात. यासाठी त्यांनी काही शास्त्रीय निरीक्षणं मांडली आहेत, त्यातून या समस्येचं गांभीर्य अधोरेखित झालं. एकेरी पालकत्वाच्या छायेत मोठी झालेली मुलं मानसिकदृष्टय़ा अस्थिर असतात. त्यांच्या मनात असुरक्षितपणाची जाणीव खोल रुतलेली असते. म्हणूनच त्यांच्या वागण्यात अनेकदा संभ्रम दिसून येतो, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आ���ेखही अनेकदा समाधानकारक नसतो, शिवाय दोन्ही पालकांशी त्यांचं नातं काहीसं तणावपूर्ण असतं.\nएकत्र कुटुंबांची परंपरा असणाऱ्या आपल्या संस्कृतीत घटस्फोटाच्या वादळाने कशी लथापालथ होते आहे, याची दाहकता किती, घटस्फोटानंतर विभक्त झालेल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांचा ताबा या प्रश्नाचे गांभीर्य किती आहे, याचा अंदाज घ्यायचा असेल तर अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या पाहणीतील निरीक्षणे जरूर विचारात घ्या, असे रोशनी यांनी लक्षात आणून दिले. अमेरिकेत केलेल्या एका पाहणीतील निष्कर्षांनुसार, वडिलांशिवाय असलेल्या घरातील मुले-आत्महत्येला प्रवृत्त होण्याची शक्यता ५ टक्के अधिक असते, घरातून पळून जाण्याची शक्यता ३२ टक्के अधिक असते, इतकेच नाही तर बलात्कारासारखा पाशवी गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होण्याची शक्यता १४ टक्के अधिक असते.\nम्हणूनच त्या म्हणतात, ‘‘यांसारख्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी आपल्या विकसनशील भारताने केली आहे का एकटय़ा बंगळुरूमध्ये गेल्या पाच वर्षांत दाखल झालेले १७ हजार घटस्फोटाचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यांची मुलं वर उल्लेख केलेल्या परिस्थितीतून जातील. तेव्हा भलेही तुमचं चौकौनी कुटुंब म्हणून तुम्ही आता बेफिकीर असाल, पण उद्या तुमच्या मुलांच्या बरोबरीने ही मुलं शाळा, कॉलेजेस्मध्ये एकत्र येतील तेव्हा काय एकटय़ा बंगळुरूमध्ये गेल्या पाच वर्षांत दाखल झालेले १७ हजार घटस्फोटाचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यांची मुलं वर उल्लेख केलेल्या परिस्थितीतून जातील. तेव्हा भलेही तुमचं चौकौनी कुटुंब म्हणून तुम्ही आता बेफिकीर असाल, पण उद्या तुमच्या मुलांच्या बरोबरीने ही मुलं शाळा, कॉलेजेस्मध्ये एकत्र येतील तेव्हा काय या मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या मुलांच्या एखाद्या दुष्कृत्याला तुम्ही बळी पडायची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच प्रश्न फक्त घटस्फोट घेणाऱ्या दांपत्यांपुरता किंवा कुटुंबापुरता नाही तर उद्याच्या नागरिकांचा आहे. भारत लवकरच ‘तरुणांचा देश’ होणार आहे. मग शंभरातले २० जण एकेरी पालकत्वाचे शिकार, काही अपंग, काही शारीरिक व्याधींनी त्रस्त असे चित्र असेल, तर मग सशक्त समाज बनेल या मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या मुलांच्या एखाद्या दुष्कृत्याला तुम्ही बळी पडायची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच प्रश्न फक्त घटस्फोट घेणाऱ्या दांपत्यांपुरता किंवा कुटुंबापुरता नाही तर उद्याच्या नागरिकांचा आहे. भारत लवकरच ‘तरुणांचा देश’ होणार आहे. मग शंभरातले २० जण एकेरी पालकत्वाचे शिकार, काही अपंग, काही शारीरिक व्याधींनी त्रस्त असे चित्र असेल, तर मग सशक्त समाज बनेल घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे, ते जपण्यासाठी मी लढतेय. आता दृश्य परिणाम भलेही अस्पष्ट आहेत, धूसर आहेत, पण दूरगामी आहेत हे नक्की. म्हणून माझा लढा सामाजिक संतुलन टिकावे म्हणून आहे,’ रोशनी पोटतिडकीने सांगतात तेव्हा त्यांच्या आवाजातली तळमळ स्पष्ट जाणवते.\nरोशनी आज ज्यासाठी लढतायत, त्यासाठी त्यांचा भूतकाळच कारणीभूत आहे. त्यांच्या आई-वडिलांचे संबंध खूपच तणावग्रस्त होते आणि यात होरपळली गेली ती रोशनी. पालक विभक्त झाल्याने मुलांची जी भावनिक, मानसिक व कौटुंबिक वाताहत होते, त्याच्या त्या साक्षीदार आहेत. म्हणूनच मुलांच्या जडणघडणीत दोन्ही पालकांची भूमिका महत्त्वाची असते, नव्हे आवश्यक असते. तो मुलांचा हक्कच असतो, असं त्या आता समुपदेशकाच्या खुर्चीत बसून सांगतात. पण त्यांनी स्वत: भोगलेल्या वेदनेमुळे या शब्दांना धार येते.\nरोशनी संपूर्ण दिवस याच कामात व्यस्त असतात. त्यांनी बीएड केले असून पुढे ‘चाइल्ड एज्युकेशन’ हा विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतली. यानंतर शैक्षणिक व्यवस्थापन घेऊन त्यांनी एमबीए पूर्ण केलंय. त्यांना अध्यापनाचा दांडगा अनुभव आहे. बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्या सहसंचालिका आहेत. यासह अनेक नामांकित शाळांच्या विश्वस्त मंडळाच्या त्या सदस्या आहेत.\nशिक्षण क्षेत्रातील योगदानापेक्षा स्वत:ची ओळख समुपदेशक अशी सांगायला रोशनी यांना विशेष अभिमानास्पद वाटते. रोशनी नमूद करतात, ‘‘आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून कायदेशीर बाबींमध्ये काही बदल आणू इच्छितो. काही बदल आम्ही सुचवले आहेत. विवाहित जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत आई वा वडील यांना मुलांशी बोलण्याची त्यांना भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. नवरा-बायको विभक्त होऊ शकतात, पण आई-वडिलांनी होता कामा नये. खरं तर मुलांसाठी दोन्ही पालकांचा सहवास बंधनकारक केला पाहिजे, असे त्या म्हणतात. यासह घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळण्यासंदर्भातला प्रश्न अर्ज दाखल केल्यापासून ६ महिन्���ांच्या आत निकाली निघाला पाहिजे. तसेच दोन्हीपैकी कुणाही पालकाला मुलांना भेटण्याची परवानगी नाकारता कामा नये. तसा न्यायालयाचा आदेश असेल तर त्याचा अवमान करणाऱ्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे.अनेक स्त्रिया घटस्फोटासाठी सबळ कारण म्हणून घरगुती हिंसाचार कायदा, तसेच हुंडाविरोधी कायद्याच्या नावाखाली त्यांच्या नवऱ्यांना अडकवतात. हेच कारण पुढे करून नवऱ्याला मुलांनाही भेटण्याची परवानगी मिळू नये म्हणून न्यायालयाकडे विनवणी करतात. अशा परिस्थितीला बळी पडलेल्या वडिलांना मी समुपदेशन करते.’’\nरोशनी म्हणतात, ‘‘मी स्त्रियांच्या विरोधात नाही, पण स्त्री निसर्गत:च उत्तम संवादी आहे. न्यायालयापुढे पुरुषांच्या तुलनेत स्त्री तिचे म्हणणे चांगल्या प्रकारे मांडू शकते. तिच्या भावना, तिचा जाच किंवा त्रास समोरच्यापर्यंत तीव्रतेने पोचवण्यात ती अधिक सरस ठरते. त्यामुळे अशा प्रकरणात बाईला सहानुभूतीही लवकर मिळते. पण नवऱ्यांची किती चूक आहे याची शहानिशा करण्याआधीच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यांची क्षमता, मुलांमधली गुंतवणूक याचा विचारही केला जात नाही.\nसमुपदेशक म्हणून रोशनी यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांनी आतापर्यंत पाचशे प्रकरणं यशस्वीपणे हाताळली असून अनेकांना आशेचा किरण दाखवला आहे. ज्या तरुण वडिलांचं समुपदेशन त्या करतात त्यांच्यासह त्यांचे वृद्ध आई वडील, बहिणी अथवा भाऊ यांचंही समुपदेशन करावं लागतं. कितीही उच्चशिक्षित किंवा श्रीमंत घरातले असले तरी घटस्फोट व नंतर मुलांची ताटातूट या भावनिक आघाताने पुरुष वैफल्यावस्थेत जातात. कित्येकदा व्यसनांच्या आहारी जातात, क्वचित गुन्हेगारीकडेही वळतात. म्हणूनच धंद-आवडीनिवडी जपण्याचा आग्रह धरण्यापासून ते व्यसनमुक्ती केंद्र शोधण्यापर्यंत सगळी तजवीज रोशनी यांनाच करावी लागते.\nकायद्याच्या कच्याटय़ात अडकलेल्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचा मुद्दा न्यायालयात अधिक चांगल्या प्रकारे कसा मांडता येईल, याबाबत चर्चा करणे, तसेच त्यांचा आवाज न्यायालयापर्यंत पोहोचेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न रोशनी करतात. मुलांचे अधिकार, त्यांच्यासाठीच्या न्याय्य मागण्या यांची वकिली करण्यासाठी आतापर्यंत अनेक टीव्ही कार्यक्रमांत रोशनी सहभागी झाल्या आहेत. त्या वेळोवेळी मोर्चे व रॅली काढून आपल्या माग���्यांना जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. स्त्रियांच्या संरक्षणासाठी असणारे कलम ४९८ ए किंवा घरगुती हिंसाचार यांचा वाढता गैरवापर थांबवून पुरुषांनाही कायद्याचा दिलासा मिळाला पाहिजे, हा त्यांच्या अजेंडय़ावरचा मुद्दा आहे. पण पुरुषांची बाजू उचलून धरल्याबद्दल अनेकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले आहे.\n‘‘मी स्त्रीवादी आहेच, पण निरपराध पुरुषांनाही कायद्याचे अभय मिळाले पाहिजे, इतकेच मला वाटते. काहीच चूक नसताना केवळ निरपराधित्व सिद्ध करण्यात आयुष्यातली उमेदीची वर्षे खर्ची पडतात. त्यामुळे अनेक तरुणांच्या आयुष्याची घडी विस्कटते. हे वास्तव भयाण वाटतं मला. म्हणून ही वर्चस्ववादाची लढाई नसून समानतेसाठीचा लढा आहे, असे मी वारंवार सांगते.’’\nघटस्फोटित दांपत्यांच्या मुलींच्या हक्कांबाबतही त्या कमालीच्या आग्रही आहेत. यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना केली आहे. याशिवाय इंटरनेटवरील ब्लॉगच्या माध्यमातून त्या चळवळ व्यापक करू इच्छितात. त्यांनी आतापर्यंत हजारांच्या वर ब्लॉग लिहिलेत. समुपदेशनचा मार्ग असो वा ब्लॉगिंगचा, बदल घडेपर्यंत लढायचेच, अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ केलेली ही आधुनिक दुर्गा आहे.\nमुलं मोठी होताना दोन्ही पालकांचा सक्रिय सहभाग त्यात असेल तरच मुलाची सर्वागीण वाढ होते. आजकाल आई-वडील दोघेही नोकरीवर असणाऱ्या जमान्यात तर दोन्ही पालकांची भूमिका आत्यंतिक गरजेचीच आहे. पाश्चिमात्य देशांनी शेअर्ड पॅरेटिंगची महती ओळखून त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. ज्यात घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्याला समुपदेशक तज्ज्ञांसह चर्चा केली जाते व मुलांचा ताबा, त्याची भवितव्याची तरतूद वगैरे गोष्टींवर आधीच चर्चा केली जाते, त्यामुळे पाणी वाहतं होतं.\nआपल्या देशात असे बदल व्हायला वेळ लागेल, पण नक्की होतील याबाबत रोशनी व त्यांची संस्था कमालीच्या आशावादी आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eschool4u.blogspot.com/2015/10/saral-excel-download-in-saral-education-maharashtra.html", "date_download": "2020-10-01T02:24:37Z", "digest": "sha1:U7PJCRMPV2E72H52HRBFDXTN4PUS4I75", "length": 61221, "nlines": 903, "source_domain": "eschool4u.blogspot.com", "title": "E- school: पायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती..", "raw_content": "\nनिकालपत्रक सत्र १ व २\nTweet शाळा माहिती चे वेळापत्रक \"निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा.\" आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .\nसोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५\nपायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती..\n2016-2017 च्या पायाभूत चाचणी व संकलित चाचणी १ ची माहिती सरल प्रणाली मध्ये कशी भरावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा खाली दिलेल्या माहितीचा आधार घ्या .\nआता आपणास सरल प्रणालीमध्ये पायाभूत विद्यार्थ्याचे गुण टाकावयाचे आहेत. सदर प्रणालीमध्ये गुण टाकण्यासाठी आपणास Excel फाईल उपलब्ध करून दिली आहे. सदरची फाईल डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. हि फाईल डाऊनलोड करताना खालील स्टेप्स वापरणे बंधनकारक आहे.अन्यथा तुमची फाईल अपलोड होणार नाही. त्यासाठी काही काळजी घेणे आवशक आहेत,\n१) प्रथम student पोर्टल वर गेल्यानंतर Download Excel Sheet या tab वर क्लिक करा.\n२) वर दाखविल्या प्रमाणे प्रथम शाळेचा UDISE कोड टाकावा. [\n3) PASSWORD मध्ये मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा. या ठिकाणी पासवर्ड अचूक असणे गरजेचे आहे कारण आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळी हि फाईल अपलोड करणार आहोत त्यावेळी चुकीच्या पासवर्ड मुळे आपणास ती फाईल ERROR दाखवणार आहे.या ठिकाणी SHOW PASSWORD SELECT केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्य असल्याची खात्री करता येईल.\n४)STANDARD : यामध्ये तुमची योग्य ती इयत्ता निवडा.\n५) DIVISION : तुमचा तुकडी क्रमांक निवडा.\n६) SORTING : येथे तुम्हाला कोणत्या स्वरुपात यादी हवी आहे ते स्वरूप निवडा. यामध्ये Alphabetical म्हणजेच वर्णा नु क्रमानुसार व Gender म्हणजेच लिंग नुसार , तुम्हाला कोणत्या स्वरुपात हवी आहे ती निवडावी.\n७) सर्व माहिती भरल्यावर Download या बटनावर क्लिक करावे . तुम्हाला तुमची फाईल मिळून जाईल.\nया प्रकारच्या व अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या व या खालील चर्चा या विभागामध्ये तुमच्या शंका लिहा किंवा इतरांच्या शंकाचे निरसन करा.\nविध्यार्थी New Data Entry , Updation साठी दि. २६/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी site उपलब्ध आहे.ही शेवटची संधी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.\nयासाठी केवळ मुख्याध्यापक login open आहे. याच login मधून New Entry & Updation करावयाचे आहे. विध्यार्थ्याचे मराठी नाव update करण्याची आवश्यकता नाही.\nविध्यार्थी verification बाबत अलाहिदा सूचना देण्यात येतील.\nसौजन्य : WhatsApp ~ सांगली जि.प. वरील ग्रुप...\nखालील व्हिडीओ मध्ये पायाभूत चाचणीची excel फाईल डाऊनलोड कशी करावी व अपलोड कशी करावी याचा व्हिडीओ दिला आहे.\nPublished By Suraj at सोमवार, ऑक्टोबर २६, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPrasenjeet Jadhao २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी १२:२२ म.पू.\nकृपया excel sheet मध्ये माहिती (गुण) कसे भरावेत या बाबत सांगावे .. धन्यवाद\nE-School २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:३२ म.उ.\nवर दिलेला व्हिडीओ पहा.\nUnknown २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ९:०९ म.पू.\nSuraj २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:४३ म.उ.\nवर फाईल संदर्भात व्हीडीओ दिला आहे तो पहा...\nE-School २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:४७ म.पू.\nवरील व्हिडीओ मध्ये आपण डाऊनलोड व अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी याचे संपूर्ण विश्लेषण केले आहे.\nUnknown २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी १२:०९ म.उ.\nSuraj २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:४२ म.उ.\nहोय , विद्यार्थ्याच्या नावासहीत येते...\nUnknown २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी १:३३ म.उ.\nE-School २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ८:३७ म.उ.\nrajesh awate २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी २:४९ म.उ.\nSuraj २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:२१ म.उ.\nती फाईल CSV मध्ये convert करावी लागेल... त्याशिवाय होणार नाही.\nअनामित २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ३:५६ म.उ.\nSuraj २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:१९ म.उ.\nUnknown २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:१३ म.उ.\nE-School २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:३२ म.उ.\nतुम्ही मुख्याध्यापक चा पासवर्ड चुकीचा किंवा वेगळा टाकला आहे. मला वाटते तुम्ही येथे \"शाळा\" येथील पासवर्ड टाकला असाल. येथे फाईल डाऊनलोड करताना मुख्याध्यापक चा \"student portal\" वरील पासवर्ड टाकावा.\nstudent पोर्टल वरील पासवर्ड मध्ये कोणतेही \"Special Character \" नाही हे लक्षात घ्यावे...\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:४४ म.पू.\nUnknown २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:३२ म.उ.\nसर, csv file कशी तयार करावी \nmajhi shala २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:१६ म.उ.\nसर, csv file कशी तयार करावी \nmajhi shala २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:२१ म.उ.\nसर, csv file कशी तयार करावी \nSuraj २८ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:३६ म.उ.\nखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्ही तुमची excel फाईल दुसऱ्या Format मध्ये Convert करा.\nअनामित २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:०० म.पू.\nZPPSKAWATHAKEJ २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी १:१४ म.उ.\nUnknown २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:३१ म.उ.\nUnknown २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:३२ म.उ.\nअनामित २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ५:३५ म.उ.\nUnknown २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ८:१८ म.उ.\nUnknown २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:२० म.उ.\nUnknown २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:२१ म.उ.\nAmol Uge २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:३३ म.उ.\nहि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . जिल्हा वर्धा .\nAmol Uge २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:३९ म.उ.\nआज वेबसाईट बंदच राहणार वाटते .\nउपाया या वेबसाईट ला दुरुस्त करावे . खूप अडचण देतेस हि साईट \nअनामित ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी १२:०८ म.पू.\nअनामित ३० ऑक्टो���र, २०१५ रोजी ६:४७ म.पू.\nयुट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत\nअसतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु\nहोते विचार करायला हवा\nAmol Uge ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:३८ म.पू.\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:१४ म.पू.\nNARESH BHOIR ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:३० म.पू.\nSuraj ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ३:५७ म.उ.\nUnknown ४ नोव्हेंबर, २०१५ रोजी ८:३५ म.पू.\nNARESH BHOIR ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:३५ म.पू.\nअनामित ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ४:०० म.उ.\nAmol Uge ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:०७ म.पू.\nशालेय कामकाजाची वेळ निघून जाते तरीही वेबसाईट सुरु राहात नाहि.\nकोणीतरी शासनाला ह्या वेबसाईट ला चांगल्या devloper कडे द्यायला कृपया सांगा.\nAmol Uge ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:११ म.पू.\nफेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:१३ म.पू.\nफेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते\nयुट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत\nअसतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु\nहोते विचार करायला हवा\nrajesh awate ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ११:५४ म.पू.\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:०५ म.उ.\nSuraj ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:३२ म.उ.\nलक्षात ठेवा , Student पासवर्ड मध्ये कोणतेही Special character नाही.\nDeepak Shedge ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:५७ म.उ.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nDeepak Shedge ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:१९ म.उ.\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:४२ म.उ.\nपायाभूत चाचणीची साईड कधी चालू करणार आहे\nUnknown १ नोव्हेंबर, २०१५ रोजी ७:३२ म.उ.\nUnknown ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:५० म.उ.\nफेसबुक you tube आणि अनेक social site कधीही बंद पडत नाही आणि हीच साइते का बंद राहते\nयुट्युब वरील व्‍हीडीओ, ईमेल साईटस्‌, सोशल नेटवर्कींग साईटस आज जगात वापरत\nअसतांना त्या हँग होत नाही व ही फक्त महाराष्ट्रापुरती चालणारी साईट आज बंद चालु\nहोते विचार करायला हवा. नाहीतर खाजगी कंपनी कडे द्या नहिरात चांगला डेवलपर बघा.\nUnknown १ नोव्हेंबर, २०१५ रोजी ७:३१ म.उ.\nsuraj jadhav २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:४२ म.उ.\nदेशमुख सर योग्य उत्तर द्या नुसतेच गुरुजी काय हे असे म्हणून हर्षल सर यानाहिनवू नका\nअनामित ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी ७:१६ म.पू.\nUnknown ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी ९:४६ म.पू.\nSuraj २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२५ म.उ.\nUnknown ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी ९:५४ म.पू.\nUnknown ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी ९:५५ म.पू.\nDeepak Shedge ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी १२:४३ म.उ.\nअनामित ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी ६:३२ म.उ.\nUnknown ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:२३ म.उ.\nआपण व्हाट्सएप्प फ्री वापरतो.कोट्यवधी यूज़र्स आहेत तरी सर्वरचा प्रॉब्लम होत नाही.इथे मात्र ओनली महाराष्ट्र, तेही फक्त शिक्षण विभाग.त्यातही ठराविक जिल्हे.तरिसुद्धा प्रोब्लेम्स. सरकारी मामला गड़या.\nUnknown ३१ ऑक्टोबर, २०१५ रोजी १०:२३ म.उ.\nआपण व्हाट्सएप्प फ्री वापरतो.कोट्यवधी यूज़र्स आहेत तरी सर्वरचा प्रॉब्लम होत नाही.इथे मात्र ओनली महाराष्ट्र, तेही फक्त शिक्षण विभाग.त्यातही ठराविक जिल्हे.तरिसुद्धा प्रोब्लेम्स. सरकारी मामला गड़या.\nअनामित १ नोव्हेंबर, २०१५ रोजी २:४६ म.उ.\nअनामित १ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५:४३ म.उ.\nUnknown १ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:४७ म.उ.\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ८:५० म.पू.\nअद्यापही वेबसाईट बंदच आहे...\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२१ म.पू.\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:४२ म.पू.\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ८:१९ म.उ.\nअनामित २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२७ म.उ.\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:३३ म.उ.\nUnknown २ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:३७ म.उ.\nहि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . Dist Mumbai please reply\nUnknown ४ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:४७ म.उ.\nसंगणक अभियांत्रिकि विद्यार्थ्याला विच्यारले CSV file कशी तयार करतात त्याला व्यवस्थीत सांगता आले नाही .तुम्हीच सांगा शिक्षकांना किती त्रास झाला असेल \nVIJAY JGDEO KHANDARE ६ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:२७ म.पू.\nVIJAY KHANDARE ६ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:२९ म.पू.\nRAJESH ६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १२:३५ म.उ.\nVIJAY JAGDEO KHANDARE ७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:५६ म.पू.\nE-school ७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:४५ म.उ.\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:०२ म.पू.\nUnknown ७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:५८ म.उ.\nSuraj ८ नोव्हेंबर, २०१५ रोजी १:२८ म.पू.\nlakhan zurange ७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२८ म.उ.\nहि वेबसाईट उघडत नाही काय प्रोब्लेम आहे जेव्हा पण काही काम करायला गेले कि वेबसाईट स्लो होते नाहीतर बंद होते काय करावे काही कळत नाही ह्या वेबसाईट चे . पायाभूत चाचणी चा निकाल कसा भरायचा आता . कृपाया कळवावे काय कारावे ते . please reply\nlakhan zurange ७ नोव्हेंबर, ���०१५ रोजी ९:३४ म.उ.\nKundlik Ajinath Shinde ११ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:३६ म.उ.\nKundlik Ajinath Shinde ११ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:३७ म.उ.\nSuraj ११ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५:१७ म.उ.\nasif tamboli १३ नोव्हेंबर, २०१५ रोजी ८:२५ म.पू.\nअनामित १४ नोव्हेंबर, २०१५ रोजी ४:५८ म.उ.\nअनामित १४ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५:०० म.उ.\nUnknown १६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १:२५ म.उ.\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:५८ म.पू.\nUnknown १६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १:३१ म.उ.\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:४९ म.पू.\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:१८ म.उ.\nअनामित १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:५३ म.उ.\nExcel file download करताना जो पासवर्ड वापरला तो चुकीचा आहे.. त्यामुळे ती फाईल blank येते...\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५:१९ म.उ.\nUnknown १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ३:४१ म.उ.\nसर CSV format मध्ये फाईल सेव केल्यानंतर student ID बदलतो.\nतो पुन्हा कसा बदलायचा\nअनामित १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ६:०१ म.उ.\nविद्यार्थी माहिती मध्ये पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी दिनांक 23/11/2015 पर्यंत मुदतवाढ.\nअनामित १८ नोव्हेंबर, २०१५ रोजी ४:१२ म.पू.\nUnknown १८ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:०३ म.उ.\nUnknown १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:१६ म.पू.\nmilind १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:११ म.उ.\nmilind १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:२० म.उ.\nअनामित २० नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:१२ म.उ.\nE-School २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२९ म.उ.\nUnknown २१ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:२२ म.पू.\nhello २२ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५:५१ म.उ.\nUnknown २३ नोव्हेंबर, २०१५ रोजी ८:२५ म.पू.\nsuraj jadhav २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:३१ म.उ.\nMis या tab वर क्लिक करून आपल्या स्कूलचा login id आणि password टाकल्यास तुम्हाला भरलेले गुण दिसतील\nUnknown २३ नोव्हेंबर, २०१५ रोजी ६:५० म.उ.\nअनामित २५ नोव्हेंबर, २०१५ रोजी ७:३५ म.उ.\n* File Accept or Reject झाल्यास तसा SMS मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. या प्रमाणे प्रत्येक वर्गाची/तुकडीची File Upload करावी.\n* File Upload केल्यानंतर शाळेला तात्काळ Report उपलब्ध होणार नाही.\nअनामित २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी ६:५२ म.उ.\nअनामित २८ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:२३ म.उ.\nE-School २८ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:५१ म.उ.\nत्याचे नाव Delete करू शकत नाही तर त्या शाळेत ट्रान्स्फर करण्यासाठी ट्रान्स्फर पर्याय उपलब्ध होईल आणि तुम्ही ट्रान्स्फर केल्यानंतर त्या शाळेत Accept बटण क्लिक केल्यानंतरच तुमच्या शाळेतील विद्यार्थी कमी होईल.\nअनामित २९ नोव्हेंबर, २०१५ रोजी १:०१ म.पू.\nsuraj jadhav २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:२६ म.उ.\nजेव्हा चाचणी घेतली तेव्हा तो तुमच्या स्कूल मधे असेल तर तुम्हाला त्याचे गुण भरावेच लागतील\nNaresh bhoir २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:५१ म.पू.\nNaresh bhoir २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:५६ म.पू.\nE-School २७ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:३१ म.उ.\nतुम्ही तुमच्या अपलोड केलेल्या फाईल च्या details पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स निवडा.\n२) त्यामध्ये MIS वर क्लिक करा.\n४)त्यामध्ये तुमचा student पोर्टल चा युजर व पासवर्ड टाका.\n५) तुमच्या pop up मध्ये तुम्ही भरलेली सर्व मार्क्स दिसतील.\nया पद्धतीने तुम्ही तुमचे भरलेले मार्क्स पाहू शकता. तुम्हाला मेसेज नाही आला तरी तुम्ही येथून पाहू शकता.\nअनामित २८ नोव्हेंबर, २०१५ रोजी ९:३८ म.उ.\nअनामित २९ नोव्हेंबर, २०१५ रोजी १०:४७ म.पू.\nSuraj २९ नोव्हेंबर, २०१५ रोजी १२:२७ म.उ.\nत्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून माहिती मिळावा\nअनामित ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी ११:१५ म.उ.\nE-School ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी ७:३१ म.उ.\nStudent Portal वर Baseline चे Marks दिनांक ०७/१२/२०१५ पर्यंत भरता येतील. Student Portal वर सध्या केवळ Baseline चे Marks भरता येतील. नवीन विद्यार्थ्याची entry करण्याबाबत यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.\nअनामित ३ डिसेंबर, २०१५ रोजी ७:१३ म.पू.\nSuraj ६ डिसेंबर, २०१५ रोजी ५:१३ म.उ.\nसाईट चालू झाल्यावर समजेल\nअनामित ४ डिसेंबर, २०१५ रोजी १२:३३ म.पू.\nNotice :- Baseline Test चे मार्क भरण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.\nE-School ६ डिसेंबर, २०१५ रोजी ५:१४ म.उ.\nसाईट परत चालू होईल\nअनामित ४ डिसेंबर, २०१५ रोजी १२:३५ म.पू.\nSuraj ६ डिसेंबर, २०१५ रोजी ५:१५ म.उ.\nUnknown ११ डिसेंबर, २०१५ रोजी १:३५ म.उ.\nअनामित २८ डिसेंबर, २०१५ रोजी ९:३५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nMid day Meal Daily format [ शालेय पोषण आहार दैनंदिन /मासिक/वार्षिक पत्रक ]\nया ठिकाणी शालेय पोषण आहार संबंधित Excel फाईल देत आहे. या फाईल ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.. Home page वर प्रथम आपल्या शाळेची पूर्व माह...\nआमचे सर्व अप्लिकेशन डाऊनलोड करा. https://goo.gl/iXpMPB\nइयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप : मराठी,इंग्रजी,हिंदी,उर्दू,कन्नड,गुजराती,तेलुगु,सिंधी माध्यमासाठी..\nइयत्ता ५ वी व ८ वी साठी माहिती भरण्यासाठी वेब पोर्टल झाले सुरु . इयत्ता पाचवी व आठवी साठी फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा. दि. ३१/१२/...\nकविता : तुफानोसे क्या डरना जी- इयत्ता : सहावी विषय : हिंदी चाल : सुरज शिकलगार आवाज : आजादून शिकलगार टीप : कविता प्ले होण्यासाठी ...\nशाळा ,शिक्षक व विद्यार्थी database information भरण्यासाठी आवश्यक माहिती ...\nStudent Transfer in SARAL : सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी दाखला पाठवण्याची सुविधा प्राप्त. प्रथमतः हि माहिती भरण्यासाठी...\nसुभाषवाडी येथील श्री रमजान शेख यांनी अप्रगत विद्यार्थ्यासाठी बनवलेले व्हिडीओ\nमी इ.१ली व अप्रगत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे व्हिडीओ बनवलेत.त्याच्या मदतीने जि.प.शाळा सुभाषवाडी येथील इ.१ली चे सर्व विद्यार्थी दोन महिन्या...\nपायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणीमधील गुणांची नोंद सरल मध्ये करणेबाबत\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत राज्य स्तरावरून नियोजन करण्यात आले होते यामधील प्रथम चाचणी २८ व २९ जुलै रोज...\nप्रार्थना : Mp3 गीते.\nहमको मन कि शक्ती दे - गुड्डी १९७१ ऐ मलिक तेरे बंदे हम - दो आंखे बारह हाथ. इतनी शक्ती हमे देना दाता - अंकुश १९८६ ताकत वतन कि हमसे है ...\nआपल्या शाळेचा निकाल करा झटक्यात : Excle file द्वारे आपण आपले Result लगेचच बनवू शकता.\nतुम्ही तुमच्या शाळेचा निकाल लगेचच बनवूशकता. दिलेली file डाऊनलोड करा. व त्याला तुमच्या सोयीचे नाव द्या व save करा. प्रथम पानावरील दिले...\nशैक्षणिक चित्रपट एकाच ठिकाणी , पहा आणि डाउनलोड करा.\nHD Quality मध्ये खालील चित्रपट डाऊनलोड करा. या ठिकाणी काही शैक्षणिक चित्रपट दिले आहेत. यातील चित्रपटाच्या आवश्यक तेथे लिनक्स सुद्धा द...\n (XL मध्ये माहितीचे संकलनाचे दृश्य रुपांतरण कसे करावे\nLookup हे Function अशा ठिकाणी वापरतात ज्या ठिकाणी आपणास दोन किंवा तीन सेल मधील माहिती हि एका महितीच्या आधारे दर्शविली जाते. जसे आपण...\nआमच्या व्हिडिओ Channel ला Subscribe करा.\nDeveloped by eschool4u. साधेसुधे थीम. luoman द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/cyber-crime-increased-in-the-corona-period/articleshow/78122549.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-10-01T00:03:51Z", "digest": "sha1:A3MU6YSKVFAIEU4KFS2MMK65YWOWUBGW", "length": 16391, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील\n'तुमचं केवायसी अपडेट कराय���ं आहे', 'नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील' अशा प्रकारचा फोन किंवा मेसेज तुम्हालाही येऊ शकतो. पण, अशा बनावट कॉल्सपासून सावध राहा. कारण, करोनाच्या काळात विविध युक्त्या लढवत तुम्हाला फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत.\nअनिकेत जाधव, कॉलेज क्लब रिपोर्टर\nकोव्हीड १९चा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच, या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन वॉलेटची, क्रेडीट कार्डची केवायसी, नोकरीचं आमिष अशी विविध कारणं देत सायबर हल्लेखोर लोकांची फसवणूक करत असल्याची उदाहरणं समोर येऊ लागली आहेत.\nलॉकडाउनमुळे काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर बहुतांश लोक घरून काम करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी लोकांची खटपट सुरू आहे. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये कित्येक पटीनं वाढ झाली आहे. काही सायबर हल्लेखोर नोकरीकरीता बनावट वेबसाइट बनवून तसंच सरकारच्या विविध योजनांच्या बनावट वेबसाइट तयार करत आहेत. त्याचबरोबर करोना युद्धाच्या नावाखाली निधी जमा करण्याचं कारण दाखवत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. क्रेडीट कार्ड केवायसी अपडेट अशी कारणं दाखवत होणाऱ्या फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष करत आहेत.\nलॉकडाउनच्या काळात ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारची पेमेंट ऑनलाइन करण्यावरच भर देत आहेत. याचाच फायदा घेऊन सायबर हल्लेखोर खोट्या शॉपिंग वेबसाइटही तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठी सरकारकडून भत्ता मिळेल अशी आमिषं दाखवली जात आहेत. खोट्या वेबसाइट तयार करून नोकरी गमावलेल्या लोकांना सायबर हल्लेखोर लक्ष्य करत आहेत. तज्ज्ञांच्या मते इंटरनेटवरील वापरकर्त्याचं वर्तन तपासून सायबर हल्लेखोर नागरिकांची फसवणूक करत आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल नसलेली जागरुकता याला कारणीभूत ठरत असल्याचं बोललं जातंय.\n० तुमची कोणतीही संवेदनशील माहिती कुणाशीही शेअर करू नका.\n० तुमचा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सपेक्षा जास्त ठेवा. त्यामध्ये अंक, चिन्हं आणि कॅपिटल त्याचबरोबर स्मॉल लेटर्सचा समावेश असावा.\n० पासवर्ड अवघड असावा आणि तो लक्षात ठेवण्याची सवय करा. तो ठराविक काळानंतर बदला.\n० तुमचा बँक अकाउंट नंबर, कस्टमर आयडी, सीव्हीव्ही कोड, एटीएम पासवर्ड कोणाही अनोळखी व्यक्तीला सांगू नका.\n० तुमचा पासवर्ड तुमची जन्मतारीख, शाळेचं नाव असं सोपं असू नये.\n० काम संपल्यावर तुमचा कम्प्युटर लॉक करूनच जागेवरून उठा.\n० ऑनलाइन शॉपिंग करताना तुमच्या स्वतःच्या कम्प्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवरूनच करा.\n० तुमच्या लॅपटॉप आणि कम्प्युटरला अँटीव्हायरस सिस्टिम बसवून घ्या.\n० सार्वजनिक ठिकाणचं वाय-फाय वापरणं टाळा.\n० सायबर गुन्ह्याचा अनुभव आल्यास काय करावं हे जाणून घ्या. लगेचच स्थानिक पोलिसांची मदत घ्या.\n० कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर अनोळखी ईमेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड करू नका.\n० कोणत्याही वेबसाइटला भेट देताना वेबसाइट स्पेलिंग पुन:पुन्हा तपासा. काहीवेळा स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करून बनावट वेबसाइट तयार केल्या जातात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक कर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट...\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर...\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसायबर गुन्हे बँक खात्याचे तपशील केवायसी अपडेट cyber crime corona period\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\n���ोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल सुरू होणार, पण अटिंसह\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/in-pandharpur-speech-uddhav-thackeray-were-alleged-narendra-modi-on-rafael-deal/", "date_download": "2020-10-01T02:39:45Z", "digest": "sha1:G3QR5SAC4BXKLR5343G35RVZPPPXPAUB", "length": 9406, "nlines": 106, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती | VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » VIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By आदित्य शिंदे\nविषय एकच 'लष्कर', पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना\nआमदार नितेश राणेंचा अमोल कोल्हेंवर मोठा गौप्य स्फोट, का सोडली शिवसेना \nआज महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा झाली - जाहिरातबाज २०१४\nविकास करण्यात फसले म्हणून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा धार्मिक राजकारण पेटवलं जाणार - राज ठाकरेंचा ठोकताळा\n २००९ च्या निवडणुकीत राम मंदिर महत्वाचा मुद्दा नव्हता. महागाई वाढली व विकास फसल्याने पुन्हा राम मंदिर\nमहाराष्ट्र टोल मुक्त कधी होणार\nफेरीवाला आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विरोध करताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांची जीभ घसरली - समाज माध्यमांवर व्हायरल\nअनधिकृत परप्रांतीय झोपडपट्टी धारकांची पोलिसांवर दगडफेक\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हा�� आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://worldmarathi.com/maharashtra/the-cm-uddhav-thackery-clarified-his-role-on-maratha-reservation-and-appealed-not-to-agitate/10498/", "date_download": "2020-10-01T00:33:24Z", "digest": "sha1:RS5CKX4F2AQEUJWULXNFTHE3ETY54TF6", "length": 12690, "nlines": 117, "source_domain": "worldmarathi.com", "title": "मराठा समाजाला न्याय मिळणारचं! मोर्चे काढू नकाः मुख्यमंत्री - Latest Marathi News, Marathi news - worldmarathi.com", "raw_content": "\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nमराठा समाजाला न्याय मिळणारचं मोर्चे काढू नकाः मुख्यमंत्री\nमराठा समाजाला न्याय मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सरकारविरोधात मोर्चे काढू नये असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. आत जी गरजेची स्थगिती नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.\n‘मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.\nTagged मराठा समाजाला आवाहन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nमहाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात\nविधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होतोय. उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची […]\nकिरकोळ कारणावरुन सेना नगरसेवकाची हत्या\nपरभणीत अगदी किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.\nघुसखोरांविरुध्द मनसेचा मोर्चा, ‘हा’ असणार मार्ग\nपाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी मनसेचा 9 फ्रेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मनसेने पोलिसांना दोन मार्ग सुचविले होते त्यातील एका मार्गाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मुंबईत झालेल्या महामेळाव्यात राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती. महामेळाव्यात भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली होती. […]\nकंगणाने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट\n‘महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\nवर्ल्ड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे ‘खासगीपण जपण्याचे धोरण’ हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.\nSomnath on ‘संकटसमयी कुंटुब म्हणून सदैव पाठिशी’\n‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये दहशत…\n‘त्या’ चर्चांवर फडणवीसांनी दिलं असे उत्तर..\nकोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…\nत्यांच्या सारखा मला आदर का नाही..\nयेणाऱ्या वर्षाची ईद होणार धमाकेदार, सलमानच नव्हे तर हा अभिनेता येणार तुमच्या भेटीला….\nनवऱ्यासाठी प्रियांका शिकतेय हे खास काम\nकोणतेही काम सोपे नाहीः अमिताभ बच्चन\nदेशात कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaupdate.in/2020/06/blog-post_85.html", "date_download": "2020-10-01T00:48:34Z", "digest": "sha1:OHJ73X7HFMJ6LMEC5AGYLBLP2WHVKF56", "length": 3276, "nlines": 57, "source_domain": "www.mahaupdate.in", "title": "जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत संचारबंदीचा आदेश जारी", "raw_content": "\nजिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत संचारबंदीचा आदेश जारी\nbyMahaupdate.in मंगळवार, जून ३०, २०२०\nअमरावती, दि. ३० : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी उपाययोजनांत जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा आदेश निर्गमित केला.\nत्यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून,बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश ३१ जुलैपर्यंत कायम राहतील.\nया आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास पोलीसांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nथोडे नवीन जरा जुने\nतोंडाला चव येण्यासाठी हे उपाय करा.\nगुरुवार, मार्च १४, २०१९\nखेकडा खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का \nसोमवार, मार्च १६, २०२०\nदात काढल्यावर घ्यावयाची काळजी\nसोमवार, फेब्रुवारी ०४, २०१९\nगवार खाण्याचे 'हे' 10 फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, दमा, डायबिटीज...\nबुधवार, सप्टेंबर ०४, २०१९\nकच्ची भेंडी सकाळ-संध्याकाळ चावून खाल्यास काय होईल \nरविवार, डिसेंबर २२, २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=402%3A2012-01-20-09-49-01&id=238179%3A2012-07-16-16-52-25&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=406", "date_download": "2020-10-01T01:39:21Z", "digest": "sha1:A6RGRTSRQSNM2TIK7V3DNJFCPSC7QOWO", "length": 21167, "nlines": 17, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आकलन : मी. माझे.. कुठून, कोठपर्यंत?", "raw_content": "आकलन : मी. माझे.. कुठून, कोठपर्यंत\nप्रशांत दीक्षित - मंगळवार, १७ जुलै २०१२\nव्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर विकसित होत असताना, व्यक्तीच्या ‘नि:स्वार्थ’ प्रेरणेतून गट-समू��-समाज निर्माण झाले आणि स्थिरावले. व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या ‘स्वार्थ’ व ‘नि:स्वार्थ’ या जन्मजात मानसिक प्रेरणांचा तोल बिघडला की व्यक्ती आणि समाज यांपैकी एका घटकाचा संकोच अपरिहार्य असतो. या प्रेरणांतून जाणतेपणाने\nसाठच्या दशकानंतर जगात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत अनेक चळवळी होऊ लागल्या. चौकटीबद्ध जीवनरहाटीला आव्हान देणारे प्रयोग होऊ लागले. त्याआधीच्या मार्क्‍सवादी प्रयोगात माणसाच्या व्यक्तित्वाची पुरती गळचेपी होत असल्याचा अनुभव आला. याउलट साठच्या दशकातील चळवळींमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला अधिक किंमत दिली गेली. या चळवळी सर्जनशील होत्या. हिप्पी ते पर्यावरण, महिलांचे हक्क ते समलिंगी संबंधांचे हक्क असे विविधांगी स्वरूप या चळवळींना आले. कलेच्या क्षेत्रातही नवे नवे प्रयोग होत राहिले. या सर्वाचा मुख्य गाभा प्रत्येक माणसाचे व्यक्तिविशेष जपणे हा होता.\nयातील बहुतांश सर्व चळवळींचा ठळक प्रभाव पडला. मात्र याच दरम्यान झालेली एक गडबड आता काहीजणांच्या लक्षात येत आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील वाढत्या व्यक्तिवादाची छाया आर्थिक क्षेत्रावरही पडली. कलेप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही व्यक्तिस्वातंत्र्य मुख्य मूल्य बनले. कलाकार ज्या स्वातंत्र्याची मागणी करतो, तसेच स्वातंत्र्य आर्थिक व्यवहार करणारा मागू लागला. व्यक्तित्ववाद किंवा ‘स्वत:पेक्षा अन्य कोणी मोठा नाही अशी भावना’ ही आर्थिक व्यवहारांची मुख्य प्रेरणा झाली. यातून अनर्थ घडला व जागतिक मंदी आली.\nकर्ट अ‍ॅण्डरसन या कादंबरीकाराने याचे सुरेख वर्णन ‘डाऊनसाइड ऑफ लिबर्टी’ या लहानशा निबंधात केले आहे. जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य आणि सुखाचा पाठलाग हे अमेरिकी राज्यघटनेत माणसाचे मुख्य हक्क मानले आहेत. हे व्यक्तित्ववादाचेच प्रगटीकरण आहे. संपूर्ण अमेरिकी समाज हा आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. हवे तसे जगण्याचा मला हक्क आहे असे मानणारा आहे. त्याला अर्थशक्तीची जोड मिळाली. गेल्या शतकात वैज्ञानिक शोधांमुळे अमेरिका अतोनात श्रीमंत झाली. हे वैभव व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळेच मिळाले असे मानले गेले. यातून व्यक्तिवाद अधिक मूळ धरू लागला. तथापि, अ‍ॅण्डरसनच्या मते साठच्या दशकापूर्वी व्यक्तिवादाला वेसण घातली गेली होती. तो हाताबाहेर जाण��र नाही याची दक्षता सामाजिक, कौटुंबिक व राजकीय स्तरावर घेतली जात होती. श्रीमंतांवर ९० टक्क्यांहून अधिक कर लावण्यास रिपब्लिकनांचा त्या वेळीही विरोध होता. वैभव मिळविण्याचे माणसाचे जन्मजात स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, हे कर जेमतेम ३० टक्के असावेत अशी आत्यंतिक टोकाची भूमिकाही ते घेत नव्हते. पन्नास टक्क्यांच्या दरम्यान कर असण्यास त्यांची ना नव्हती. केवळ करच नव्हे, तर लैंगिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, कौटुंबिक स्वातंत्र्य या सर्वाबाबत समतोल राखला जात होता. कामगारांपेक्षा वरिष्ठ व्यवस्थापकांना तेव्हाही अधिक पगार होते, पण ते २०० ते ४०० पट अधिक नव्हते. थोडक्यात, स्वातंत्र्य हे स्वैराचारात परिवर्तित झाले नव्हते.\nमात्र साठच्या दशकानंतर हा समतोल गेला व अतिरिक्त व्यक्तिवादाच्या युगाला सुरुवात झाली. त्याची कारणे अ‍ॅण्डरसनने दिलेली नाहीत, पण बहुधा साम्यवादाचा पराभव हे त्याचे एक कारण असावे. गोर्बाचेव्ह यांच्यापूर्वीच रशियाची पीछेहाट जगाच्या लक्षात येऊ लागली होती. अमेरिकेच्या भांडवली अर्थव्यवस्थेवर आणि त्याला इंधन पुरविणाऱ्या व्यक्तिवादी विचारसरणीवर साम्यवादाचा अंकुश होता. यामुळेच अमेरिकेतील कामगार रशियातील कामगारांपेक्षा कितीतरी अधिक सुखी झाले. इतके की आता ते ऐदी बनत गेल्याचा आरोप होत आहे. वयाच्या पन्नाशीतच सहा आकडी निवृत्तिवेतन घेऊन स्वस्थ बसण्याची प्रवृत्ती वाढत आहे. युरोप-अमेरिकेत कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविण्यामागे साम्यवाद वाढण्याची भीती हे मुख्य कारण होते. साम्यवादाचा पराभव झाल्यावर ही धास्ती नाहीशी झाली आणि व्यक्तिवादी भांडवलशाहीला मुक्त रान मिळाले. या व्यक्तिवादाचे दुष्परिणाम आता केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नसून भारतातील उच्च मध्यमवर्गापर्यंत जगात सर्वत्र पोहोचले आहेत. कारण ८०च्या दशकानंतर अमेरिका हेच जगातील तरुणांचे दैवत बनले.\nअ‍ॅण्डरसनच्या मते अमेरिकेच्या इतिहासात १८४०पासून तीन ते चार वेळा व्यक्तिवादाचा अतिरेक होण्याचा काळ येऊन गेला आणि त्यापाठोपाठ मंदी आली. त्या मंदीतून सावरता-सावरता अमेरिकी समाज पुन्हा व्यक्तिवादाकडे खेचला गेला. सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक क्षेत्रातील व्यक्तिवादाच्या कडव्या समर्थनामुळे अर्थक्ष���त्रातील अत्यधिक लालसाही अप्रत्यक्षपणे समर्थनीय होऊन जाते, असा अ‍ॅण्डरसनचा दावा आहे.\nव्यक्तिस्वातंत्र्याची वेस ठरवायची कशी आणि समाजाला महत्त्व कुठपासून द्यायचे हा यातील मुख्य प्रश्न आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद लिहिल्यानंतर ३८ वर्षांनी थॉमस जेफर्सनला ही समस्या लक्षात आली होती. स्वत:ची हौस-मौज व सामाजिक कर्तव्य यांचा मेळ घालण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्याने म्हटले होते. असा मेळ घालण्यासाठी शिक्षण, सरकार आणि धर्मवेत्ते ही मुख्य साधने आहेत असेही त्याचे मत होते.\nयाच विषयात आता विज्ञानाने लक्ष घातले आहे. ‘माझा मी’ आणि ‘समाजाचा मी’ यांच्यातील झगडय़ाचे मूळ केवळ ऐतिहासिक काळात सापडत नाही. त्यासाठी त्यापूर्वीच्या बऱ्याच मोठय़ा कालखंडात शोध घ्यावा लागतो. या सामजिक तिढय़ाची निर्मिती इतिहासात नव्हे तर जीवशास्त्रात सापडते, असे एडवर्ड विल्सन यांनी दाखवून दिले आहे. हार्वर्डमध्ये ते प्रोफेसर एमिरट्स आहेत. उत्तम संशोधक आहेत आणि लिखाणासाठी त्यांना दोन वेळा पुलीत्झर पारितोषिकही मिळाले आहे. ‘इव्होल्यूशन अ‍ॅण्ड अवर इनर कन्फ्लिक्ट’ हा त्यांचा गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेला निबंध या विषयात रस असणाऱ्यांनी मुळातून वाचावा असा आहे. जगात जे काही घडते ती माणसाची गोष्ट असते आणि या गोष्टीत रंग भरणाऱ्या, गोष्टीला वळण देणाऱ्या शक्ती या ऐतिहासिक नसतात तर जैविक असतात. माणसापुढील आजच्या अनेक समस्यांचा उगम माणसाच्या उत्क्रांतीत सापडतो. साधारणपणे तीस लाख वर्षांपूर्वी माणूस माकडांपासून वेगळा होऊ लागला. त्यानंतर पाच लाख वर्षांनी त्याने अग्नीवर नियंत्रण मिळविले आणि अग्नीभोवती त्याचे व्यवहार होऊ लागले. यातून ‘गट’ या संकल्पनेचा कोंब उगवला. गटात राहण्याचे महत्त्व त्याला अधिकाधिक समजू लागले. व्यक्तिगत हुशारीपेक्षा गटाची हुशारी सरस ठरते आणि त्यामुळे आपण अधिक सुरक्षित होतो हे त्याच्या लक्षात आले. याच काळात त्याच्या मेंदूचा पुढील भाग अधिक तीक्ष्ण होऊ लागला. भावनेपेक्षा स्मृती व बुद्धी यांना महत्त्व मिळाले.\nउत्क्रांतीच्या या टप्प्यावर साधारण वीस लाख वर्षांपूर्वी नि:स्वार्थीपणा वा परहितदक्षता हा गुण उगवला. कारण गटाच्या सुरक्षेसाठी अशा गुणाची गरज होती. इथून पुढे माणसात दोन प्रेरणांची झुंज सुरू झाली. गटांतर्गत अन्य माणसांश��� स्पर्धा आणि आपल्या गटाची अन्य गटांशी स्पर्धा या दोन आव्हानांसाठी या दोन प्रेरणा होत्या. पहिली स्वार्थाची होती तर दुसरी नि:स्वार्थाची. स्वत:ला जगविण्यासाठी स्वार्थ आवश्यक होता, तर गटाला जगविण्यासाठी नि:स्वार्थ हवा होता. माणूस नि:स्वार्थी झाला नसता तर गट निर्माण झाला नसता. गट निर्माण झाला नसता तर सामूहिक हुशारीला व सामर्थ्यांला माणूस मुकला असता आणि अल्पकाळात कदाचित मनुष्याचा नाश झाला असता. स्वार्थ-नि:स्वार्थ या दोन प्रेरणांचा खेळ कुटुंबापासून सुरू होतो तो राष्ट्रांपर्यंत पोहोचतो.\nउत्क्रांतीच्या या सखोल संशोधनातून विल्सन यांनी पुढे आणलेली दोन निरीक्षणे महत्त्वाची आहेत. १) माणूस पूर्णपणे स्वार्थाच्या आहारी गेला की समाजाचा नाश होतो. किंबहुना समाज ही संस्थाच उभी राहू शकत नाही. (विल्सनने भारताचा अभ्यास केलेला नाही. पण भारतात आध्यात्मिक क्षेत्रात असे झाले. सर्वाभूती आत्मा हे सत्य घोकत असूनही व्यक्तिगत साधनेला अतोनात महत्त्व दिले गेल्याने सुदृढ समाज-संस्था निर्माण झाली नाही. ही त्रुटी ध्यानी आल्यामुळेच टिळक व गांधी यांनी आपल्या आध्यात्मिक प्रेरणांना सामाजिक कार्याची जोड दिली.) याचबरोबर माणूस पूर्णपणे समाजाच्या आहारी गेला तर व्यक्तित्वाचा नाश होतो आणि सर्जनशीलता मरते. चीन व रशिया ही याची उत्तम उदाहरणे.\nविल्सनचे दुसरे निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. दोन व्यक्तींमधील संघर्षांत बहुधा स्वार्थाचा विजय होतो व नि:स्वार्थाला माघार घ्यावी लागते. मात्र नि:स्वार्थी व्यक्तींचे दल उभे राहिले, तर स्वार्थी गटांना हार पत्करावी लागते.\n‘सोयरे सज्जन’ वा ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या ज्ञानदेवांच्या शब्दांचा खोल अर्थ येथे ध्यानी येतो.\n‘स्वार्थ’ व ‘नि:स्वार्थ’ या दोन्ही प्रेरणा माणसात जन्मजात असतात. त्यामागची मानसिक शक्ती एकच असते. आपण कधी स्वार्थाकडे झुकतो, कधी नि:स्वार्थाकडे. तसाच समाजही कधी स्वार्थी होतो आणि त्याचे दुष्परिणाम दिसले की नि:स्वार्थाकडे झुकू लागतो. या दोन प्रेरणांचा झगडा वीस लाख वर्षांपासून सुरू झाला आणि तो यापुढेही असाच सुरू राहील. त्यामागे ना देवाचा कुठला हेतू आहे, ना सैतानाचा. हा प्रकृतीचा खेळ आहे आणि स्वार्थ कुठे व नि:स्वार्थ कुठे याची जाणतेपणे निवड करीत तो खेळण्यातच मजा आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3647/", "date_download": "2020-10-01T02:45:09Z", "digest": "sha1:UBNZMBGWJMCOP7CDYBTMBTATRPGDIKBR", "length": 11895, "nlines": 90, "source_domain": "aajdinank.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nऔरंगाबाद जिल्ह्यात 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू\nजिल्ह्यात 13254 कोरोनामुक्त, 4141 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दि.13 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 256 जणांना (मनपा 81, ग्रामीण 175) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13254 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17967 झाली आहे. आजपर्यंत एकूण 572 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 69, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 88 आणि ग्रामीण भागात 49 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nसिटी एंट्री पॉइंट (69)\nए.एस क्लब (2), बन्सीलाल नगर (1), एकता नगर (4), एन बारा (2), वाळूज (1),चिकलठाणा (2), बिडकीन (4), अन्य (9), एकतुनी (1), सावखेडा (1), एल अँड कंपनी परिसर (6), पाटोदा (2), बिडकीन (1) , नक्षत्रवाडी (3), राम नगर (1), ठाकरे नगर (1), करमाड (1), ब्रिजवाडी (1), सिल्लोड (5), बजाज नगर (2), बाबरा (1), फुलंब्री (3), सावंगी (3), रांजणगाव (3), वैजापूर (1), जोगेश्वरी (1), सिडको (1), कन्नड (2), पडेगाव (1), गंगापूर (2), मिटमिटा (1)\nपिंप्री राजा (1), हरसवाडी (1), रांजणगाव शेणपूजी (1), फुले नगर, गंगापूर (1), जोगेश्वरी, गंगापूर (1), धोंदलगाव, वैजापूर (1), पैठण (1), जळगाव (1), घाणेगाव (1), देवगाव, कन्नड (1), शरणापूर, दादेगाव (1), भारत नगर,सिल्लोड (1), औरंगाबाद (17), फुलंब्री (1), गंगापूर (4), खुलताबाद (1),सिल्लोड (2), वैजापूर (3), पैठण (4), सोयगाव (17)\nटिळक रोड (1), हिमायत बाग परिसर (1), क्रांती नगर (1), जय भारत कॉलनी, चिकलठाणा (1), एन सहा सिडको (2), घाटी परिसर (2), हिमालय मॉल परिसर (1), अन्य (1), भारत नगर (1), समर्थ नगर (1)\nघाटीमध्ये शहराच्या छावणी भागातील 65 व 80, नांदर येथील 80, पानवडोद, सिल्लोडमधील 50, आंबेडकर नगर, सिडकोतील 70, समता नगर, सिल्लोडमधील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n← भारतात एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक विक्रमी संख्येने चाचण्या\nराज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे →\nनांदेड जिल्ह्यात कोरोनातून 14 व्यक्ती बरे, 47 बाधित तर तिघांचा मृत्यू\nपश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nराज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिल��� मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/hinganghat-burnt-case-tension-in-daroda-hinganghat-after-death-of-victim/", "date_download": "2020-10-01T00:35:32Z", "digest": "sha1:XDAZQLWP6326YZHKOB4JXCN6AKMJSEJV", "length": 26320, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "हिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार | हिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nBREAKING | मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश | प्रविण दरेकर अडचणीत अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी UPSC Prelims 2020 वेळेतच | सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली अजब हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत CBI, ED, Income Tax, Police यांना मोदी-शहांनी बाहुले बनवले आहे - आ. अबू आझमी\nMarathi News » Maharashtra » हिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार\nहिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 8 महिन्यांपूर्वी | By अमोल परब\nहिंगणघाट: हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.\nदरम्यान, पीडितेचा संघर्ष अखेर थाबंला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्या�� आला.\n#Hinganghat_Case : हिंगणघाटमधील पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांना शोक अनावर, ग्रामस्थांचे डोळे पाणावले pic.twitter.com/tHsWyaW3ck\nहिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला ७ फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.\nमहत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.\nमागील बातमी पुढील बातमी\nज्या वेदना मुलीला झाल्या त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत; पीडितेच्या वडिलांची मागणी\nमाणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.\nमाणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे\nनंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या प���ठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.\nवर्धा: त्या आरोपीला सुद्धा जाळून टाका, न्याय द्या; स्थानिकांची घोषणाबाजी\nनंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्‍कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.\nहिंगणघाटमधील पीडित तरुणीचा अखेर मृत्यू\nमाणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.\nहिंगणघाट जळीत प्रकरण: हा मृत्यू नव्हे, तर खून; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया\nमाणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.\nहिंगणघाट: आरोपीला कठोर शि��्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही: मुख्यमंत्री\nमाणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nIFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही\nVideo: संजूच्या ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का\nVIDEO: पंढरपुरात उद्धव ठाकरेंनी राफेल घोटाळ्यावरून मोदींवर शंका उपस्थित केली होती\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nकंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही\nकामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार\nसत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं\nVIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी\nछत्रपती शिवाजी महाराजा��च्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nHealth First | सर्दी-पडसं, फ्लू पासून आराम | रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारा ओव्याचा काढा\nदेशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू\nदेशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू\nसेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार\nटाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्‍मान खुराना बिल्किस यांचा समावेश\nअल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला\nफुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार\nमराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच\nशेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1082139", "date_download": "2020-10-01T02:11:22Z", "digest": "sha1:YQGOYJINEHJCT7AM2WCT365B6ECC24OX", "length": 2326, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"रॅले, नॉर्थ कॅरोलिना\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरॅले, नॉर्थ कॅरोलिना (संपादन)\n१३:०८, २१ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१३:४९, ५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: pnb:رالی)\n१३:०८, २१ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vec:Raleigh)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आ��े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-01T01:31:46Z", "digest": "sha1:XTDNKXK3MRVO4PZGVKI7THRXRMF6Z6BO", "length": 5543, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सोलापूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सोलापूर जिल्ह्यामधील गावे‎ (१ क, ४३ प)\n► माढा (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सोलापूर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (९ प)\n► सोलापूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (११ प)\n► सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सोलापूर जिल्ह्यातील तालुके‎ (२ क, ११ प)\n► सोलापूर जिल्ह्यातील धरणे‎ (१ प)\n\"सोलापूर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दक्षिण सोलापूर दौरा\nसांगोला तालुका सहकारी सूतगिरण्या\nसोलापूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटना\nसोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे\nसोलापूर जिल्ह्यातील मध्ययुगीन गढया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-become-trouble-due-strawberry-crop-damage-satara-maharashtra-25117?page=1", "date_download": "2020-10-01T00:27:05Z", "digest": "sha1:KUXCXMY7BUI4VK7OKO6PURHVCXS7Q2TD", "length": 15903, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers become in trouble due to strawberry crop damage, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमेटगुताड परिसरात रानगव्यांकडून स्ट्रॉबेरी पीक उद्ध्वस्त\nमेटगुताड परिसरात रानगव्यांकडून स्ट्रॉबेरी पीक उद्ध्वस्त\nमंगळवार, 19 नोव्हे��बर 2019\nलांबलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवड उशिरा झाली. त्यात लगेच उघडिपीनंतर ढगाळ हवामानामुळे स्ट्रॉबेरीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे फवारणी करून पीक वाचवण्यासाठी धडपड चालू असताना रानगव्यांच्या अस्मानी संकटाने मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानीची दखल घेऊन भरपाई मिळावी.\n- सुरेश बावळेकर, शेतकरी.\nभिलार, जि. सातारा : लांबलेल्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आले असतानाच आता वन्यप्राण्यांनी मेटगुताड परिसरातील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान केले आहे. या संकटाने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत.\nमेटगुताड (ता.महाबळेश्वर) परिसर स्ट्रॉबेरीचे माहेरघर समजले जाते. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक पावसाने हैराण झाले असून, स्ट्रॉबेरी पिकावरील रोगनियंत्रणासाठी फवारणीकरिता वारेमाप खर्च करीत आहेत. तो खर्च निघेल की नाही, याची काळजी न करता केवळ पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. असे असताना या परिसरात वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. रविवारी रात्री मेटगुताड, लिंगमळा या परिसरातील सुरेश रामचंद्र बावळेकर, संजय श्रीपती कोंढाळकर, संतोष बावळेकर, मारुती धोंडिबा बावळेकर यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरी शेतात रानगव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.\nया ठिकाणी या शेतकऱ्यांनी जवळपास ५० हजार रोपांची लागवड केली आहे. मल्चिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या शेतीत रानगव्यांनी धुमाकूळ घातल्याने लागवड केलेली लाखो रुपये किमतीची सर्व रोपे वाया गेली असून, मल्चिंगसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला आहे.\nस्ट्रॉबेरीबरोबरच या ठिकाणी या शेतकऱ्यांनी लावलेली फराशी, झुकेनिया या पिकांचेही नुकसान केले आहे. दरवर्षी या रानगव्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. परंतु, वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मेटगुताड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.\nस्ट्रॉबेरी हवामान भिलार महाबळेश्वर शेती सातारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवा��ा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nजनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रण\nफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक जीवाणूजन्य आजार आहे.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल...\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग\nऔरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...\nनाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...\nनगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...\nपावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...\nपरभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...\nसोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम ः यावर्षी सातत्याने...\nवऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...\nखानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...\nपुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...\nसांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...\nकेळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...\nवाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...\nकृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...\nनिकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथ���ल पुणे कृषी उत्पन्न...\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...\nऔरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/maltibai-vishram-bedekar-alias-vibhavari-shirurkar/?replytocom=721&vpage=2", "date_download": "2020-10-01T01:09:35Z", "digest": "sha1:6QEYM7XZGDY6GEFSDICQ3LJQSADHBYZD", "length": 10881, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर) – profiles", "raw_content": "\nबेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nमराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका\nजन्म- मार्च १८, १९०५\nमालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.\nत्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).\nत्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.\nस्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या लेखिकेनं स्वतच्या लिखाणातून केलं.\nसरकारच्या शिक्षण -कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसंच `महिला सेवाग्रामशी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सहृदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दुःखी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दुःखालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता `विभावती शिरुरकर` या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं.\nअलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा `कळयांचे निश्वास` हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. हिंदोळयावर` `विरलेले स्वप्ना` , `बळी` `जाई` , `शबरी`, या कादंबर्‍या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पारध` `हिरा जो भंगला नाही` , ही नाटकं, घराला मुकलेल्या स्त्रिया` हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन` हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लि��ाण आहे.\nत्यांच्या `बळी` `शबरी ` आणि `घराला मुकलेल्या स्त्रिया` या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांची गुजराथीत भाषांतर झाली आहेत.\nएकूण, स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं लिखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं.\n1 Comment on बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvrajpardeshi.com/2017/10/blog-post_13.html", "date_download": "2020-10-01T01:41:11Z", "digest": "sha1:2CK5AD3E7Y6YPVBJENZOOGFDMAICEEST", "length": 10270, "nlines": 66, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "रासायनिक खतांच्या वापरात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात दुसरा - Dr.Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nHome Social रासायनिक खतांच्या वापरात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात दुसरा\nरासायनिक खतांच्या वापरात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात दुसरा\nअतिविषारी तणनाशकांची फवारणीक करतांना यवतमाळ जिल्ह्यातील २८ शेतकर्‍यांचा मृत्यु झाल्यानंतर रासायनिक खतांचा व तणनाशकांच्या अतिवापराबद्दल पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. दुष्काळी भागातील शेतकरी याचा सर्वाधिक वापर करतात असा आजवरचा समज होता. मात्र रासायनिक खतांच्या वापरात तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर गोदाकाठाचा सुपिक भाग असलेला नाशिक जिल्हा तणनाशकांच्या वापरात महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती कृषी विभागाच्या माहिनीनुसार व केंद्र शासनाच्या फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टिमच्या आकडेवारीनुसार समोर आली आहे.\nजळगावच्या केळी व कापसाचा डंका केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाजतो. तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जमीन सुपिक असली तरी गेल्या काही वर्षात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे या कसदार जमीनीला विविध किडरोगांचा ‘व्हायरस’ लागला आहे. कृषी विभागाच्या माहिनीनुसार व केंद्र शासनाच्या फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टिमच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा वापर करणारा राज्यातील प्रथम तर देशातील दुसर्‍या क्रमांकावरील जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यात दर वर्षी खरिप व रब्बी हंगामात सरासरी ५ लाख ३० हजार मेट्रीक टन खतांचा वापर होतो. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे येथे जमिन नापिक होत चालली असून उत्पादन देखील कमी होऊ लागले आहे. पिकांवर विविध प्रकारांच्या किड रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे तणनाशकांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.\nजळगाव जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात खरीपाचा सरासरी ७ लाख ५० हजार तर रब्बीचा एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रफळावर पेरा होतो. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र ४ लाख ५० हजार क्षेत्रफळावर कापसाचा पेरा होतो. यासाठी दरवर्षी सुमारे २० लाखापेक्षा बियाणे पाकिटांची गरज भासते. उवरित क्षेत्रफळावर ज्वारी बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, तिळ, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमुग, ऊसाचा पेरा होतो. दोन्ही हंगामात सरासरी पाच लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर एकट्या जळगाव जिल्ह्यात होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. हा वापर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचेही ते म्हणाले. तण नाशकाच्या वापरात नाशिक पाठोपाठ जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. येथे कपाशीसह केळी, पपई, सोयाबीन व इतर पिकांमध्येही तणनाशकांचा वापर होऊ लागला आहे. जिल्ह्यात रावेर, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा येथे तणनाशकांचा मोठा वापर होतो. जिल्ह्यात यंदा सुमारे एक लाख लिटर एवढ्या तणनाशकांचा वापर शेतकर्‍यांनी केला असून त्याची किंमत चार कोटींवर असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी, बाजरी, ऊस, मका या एकदल पिकांमधील द्वीदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत, तर कपाशी, सोयाबीन, तूर आदी द्विदल पिकांमधील एकदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत.\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\nजळगावच्या केळी व भरित वांग्यांना ब्रॅण्डिंगची गरज\nलोकसंख्या नियंत्रणाचा ‘सरकारी नोकरी पॅटर्न’\nग.स.- आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था\nमेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ : कर्जमाफी, विलफुल डिफॉल्टर व राईटऑफ\nशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करतो पण माल्यासारखा पळून जात नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/chorte-joat-police-comat/articleshow/69272919.cms", "date_download": "2020-10-01T02:23:11Z", "digest": "sha1:MNURQZVX67I5PAL5YOQ3KZ4MV3H4AQX2", "length": 17078, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचोरटे जोमात, पोलिस कोमात\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकशहरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, पोलिस मात्र हेल्मेट कारवाईत रममाण झाल्याचे दिसून येत आहे...\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nशहरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, पोलिस मात्र हेल्मेट कारवाईत रममाण झाल्याचे दिसून येत आहे. घरात घुसून, तसेच वाहनास कट मारून चेन स्नॅचिंग, महाकवी कालिदास कलामंदिरातील कलावंतांचे साहित्य लंपास करण्यासह थेट पोलिस मुख्यालयातील एटीएम फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. यावरून चोरटे जोमात अन् पोलिस कोमात असे चित्र शहरात निर्माण झाले आहे.\nपोलिसांच्या सुस्त कामगिरीमुळे सक्रिय झालेल्या चेन स्नॅचर्सची हिंमत चांगलीच वाढली असून, थेट घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला करीत चेन स्नॅचिंग करण्याची पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना गुरुवारी सायंकाळी इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात घडली. मीनाक्षी मिलिंद केसकर (वय ६०, रा. कृष्ण पार्क सोसायटी, राजीवनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकट्या असताना हा प्रकार घडला. चोरट्याने थेट केसकर यांचे घर गाठून दरवाजा ठोठावला. केसकर यांनी दरवाजा उघडताच त्याने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. केसकर यांनी चोरट्याला विरोध केला. केसकर यांच्याकडून विरोध होत असल्याचे लक्षात आल्याने चोरट्यांने आपल्याकडील चाकूने केसकर यांच्यावर वार केला. केसकर यांनी प्रसंगावधान राखत आपला हात पुढे केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. केसकर व चोरट्यामधील झटापट आणि त्यातून होणाऱ्या आरडाओरड्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी केसकर यांच्या घराकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत चोरट्याने तेथून पळ काढला होता. चेन स्नॅचर्सकडून थेट एकट्यादुकट्या महिलेवर चाकूहल्ला होण्याच्या या प्रकारामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.\nजाब विचारणारी महिला 'टार्गेट'\nदुसऱ्या घटनेत वाहनाला कट का मारला, असा जाब विचारणाऱ्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून चोरट्याने धूम ठोकली. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंबड येथे चेन स्नॅचिंगचा हा प्रकार घडला. अंबड येथे महिलेला गाडीचा कट मारून तिची छेड काढली. याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला चोरट्याने टार्गेट केले. याबाबत स्वाती रवींद्र जोशी (वय ४२, रा. गणेश कॉलनी, अंबड) यांनी तक्रार दिली. गुरुवारी दुपारी त्या रस्त्याने पायी जात असताना काळ्या दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकीचा कट मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी ��ोशी संशयितांपर्यंत पोहोचल्या. ही संधी साधत दोघा चोरट्यांपैकी एकाने जोशी यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक खडके करीत आहेत.\nपोलिसांची 'व्हिजिबिलिटी' वाढविण्याचे सूतोवाच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वेळोवेळी केले. मात्र, पोलिसांची रस्त्यावरील घनता कागदोपत्री वाढली की नाही, असा प्रश्न वाढत्या गुन्हेगारीमुळे उपस्थित होत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात चेन स्नॅचिंगच्या चार घटना घडल्या होत्या. मार्च महिन्यापासून पोलिस आयुक्तांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी रस्त्यावर आले. पुढे एप्रिलच्या एकाच महिन्यात चेन स्नॅचिंगच्या चार घटना घडल्या आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच दोन ठिकाणी स्त्रीधन लुटण्यात आले असून, हातातील मोबाइल, पर्स लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर महिला सुरक्षित नसल्याची भावना यामुळे वाढीस लागली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\nएटीएममधून करोना संसर्गाचा धोका; अशी घ्या काळजी\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nप्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती ‘वाऱ्यावर’...\nस्मार्टरोडच्या उंचीने पावसाळी पाण्याचा धोका महत्तवाचा लेख\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: कोलकाताच्या गोलंदाजांप���ढे राजस्थानचे लोटांगण, केकेआरचा मोठा विजय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nमुंबईआठवले आता कुठे आहेत; यूपीतील घटनेवरून राऊतांचा टोला\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईमुंबई: मध्य रेल्वेवर आजपासून महिला विशेष लोकल\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2020-10-01T01:46:05Z", "digest": "sha1:CWHKE2JRP7UQ4V5ERGXRFVNJ64PLI2ZQ", "length": 3303, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १६६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे\nवर्षे: १६६५ - १६६६ - १६६७ - १६६८ - १६६९ - १६७० - १६७१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nफेब्रुवारी १३ - स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.\nजुलै ७ - ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.\nजून २० - हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2020-10-01T02:04:14Z", "digest": "sha1:IOWMCFK52WZV76XEUJTCGPVZ43DAWFJ6", "length": 5937, "nlines": 87, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\nबर्लिन, जर्मनी येथे झालेल्या १९३६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारतीय हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२०\n१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८\nरिचर्ड ॲलन, ध्यानचंद (कप्तान), अर्नेस्ट गुडसर-कुलीअन, अली दारा, लायोनेल इम्मेट, पीटर फेर्नंडीस, जोसेफ गलीबर्डी, मोहम्मद हुसेन, सईद जाफर, अहमद खान, अहसान खान, मिर्झा मसूद, सिरील मिकी, बाबू निमल, जोसेफ फिलीप, शब्बन शाहेब-उद-दिन, गरेवाल सिंग, रूप सिंग, कार्लाइल टॅपसेल - फिल्ड हॉकी, पुरूष संघ.\nभारत ३ ३ ० ० २० ० ६ X ९:० ४:० ७:०\nजपान ३ २ ० १ ८ ११ ४ ०:९ X ३:१ ५:१\nहंगेरी ३ १ ० २ ४ ८ २ ०:४ १:३ X ३:१\nअमेरिका ३ ० ० ३ २ १५ ० ०:७ १:५ १:३ X\nआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी निकाल कोष\nLast edited on २ सप्टेंबर २०२०, at ००:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०२० रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/maltibai-vishram-bedekar-alias-vibhavari-shirurkar/?replytocom=721&vpage=3", "date_download": "2020-10-01T00:33:04Z", "digest": "sha1:VJXIKCGZQCODWTZZXLVTOMO555E7LI43", "length": 10740, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर) – profiles", "raw_content": "\nबेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nमराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका\nजन्म- मार्च १८, १९०५\nमालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.\nत्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).\nत्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.\nस्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या लेखिकेनं स्वतच्या लिखाणातून केलं.\nसरकारच्या शिक्षण -कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसंच `महिला सेवाग्रामशी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सहृदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दुःखी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दुःखालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता `विभावती शिरुरकर` या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं.\nअलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा `कळयांचे निश्वास` हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. हिंदोळयावर` `विरलेले स्वप्ना` , `बळी` `जाई` , `शबरी`, या कादंबर्‍या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पारध` `हिरा जो भंगला नाही` , ही नाटकं, घराला मुकलेल्या स्त्रिया` हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन` हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे.\nत्यांच्या `बळी` `शबरी ` आणि `घराला मुकलेल्या स्त्रिया` या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांची गुजराथीत भाषांतर झाली आहेत.\nएकूण, स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं लिखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं.\n1 Comment on बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-various-diploma-admission-after-12th-standard/", "date_download": "2020-10-01T01:46:38Z", "digest": "sha1:VAPGHEJTX7DQFKS4J6XMJHCHPI6WFYVP", "length": 4305, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - बारावीनंतरचे विविध डिप्लोमा प्रवेश सुरू", "raw_content": "\nपुणे – बारावीनंतरचे विविध डिप्लोमा प्रवेश सुरू\nपुणे – बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 19 जूनपर्यंत आहे.\nबारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानंतर बारावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशप्रक्रियेची वेळापत्रक “डीटीई महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार डिप्लोमासाठी अर्ज करण्याची सुरुवात 3 जूनपासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी 20 जून रोजी जाहीर होणार आहे.\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\nकोहलीचे नेतृत्व कुच���ामी – आगरकर\nभाष्य : गोपनीयतेवरून राजकारण नको\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nक्रिकेट काॅर्नर (#IPL) : पॉवर हिटर्स स्पर्धा गाजवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/maltibai-vishram-bedekar-alias-vibhavari-shirurkar/?replytocom=721&vpage=4", "date_download": "2020-10-01T02:26:38Z", "digest": "sha1:IU3TCMNMWCBNP45AJEKMB2Q36RZ4A24W", "length": 10875, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर) – profiles", "raw_content": "\nबेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nमराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका\nजन्म- मार्च १८, १९०५\nमालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.\nत्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).\nत्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.\nस्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या लेखिकेनं स्वतच्या लिखाणातून केलं.\nसरकारच्या शिक्षण -कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसंच `महिला सेवाग्रामशी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सहृदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दुःखी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दुःखालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता `विभावती शिरुरकर` या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं.\nअलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा `कळयांचे निश्वास` हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. हिंदोळयावर` `विरलेले स्वप्ना` , `बळी` `जाई` , `शबरी`, या कादंबर्‍या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पारध` `हिरा जो भंगला नाही` , ही नाटकं, घराला मुकलेल्या स्त्रिया` हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन` हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे.\nत्यांच्या `बळी` `शबरी ` आणि `घराला मुकलेल्या स्त्रिया` या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांची गुजराथीत भाषांतर झाली आहेत.\nएकूण, स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं ��िखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं.\n1 Comment on बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका चित्रकार-व्यंगचित्रकार छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार बृहन्महाराष्ट्र भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा सल्लागार संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/2355/", "date_download": "2020-10-01T00:53:39Z", "digest": "sha1:AGYJK4URHUKVXFHA3B6BKV5BCZR6MKTV", "length": 19116, "nlines": 92, "source_domain": "aajdinank.com", "title": "जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने! - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nजग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने\nसहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट घडविण्यात बालकल्याण समितीला यश\nमै रोया परदेस मे, भिगा मां का प्यार,\nदुख ने दुखसे बात की बिन चिठ्ठी बिन तार\nआईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशाच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यांनी. शासनाच्या बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.\nआईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सीमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई…. दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव. संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजुरी करुन गुजराण.\nदि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटुंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती. लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्यासारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धाय मोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला. आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार हा यक्षप्रश्न. मोलमजुरी केली नाही तर खाणार काय हा यक्षप्रश्न. मोलमजुरी केली नाही तर खाणार काय पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार आण��� जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय आणि जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल… कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल… ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती. गावात जाऊन मोलमजुरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं. या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत.\nसुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली.\nजीव भांड्यात पडला खरा, पण लेकरु ताब्यात मिळत नाही आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या.\nतोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं लॉकडाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूरहून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं.\nगाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसुसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळ��� टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा अखेर मायलेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे. सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.\nही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घाटे आणि नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.\n← राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ\nउज्ज्वला योजनेला देखील सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, 7.4 कोटी महिलांना मिळणार फायदा: अमित शहा →\nकौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’\n‘मला कोरोना झाला तर….\nराजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्य��चा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/police-watch-on-covert-propaganda/articleshow/71665130.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-01T00:32:28Z", "digest": "sha1:IKX4ZOER7EWDN244NYO3KEK2JZF4LXPH", "length": 13682, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेवटचे काही तास महत्त्वाचे ; पोलिसांची नजर छुप्या प्रचारावर\nविधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी बंद करण्यात आला असला, तरी शनिवारी रात्रीपासून मतदानापर्यंतचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पक्ष, उमदेवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून छुपा प्रचार होण्याची शक्यता आहे. हा छुपा प्रचार, आर्थिक देवाण-घेवाण यावर मुंबई पोलिसांच्या वतीने नजर ठेवली जात आहे. पुढच्या तीन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पायी गस्त, नाकाबंदी, वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन यावर भर दिला जात आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nविधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी बंद करण्यात आला असला, तरी शनिवारी रात्रीपासून मतदानापर्यंतचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पक्ष, उमदेवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून छुपा प्रचार होण्याची शक्यता आहे. हा छुपा प्रचार, आर्थिक देवाण-घेवाण यावर मुंबई पोलिसांच्या वतीने नजर ठेवली जात आहे. पुढच्या तीन दिवसांसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून पायी गस्त, नाकाबंदी, वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन यावर भर दिला जात आहे.\nमुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवारी सायंकाळी प्रचार बंद करण्यात आला. उघडपणे करायचा प्रचार संपला असला, तरी छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित केले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक सज्ज आहेत. आर्थिक तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण तसेच प्रलोभने रोखता यावीत, यासाठी उमेदवार तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. रात्रीच्या वेळी हे प्रकार अधिक प्रमाणात घडत असल्याने रात्रीची गस्त आणि नाकाबंदी यावर विशेष भर दिला जात. शनिवारची आणि रविवारची रात्र महत्वाची असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधींचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून यामध्ये रोख रकमेचाही समावेश आहे. मतदारांनीही कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nSharad Pawar: NDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'य...\nराऊत-फडणवीसांच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती: ...\nMumbai Local Updates: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुंबई ...\nUddhav Thackeray: रेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर\n, तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\n मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nदेशअनलॉक ५ : मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह, स्विमिंग पूल ��ुरू होणार, पण अटिंसह\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nमुंबईराज्यात आज ४८१ करोनाबळी; 'हा' टक्का मोठा दिलासा देणारा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/3652/", "date_download": "2020-10-01T01:28:21Z", "digest": "sha1:X337C7RYPUNMUO3ZHUHFNCGPQIYHOWZX", "length": 22456, "nlines": 113, "source_domain": "aajdinank.com", "title": "करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nकरप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान\nपंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी,130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते\n‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्याकरीता नागरिकांनी आत्मनिरीक्षण करण्याचे आणि निर्धारीत आयकर भरण्यासाठी पुढे येण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nकर सनदीच्या प्रारंभामुळे करदात्यांना न्याय्य, नम्र आणि योग्य वागणूक मिळणार : पंतप्रधान\nफेसलेस अपील 25 सप्टेंबरपासून म्हणजेच दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून उपलब्ध होणार : पंतप्रधान\nबँकींग सुविधा नसलेल्यांना बँकींग, असुरक्षितांना सुरक्षितता प्रदान करणे, निधीची उपलब्धतता नसलेल्यांना निधी उपलब्ध करणे, प्रामाणिकतेचा सन्मान करणे” यावर सरकारचे लक्ष केंद्रीत: पंतप्रधान\nप्रत्येक कायदा आणि धोरण सत्ताकेंद्री करण्यापेक्षा जनकेंद्री आणि जनस्नेही करण्यावर भर : पंतप्रधान\nनवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान” मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.\nयाप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशातील संरचनात्मक सुधारणांच्या प्रक्रियेने आज नवी उंची गाठली आहे. पंतप्रधान म्हणाले, “पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान, या मंचाचा आरंभ 21 व्या शतकाच्या करप्रणालीच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्यांनी याविषयी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.\nते म्हणाले, फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद आजपासून उपलब्ध झाली आहे, तर फेसलेस अपीलची सुविधा देशभरातील नागरिकांना 25 सप्टेंबरपासून म्हणजे दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून उपलब्ध असेल. नवीन फेसलेस मंचाच्या माध्यमातून करदात्यांचा विश्वास वाढवून, त्याला/तिला निर्भय बनवणे हा उद्देश आहे.\nपंतप्रधान म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून सरकारचे लक्ष “बँकींग सुविधा नसलेल्यांना बँकींग, असुरक्षितांना सुरक्षितता प्रदान करणे, निधी नसलेल्यांना निधी उपलब्ध करुन देणे” यावर आहे. याच दिशेने “प्रामाणिकतेचा सन्मान करणे” हा मंच आहे.\nपंतप्रधानांनी देश उभारणीबद्दल प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले आणि म्हणाले, अशा करदात्यांचे जीवन सुलभ बनवणे ही सरकारची जबाबदारी आहे. “जेंव्हा देशातील प्रामाणिक करदात्याचे आयुष्य सुलभ बनते, तो आणखी पुढे जातो आणि विकास करतो, त्याचवेळी देशसुद्���ा विकास करतो आणि पुढे झेपावतो,” पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले, आज सुरुवात केलेल्या नवीन सुविधा ‘मॅक्झीमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट’ या सरकारच्या कटीबद्धतेचा भाग आहेत. ते म्हणाले, प्रत्येक नियम, कायदा आणि धोरण हे सत्ताकेंद्री न बनवता जनकेंद्री, जनसुलभ बनवण्यात आले आहे. ते म्हणाले नवीन प्रशासन मॉडेल वापरल्याचे चांगले निकाल मिळत आहेत.\nटैक्सपेयर्स चार्टर भी देश की विकास यात्रा में बहुत बड़ा कदम है\nभारत के इतिहास में पहली बार करदाताओं के अधिकारों और कर्तव्यों को कोडीफाई किया गया है, उनको मान्यता दी गई है\nपंतप्रधान म्हणाले की, सर्व प्रकारच्या कर्तव्यपूर्तीला प्राधान्य मिळावे असे वातावरण तयार केले जात आहे. हा परिणाम जबरदस्तीने किंवा शिक्षेच्या भीतीने घडून आला नाही तर सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारल्यामुळे हे शक्य झाले आहे. ते म्हणाले, सरकारने आरंभलेल्या सुधारणा तुकड्यांमध्ये नाहीत तर सर्वसमावेशक आहेत.\nपंतप्रधान म्हणाले, देशाच्या करप्रणालीत मुलभूत सुधारणांची आवश्यकता आहे, यापूर्वीच्या कर सुधारणा या स्वातंत्र्यपूर्व काळातील होत्या. स्वातंत्र्यानंतर करण्यात आलेल्या अनेक सुधारणानंतरही याचे मुलभूत स्वरूप बदलले नाही.\nपंतप्रधान म्हणाले, पूर्वीच्या पद्धतीच्या जटीलतेमुळे जुळवून घेणे अवघड गेले.\nते म्हणाले सुलभ कायदे आणि प्रक्रियेमुळे जुळवून घेणे सोपे जाते. याचे एक उदाहरण म्हणजे जीएसटी, ते म्हणाले, या कायद्याने एक डझनपेक्षा अधिक करांची जागा घेतली आहे.\nपंतप्रधान म्हणाले, नव्या कायद्यामुळे करप्रणालीतील कायदेशीर प्रक्रिया सुलभ झाली आहे, आता उच्च न्यायालयात 1 कोटी रुपयांपर्यंतची तर सर्वोच्च न्यायालयात 2 कोटी रुपयांपर्यंतची प्रकरणे नेण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. न्यायालयाबाहेर ‘विवाद से विश्वास’ यासारख्या योजनांच्या माध्यमातून अनेक प्रकरणांची तडजोड करण्यात येत आहे.\nपंतप्रधान म्हणाले, कर स्लॅब तर्कसंगत करण्यात आला आहे, सध्या सुरु असलेल्या सुधारणांतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्यात येतो, तर उर्वरीत कर स्लॅबमध्ये करांचे दर कमी करण्यात आले आहेत. ते म्हणाले, जगातील सर्वात कमी कॉर्पोरेट कर असणाऱ्या देशांपैकी भारत आहे.\nपंतप्रधान म्हणाले, सध्या सुरु असलेल्या सुधार��ांचे लक्ष्य-कर प्रणाली, निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करणे आहे. ते म्हणाले निरंतर प्रणाली करदात्याला अधिक अडकवण्याऐवजी त्याच्या समस्यांचे निराकरण करते. त्रासरहित म्हणजे, नियमापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व बाबी सुलभ करणे. फेसलेस मूल्यांकनाविषयी बोलताना ते म्हणाले, करदाता आणि आयकर अधिकाऱ्यांमध्ये छाननी, नोटीस, सर्वेक्षण किंवा मूल्यांकन अशा कोणत्याही प्रकरणात थेट संपर्काची आवश्यकता राहणार नाही.\nकरदात्यांच्या सनदेचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यात करदात्याला न्याय्य, नम्र आणि तर्कसंगत वागणूक मिळेल. ते म्हणाले सनदेत करदात्याचा सन्मान आणि संवेदनशीलतेची काळजी घेतली जाईल आणि हे विश्वासावर आधारीत असेल, कोणत्याही आधाराशिवाय करपात्र व्यक्तीविषयी शंका घेतली जाणार नाही.\nगेल्या सहा वर्षांत प्रकरणांची छाननी करण्याचे प्रमाण किमान चारपटीने कमी झाले आहे, 2012-13 मध्ये 0.94% होते ते 2018-19 मध्ये 0.26% एवढे झाले, हे स्वतःच सरकारच्या करदात्यांवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे. ते म्हणाले, गेल्या 6 वर्षांत, भारताने करप्रशासनासहित शासनकारभाराचे नवीन रुप पाहिले आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये, गेल्या 6-7 वर्षांत आयकर दात्यांची संख्या 2.5 कोटींनी वाढली आहे, असे ते म्हणाले.\nपंतप्रधानांनी, तथापी नमूद केले की, ही बाब नाकारता येत नाही की, 130 कोटींपैकी केवळ 1.5 कोटी लोक कर भरतात. मोदींनी जनतेला आत्मनिरीक्षण करण्याचे आणि कर भरण्यास पुढे येण्याचे आवाहन केले.पंतप्रधान म्हणाले, यामुळे स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीस मदत होईल.\n← राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nहसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील →\nराज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध\nऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन बकरी खरेदी करावी,प्रतिकात्मक कुर्बानी करावी:बकरी ईदसाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी\n‘कोरोना’विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कच्या नियमित वापराबाबत जनजागृती करावी – केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/vakya-or-sentence-in-marathi-grammar/vakyache-prakar-swarupavarun/mishra-vakya-or-complex-sentence?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T02:24:22Z", "digest": "sha1:AFXUC7ZTZ3IKK52RAYNWC2KVLZ43C6EM", "length": 10842, "nlines": 165, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार - मिश्र वाक्य | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nस्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार\nमराठी व्याकरणात जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.\nमिश्र वाक्याची काही वैशिष्ट्ये\nमिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असते.\nमिश्र वाक्यामध्ये एक किंवा अधिक गौणवाक्ये असतात.\nमिश्र वा��्यामधील जे वाक्य स्वतंत्र असते, त्या वाक्याला मुख्यवाक्य किंवा प्रधान वाक्य असते म्हणतात.\nप्रधान वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात.\nप्रधान वाक्य आणि गौणवाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि त्यापासून मिश्र वाक्य तयार होते.\nतुषार म्हणाला होता की आज पाऊस येणार.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – तुषार म्हणाला होता\nगौणवाक्य – आज पाऊस येणार\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nसरिता आज उशिरा आली कारण तिची नेहमीची बस चुकली.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – सरिता आज उशिरा आली\nगौणवाक्य – तिची नेहमीची बस चुकली\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी कारण या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nकिरण नेहमी म्हणतो की मी मोठा होऊन डॉक्टर होणार.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – किरण नेहमी म्हणतो\nगौणवाक्य – मी मोठा होऊन डॉक्टर होणार\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nशरीरस्वास्थ्य उत्तम रहावे म्हणून आम्ही व्यायाम करतो.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – शरीरस्वास्थ्य उत्तम रहावे\nगौणवाक्य – आम्ही व्यायाम करतो\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nस्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर तिला नवीन मोबाईल मिळेल.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – स्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली\nगौणवाक्य – तिला नवीन मोबाईल मिळेल\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी तर या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nआई नेहमी म्हणते की पैसे सांभाळून वापरावे.\nवरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.\nप्रधान वाक्य – आई नेहमी म्हणते\nगौणवाक्य – पैसे सांभाळून वापरावे\nही दोन वाक्ये एकत्र जोडण्य��साठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.\nत्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=250132:2012-09-14-15-05-26&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T02:02:28Z", "digest": "sha1:SFOZ5JS5DRGVZNCJBAD4SFM6KUQU3ZDM", "length": 60215, "nlines": 294, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गाथा अ‍ॅगाथा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> गाथा अ‍ॅगाथा\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवीणा गवाणकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२\nअ‍ॅगाथा ख्रिस्ती गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या लोकप्रिय रहस्यकथाकार, ९४ पुस्तके लिहिणाऱ्या या लेखिकेने कधी शाळेत जाऊन रीतसर शिक्षण घेतले नाही, पण त्यांच्या पुस्तकांची जगभरच्या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात साठ वर्षे पूर्ण करणारं त्याचं ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक आजही रंगभूमी गाजवत आहे. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने या लेखिकेच्या काही विलक्षण आणि रहस्यमय गोष्टींविषयी..\nसर विल्यम कॉलिन्स यांना गेले काही दिवस चिंता पडली होती. गेली ५० र्वष अखंडपणे चालू असलेली प्रथा आता या वर्षी मोडावी लागते की काय, अशी त्यांना भीती वाटत होती. १९२५ सालापासून ते अ‍ॅगाथा ख्रिस्तींचं एक नवं पुस्तक दर ख्रिसमसला प्रकाशित करीत आले होते. ‘ख्रिस्ती फॉर ख्रिसमस’ अशी त्यांची जाहिरातच होती. अ‍ॅगाथाही न चुकता आपलं हस्तलिखित मार्च महिन्यात प्रकाशकाच्या हाती सोपवत आ��ि लगेचच पुढच्या पुस्तकाच्या तयारीला लागत. असं गेली ५० र्वष चालू होतं.\nपण आता १९७५ साल चालू होतं. अ‍ॅगाथांचं वय झालं होतं पंच्याऐंशी. या वयात त्यांच्याकडून नवीन पुस्तकाची अपेक्षा कशी ठेवायची म्हणून सर विल्यम त्यांना सुचवत होते, ‘‘युद्धकाळात लिहिलेली दोन हस्तलिखितं बँकेच्या सुरक्षा कक्षात पडून आहेत. त्यातलं एक ‘कर्टन’ या वर्षी काढू या.’’ अ‍ॅगाथा त्यासाठी होकार देत नव्हत्या. त्यांनी १९२० साली आपल्या पहिल्या रहस्यकथेसाठी- ‘द मिस्टिरियस अफेयर अ‍ॅट स्टाइल्स’साठी जन्माला घातलेला डिटेक्टिव हक्युल पेरॉ या ‘कर्टन’मध्ये मृत्यू पावत होता. तर दुसऱ्या ‘स्लिपिंग मर्डर’मध्ये त्यांनी निर्माण केलेलं दुसरं पात्र ‘जेन मार्पल’ हिचा अंत होत होता. आपल्या आजवरच्या रहस्यकथांतून वावरलेल्या या पात्रांचा अंत दाखविणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या मृत्यूनंतर व्हावं, अशी त्यांची इच्छा.\nसर विल्यमनी त्यांची समजूत घातली. म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या हातांनीच संपवा. तुमच्यानंतर ती जिवंत राहिली आणि दुसऱ्या कोणी लेखकानं त्यांना आपल्या मर्जीनुसार वापरलं, काही वेगळंच वागायला लावलं तर त्यावर नियंत्रण कसं घालणार’’ तेही गेली ५० र्वष अ‍ॅगाथांचे प्रकाशक होते. अ‍ॅगाथांच्या पात्रांबद्दल त्यांची चिंता रास्तच होती. अ‍ॅगाथांनी रुकार दिला आणि तसं पाहिलं तर हा पेरॉ कधी तरी मरायलाच हवा होता.\nबेल्जियममधून निर्वासित म्हणून आलेला हा पेरॉ अ‍ॅगाथांनी जन्माला घातला तेव्हाच तो साठीचा. पोलीस खात्यातून वर्षभरापूर्वी निवृत्त झालेला. पुढे ५६ र्वष त्यांच्या रहस्यकथांतून वावरलेला. कागदी हिशेबानं त्याचं वय ११७ भरत होतं.. शिवाय त्या स्वत:ही त्याच्या वर्तनाला, स्वभावाला कंटाळलेल्या. त्यांनी त्याला १९४३ मध्येच संपविलेलं, पण ते हस्तलिखित त्यांनी बाजूला ठेवलेलं. अखेरीस १९७५ मध्ये ‘कर्टन’ प्रकाशित करून पेरॉला त्यांनी साहित्य विश्वातून मुक्त केलं. विशेष म्हणजे, त्या वेळी न्यूयॉर्क टाइम्सनं पेरॉवर मृत्युलेख छापला.\nडिटेक्टिव पेरॉचं हे पात्र रंगभूमीवर, पडद्यावर अनेक नामवंत अभिनेत्यांनी सादर केलं. ब्रिटिश टेलिव्हिजनवर ‘अ‍ॅगाथा ख्रितीज पेरॉ’ म्हणून मालिका सादर झाली. जपानमध्येही तिथल्या टेलिव्हिजन अ‍ॅगाथांच्या ‘पेरॉ’ आणि ‘मार्पल’ असणाऱ्या निवडक कथा सादर के��्या. एवढंच नव्हे तर पुढे अ‍ॅगाथांच्या साहित्यातून शोध घेऊन या दोघांची स्वतंत्र चरित्रही लिहिली गेली. आपल्या पात्रांची चरित्रं लिहिली जाण्याचं भाग्य किती साहित्यिकांना लाभत असेल\nअ‍ॅगाथा ख्रिस्तींची ग्रंथसंपदा प्रचंड मोठी आहे. त्यांनी एकूण ९४ पुस्तकं लिहिली. त्यात रहस्यकथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, नाटके, स्मरणगाथा, आत्मचरित्र यांचा समावेश आहे. एवढं लिखाण करणाऱ्या या लेखिकेनं मात्र कधीच कोणत्या शाळेत पाऊल टाकलेलं नव्हतं.\nअ‍ॅगाथा मिलर यांचा जन्म चांगला श्रीमंत घरात झालेला. त्यांचे आई-वडील न्यूयॉर्कमधून येऊन इंग्लंडच्या डेवन कौंटीतल्या टॉर्केमध्ये स्थायिक झालेले. दोन एकरांची बाग असणाऱ्या, घरात कायम चार नोकर असणाऱ्या, शे-सव्वाशे लोकांना नृत्याचा, मेजवानीचा आनंद घेता येईल एवढा ऐसपैस डायनिंग हॉल असणाऱ्या व्हिलात त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या भावंडात त्या तिसऱ्या. सर्वात धाकटय़ा, मोठी भावंडं शाळेत जायच्या वयात रीतसर शाळेत गेलेली. पण अ‍ॅगाथाचं शाळेत जायचं वय झालं तोपर्यंत त्यांच्या आईचं मत बदललेलं होतं. शिक्षणाने मुलांच्या दृष्टीवर आणि मेंदूवर अनिष्ट परिणाम होतो- म्हणून आठ वर्षांची होईपर्यंत अ‍ॅगाथाला शाळेत घालायचं नाही, असं तिने ठरविलं.\nअ‍ॅगाथांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड. घरात मोठा ग्रंथसंग्रह. अ‍ॅगाथांना सांभाळणारी नॅनी त्यांना गोष्टी वाचून दाखवे आणि अ‍ॅगाथा पाच वर्षांच्या असताना नॅनीच्या लक्षात आलं की, ही चिमुरडी कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च वाचायला शिकलीय. मग आईने या लेकीसाठी स्वतंत्र शिकवणी लावली, पिआनोवादन, नृत्य, संगीत यांचे धडे घ्यायला लावले. गणितासाठी खास शिकवणी ठेवली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला दोन वर्षांकरिता पॅरिसच्या ‘फिनिशिंग स्कूल’मध्ये ठेवलं.\nअ‍ॅगाथांना बालपणापासून वाचनाची आवड असली आणि ‘शेरलॉक होम्स’ त्यांचा आवडता असला तरी त्यांचं लेखक होण्याचं स्वप्न कधी नव्हतं. त्या लेखनाकडे वळल्या त्या अपघातानेच\nरॉयल फ्लाइंग कॉर्प्समधील ले. आर्चिबाल्ड ख्रिस्ती यांच्याशी अ‍ॅगाथा मिलर यांचा १९१४ च्या ख्रिसमसमध्ये विवाह झाला आणि अल्पावधीतच पहिल्या जागतिक युद्धाला सुरुवात झाली. आर्चिबाल्डना तातडीने कामावर हजर व्हावे लागले. त्यांचे पोस्टिंग परदेशात झाले. दोन र्वष ते अ‍ॅगाथापासून दूर होते. ��्या काळात अ‍ॅगाथांनी एका रुग्णालयात नर्सचे काम स्वीकारले. युद्धभूमीवरून येणाऱ्या जखमी सैनिकांची सेवा करू लागल्या. तिथल्या विविध विभागांत काम केले. औषध विभागही त्यांनी सांभाळला. या काळात विविध विषारी औषधांची रसायनांची त्यांना माहिती मिळाली, त्यांची हाताळणीही केली.\nया काळात मिळालेल्या सुट्टीच्या दिवसांत अ‍ॅगाथा त्यांच्या थोरल्या बहिणीच्या घरी होत्या. तिलाही ‘शेरलॉक होम्स’च्या कथांचं वेड. गप्पांच्या ओघात बहीण म्हणाली, ‘‘मी शेवट ओळखू शकणार नाही, अशी रहस्यकथा तू लिहूच शकणार नाहीस.’’\n‘‘थांब, बघ, मी लिहूनच दाखवते, अशी रहस्यकथा’’ आणि मग जवळच्याच एका हॉटेलातल्या खोलीत अ‍ॅगाथांनी स्वत:ला कोंडून घेतलं. तीन आठवडय़ांत ‘द मिस्टिरियस अफेयर स्टाइल्स’ ही रहस्यकथा जन्माला घातली.\nहे हस्तलिखित पुढे चार र्वष पाच-सात प्रकाशकांच्या हातून नाकारून घेत शेवटी द बॉडली हेड प्रकाशनाकडे आलं. तिथे ते १८ महिने पडून होतं. तेवढय़ात अ‍ॅगाथांचं दुसरं एक पुस्तक लिहून तयार झालेलं होतं.\nआपल्या पहिल्याच रहस्यमय कादंबरीत अ‍ॅगाथांनी विषासंबंधीच्या आपल्या माहितीचा बिनचूक उपयोग करून घेतला होता. घटनास्थळ म्हणून आपल्या व्हिलाच्या रचनेलाच पाश्र्वभूमी म्हणून वापरले होते. त्याचं ‘स्टाइल्स’ नामकरण करून त्याचा नकाशाही बारकाईनं वापरला होता. वाचकांना चकवा देणारे फसवे तुकडेही कथानकात पेरले होते.. आणि शेवटी आश्चर्यदायक शेवट करून वाचकांना चकित केलं होतं. शेवटापर्यंत वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या या रहस्यकथेचं चांगलंच स्वागत झालं. परीक्षणंही उत्साहवर्धक होती. एका रहस्यकथा लेखिकेचा जन्म झाला होता आणि मग १९२२ सालापासून दरवर्षी एक नवीन रहस्यमय कादंबरी तिच्या नावावर झळकू लागली. त्या काळात म्हणजे १९२६ साली खळबळ माजवली ती तिच्या ‘द मर्डर ऑफ रॉजर अक्रॉयड’ या कादंबरीने आणि तिला उच्चस्थानी नेऊन ‘क्वीन ऑफ क्राइम’ हा किताब दिला तो याच रहस्यकथेने.\nअ‍ॅगाथा ख्रिस्तींनी या कादंबरीत रहस्यकथा- लेखनातला एक पायंडा मोडला होता. रहस्यकथा लेखकांच्या अलिखित नियमांचं उल्लंघन केलं होतं. इथे कथा सांगणारा निवेदकच खुनी होता आणि तो निवेदक एक डॉक्टर होता. त्यामुळे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी कथा सादर करून एका ‘नोबल’ पेशाचा अवमान केला असा डॉक्टर मंडळींचा आक्षेप होता. वाचकां���ी मात्र ही कादंबरी डोक्यावर घेतली. तिचा खपही चांगलाच झाला. तेव्हापासून कॉलीन प्रकाशनाशी अ‍ॅगाथां ख्रिस्तींच्या पुस्तकांची सांगड बसली ती शेवटपर्यंत.\nगंमत म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन यांनी या कथेचा गाभा अ‍ॅगाथांना १९२४ साली पत्र पाठवून सुचविलेला होता. त्या काळात ते टोपण नावानं रहस्यकथा लिहीत. एक कथा त्यांना सुचली; परंतु तिची रचना, मांडणी अ‍ॅगाथा समर्थपणे करतील, या विश्वासानं त्यांनी ती आपल्या टोपण नावानंच त्यांना सुचविली. पुढे १९६९ साली आपल्या कन्येला- पामेलाला ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा तिचा विश्वास बसेना. म्हणून मग लॉर्ड साहेबांनी सरळ अ‍ॅगाथांना पत्र लिहिले. आपल्या टोपण नावाचा खुलासा केला. त्या वेळी अ‍ॅगाथा ८० वर्षांच्या होत्या. स्वहस्ते पत्र लिहून अ‍ॅगाथांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांचे श्रेय मान्य केले. एवढेच नव्हे तर त्या पुस्तकाच्या एका प्रतीवर लॉर्ड माऊंटबॅटन यांना त्या कथेच्या मूळ संकल्पनेचे श्रेय देणारा मजकूर लिहून ती प्रत पाठविली. माऊंटबॅटननी मग त्या पुस्तकाच्या अनेक प्रती खरीदल्या. त्या प्रत्येकीवर अ‍ॅगाथांच्या त्या मजकुराची फोटो प्रत चिकटविली आणि आपल्या मुलींना, स्नेह्य़ांना भेट दिल्या. स्वत: माऊंटबॅटन, त्यांची आई, मावशी, मुली.. सगळेच त्यांचे फॅन\nकथा-कादंबऱ्या लिहिता लिहिता अ‍ॅगाथा नाटय़लेखनाकडे वळल्या त्या त्यांच्या याच कादंबरीमुळे. बर्टी मेयर या निर्मात्यानं ‘द मर्डर ऑफ रॉजर अक्रॉयड’वरून तयार केलं गेलेलं नाटक ‘अ‍ॅलिबी’ रंगमंचावर आणलं. नावारूपाला येत असलेल्या चार्ल्स लॉटनने त्यात पेरॉची भूमिका केली. लंडनने ते नाटक डोक्यावर घेतलं, पण मूळ लेखिका मात्र असमाधानी होती. ‘आपली पात्रं अशी कधी वागतील अशी कल्पनाही केली नसेल,’ अशी वागता-बोलताना पाहून ती नाराज झाली.\nअ‍ॅगाथांनी तोवर आपल्या काही कथा-कादंबऱ्यांवरून नाटय़संहिता लिहिल्या होत्या, पण त्यांचं सादरीकरण त्यांच्या मनास येत नव्हतं. मग त्यांनी आपलीच एक कादंबरी ‘टेन लिटील निग्गर्स’ निवडली. अत्यंत बारकाईनं नाटय़संहिता तयार केली. हे नाटक खूप चाललं. अमेरिकेतही ते ‘देन देअर वेअर नन’ नावानं चाललं. उदंड प्रतिसाद मिळाला. आपण उत्कृष्ट नाटय़लेखन करू शकतो, ‘अ‍ॅगाथाच्या व्यक्तिरेखा कागदी असतात- त्यांना सजीव वठवता येत नाही’ हा आक्षेप विफल ठरवू शकतो, हे त्यांनी स���द्ध केले.\nआपल्या अगदी पहिल्या पुस्तकापासूनच बाई आपल्या निर्मितीबाबत सावध, दक्ष होत्या. पुस्तकातील मुद्रणदोष, पुस्तकाचे कव्हर, मिळणारी रॉयल्टी वगैरेंबाबत त्या रोखठोक असत. इतक्या की, नंतरच्या काळातच त्यांच्या कादंबऱ्यांवरून चित्रपट तयार झाले तेव्हा त्यांचा शो अ‍ॅगाथाबाईंना दाखविताना तिथे कोणी वार्ताहर नसतील, याची खबरदारी घेतली जाई. न जाणो, बाईंना सादरीकरण पटले नाही, असे त्यांनी फटकळपणे बोलून दाखविले तर काय घ्या\nअ‍ॅगाथा ख्रिस्तींच्या चाहत्यांत इंग्लंडची राणी मेरीही होती. तिचा ऐंशीवा वाढदिवस ३० मे १९४७ रोजी कसा साजरा केलेला आवडेल, अशी विचारणा बीबीसीने तिच्याकडे केली. तेव्हा तिने आपल्या आवडत्या अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं एखादं नवं नाटक रेडिओवरून ऐकायला मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली. आठवडाभरात अ‍ॅगाथांनी ‘थ्री ब्लाईंड माइस’ लिहून पूर्ण केलं. बीबीसीकडे सोपविलं. ३० मिनिटांचं ते नाटक राणी मेरी आणि तिच्या परिवारानं ‘मार्लबरो’त बसून ऐकलं. आनंद व्यक्त केला.\nपुढे पाच र्वष ते हस्तलिखित ख्रिस्तींच्या कपाटात पडून होतं. मग त्यांनी त्याचं तीन अंकी नाटक तयार केलं. नव्यानं संपर्कात आलेल्या आणि त्यांना भावलेल्या पीटर साँडर्स या नाटय़निर्मात्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पागोष्टी, भोजन संपवून पीटर साँडर्स जायला निघाला. त्या वेळी त्याच्या हाती गुलाबी रिबिनीत बांधलेल्या कागदांचं पार्सल देत अ‍ॅगाथा म्हणाल्या, ‘ही छोटी भेट तुझ्यासाठी. ऑफिसमध्ये गेल्यावर हे उघड, तोवर नाही. यातून तुला धनप्राप्ती होईल, अशी आशा आहे.’\n१९५१ च्या डिसेंबरमध्ये अ‍ॅगाथांनी पीटर साँडर्सना दिलेले कागद म्हणजे ‘माऊस ट्रॅप’ या विक्रमी नाटकाचे हस्तलिखित. ६ ऑक्टोबर १९५२ रोजी त्याचा पहिला प्रयोग लंडनमध्ये झाला. आधी या नाटकाचं नाव ‘थ्री ब्लाइंड माइस’ असंच होतं, पण ते नाव आधीच वापरलं गेलं असल्याने ‘माऊस ट्रॅप’ हे नवं शीर्षक त्याला दिलं गेलं.\nया नाटकानं तर इतिहास घडविला. लंडनमध्ये गेली ६० वर्षे त्याचे सातत्यानं प्रयोग होताहेत. आजमितीस तिथे त्याचे २५ हजारांच्या आसपास प्रयोग झालेत आणि अजूनही ते चालूच आहेत. शिवाय जगात अन्यत्र होताहेत ते वेगळेच.\nस्वत: लेखिकेला वाटलं होतं, हे नाटक फार तर आठ महिने चालेल. तर निर्मात्याला वाटलं होतं, नाही चांगलं १४ महिने तरी चालेल\nरिचर्ड अ‍ॅटनबरो (लॉर्ड अ‍ॅटनबरो) या तरुण, नावारूपाला येत असलेल्या अभिनेत्यानं त्यात डिटेक्टिव्ह ट्रॉटरची भूमिका केली होती.\nनाटकाचे सातत्याने होत असलेले प्रयोग लक्षात घेऊन दरवर्षी नट-संच बदलण्याचे धोरण पीटर साँडर्सनी अवलंबिले. काही नट तर काही काळाच्या गैरहजेरीनंतर पुन्हा आपल्या भूमिकेसाठी रुजू होत. अजूनही तसेच घडते.\nनव्या नट-नटय़ांची त्यांच्या भूमिकांसाठी निवड करते वेळी बऱ्याचदा अ‍ॅगाथा हजर असत. त्यातल्या मॉली राल्स्टनच्या भूमिकेची निवड ती नटी पडदा उघडल्याबरोबर किती दीर्घ आणि किती कर्कश्श्य किंकाळी मारू शकते यावर अवलंबून असे. कारण ती किंकाळी म्हणजे त्या नाटकाची सिग्नेचर टय़ून\nया नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे सुरुवातीच्या प्रयोगापासूनच एक परंपरा पाळली जाते. प्रयोगाच्या शेवटी प्रेक्षकांना विनंती केली जाते की, या नाटकाचा शेवट सांगून, यातल्या खुन्याची ओळख उघड करू नका. भावी प्रेक्षकांना त्या रहस्यापासून वंचित करू नका. विशेष म्हणजे, या नाटकाचे प्रेक्षक, चाहते प्रामाणिकपणे ते गुपित राखत आलेत. विकिपीडियानं ते रहस्य उघड केलं तेव्हा तिचे चाहते नाराज झाले.\nहे रहस्य कोण कसं पाळत होतं याचं एक उदाहरण - एकदा एका स्कॉटिश प्रवाशानं ‘माऊस ट्रॅप’ चालू असलेल्या थिएटरच्या दाराशी टॅक्सीतून उतरताना त्या टॅक्सी ड्रायव्हरला पुरेशी बक्षिसी दिली नाही. तेव्हा तो ड्रायव्हर त्या स्कॉटिशाला म्हणाला, ‘कंजूष माणसा, त्या xxx ने खून केलाय\n‘माऊस ट्रॅप’च्या विक्रमी प्रयोगांनी, त्यांच्या नाटकांनी, नाटकावरून झालेल्या चित्रपटांनी त्यांना उदंड कीर्ती आणि पैसा दिला. एवढी कीर्ती मिळूनही त्यांनी कधी सभासंमेलनं गाजविली नाहीत की स्वत:वर प्रसिद्धीचा झोत ओढवून घेतला नाही. ‘माऊस ट्रॅप’ची १० र्वष पूर्ण झाली तेव्हाची एक घटना -\nनिर्मात्याने मोठी पार्टी आयोजिली होती. मान्यवर टीव्ही चॅनेलवाले, वार्ताहर, चित्रपट-रंगभूमीवरचे अभिनेते, छायाचित्रकार साऱ्यांसाठी जंगी मेजवानी होती. निर्मात्यानं बाईंना कार्यक्रमाआधी अर्धा तास यायला सांगितलं. नंतरच्या गर्दीत त्यांचं फोटोसेशन राहून जाऊ नये म्हणून त्याने खबरदारी घेतली. बाईंना हा बेत एवढा जंगी असेल याची कल्पना नव्हती. त्या अर्धा तास आधी त्या स्थळी पोहोचल्या. एकटय़ाच गाडी चालवीत गेलेल्या. ‘कार्यक्रमाला अजून अर्धा तास ���ाकी आहे’ म्हणून रखवालदार त्यांना आत जाऊ देई ना. बाई काही ‘मीच ती अ‍ॅगाथा ख्रिस्ती’ म्हणायला धजावेनात. तेवढय़ात त्यांना ओळखत असलेली एक स्त्री आतून बाहेर आली आणि अ‍ॅगाथा आत पोहोचल्या. बाई प्रसिद्धिपराङ्मुख होत्या म्हणूनच त्या हे पचवू शकल्या. ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’, ‘विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन’ या त्यांच्या साहित्यकृतींवर निघालेल्या चित्रपटांनी त्यांच्या कीर्तीत भर घातली. यावर ‘मला फार समाधान वाटलं,’ एवढीच त्यांची प्रतिक्रिया.\nअ‍ॅगाथांना त्यांच्या साहित्यकृतींनी अमाप धन मिळवून दिले. आपल्या हयातीतच बाईंनी त्या धनाची नीट गुंतवणूक केली. ‘अ‍ॅगाथा ख्रिस्ती लि.’ स्थापून त्यात पैशाचा ओघ रिचवला. एकुलती एक मुलगी आणि एकुलता एक नातू यांच्या नावे काही ‘रॉयल्टी’ वळविली. नातू नऊ वर्षांचा असताना बाईंनी ‘माऊस ट्रॅप’ची रॉयल्टी त्याच्या नावे केली. (त्यावर तो पुढे गडगंज श्रीमंत झाला.) काही सामाजिक संस्थांनाही त्यांनी आपल्या मानधनाचा लाभ होऊ दिला. त्यांनी अशी गुंतवणूक करून ठेवलेली असल्याने त्यांच्या बँक खात्यांवर कमी पैसा दिसे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नेमक्या संपत्तीचा अंदाज कोणी करू शकेना तो त्यामुळेच. बाईंच्या मृत्यूनंतर सात-एक दिवसांनी लंडनच्या फायनान्शियल टाइम्सनं सहा कॉलमची हेडलाइन दिली होती- ‘दि मिस्टरी ऑफ द ख्रिस्ती फॉच्र्युन.’\nअ‍ॅगाथांनी १९३० साली पुरातत्त्ववेत्ते मॅक्स मेलॉवन यांच्याशी विवाह केला. मॅक्स अ‍ॅगाथापेक्षा चौदा वर्षांनी लहान होते. या विवाहाने दोघांनाही सुख समाधान दिलं. ब्रिटिश राजघराण्यानं या दोघांनाही सन्माननीय किताब दिले.\nअ‍ॅगाथा पतीसमवेत उत्खनन मोहिमेवर जात. प्रत्यक्ष कार्यात भाग घेत. नोंदी ठेवत. पुढे त्या साऱ्या अनुभवाचा कथा-कादंबऱ्यात अचूक वापर करीत. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, विविध अनुभव, जगप्रवास या साऱ्यांचा उपयोग त्यांनी सक्षमपणे आपल्या लेखनात केला. त्यांना विषयाची कमतरता कधीच भासली नाही.\nत्यांच्या डोक्यात सतत नवीन विषय घोळत असत. एखादा विषय पक्का झाला की, त्यांची पात्रं जन्म घेऊ लागत. ‘‘तुमची पात्रं तुम्हाला सापडत नाहीत तोवर तुम्ही काही करू शकत नाही. ती खरी आहेत, जिवंत आहेत हे तुम्हाला जाणवावं लागतं’’ आणि एकदा जाणवलं की बाईंच्या त्यांच्या बागेतल्या येरझारा वाढत.. त्यांच��� पुटपुटणे सुरू होई.. त्यांच्या पात्रांचे संवाद सुरू झालेले असत.. प्रसंग घडू लागलेले असत. मात्र हे सारे आपल्या तीन बोटांचा वापर करून टाइप करणे त्यांना कंटाळवाणे वाटे आणि तरीही-\nएकदा त्यांना निकोलस ब्लेक नावाचा रहस्यकथाकार, म्हणाला की, ‘‘असं पाहा तुम्ही काय मी काय, आता काही पुन्हा तरुण होणार नाही. तुमच्याकडे १७ कथांचे विषय आहेत, असे ऐकतो. काही विषय मला विकत द्या..’’. ‘‘अजिबात नाही. मीच त्या सगळ्या कथा लिहिणार आहे.’’\nत्यांच्या टीकाकारांनी त्यांना कधी अभिजात लेखिका म्हटलं नाही. त्यांनी स्वत:ही कधी तसा दावा केला नाही. मात्र रहस्यकथा लेखनाचा एक नवा पायंडा त्यांनी पाडला. त्यांच्या कथानकात हिंसा डोकावायची, पण ती बीभत्स विकृत स्वरूपात नसे. एरवीच्या सामान्य जीवनात ती घटना घडून गेलेली असे. ती कोणी कशी का केली याचा खुलासा झाला की जग पूर्ववत चालू राही. खुन्याचा, खुनाचा शोध घेताना लेखिकेने विखुरलेले धाग्या-दोऱ्यांचे तुकडे एकत्र झाले की कोडे सुटे.. सामान्य वाचकांना हा रहस्यशोध आवडे आणि वाचकांना जे आवडतं ते द्यायला आपण समर्थ आहोत, तर का न द्या अ‍ॅगाथा लिहीत राहिल्या. त्यांच्या रहस्यकथांतून त्या सापडत नाहीत, पण त्यांनी ‘मेरी वेस्ट मॅकॉट’ या टोपणनावाने लिहिलेल्या सहा कादंबऱ्यांतून त्यांच्या आई, आजीविषयी समजू शकते आणि थोडेफार त्यांच्या स्वत:विषयीही. त्यांचे आत्मचरित्र मात्र त्यामानाने फारच रटाळ वाटावे असेच आहेत.\nअ‍ॅगाथाच्या पुस्तकांच्या विक्रीनं उच्चांक मोडायला सुरुवात केली ती दुसऱ्या जागतिक युद्धकाळात. याकाळात वाचकांचा कल हलकंफुलकं वाचण्याकडे होता. लंडनवासी ब्लॅक आऊटच्या काळात रात्रीच्या वेळी भुयारांचा, खंदकांचा आसरा घेत. संध्याकाळ झाली की, सोबत सॅण्डविचेस, थर्मासफ्लास्क, पांघरुणं आणि अ‍ॅगाथाचं एखादं पेपरबॅक पुस्तक घेऊन ते भुयारांत आसरा घेत.. हजारोंच्या संख्येने एकटय़ा लंडनमध्ये अ‍ॅगाथांची पेपरबॅक पुस्तक खपत होती. जनमानसात त्यांचं स्थान पक्कं होत गेलं.\nत्यांच्या नाटकांबाबतही तसंच घडलं. त्यांच्या नाटकांबद्दल कितीही टीकात्मक बोललं गेलं तरी सामान्य वाचकांच्या मनावर त्या नाटकांनी गारुड केलं. त्यांना हवं होतं ते लेखिकेनं भरभरून दिलं.\nलिहिण्यासाठी आवश्यक ती शांती, खासगीपणा मिळावा म्हणून अ‍ॅगाथांनी ग्रीन वे हाऊस नावाची जार्जियन गढी विकत घेतली. सर वॉल्टर रॅली यांची ही गढी ४० एकरांची बाग असलेली. अ‍ॅगाथांनी आयुष्यभरात आठेक घरं विकत घेतलेली.\nअ‍ॅगाथांच्या साहित्य कृतींनी त्यांना भरभरून दिलं तसं त्यांच्या प्रकाशकांना, निर्मात्यांनाही दिलं. पेनग्वीन बुक्स लि. कंपनीचंही भलं झालं.\n१५ सप्टेंबर १८९० रोजी जन्मलेली ही लेखिका अखेपर्यंत (मृत्यू १२ जाने. १९७६) लिहिती होती. आणि आजही तिच्यावर, तिने निर्माण केलेल्या पात्रांवर लिहिलं जात आहे. तिच्या नावाने कोडी, क्लब, खेळ निघत आहेत..\n‘डचेस ऑफ डेथ’, ‘क्वीन ऑफ क्राइम’, ‘डेम अ‍ॅगाथा ख्रिस्ती’ यांच्या जीवनातील एका रहस्याचा मात्र आजवर नीट खुलासा झालेला नाही..\nअ‍ॅगाथा ख्रिस्तींचे पहिले पती आर्चीबाल्ड ख्रिस्ती यांनी घटस्फोट घ्यायचा इरादा बोलून दाखवला. ते आता दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात गुंतले होते. ते तिला भेटण्यासाठी (४ डिसें. १९२६ रोजी) जात आहेत हे अ‍ॅगाथांना समजले. आदल्या दिवशी ३ डिसेंबरला त्यांनी आपल्या मुलीला तिच्या आजीकडे ठेवले आणि त्या गायबच झाल्या. त्यांनी आपली मोटार एका तलावाच्या जवळ सोडून दिलेली. मोटारीत त्यांचे कपडे, पैसे सापडले. त्यामुळे रहस्य निर्माण झाले. ५ डिसेंबरला सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्यांच्या गायब होण्याची बातमी झळकली. ११ दिवस त्या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेण्यासाठी नाना स्तरांतून ना ना प्रयत्न झाले. छोटी विमानं वापरली गेली, बक्षिसं जाहीर केली गेली, पंधरा हजार स्वयंसेवक या मोहिमेत उतरले.. बरीच धमाल उडाली.. तर्क-वितर्क वर्तवले गेले. सगळ्यांना खुलासे, उत्तरं देऊन आर्चीवाल्ड बेजार झाले. चांगलीच कोंडी झाली त्यांची. (कदाचित अ‍ॅगाथांना तीच अपेक्षित असावी.) अखेरीस एका ‘स्पा’मध्ये त्यांचा शोध लागला.. त्यावरही वृत्तपत्रांनी भरभरून लिहिले. काही काळापुरता झालेला स्मृतिभ्रंश वगैरेस कारण देऊन वेळ मारून नेली गेली. पण ते कारण खरं नव्हे म्हणून खरं कारण शोधण्यासाठी पुस्तकं लिहिली गेली. (‘अ‍ॅगाथां’नावाचा चित्रपटही नंतर निघाला.)\nअ‍ॅगाथा याविषयी कधीच कुणाशी काही बोलल्या नाहीत की कसला खुलासा केला नाही. अगदी आत्मचरित्रातही तो भाग वगळला.\nबघा या रहस्याचा उलगडा करता आला तर\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A9", "date_download": "2020-10-01T01:44:18Z", "digest": "sha1:JY2J2QTUDD2SZOEGCYCY3R52TANHATXB", "length": 8824, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१��� वा किंवा लीप वर्षात २१६ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१४९२ - स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली\n१६७८ - अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.\n१७८३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.\n१८६० - न्यू झीलॅंडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.\n१९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.\n१९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.\n१९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.\n१९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.\n१९९७ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.\n२००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.\n२०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.\n१७३० - सदाशिवरावभाऊ पेशवे सेनापती मराठा साम्राज्य.\n१७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.\n१८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.\n१८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.\n१८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.\n१९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४८ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.\n१९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.\n१९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.\n१४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती.\n१९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.\n१९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.\n२००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.\nस्वातंत्र्य दिन - नायजर.\nसेना दिन - विषुववृत्���ीय गिनी.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट १ - ऑगस्ट २ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२० रोजी ०१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4860/", "date_download": "2020-10-01T01:47:41Z", "digest": "sha1:GUDDKM6JRFMFF5EUQIJF2TE7J4ASD5YX", "length": 11086, "nlines": 96, "source_domain": "aajdinank.com", "title": "सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nसामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या वाढविलेल्या कालावधीचा ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना लाभ-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती\nमुंबई, दि.१६ : विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nश्री. सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.\nया वाढीव कालावधीमध्ये विविध विद्या शाखांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये\nएल.एल. बी.(तीन वर्ष ) – १२०१०\nएल.एल. बी.(पाच वर्ष ) – ४०६७\nबी.एड. – एम.एड. – ६४९\nबी.ए./बी.एस्सी बी.एड. – ११२३\nया अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.\n← आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह\nपरभणी जिल्ह्यात 846 रुग्णांवर उपचार सुरू, 52 रुग्णांची वाढ →\nविद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत\nसंतपीठ जानेवारीपासून सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nकांदा निर्यातबंदी तातडीने हटविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे केंद्राला पत्र\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/link-date/", "date_download": "2020-10-01T01:56:00Z", "digest": "sha1:IAR26Z3ZSAHWREBMTVZ5KLCPGCKFYT6H", "length": 3020, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "link date Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIncome Tax Return Filing Date: पॅन-आधार कार्ड लिंक करणे आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ\nएमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आता आधार आणि पॅन कार्ड 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून 2020…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/loksabha-election/", "date_download": "2020-10-01T01:59:08Z", "digest": "sha1:LA4XZMRZPNQFTA7NXRY6BYE4JJSOMU6N", "length": 10725, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Loksabha election Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : उदयनराजे यांचा पराभव झाला तर, भाजपला फळे भोगावी लागणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या…\nएमपीसी न्यूज - उदयनराजे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर, भाजप सरकरला फळे भोगावी लागतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे देण्यात आला आहे. महाराज मराठा समाजाची अस्मिता आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र…\nMaval : श्रीरंग बारणे यांना चिंचवड, पिंपरीतून सर्वाधिक मताधिक्य; बारणे यांचा 2,17,763 मताधिक्याने…\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तब्बल 2 लाख 17 हजार 763 मताधिक्याने विजयी झाले आहेत. बारणे यांना पाच व��धानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा…\nPune : राज ठाकरे यांच्या सभेची सत्ताधारी भाजपला दखल घ्यावी लागली -अजित पवार\nएमपीसी न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या सभेतून वस्तुस्थिती सांगितली आहे. या सभेची चर्चा राज्यभरात सुरू असल्याने सत्ताधारी भाजपला राज ठाकरे यांच्या सभेची दखल घ्यावी लागली आहे, अशा शबदांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…\nMaval : लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची सभा \nएमपीसी न्यूज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या विरोधात राज्यात 8 ते 9 प्रचारसभा घेणार आहेत. त्यामध्ये शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढवित असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांची सभा…\nMaval/ Shirur: दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही\nएमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दोन दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 9 एप्रिल असून त्याचदिवशी अंगारकी आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांकडून अंगारकीच्या मुहुर्तावर…\nMumbai: शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेस प्रवेश\nएमपीसी न्यूज- पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…\nPune : महाराष्ट्रातून मला 45 जागा निवडून द्या- अमित शहा\nएमपीसी न्यूज- देशात झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहिली. त्याप्रमाणे आता आगामी निवडणुकीत भाजप सोबत राहून 45 जागा निवडून द्या असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.…\nPimpri: ‘युती होवो अथवा न होवो, भाजपचे 40 खासदार निवडून येणार’\nएमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळावे, यासाठी समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनेसोबत युतीबाबत अद्याप चर्चा सुरू झाली नाही. जे येथील त्यांच्यासह जे येणार नाहीत. त्यांना सोडून…\nMaval: लोकसभेसाठी बाळा भेगडे किंवा दिगंबर भेगडे यांना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांचा आग्रह\nएमपीसी न्यूज - आग���मी लोकसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेला भाजपचा उमेदवार मावळातीलच देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. मावळात भाजपकडून दोन वेळेसच आमदारकीची संधी दिली जाते. दिगंबर भेगडे दहा वर्ष आमदार…\nPimpri: लोकसभेचे मैदान जवळ आले; आरोप-प्रत्यारोप सुरु झाले \nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचे मैदान जवळ आले असून केवळ सात ते आठ महिन्यांचा अवधी निवडणुकीला राहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेले मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ सुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247489:2012-08-31-14-34-53&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194", "date_download": "2020-10-01T01:21:50Z", "digest": "sha1:CUFR3V4MCOFHCWDVM3RQU3LIJZHMGYHS", "length": 27925, "nlines": 253, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सुरक्षित प्रसूती, सुरक्षित माता", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> सुरक्षित प्रसूती, सुरक्षित माता\nखाणे, पिणे नि खूप काही\nस्त्री. पु. वगैरे वगैरे\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळच��� भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसुरक्षित प्रसूती, सुरक्षित माता\nज. शं. आपटे , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nभारतातील मातामृत्यूचे वाढते प्रमाण ही कुटुंबस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. दरवर्षी भारतात २० लाख मातामृत्यू होतात. या गंभीर समस्येसंबंधी विचार करण्यासाठी पुणे स्त्रीरोग संघटनेने एका तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे (३१ ऑगस्ट-२ सप्टेंबर २०१२) पुण्यात आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने..\nमा तामृत्यूचे वाढते प्रमाण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. जगात दरवर्षी अंदाजे १ कोटी स्त्रिया गरोदरपण व प्रसूतिनजीकच्या काळात मृत्युमुखी पडतात. त्यातही सुमारे २० लाख १० हजार भारतातील असतात.\n‘प्रसूतीनंतरचे मृत्यू’ या विषयासंबंधीचा अंक ‘रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ मॅटर्स’ या अर्धवार्षिकात मे २०१२मध्ये प्रसिद्ध झाला. आर.एच.एम. या संस्थेतर्फे हे अर्धवार्षिक गेली १९ वर्षे लंडनहून प्रकाशित होत आहे. ‘प्रजनन आरोग्य’ ही महत्त्वाची बाब असून, जगातील प्रजनन स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रजनन आरोग्यासंबंधी प्रबोधन, जनजागृती करण्याचे काम हे अर्धवार्षिक सातत्याने करीत आहे. संपादकीयात ‘मातामृत्यू वा महिलांचे आरोग्य : त्वरित कृती हवी’ असे आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे.\n२५ वर्षांपूर्वी १९८७ मध्ये पहिला सुरक्षित मातृत्व प्रकल्प-उपक्रम नैरोबी येथील परिषदेत सुरू झाला. १९८७ मध्येच सॅन जोस येथील ५व्या आंतरराष्ट्रीय महिला व आरोग्य सभेत सुरक्षित गरोदरपण व बालकजन्म व सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचे पुरस्कर्ते यांनी २८ मे १९८८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती ‘दिन’ सुरू करण्याचे निश्चित केले. मातामृत्यू रोखण्यासाठी महिलांना कृतीचे आवाहन केले. १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषदेत कृती कार्यक्रम व १९९५ मध्ये बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत कृतीसाठी व्यासपीठ फार मोठय़ा मताधिक्याने जगातील शासन संस्थांनी मान्य केले.\nभारतात २००४-०६ मध्ये मातामृत्यूचे प्रमाण एक लाख जन्मामागे २५४ होते. यापैकी अंदाजे ६६ टक्के मृत्यू आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तरांचल, उत्तर प्रदेश राज्यांतील होते. ‘युनिसेफ’च्या मते ६१ टक्के मातामृत्यू दलित व आदिवासी स्त्रियांचे आहेत. दलित व आदिवासी स्त्रिया या बव्हं��ी प्राथमिक आरोग्य सेवासुविधांपासून वंचित असतात. दारिद्रय़ हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते. २००५ पासून भारत सरकारने मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयामार्फत अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनने २००५ मध्ये ग्रामीण भागातील गरीब स्त्रिया व मुलांसाठी गुणात्मक आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले. वर उल्लेखिलेल्या नऊ राज्यांमध्ये मातास्वास्थ्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनतर्फे अधिक निधी, सेवासुविधा दिल्या गेल्या आहेत. कारण या राज्यांमधील आरोग्य व विकास परिस्थिती खूपच कमी दर्जाची आहे. प्रसूती ही संस्थांमध्ये, हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांत व्हावी म्हणून जननी सुरक्षा योजना सुरू केली आहे. प्रसूती संस्थांमध्ये झाल्यामुळे योग्य त्या आरोग्य सेवासुविधा, उपचार, वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन वेळेवर उपलब्ध होणे शक्य होते. दारिद्रय़रेषेखालील महिलांना प्रसूतिपूर्व व प्रसूतीसाठी अंदाजे १४०० रुपये अर्थसाहाय्य दिले जाते.\nमहाराष्ट्रात नागरी क्षेत्रामधील प्रसूतीसाठी, प्रसूती झाल्यानंतर लाभार्थी महिलांना एकरकमी ६०० रुपये अनुदान मिळते. प्रसूती घरी झाली तरी ५०० रुपये एवढे अनुदान दारिद्रय़रेषेखालील तसेच अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना मिळते. या योजनेद्वारे संस्थांमधील प्रसूतिसंख्या वाढविणे व मातामृत्यू व अर्भकमृत्यू कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले आहे हे निश्चित. जननी सुरक्षा योजना महाराष्ट्रात ३३ जिल्हा परिषदा व २३ महानगरपालिकांनी अमलात आणली आहे. २०१०-११ वर्षांत चांगली कामगिरी पार पाडलेल्या पहिल्या पाच जिल्हा परिषदा आहेत- औरंगाबाद, रत्नागिरी, अकोला, नागपूर आणि भंडारा व पहिल्या पाच महापालिका आहेत -अमरावती, भिवंडी, सांगली, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई. २०११-१२ मध्ये चांगली कामगिरी बजावलेल्या पहिल्या पाच जिल्हा परिषदा आहेत- परभणी, वाशिम, ठाणे, हिंगोली आणि बीड. तर पहिल्या पाच महापालिका आहेत- बृहन्मुंबई, नवी मुंबई, सांगली, भिवंडी, अमरावती. पहिल्या पाच महापालिकांमध्ये दोनही वर्षांत त्याच महापालिका आहेत ही बाब महत्त्वाची आहे. प्रसूती हॉस्पिटल, आरोग्य केंद्रे व अन्य दवाखाने यामध्ये व्हावी असा प्रयत्न असतो. कारण प्रसूतीवेळी वैद्यकीय सेव��, उपचार तेथे तत्काळ मिळण्याची सोय असते. संस्थात्मक प्रसूती म्हणून महत्त्वाची असते. २०१०-११ मध्ये पहिल्या पाच जिल्हा परिषदा आहेत- सिंधुदुर्ग, वर्धा, सांगली, अहमदनगर, सोलापूर आणि १०० टक्के कामगिरी पार पाडणाऱ्या महापालिका आहेत १२, त्या म्हणजे ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर. २०११-१२ वर्षांत पहिल्या पाच जिल्हा परिषदा आहेत- सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, सातारा, रत्नागिरी, नागपूर आणि १०० टक्के कामगिरी पार पाडणाऱ्या ११ महापालिका आहेत- वसई-विरार, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि नांदेड. प्रस्तुत नियतकालिकाच्या अंकात चेन्नई येथील ‘सोसायटी फॉर कम्युनिटी हेल्थ अवेअरनेस रीसर्च अँड अ‍ॅक्शन’मधील प्रशिक्षण व संशोधन सहयोगी रखल गायतोंडे यांचा ‘तामिळनाडूमधील गर्भवती महिलांची नोंदणी व देखभाल’ हा लेख महत्त्वाचा आहे. १९८० मध्ये तामिळनाडू राज्याचे मातामृत्यू प्रमाण होते एक लाख जन्मामागे ४५० आणि २६ वर्षांनंतर २००६ मध्ये ते प्रमाण आहे ९०. जगभर तामिळनाडूची कामगिरी ही एक यशोगाथा व मॉडेल म्हणून मानली जाते. या उत्तम कामगिरीचे श्रेय अनेक बाबींना आहे. सातत्यपूर्ण राजकीय बांधीलकी, ज्येष्ठ धोरणकर्ते व अधिकारी यांची वारंवार बदली न करणे आणि त्यामुळे धोरणातील व कार्यक्रमातील सातत्य आणि मातामृत्यूची कारणमीमांसा, तपासणी आणि संस्थात्मक व व्यवस्थापकीय आरोग्यव्यवस्थेचे सबलीकरण या त्या पाच बाबी होत. नवी योजना तामिळनाडूमध्ये ग्रामीण भागात प्रथम २००८ मध्ये सुरू झाली व २०१२ मध्ये राज्याच्या शहरी भागातही कार्यान्वित झाली. या योजनेत गर्भवती महिला व बालकासंबंधी माहिती गोळा केली जाते. गर्भवती महिलांसंबंधी माहिती सर्वसाधारण लोकसंख्याशास्त्रीय प्रसूतिपूर्व तपासणी, प्रसूतिपूर्व सेवासंदर्भ व प्रसूती आणि प्रसूतीनंतरचे तपशील व बालकासंबंधी सर्वसाधारण, संदर्भसेवा, रोगप्रतिबंधक लसटोचणी, बालकांच्या शारीरिक वाढीसंबंधी देखभाल आणि बालक मृत्यू या योजनेचे संपूर्ण नाव आहे ‘प्रेग्नन्सी अँड इनफंट कोहोर्ट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम’ सुरू होत असताना भारत सरकारही राष्ट्रीय पातळीवर ‘मदर चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ आरोग्य मंत्रालयातर्फे सुरू करणा��� आहे. या योजना अमलात आल्यानंतर मातामृत्यू प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainiknaukri.com/AboutUs", "date_download": "2020-10-01T00:06:13Z", "digest": "sha1:W4VITPW3HH2HPIZ6TLO3S2FKA5VCCVK7", "length": 8616, "nlines": 60, "source_domain": "dainiknaukri.com", "title": "Dainik Naukri - Let Us Build a Job For You", "raw_content": "\nMPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nसरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी \nबँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 214 जागा\nपंजाब नॅशनल बँक भरती, 535 जागा\nसशस्त्र सीमा बल [ SSB ] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1522 जागा\nआजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही.\nइच्छुक उमेदवारांपर्यत नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी \" दैनिक नौकरी \" काम करत आहे. बदलत्या काळानुसार आम्ही आमचे संकेतस्थळ dainiknaukri.com व मोबाइल वापरकर्त्यांसाठी अँड्रॉइड अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत.\nआमच्या फेसबुक पेज , whatsapp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल, YouTube द्वारे सुद्धा नौकरी विषयक माहिती मिळवू शकता.\nतुमच्यापैकी जे लोक गंभीरपणे सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगतात आणि योग्य संधी शोधत आहेत, ते सर्व जण शासकीय नोकर्‍यासंबंधित सर्व महत्वाच्या माहितीसाठी \" दैनिक नौकरी \" अ‍ॅप डाउनलोड करू शकतात किंवा दैनिक नौकरी अ‍ॅप, संकेतस्थळ dainiknaukri.com चा वापर करू शकतात.\n1) नौकरी / रोजगार मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका\n2) पैसे देऊन नौकरी मिळत नाही तर् फसवणूक होण्याची शक्यता असते\n१) दिनांकानुसार नौकरी विषयक माहिती\n२) आमच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आम्ही नेव्हिगेशन बारमधील “सरकारी नोकर्‍या” कलमांतर्गत नोकर्‍या वर्गीकृत केल्या आहेत. ज्यांना विशिष्ट प्रकारची नोकरी मिळवायची इच्छा आहे त्यांनी या कलमांतर्गत संबंधित शीर्षकाखाली ते शोधू शकतात.\nआम्ही सर्व महत्वाच्या सरकारी संस्थांच्या नोकर्‍या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो जसे की विशिष्ट श्रेणींमध्ये येतात.\n४) हव्या त्या नौकरीच्या शोध घेणे\n५) आवडती नौकरी माहिती जतन करून ठेवणे\n६) मित्रांना नौकरी विषयक माहिती पाठवणे\n८) ऑनलाईन सराव परीक्षा\n९) आपल्या शहरातील अभ्यासिकांची माहिती\n१०) आवश्यक पुस्तके, अभ्यासाची नवीन साधने या बद्दल मार्गदर्शन\n११) फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखे पूर्वी reminder\n१२) एखाद्या परीक्षा ची तयारी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक केंद्राची माहिती\nव आणखी बरेच काही\n१३) चालू घडामोडी अंतर्गत दररोज रात्री ९ वाजता दिवसातील घडामोडीचा थोडक्यात आढावा.\n१४)शासकीय नोकर्‍यांव्यतिरिक्त, आम्ही “साप्ताहिक नौकरी संवाद” हा विभाग घेऊन आलो आहोत जो आठवड्याच्या शेवटीच्या सुरुवातीच्या सारांश दर्शवितो.\nक्रमवारी लावण्याच्या वैशिष्ट्यासह थोडेसे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.\nदैनिक नौकरी ( दैनिक, संकेतस्थळ dainiknaukri.com व अँड्रॉइड अँप्लिकेशन ) वरती प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती या जाहिरातीदार, इतर वृत्त पत्रे, इंटरनेट आणि इतर स्रोत याच्या मार्फत उपलब्ध करून दिली जाते. आम्ही आमच्या प्रशिक्षित टीम द्वारे योग्य पद्धतीने पूर्ण शहानिशा करून अचूक माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो, या वर अधिक आम्ही आमच्या जाहिराती मध्ये अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत जाहिरात PDFच्या स्वरूपात पुरवण्यात येते. त्यामूळे कोणत्याही जाहिरातीची स्वतः शहानिशा केल्या शिवाय अर्ज करू नका.\nकाही समस्या असल्यास,आमच्या कडून काही नवीन अपेक्षा असल्यास किंवा काही बदल सुचवण्यासाठी आम्हला संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/road-condition/articleshow/72079649.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-01T02:49:16Z", "digest": "sha1:XHOCNOBSAC6X2GIGUO63WRFNJG624AUG", "length": 9007, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकल्याण : डीबी चौक ते रौनक सिटी, कल्याण पश्चिम येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर २५ ते ३० खड्डे आहेत. यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते. अपघाताची शक्यताही आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nरस्त्याची दैना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Others\nअनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून समन्स जारी\nबाबरी मशीद निकालाचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत\nनवरात्रौत्सवावरही करोनाचं सावट, मूर्तीकारांना फटका\nयंदा ना गरबा, ना दांडिया नवरात्रोत्सवासाठी 'या' आहेत गाइडलाइन्स\nबाबरी मशीद निकाल: 'न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस' - असदुद्दीन ओवैसी\nहाथरस सामुहिक बलात्काराविरोधात पेटून उठला जनसमुदाय\nदेशयूपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\nमुंबईराज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\n; ठाकरे सरकारने टाकले 'हे' सावध पाऊल\nमुंबई...म्हणून अबू आझमींनी दिल्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणा\nकोल्हापूरकारखान्यापर्यंत ऊस कसा पोहचणार; 'या' मुद्द्यांवर फड रंगणार\nरत्नागिरीकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही भरली\nआयपीएलIPL 2020,KKR vs RR: केकेआरच्या राजस्थानवरील विजयाने गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pune.wedding.net/mr/decoration/", "date_download": "2020-10-01T00:29:08Z", "digest": "sha1:Z3JNYGKPKYH2VQ7CCRNHB7ERVZ2FW7A4", "length": 2878, "nlines": 72, "source_domain": "pune.wedding.net", "title": "पुणे मधील लग्नांच्या सजावटी. 93 लग्नाच्या सजावटीचे स्टुडिओ", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स एम्सीज लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी अॅकसेसरीज भाड्याने तंबू फोटो बूथ फटाके डीजे केटरिंग केक्स इतर\nपुणे मधील लग्नासाठी सजावटी\nउदयपुर मधील सजावटकार 26\nजोधपुर मधील सजावटकार 41\nऔरंगाबाद मधील सजावटकार 23\nमदुराई मधील सजावट���ार 23\nChandigarh मधील सजावटकार 71\nसोलापूर मधील सजावटकार 18\nमुंबई मधील सजावटकार 298\nवडोदरा मधील सजावटकार 32\nहैदराबाद मधील सजावटकार 152\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.grammarahead.com/mr-in/shabdanchya-jaati-or-parts-of-speech/naam-or-noun-in-marathi-grammar/bhaavavachak-naam?utm_source=modalnav&utm_medium=click", "date_download": "2020-10-01T02:06:56Z", "digest": "sha1:J6BDL4LW4ZFOSQNK7NJENFHBAGUR7AF7", "length": 5837, "nlines": 134, "source_domain": "marathi.grammarahead.com", "title": "भाववाचक नाम म्हणजे काय? | मराठी GrammarAhead", "raw_content": "\nव्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार\nअक्षर आणि अक्षरांचे प्रकार\nप्रत्यय ओळखणे आणि नामाची रूपे\nविभक्तीचे अर्थ - कारकविभक्ती\nविभक्तीचे अर्थ - उपपदार्थ\nचालू / अपूर्ण वर्तमानकाळ\nचालू / अपूर्ण भूतकाळ\nचालू / अपूर्ण भविष्यकाळ\nभाववाचक नाम म्हणजे काय\nज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.\nअस्पर्श, अव्यक्त तसेच अदृश्य अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती इत्यादींच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात.\nभाववाचक नाम हे मनातल्या भावाबद्दल माहिती सांगण्याचे काम करतात.\nभाववाचक नाम म्हणजे असे नाम ज्याला आपण बघू शकत नाही किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही.\nभाववाचक नामाची काही उदाहरणे –\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\nआमच्याविषयी संपर्क सूची इंग्रजी व्याकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-vilation-cases-in-pimpri-chinchwad/", "date_download": "2020-10-01T02:04:31Z", "digest": "sha1:AUDY3622N6OWPB6AMI3FE7S33WHHE7XU", "length": 3048, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lockdown vilation cases in Pimpri Chinchwad Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 112 जणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 10) 112 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.…\nIPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय\nPune News : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nPimpri news: ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in व्यावसायिक संकेतस्थळ ��ुरू\nPune News : ‘एनजीटी’ कायद्यात बदल करण्याची पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे यांची मागणी; पंतप्रधानांना लिहिले…\nDehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू\nMPC News Impact: …अखेर परिचारिकेला मिळाला तब्बल दोन वर्षांनंतर हक्काच्या घराचा ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/1st-ed/creating-mass-collaboration/human-computation/human-computation-conclusion/", "date_download": "2020-10-01T00:37:20Z", "digest": "sha1:SRRWMXTDADU4IDSUB3FUHFENYFCUOSLH", "length": 15501, "nlines": 274, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - जन सहयोग निर्माण करणे - 5.2.3 निष्कर्ष", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.5 या पुस्तकाचे रुपरेषा\n2.3 मोठ्या डेटाची सामान्य वैशिष्ट्ये\n3.2 विरूद्ध अवलोकन करणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 मोठ्या डेटा स्रोतांशी निगडित सर्वेक्षण\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदानावरील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 विद्यमान वातावरण वापरा\n4.5.2 आपले स्वत: चे प्रयोग तयार करा\n4.5.3 आपले स्वत: चे उत्पादन तयार करा\n4.5.4 शक्तिशाली सह भागीदार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 आपल्या डिझाईनमध्ये नैतिकता निर्माण करा: पुनर्स्थित करा, परिष्कृत करा आणि कमी करा\n5 जन सहयोग निर्माण करणे\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 स्वाद, संबंध आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 पुढे पहात आहोत\n7.2.1 रेडीमेड्स आणि कस्टम मैड्सचे मिश्रण\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nमानवी मोजणी तुम्हाला एक हजार संशोधन सहाय्यकांना आहे सक्षम करते.\nमानवी गणनेची संकल्पना अनेक गैर-तज्ञांचे कार्य एकत्रित करते जेणेकरुन सोपी कार्य-मोठ्या प्रमाणावरील समस्यांचे निराकरण होऊ शकते जे सहजपणे संगणकांनी सोडवू शकत नाहीत. ते विशेष कौशल्य न नसलेल्या लोकांद्वारे निराकरण करता येणाऱ्या बर्याच साध्या मायक्रोटास्कमध्ये मोठी समस्या तोडण्यासाठी विभाजन-लागू-संयोजन धोरण वापरतात. संगणक-सहाय्यक मानवी संगणन प्रणाली मानवी प्रयत्न वाढवण्यासाठी मशीन शिकणे देखील वापरतात.\nसामाजिक संशोधनात, मानवी संगणन प्रकल्पांचा वापर त्या परिस्थितीत केला जाऊ शकतो जेथे संशोधक वर्गीकृत करू इच्छितात, कोड देतात किंवा प्रतिमा, व्हिडिओ किंवा ग्रंथ लेबल करतात. हे वर्गीकरण सहसा संशोधनाचे अंतिम उत्पादन नाही; त्याऐवजी ते विश्लेषणासाठी कच्चा माल आहे. उदाहरणार्थ, राजकीय मतप्रणालीचे लोक-कोडिंग राजकीय चर्चेच्या गतीशीलतेच्या विश्लेषणाचा भाग म्हणून वापरली जाऊ शकते. अशा प्रकारच्या वर्गीकरण microtasks उत्कृष्ट काम करतात तेव्हा त्यांना विशिष्ट प्रशिक्षण आवश्यक नसते आणि जेव्हा योग्य उत्तर बद्दल व्यापक करार असतो. जर वर्गीकरण कार्य अधिक व्यक्तिनिष्ठ असतो - जसे की, \"ही बातमीची पूर्वग्रहदूषित आहे का\" - मग ते कोण सहभागी आहेत आणि कोणत्या प्रकारचे बायझे ते आणू शकतील हे समजून घेणे अधिक महत्वाचे ठरते. सरतेशेवटी, मानवी मोजणी प्रकल्पांच्या उत्पादनाची गुणवत्ते मानवी उपयोजक पुरविलेल्या इनपुटच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात: कचरा, कचरा बाहेर\nआपल्या अंतःप्रेरणा आणखी तयार करण्यासाठी, टेबल 5.1 सामाजिक संशोधनांमध्ये मानवी मोजणीचा कसा वापर केला गेला याची अतिरिक्त उदाहरणे प्रदान करते. हे टेबल असे दर्शविते की, दीर्घिका झूराच्या तुलनेत, इतर मानवी मोजमाप प्रकल्प मायक्रॉफ्ट कामगार श्रमिक बाजारांचा वापर करतात (उदा. ऍमेझॉन यांत्रिक तुर्क) आणि स्वयंसेवकांऐवजी पेड श्रमिकांवर अवलंबून असतात. जेव्हा मी आपला स्वत: चा जनसंपर्क प्रकल्प तयार करण्याबद्दल सल्ला देतो तेव्हा मी सहभागी प्रेरणेच्या या समस्येवर परत येऊ.\nतक्ता 5.1: सोशल रिसर्च मधील मानवी कम्प्यूटिंग प्रोजेम्सचे उदाहरण\nकोड राजकीय पक्ष जाहीरनाम्यांसह मजकूर Microtask श्रमिक बाजार Benoit et al. (2016)\n200 अमेरिकी शहरांत 200 9 मध्ये निषेधार्थ व्यापारावरील बातम्यांचा माहिती काढा मजकूर Microtask श्रमिक बाजार Adams (2016)\nवृत्तपत्र लेखांचे वर्गीकरण करा मजकूर Microtask श्रमिक बाजार Budak, Goel, and Rao (2016)\nप्रथम विश्वयुद्धात सैनिकांची डायरी पासून का��्यक्रम माहिती काढणे मजकूर स्वयंसेवक Grayson (2016)\nनकाशांमध्ये बदल शोधा प्रतिमा Microtask श्रमिक बाजार Soeller et al. (2016)\nअल्गोरिदमिक कोडिंग तपासा मजकूर Microtask श्रमिक बाजार Porter, Verdery, and Gaddis (2016)\nशेवटी, हा विभाग शो मध्ये उदाहरणे मानवी मोजणी विज्ञान एक लोकशाहीकरण परिणाम असू शकतो की. , आठवण्याचा Schawinski आणि Lintott ते दीर्घिका प्राणीसंग्रहालय सुरू असताना पदवीधर विद्यार्थी होते. अगोदर डिजिटल वय, एक प्रकल्प एक दशलक्ष आकाशगंगा वर्गीकरण तसेच अनुदानीत आणि धीर प्राध्यापक तो फक्त व्यावहारिक आहे की इतका वेळ आणि पैसा आवश्यक असता वर्गीकरण करण्यासाठी. यापुढे खरे आहे. मानवी मोजणी प्रकल्प सोपे कार्य-मोठे प्रमाणात समस्या सोडवण्यासाठी अनेक गैर-तज्ञ काम एकत्र. पुढील, मी वस्तुमान सहकार्याने देखील संशोधक स्वत: ला कदाचित नाही नैपुण्य आवश्यक आहे असे समस्या, कौशल्य लागू होऊ शकते की आपण दर्शवू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/significance-hanuman-chalisa-shraddhavan-life-3/", "date_download": "2020-10-01T02:10:14Z", "digest": "sha1:HTJJS6WGCQ3OOZNDXCB3F4U5TCZWVOJZ", "length": 8724, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Samirsinh Dattopadhye Official Blog Pravachans of Bapu", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व (भाग – ३) याबाबत सांगितले.\nराजानों, मनुष्य जीवनामध्ये अनेक ठिकाणी हताश होतो, हतबल होतो मला जाणीव आहे, मला मान्य आहे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आईने अनेक मार्ग निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामधला हा सुंदर मार्ग आहे, किती सोपा मार्ग आहे मला सांगा आणि लागतात किती वेळ सात तास, आठ तास, नऊ तास मॅग्झिमम. खरं म्हणजे पाच तासात व्हायला पाहिजे एकशे आठ वेळा म्हणून जर नीट कोणाला पाठ असेल तर, जर नसेल पाठ तर जास्त वेळ लागेल. पण आयुष्यामध्ये दहा तास, बारा तास किती वेळा फुकट घालवतो, बरोबर की नाही त्याच्या ऐवजी ह्या महिन्यामधून एकदा म्हणजे ह्या महिन्यामध्ये एकदा जर आपण हनुमानचालिसा एकशे आठ वेळा म्हटली तर काय होईल त्याच्या ऐवजी ह्या महिन्यामधून एकदा म्हणजे ह्या महिन्यामध्ये एकदा जर आपण हनुमानचालिसा एकशे आठ वेळा म्हटली तर काय होईल हा सूर्य आणि चंद्र आपल्या जीवनात येईल. ‘ह’ आणि ‘ठ’ म्हणजे मुलाधारचक्र ते सहस्त्रारचक्र, मुलाधारचक्रामध्ये सूर्य आहे आणि तोच हनुमंत चंद्र रूपाने सहस्त्रारचक्रामध्ये बिंदू म्हणून आहे.\nह्या दोघांचं एकरूपत्व करणारी ह्या हनुमानचालिसा सारखं स्तोत्र नाही आलं लक्षामध्ये. हे स्तोत्र आपण ह्या महिन्यामध्ये ज्याचा आरंभ वटपौर्णिमेपासून आहे जो अतिशय पवित्र दिवस आहे, पवित्र प्रेमाचा दिवस आहे साक्षात यमाशी लढण्याची गोष्ट आहे, बरोबर. त्या पवित्र दिवसापासून गुरु, सद्‍गुरुतत्त्व जे ‘देव कोपता गुरु तारी गुरु कोपता कोण तारी॥’ हा प्रश्न साईनाथांच्या चरित्रामध्ये आपण वाचतो बरोबर, ती गुरुपौर्णिमा.\nतर मनापासून सांगतो ह्या महिन्यामध्ये जे मी सांगितलय ते खरं लक्षात ठेवून चला आलं लक्षामध्ये. डन, नक्की..व्हेरीगुड. तर आता आज आपण श्रीस्वस्तिक्षेम्‌संवाद करताना काय करणार आहोत आईला सांगायच आहे माझ्या काय आईला सांगायच आहे माझ्या काय कि आई आमच्याकडून एकशे आठ वेळा हनुमानचालिसा करून घे. आणि मग बाकीचा संवाद करायचा आहे. आलं लक्षामध्ये, नक्की… प्रॉमिस\nसद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व भाग – ३ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan’s Life Part – 3) याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता\nll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ३...\nभारत की रक्षाविषयक तैय्यारी\nसुदीप प्रज्वलन करने संबंधी सूचना\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/significance-of-navratri-jagaran/", "date_download": "2020-10-01T00:59:49Z", "digest": "sha1:6ORI3MDVYDW46ZMYELAU2NTCAYKG6YSR", "length": 7353, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व (Significance Of Navaratri Jagaran) - Aniruddha Bapu‬", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व’ (Significance Of Navaratri Jagaran) या मुद्द्याबाबत सांगितले. नवरात्रीच्या रूपात जी संधी आपल्याला मोठी आईने उपलब्ध करून दिली आहे ती संधी आपण दवडू नये असेही बापू म्हणाले.\nआम्हाला श्रीसूक्तम्‌(Shreesuktam) म्हणता येत असेल तर म्हणू, साधी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरती जरी म्हणता येत असेल ती तरी आपण न चुकता नवरात्रीत म्हणत जाऊ. समजा घरी जर देवीचा फोटो नसेल, मूर्तीही नसेल, तरी काही हरकत नाही. इतर कोणत्याही देवाचा फोटो असेल त्या फोटोसमोर उभे राहून निदान रात्री तरी एकदा तरी आरती म्हणायला काय हरकत आहे अगदी आरतीचे ताटही घेतले नाही तरी काही हरकत नाही. फक्त प्रेमाने आरती तरी म्हणता आलीच पाहिजे.\nमोठ्या आईचे स्वागत करायला शिका. असेच केले पाहिजे तसेच केले पाहिजे, अमुकच करायचे तमुकच करायचे अशा कुठल्याही रूढींना जवळ करू नका. सजावट करावयाची जरूर करा. पण आपल्याला माहीत पाहिजे या ९ दिवसात आपण मोठ्या आईचा भाव रचतो.\nजो श्रध्दावान नवरात्रीत मातृवात्सल्यविंदानम् व मातृवात्सल्य-उपनिषद्‍ या ग्रंथांचे पारायण व रात्र जागरण करतो, त्याच्या मस्तकावर मोठी आई हात ठेवतेच व आर्शिवाद देतेच. मोठी आई तिचा दिलेला शब्द नेहमी पाळतेच. आयुष्यात अशा संधी खूप कमी असतात. जर आपल्याला अशा प्रकारच्या संधी मिळत असतील तर ह्या संधींचं सोनं करायलाच हवं, याबाबत बापुंनी जे सांगितले, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ३...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग २...\nजीवन में अनुशासन का महत्त्व – भाग ४\nश्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन\nश्रीहनुमानचलिसा पठन के संदर्भ में सूचनाएँ एवं प्रश्नोत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-oscars-vishesh-marathi-article-1248", "date_download": "2020-10-01T01:55:04Z", "digest": "sha1:5Y2G3AVLQG6MHASDODJJL76N4FI2PELM", "length": 11969, "nlines": 188, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Oscars Vishesh Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nआंतरराष्ट्रीय चित्रपट रसिकांचे लक्ष लागलेला नव्वदावा आॅस्कर चित्रपट पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे पार पडला. ऑस्कर सोहळा हा केवळ चित्रपटांसंबंधी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांपुरता मर्यादित नसतो, तर जगभरात घडणाऱ्या सामाजिक - राजकीय व आर्थिक घडामोडींचे पडसाद या सोहळ्यात उमटत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी गाजला. तब्बल तेरा मानांकने मिळवूनही केवळ चार ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ‘द शेप ऑफ वॉटर’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या फ्रान्सिस मॅकडरमॉण्डने पुर���्कार स्वीकारताना चित्रपटसृष्टीत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तिखट शब्दात टीका केली. तर लैंगिक शोषणामुळे चर्चेत राहिलेल्या हार्वी वाईन्स्टिन आणि या निमित्ताने लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू झालेल्या #MeToo मोहिमेचा प्रभाव या सोहळ्यावर जाणवत होता.\nसर्वोत्कृष्ट चित्रपट : दी शेप ऑफ वॉटर\nकॉल मी बाय युवर नेम\nथ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गिआर्मो डेल तोरो\n(दी शेप ऑफ वॉटर)\nजॉर्डन पिले (गेट आउट)\nग्रेटा जर्विग (लेडी बर्ड)\nसर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट :\nअ फॅंटास्टिक वुमन (चिली)\nऑन बॉडी ॲण्ड सोल (हंगेरी)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता : गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)\nटिमोथी शॅलमेट (कॉल मी बाय युवर नेम)\nडॅनिअल डे-लेविस (फॅंटम थ्रेड)\nडॅनिअल कालूया (गेट आउट)\nडॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे इस्राईल)\nसर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सॅम रॉकवेल\n(थ्री बिलबोर्ड्‌स आउटसाइड एबिंग)\nविल्यम डफेई (द फ्लोरिडा प्रोजेक्‍ट)\nवूडी हॅरेलसन (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)\nरिचर्ड जेनकिन्स (द शेप ऑफ वॉटर)\nख्रिस्तोफर प्लमर (ऑल द मनी इन द वर्ल्ड)\nसर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सॅम रॉकवेल\n(थ्री बिलबोर्ड्‌स आउटसाइड एबिंग)\nविल्यम डफेई (द फ्लोरिडा प्रोजेक्‍ट)\nवूडी हॅरेलसन (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)\nरिचर्ड जेनकिन्स (द शेप ऑफ वॉटर)\nख्रिस्तोफर प्लमर (ऑल द मनी इन द वर्ल्ड)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सिस मॅकडरमॉण्ड\n(थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)\nसॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)\nमार्गोट रोबी (आय टोन्या)\nमेरिल स्ट्रीप (द पोस्ट)\nसेओरिस रोनन (लेडी बर्ड)\nसर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ॲलेक्‍झांडर डेसप्लॅट (दी शेप ऑफ वॉटर)\nनामांकन : हान्स झिमर, (डंकर्क) जॉनी ग्रीनवूड (फॅंटम थ्रेड)\nकार्टेल बरवेल (थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग)\nसर्वोत्कृष्ट संपादन : डंकर्क\nद शेप ऑफ वॉटर\nथ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग\nसर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट : कोको\nॲलिसन जॅनी (आय टोन्या)\nलेस्ले मॅनव्हिले (फॅंटम थ्रेड)\nलॉरी मेटकाफ (लेडी बर्ड)\nऑक्‍टाव्हिया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)\nजेम्स आयव्हरी या ८९ वर्षीय लेखकाने सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा या विभागात पटकावलेला पुरस्कार.\nमेक्‍सिकोचे दिग्दर्शक गिआर्मो डेल तोरो यांनी पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्यावर ट��केचे आसूड ओढले.\nभारताचे दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली.\n‘अ फॅंटास्टिक वूमन’ (चिली) या चित्रपटाची अभिनेत्री डॅनीयला वेगा ही ऑस्कर पटकवणारी पहिला महिला ट्रान्सजेंडर कलाकार ठरली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/date/2020/08/03/", "date_download": "2020-10-01T02:26:40Z", "digest": "sha1:SD3362JXO4EHIIY6VF3JV7O2JP4ZMC6I", "length": 13435, "nlines": 113, "source_domain": "aajdinank.com", "title": "August 3, 2020 - आज दिनांक", "raw_content": "\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nभारताने 2 कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार\nदहा लाख लोकांत 14,640 चाचण्या,11.8 लाख लोक झाले बरे भारताने आतापर्यंत 2,02,02,858 कोविड-19 चाचण्या पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.\nग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाड एमआयडीसीत कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण अलिबाग, जि.रायगड, दि.3 : महाड येथील एमआयडीसीमध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर\nसौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांना घरीच विलगीकरण करणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी\nऔरंगाबाद, दि.3(जिमाका) – नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे,\nजालना जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना दि. 3 :-जालना जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्या��� एकुण\nबीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण — जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nबीड, दि. ३ :– लॉकडाऊन कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून\nनांदेड जिल्ह्यात 203 कोरोनाबाधितांची भर तर चौघांचा मृत्यू\nनांदेड दि. 3 :- जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 66 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी\nकार्यालय सुशोभित असेल तर काम करताना प्रसन्नता वाटते – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर\nऔरंगाबाद 03 – कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुशोभित असल्यास काम करताना प्रसन्नता वाटते. त्यामुळे आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यावर\n‘टेस्ट-ट्रेसिंग-ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीवर काम करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nनागपूर येथे कोविड-१९ आढावा बैठकीत महसूलमंत्र्यांचे निर्देश नागपूर, दि. 3 : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची सर्व यंत्रणा\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन\nगृहमंत्र्यांच्या रुपाने मिळाला महिला पोलिसांना हक्काचा भाऊ मुंबई, दि.३:- सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला\n‘नेटफ्लिक्स’ च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा\nमुंबई, दि.३ :- नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे\nबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद विध्वंस\nदररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने १९ हजारांपेक्षा जास्त\nजालना, वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी सहकार\nमंत्रिमंडळ बैठक : दि. ३० सप्टेंबर २०२०:केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय\nकोकणच्या धर्तीवर आता मराठवा़ड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6", "date_download": "2020-10-01T01:27:43Z", "digest": "sha1:EL7GMIDCG35XQZS5QOTAI2V3NTH5KTHT", "length": 4836, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युनायटेड किंग्डमची संसद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुनायटेड किंग्डमची संसद अथवा ब्रिटिश संसद (Parliament of the United Kingdom) ही युनायटेड किंग्डम ह्या देशाचे सर्वोच्च विधिमंडळ आहे. संविधानाने ब्रिटिश संसदेला सर्व कायदेशीर अधिकार दिले असून ब्रिटनचा राजा अथवा राणी (सध्या एलिझाबेथ दुसरी) संसदप्रमुख आहे.\nथेम्स नदीकाठावरील वेस्टमिन्स्टर राजवाडा येथे संसदेचे कामकाज चालते.\nब्रिटिश संसदेची वरिष्ठ (हाउस ऑफ लॉर्ड्स) व कनिष्ठ (हाउस ऑफ कॉमन्स) ही दोन सभागृहे आहेत व संसदेचे कामकाज लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चालते.\nब्रिटिश संसदेचे एकूण १,४९५ सदस्य आहेत ज्यांपैकी ८४५ सदस्य हाउस ऑफ लॉर्ड्स गृहामधील तर ६५० सदस्य हाउस ऑफ कॉमन्स गृहामधील आहेत. हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून येतात. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्यांना सांसदीय निवडणुकांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.\nभारतासह जगातील अनेक संसदांची रचना ब्रिटिश संसदेवरून घेण्यात आली आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१५ रोजी १५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/8138", "date_download": "2020-10-01T02:36:37Z", "digest": "sha1:F4M34DRENJGEG7YOULRTMBAYOWQ6OL6T", "length": 5774, "nlines": 42, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nचीनसोबत काँग्रेसने केलेल्या कराराबाबत राहूल आणि सोनियांनी देशाला स्पष्टीकरण द्यावेे : भाजपाचे आव्हान\nनवी दिल्ली, 8 ऑगस्ट : चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसच्या झालेल्या सामंजस्य कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी देशवासीयांसमोर स्पष्टीकरण द्यावे असे थेट आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले.\nकाँग्रेस आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षात 2008 मध्ये एक सामंजस्य करार झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एका राजकीय पक्षाचा चीनमधील कम्युनिस्ट पक्षासोबत कराराचं कसा होऊ शकतो. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत, असे याआधी कायद्यात कधी ऐकले नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश न्या. बोबडे यांनी दिल्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका परत घ्ेतली.\nया मुद्यावरून सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवताना नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षात झालेल्या सामंजस्य करारामुळे सर्वोच्च न्यायालयही हैराण झाले आहे. या करारावर सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या स्वाक्षर्‍या असल्यामुळे त्यांनी देशवासीयांसमोर स्पष्टीकरण दिले पाहिजे. राजीव गांधी फाऊंडेशनला मिळालेल्या देणग्यांच्या बदल्यात भारतीय बाजारपेठ चीनसाठी खुली करण्यात आली का यामुळे भारतीय बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. आपल्या ट्विटसोबत नड्डा यांनी एका दैनिकातील मथळ्याचा स्क्रीन शॉट प्रसारीत केला.\nलडाखसीमेवरील चीनसोबतच्या संघर्षाच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने हल्ला चढवत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून नड्डा यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसने केलेल्या कराराचा मुद्या उपस्थित केला आहे.\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agrowon-sarpanch-mahaparishad-alandi-pune-13994", "date_download": "2020-10-01T01:53:27Z", "digest": "sha1:ULOMBEHKYPZMHVCZI2AXVCFV77X5HOQO", "length": 20540, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agrowon sarpanch mahaparishad, alandi, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरपंचांनो पाणीदार व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी : पोपटराव पवार\nसरपंचांनो पाणीदार व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी : पोपटराव पवार\nरविवार, 25 नोव्हेंबर 2018\nराज्य भीषण दुष्काळाच्या उंबरठयावर आहे. मात्र सरपंचांनी हीच संधी मानून गावाला उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही पाणीदारपणे कामे केल्यास दुष्काळ हीच संधी ठरेल. शासन, चांगल्या संस्था आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा शब्दात राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्पचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उपस्थित सरपंच मंडळींना प्रोत्साहित केले.\nराज्य भीषण दुष्काळाच्या उंबरठयावर आहे. मात्र सरपंचांनी हीच संधी मानून गावाला उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही पाणीदारपणे कामे केल्यास दुष्काळ हीच संधी ठरेल. शासन, चांगल्या संस्था आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा शब्दात राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्पचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी उपस्थित सरपंच मंडळींना प्रोत्साहित केले.\nआळंदीत भरलेल्या सकाळ अॅग्रोवनच्या सरपंच महापरिषदेची सुरवात पोपटराव पवार यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने झाली. ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण या वेळी व्यासपीठावर होते. “दुष्काळ हा केवळ काही गावांपुरता राहिलेला नसून राज्यव्यापी बनला आहे. अशा स्थितीत सरपंचांनी पुढाकार घ्यावा. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या कामांचा शोध घ्यावा. रोहयोतून मजुरीची कामे मिळवावीत. ‘वॉटर कप’, ‘नाम फाउंडेशन’ तसेच मोठया कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडामधून दुष्काळाला मदत मिळू शकते. जलयुक्त शिवार, कृषी व जलसंध���रण विभागाची कामे करता येतील. मात्र. त्यासाठी तुमचा अभ्यास हवा, असे श्री. पवार म्हणाले.\nप्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि सरकारी धोरणांशिवाय गावे बदलणार नाहीत. पण, तुम्हालादेखील एकजूट करावी लागेल. शिवार फेरी करा, महिला, तरुण, ज्येष्ठ गावकरी, सरकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा, गावचा आराखडा तसेच अर्थसंकल्प तयार करा, असेही श्री. पवार यांनी नमूद केले. वित्त आयोगातून छोटया ग्रामपंचायतींना जादा निधी द्यावा, ‘इ-टेंडरिंग’ न करता पंचायतींना अधिकार द्यावा, सरपंचाला चांगले मानधन मिळावे, मनुष्यबळ मिळावे, असे मला वाटते. त्यासाठी मी स्वतः राज्यातील सरपंचांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देईन, असेही श्री. पवार म्हणाले.\nपोपटराव पवार यांचे सरपंचाना मार्गदर्शन.. (Video)\nसकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, प्रकाशने, सामटीव्ही, अॅग्रोवन, तनिष्का ही सकाळची विविध अंगे आहेत. सकाळ समूह केवळ वृत्तपत्र म्हणून काम करत नाही. सामाजिक बांधीलकी म्हणून कृतिशील काम करतो. अॅग्रोवन हा त्याचाच हा एक भाग आहे. शेती आणि ग्रामविकासाची ही चळवळ आहे. अॅग्रोवनच्या सरपंच महापरिषदेतून अनेक सरपंचांनी गावे घडवली, गावासाठी धोरणे, योजना काय आणि कशा असल्या पाहिजेत, याचा आराखडा ही महापरिषद दाखवून देते.\nअॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनीही सरपंच महापरिषदेचे फलित सांगताना सरपंचांना अशा पद्धतीचे व्यासपीठ पहिल्यांदा अॅग्रोवननेच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. सरपंचांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचे हे व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथांसह अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड पुरस्कारातून त्यांच्यातील आत्मविश्वासही आम्ही जागा करतो, बेरोजगारी आणि शेतीचे घटते उत्पन्न हे सध्याचे दोन प्रश्न गावांसाठी गंभीर झाले आहेत. त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे असे श्री. चव्हाण म्हणाले.\nनमुन्यांचा अभ्यास हीच मोठी ताकद\n“तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे पंचायतीत येऊन बसलेच पाहिजेत. त्यांच्याशिवाय गावाचा विकास शक्य नाही. सरकारी कर्मचारी गावात असले तरी तुम्ही स्वतः ग्रामपंचायत कामकाजातील १ ते ३३ नमुन्यांचा अभ्यास करा. मग देशातील कोणतीही ताकद तुम्हाला विकासापासून थांबवू शकत नाही, असा मंत्र पोपटराव पवार यांनी या वेळी दिला.\nदुष्काळात ३५ फुटांवर पाणी\nहिवरेबाजारला आदर्श बनविण्यासाठी गावकरी व आम्हाला अनेक वर्षे लागली. आम्ही बोअरवेल खोदाई बंद केली. पाणी उपसा करणारी ऊस-केळी पिके थांबविली. पायथ्यावर जलसंधारणाची कामे केली. भरपूर जलपुर्नभरण केले. गावचा पाणी अर्थसंकल्प आम्ही मांडतो. त्यामुळे १४ महिन्यांपासून पाऊस नसलेल्या आमच्या गावात ३५ फुटांवर पाणी लागते, असे पोपटराव यांनी अभिमानाने सांगितले.\nपुढाकार initiatives पाणी water दुष्काळ पोपटराव पवार सरपंच सकाळ अॅग्रोवन agrowon agrowon forest वॉटर कप जलसंधारण विभाग sections union budget शेती farming ग्रामविकास rural development विकास पुरस्कार awards उत्पन्न ग्रामपंचायत पाऊस\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nपणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...\nशेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...\nमाॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधीकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...\n पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...\nसोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...\nहमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...\nराहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...\nपरतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...\nदूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर ...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......\nऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...\nनंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...\nएकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...\nव्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...\nआव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-marketing-guava-perne-fata-dist-pune-24972?page=1", "date_download": "2020-10-01T01:13:59Z", "digest": "sha1:XRZAV5LJ4RD7GGESJM47W2OBLUHXXYCN", "length": 25798, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture success story in marathi, Marketing of guava, perne fata, Dist. pune | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटा\nपेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटा\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nपुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या हद्दीवरील पेरणे फाटा येथील अनेक शेतकरी पेरूची थेट विक्री करत आहेत त्यामुळे हे ठिकाण पेरूसाठी चांगलेच प्रसिद्ध होत आहे. ग्राहक कमी असला तरी थेट विक्री केल्यामुळे पेरूला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ लागला आहे.\nपुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या हद्दीवरील पेरणे फाटा येथील अनेक शेतकरी पेरूची थेट विक्री करत आहेत त्यामुळे हे ठिकाण पेरूसाठी चांगलेच प्रसिद्ध होत आहे. ग्राहक कमी असला तरी थेट विक्री केल्यामुळे ��ेरूला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ लागला आहे.\nपुणे शहरापासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर पेरणे फाटा येथे वाघमारे वस्तीजवळ बंद पडलेला टोल नाका आहे. या गावातून नगर - पुणे रस्ता असल्याने कायमस्वरूपी वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या भागातील गावांना चांगले महत्त्व आले आहे. पूर्वी टोलनाका असल्याने बहुतांशी सर्वच वाहने येथे थांबत होती. त्यामुळे या गावातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी व किरकोळ विक्रेत्यांनी थांबणाऱ्या प्रवाशांना थेट पेरू विकण्याचा व्यवसाय निवडला. सुरवातीला मागणी कमी होती. परंतु, पेरूची गुणवत्ता व चव चांगली असल्याने हळूहळू पेरूला मागणी वाढत गेली.\nपेरणे फाटा परिसरातील बऱ्याच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरूच्या बागा आहेत. त्यामुळे पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.\nपेरणे फाटा परिसरातील गावनिहाय पेरूचे क्षेत्र (एकरामध्ये)\nसणसवाडी ः २० -२२\nकर्डेनिबुनी ः १० -१२\nवडगाव शिंदी, आष्टापूर ः ६-७\nतळेगाव ढमढेरे, चऱ्होली ः ५-६\nगणेगाव वाघळ ः ४-५\nमोराची चिंचोली ः ३-४\nजातेगाव, मुखई, न्हावरे ः २-३\nकिरकोळ विक्रेत्यांकडून पेरूची थेट खरेदी ः\nअनेक पेरू उत्पादक शेतकरी पुण्यातील मार्केटमधील व्यापाऱ्यांना थेट विक्री करत. मात्र, व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांना जागेवरच पेरूची विक्री करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पेरूला मार्केटपेक्षा दहा ते वीस रुपये अधिक मिळू लागले. किरकोळ विक्रेते ४० ते ८० रु. किलो दराने शेतकऱ्यांकडून पेरूची खरेदी करतात.\nग्रेडिंग करून विक्री ः\nकिरकोळ विक्रेते पेरूच्या आकारानुसार व वजनानुसार ग्रेंडिग करतात. प्रामुख्याने लहान, मोठे आणि मध्यम आकाराचे आणि अतिपिकलेले पेरू अशा तीन ते चार प्रकारांमध्ये आकर्षक पद्धतीने पेरूची मांडणी केली जाते. मध्यम ते मोठ्या आकाराच्या पेरूला चांगली मागणी असली तरी पिकलेल्या पेरूलाही कमी - अधिक प्रमाणात मागणी असते.\nपेरूच्या प्रकारानुसार दर ः\nप्रकार ः दर (रु. प्रतिकिलो)\nगावराण ः ६५ - १२०\nलाल पेरू (कबूतर) ः ९०-१२०\nया कालावधीत असते सर्वाधिक मागणी ः\nपेरूचा हंगाम प्रामुख्याने जून ते जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत असतो. मात्र जून ते डिसेंबर या कालावधीत सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे या कालावधीत अध���क दर मिळण्यास मदत होते. अनेकवेळा बसमधील ग्राहक सुटे दोन ते तीन पेरूची खरेदी करतात. काही ग्राहक थेट किलोने खरेदी करत असले तरी त्यांची संख्या कमी असते. परंतु कार, ट्रक, जीप या चार चाकी गाड्यांतील ग्राहकांची संख्या अधिक असते. हे ग्राहक थेट गाडी बाजूला लावून पेरूची किलोने खरेदी करतात. त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे.\nदर महिन्याला चांगली उलाढाल ः\nफेरूला ८० ते १०० रु. किलो दराने भाव मिळत असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना दर महिन्याला दहा ते बारा हजार रु. मिळतात. पेरूचा हंगाम संपल्यानंतर म्हणजे साधारणपणे जानेवारी ते जून या कालावधीत अनेक किरकोळ विक्रेते हे पुण्यातील बाजार समितीतील व्यापाऱ्याकडून पाच ते दहा रु. जादा दराने पेरूची खरेदी करून जादा दराने पेरूची विक्री करतात.\nमी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पेरू विक्रीचा व्यवसाय करतो. आम्ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपेक्षा किलोमागे दहा ते वीस रुपये अधिक देतो. त्यामुळे अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. जोडलेले शेतकरी दरवर्षी पेरूचे उत्पादन सुरू झाल्यानंतर आवर्जुन सांगतात. त्यातून आम्हालाही चांगला नफा मिळतो.\nमधुकर हातागळे, किरकोळ विक्रेते, संपर्क ः ९०७५१८६७०७\nवर्षभरात सात ते आठ शेतकऱ्यांकडून पेरू घेतो. पेरूची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. ग्राहकांना बाराही महिने फक्त पेरणे फाट्यावरच पेरू मिळतो. त्यामुळे ग्राहकांची विश्वाससार्हता तयार होऊन संख्या वाढली आहे.\nविशाल दुरंधरे, किरकोळ विक्रेते, संपर्क ः ९८६००६९०६०\nतळेगाव ढमढेरे येथील पेरू उत्पादक शेतकरी गिरीश आनंदराव भुजबळ सांगतात, माझ्याकडे एकूण दहा ते बारा एकर शेती आहे. त्यामध्ये टोमॅटो, मिरची, बीट, कांदा, सीताफळ, शेवगा, पेरू ही पिके आहेत. एक एकर क्षेत्रामध्ये २००२ साली लागवड केलेली पेरुची दीडशे झाडे आहेत. तिसऱ्या वर्षांनंतर पेरूचे उत्पादन सुरू झाले. गेल्या चौदा वर्षांपासून झाडाच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ होत आहे. शेततळ्यातून ठिंबकद्वारे पेरू बागेला पाण्याची व्यवस्था केली आहे.\nचालू वर्षी गेल्या पंधरा दिवसांपासून पेरूचे उत्पादन सुरू झाले आहे. दररोज २०० ते २५० किलो पेरू मिळतात. अजून एक ते दीड महिना पेरूचे उत्पादन सुरू राहील अशी अपेक्षा आहे. मात्र, उत्पादित केलेल्या पेरूची विक्री स्थानिक फेरीवाल्यामार्फत केली जात आहे. प्रतिकिलो पेरूला ३५ ते ४० रूपये दर मिळत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागेत पाचटाचे अच्छादन केले होते. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली असून दुष्काळावर मात करता आली. परंतु, गेल्या चार ते पाच महिन्यांत झालेल्या पावसामुळे फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी, किलोमागे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा रुपयांने वाढ झाली आहे.\nदोन वर्षांपूर्वी पुणे मार्केटमध्ये पेरूची विक्री केली जात असे. त्याला दहा ते पंधरा रुपये दर मिळत होता. त्यामुळे मार्केटमध्ये पेरूची विक्री करणे परवडत नव्हते. परंतु, दोन वर्षांपासून किरकोळ विक्रेत्यांना थेट जागेवर विक्री केल्यामुळे वाहतुकीचा, आडत, हमाली असा खर्च वाचला असून उत्पन्नात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षी पेरूचे एकरी पाच ते सहा टनाचे उत्पादन मिळते. त्यासाठी वर्षाला ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता एका एकरातून साधारणपणे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते, असे भुजबळ यांनी सांगितले.\nपुणे शिरूर नगर पेरू व्यवसाय तळेगाव पाणी उत्पन्न\nतळेगाव ढमढेरे येथील गिरीश भुजबळ (डावीकडून दुसरे) किरकोळ विक्रेत्यांना पेरूची विक्री करतात.\nअनेक शेतकऱ्यांकडून किरकोळ विक्रेते पेरूची खरेदी करतात.\nपेरणे फाट्यावर अनेक प्रवासी थांबून पेरूची खरेदी करतात.\nशेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाही\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या वेतन आयोगाचा त्यांनी विरोध केला होता.\nशेतमाल खरेदीत सुधारणा कधी\nकापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी आपल्या भाषणा\nमराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन काळापासून घेतले जाते.\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात...\nपुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी आणि पणन कायद्यांना देशभरातून विरोध होत\nनगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...\nखानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...\nराज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्��ाने ओढ्या- नाल्याच्या व...\nगुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...\nराहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nतुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...\nनागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...\nदेशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...\nमॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...\nकोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी : कमी मेहनत, कमी...\nखावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...\nमुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...\nकृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...\nइथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...\nमॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...\nमराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/demands-death-sentence-for-the-accused-in-the-murder-of-a-child/", "date_download": "2020-10-01T00:13:03Z", "digest": "sha1:JWMV2X5DJ2BYCEZDO4A66AO4OWX3U7DB", "length": 6274, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दलित, आदिवासींचा तहसीलवर मोर्चा", "raw_content": "\nदलित, आदिवासींचा तहसीलवर मोर्चा\nमुलाच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी\nश्रीगोंदा – तालुक्‍यातील भानगाव (ता. श्रीगोंदा) येथे आदिवासी पारधी समाजाच्या दोन वर्षांच्या निरागस बालकाची हत्या करण्यात आली. तसेच मुलाच्या वडिलांसह एका महिलेस मारहाण करून जबर जखमी करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ दलित व आदिवासी संघटनांच्या वतीने आज निषेध रॅली काढून तहसीलवर आक्रोश मोर्चा नेण्यात आला. यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.\nयावेळी आंदोलकांनी जिल्हा जातीय अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, सदरील प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, विशेष सरकारी वकिलांमार्फत खटला लढविण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदिवासी पारधी व भिल्ल समाजाचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी तत्काळ योजना तयार करुन अंमलबजावणी करावी, पीडित कुटुंबीयांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्या केल्या.\nराजेंद्र काळे, शिवाजी गांगुर्डे, कैलास माळी, दत्तात्रय माळी, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे, पारधी समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळासाहेब बळे, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, भटके विमुक्त मोर्चाचे दादाहीर शिंदे, प्रदेश संयोजक संजय सावंत, भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब घोडके, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतिलाल कोकाटे, माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके, राजेंद्र राऊत यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.\nकानोसा : गरज बळकटीची\nपायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%\nपंजाबमधील शेतकरी भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणार धरणे\nज्येष्ठ नेत्याने ठोकला भाजपला रामराम\nसोने तस्करी प्रकरणातील आरोपी माफीचा साक्षीदार\nकानोसा : गरज बळकटीची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nagpurinfo.in/news/8139", "date_download": "2020-10-01T00:05:35Z", "digest": "sha1:3IBR6H734UA5GGKZE4SJNXSB5RFXFARH", "length": 5390, "nlines": 41, "source_domain": "nagpurinfo.in", "title": "Nagpur Info | News", "raw_content": "\nआता वेळ काशी आणि मथुरेला मुक्त करण्याची : महंत नरेंद्र गिरी\nनवी दिल्ली, 8 ऑगस्ट : जर पाकिस्तान हा मुस्लिम देश असेल तर भारत हिंदूंचा देश का होऊ शकत नाही असा प्रश्‍न आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर अयो���्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्तीची लढढ्ाई आता संपुष्टात आली आहे. आता काशी आणि मधुरेला मुक्त करण्याची वेळ आली आहे. अशा सूचक शब्दात त्यांनी आपली भविष्यातील वाटचाल बोलून दाखवली. अयोध्येतील श्रीराममंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले.\nहैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसि यांच्या विधानाचा समाचार घेताना महंत नरेंद्र गिरी यांनी हे विधान केले. खरे म्हणजे भारत हा हिंदूंचाच देश आहे. परंतु इथे सर्व धर्माचा सन्मान केला जातो्, असेही म्हणाले.\nइतर धर्माचे आचरण करणार्‍यांचाही आम्ही सनातनी सन्मान करतो. त्यांची गळाभेट घेतो. त्यांच्याविषयी आस्था राखथो. परंतु जेव्हा कुणी आमच्या धर्माला आव्हान देतो आणि अपमानजनक शब्दांचा उच्चार करतो तेव्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीच तयार असतो. असेही त्यांनी रोखठोक शब्दात बजावले. राममंदिराची उभारणी संविधानाच्या कक्षेत राहून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणानंतरच अयोध्येला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले. रामजन्मभूमिमुक्तीसाठी हिंदूंनी शेकडो वर्षे संघर्ष केला व नंतर न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रतीक्षा केली. असे म्हणत गिरी यांनी पंतप्रधान मोदींच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.\nक्या लॉकडाउन ही एकमात्र विकल्प - संदीप जोशी\nCorona के चलते पड़ेगी 10000 बेड की आवश्कता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-ias-officer-tukaram-mundhe-and-water-supply-minister-gulabrao-patil", "date_download": "2020-10-01T01:12:08Z", "digest": "sha1:MQZMXOM5HCY27G3YJ2VQRO2G3GJTE44D", "length": 15083, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "माझ्यात आणि तुकाराम मुंडेमध्ये आग लागणार नाही; आमचं काम तर पाणी देण्याचं | eSakal", "raw_content": "\nमाझ्यात आणि तुकाराम मुंडेमध्ये आग लागणार नाही; आमचं काम तर पाणी देण्याचं\nआमत खातं जनतेला पाणी देण्याच आहे. आग लावण्याचे नव्हे. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी\nजळगाव: तुकाराम मुंढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव झाले असून पाणीपुरवठा विभागाचे गुलाबराव पाटील हे मंत्री आहे. दोघांची ओळख ही फायरब्रँड म्हणून असून एकाच विभागाचा कारभार त्यांच्य���कडे आहे. त्यामुळे दोघात जमणार नाही असे चर्चा सुरू झाली. यावर चर्चा करणाऱयांवर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सनसनीत उत्तर देवून उलट अनुभवाचा फायदा घेणार असे मत व्यक्त केले.\nशिस्तप्रिय अधिकारी व कठोर निर्णय म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील पाटील यांच्या कडे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आहे. त्याच खात्याचे सचिव म्हणून मुंढेचे नियुक्ती करण्यात आली आहे.\nदोघांकडे पाणी देण्याचे खाते\nआमत खातं जनतेला पाणी देण्याच आहे. आग लावण्याचे नव्हे. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणार आहोत. असे मत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व्यक्त केले.\nआयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकिर्द ही नेहमी वादग्रस्त असून पंधरा वर्षात त्यांच्या चौदा बदल्या झाल्या आहेत. नागपुर आयुक्तावरून आता जीवन प्राधीकरणात प्रकल्प व व्यवस्थापक सल्लागार म्हणून त्यांची बदली झालेली आहे. याच विभागाचे मंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आहेत. ते देखील स्वभावानेही फटकळ आणि आक्रमक आहेत. त्यामुळे दोंघामध्ये जोरदार संघर्ष होणार असे बोलले जात आहे.\nमुंढेच्या कामाचा अनुभव घेवू\nपाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणतात की मुंढे आमच्यात कोणताही संघर्ष होणार नाही हे मी खात्रीने सांगतो. ते एक चांगले अधिकारी असून अनेक विभागाचा कामांचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा घेवून जनतेला पाणी देण्याच्या योजनांचा चांगल्या रितीने अमलंबजावणीचे काम वेगाने करू असे सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n गेल्या वर्षीपेक्षा 'पाहुण्यां'ची संख्या कमी; तर निळ्या शेपटीचा वेडाराघू शेकड्यात\nनाशिक : नांदूरमध्यमेश्‍वर पक्षीतीर्थ अभयारण्यात वन विभागातर्फे मंगळवारी (ता. २९) झालेल्या यंदाच्या हंगामातील पहिल्या पक्षीगणनेमध्ये पांढुरका हारीन...\nएक चिमूटभर हिंगचे आरोग्यास बरेच फायदे\nपुणे : आतापर्यंत तुम्ही फक्त डाळ आणि भाजी बनवता तडका मारण्यासाठी हिंग वापरत असाल बरोबर ना. हिंग हा पदार्थ बहुतेक सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये सहज...\nउंब्रजकरांच्या कचऱ्यातून तारळी नदी प्रदूषित\nउंब्रज (जि. सातारा) : उंब्रजकरांचा रोजचा तब्बल टनभर कचरा तारळी नदीलाच थेट प्रदूषित करत आहे. तारळी नदीलगत डंपिंग स्टेशन केले आहे. त्यामुळे तेथे...\nकोल्हापुरकर 'दख्खनचा राजा' येताेय तुमच्या भेटीला\nकोल्हापूर : दख्खनचा राजा ज्योतिबाला महाराष्ट्राचं लोकदैवत मानलं जाते. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त दख्खनच्या राजाला...\nकुमशेतने पाणीदार आणि आदर्शवत गाव म्हणून निर्माण केली एक खास ओळख\nअकोले (नगर) : टँकरचे गाव हे ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती, ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे...\nऐन पावसाळ्यात एरंडोलीतील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित\nएरंडोली : कोट्यवधी रुपये खर्च होऊनही एरंडोलीचे ग्रामस्थ ऐन पावसाळ्यात पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हजारो ग्रामस्थांची पाण्यासाठी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/government-control-news-channels-court-question-sushantsingh-case-344620", "date_download": "2020-10-01T02:30:34Z", "digest": "sha1:XM3U4DT3HDQAHCGZH3CZVEIF6MAIS3BS", "length": 17955, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "वृतवाहिन्यांवर सरकारचा अंकुश का नको? सुशांतसिंह प्रकरणातील वार्तांकनाबाबत न्यायालयाचा सवाल | eSakal", "raw_content": "\nवृतवाहिन्यांवर सरकारचा अंकुश का नको सुशांतसिंह प्रकरणातील वार्तांकनाबाबत न्यायालयाचा सवाल\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या वृत्तवाहिन्यांंवरील वार्तांकनाबाबत सरकारचे नियंत्रण नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असलेल्या वृत्तवाहिन्यांंवरील वार्तांकनाबाबत सरकारचे नियंत्रण नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. किमान अशा गंभीर प्रकरणात वृत्तवाहिन्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नको, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.\nराज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द\nमुंबई पोलिसांची प्रतिमा जाणिवपूर्वक काही वृत्तवाहिन्या मलिन करीत आहेत आणि तपास प्रभावित होईल असे वार्तांकन करीत आहेत, असा आरोप करणारी जनहित याचिका आठ माजी पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच, मिडिया ट्रायल विरोधात सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनीही जनहित याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. खंडपीठाने केंद्र सरकारला यामध्ये पक्षकार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अशा संवेदनशील आणि परिणामकारक घटनांचे वार्तांकन करताना वृत्तवाहिन्यांंचे नियंत्रण राज्य सरकारला काही प्रमाणात देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. अशा बातम्यांचे गंभीर आणि विविध स्वरूपात परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यावर सरकारचा अंकुश किती प्रमाणात असायला हवा, यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्यायालयाने माहिती प्रसारण विभागाला दिले आहेत. एनसीबी आणि ईडीलाही याप्रकरणात प्रतिवादी करण्यात आले असून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याप्रकरणी आरोपी रिया चक्रवर्तीला पक्षकार करण्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली.\nकेंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता अनील सिंह यांनी बाजू मांडली. याचिकादारांनी न्यूज ब्राॅडकास्टींग स्टॅण्डर्स आॅथोरिटी या कायदेशीर संस्थेकडे दाद मागावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद खंडपीठाने अमान्य केला. एनबीएसए ही संस्था कायदेशीर नाही, असे खंडपीठ म्हणाले. सर्व पक्षकारांनी लेखी बाजू मांडावी. तसेच, एनबीएसएकडे याबाबत एखादी तक्रार असल्यास त्यावर निर्णय देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.\nमनसेचा सत्ताधारी शिवसनेला इशारा; अद्यापही ठाण्यात मालमत्ता करमाफी का नाही\nपोलिसांच्या वतीने अॅड. मिलिंद साठे यांनी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांचे लेखी तपशील न्यायालयात दाखल केले. माध्यमांनी संयम���त आणि विवेकपूर्ण पत्रकारिता करावी, असे निर्देश तसेच अपेक्षाही खंडपीठाने गेल्या सुनावणीला व्यक्त केली होती. तरीही, पोलिसांना या प्रकरणात लक्ष्य केले जात आहे, असे साठे यांनी सांगितले. मात्र वृत्त निवेदक काय म्हणतो याची पर्वा करु नका, असा सल्ला खंडपीठाने दिला. यापूर्वीच्या न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यम तारतम्य बाळगून काम करेल, अशी अपेक्षा असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू\nबलरामपुर - हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एका तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाल्याची...\nआमिर खानने शेअर केला व्हिडिओ, 'पाणी फाऊंडेशन'मुळे साता-यातील गावात नापीक जमिनीचं झालं जंगलात रुपांतर\nमुंबई- बॉलीवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याच्या 'पाणी ...\nहाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता\nमुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे...\nकोरोना फायटर ग्रुपच्या माध्यमातून दिले ऑनलाइन शिक्षण\nसोलापूर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी-अ (ता. माळशिरस) येथील शिक्षिका स्मिता कापसे-देशमुख यांनी ज्या...\nइरफान खानची पत्नी सुतापाची वादग्रस्त मागणी, 'भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा'\nमुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग्सच्या मुद्द्याने जोर धरलाय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यामध्ये दीपिका पदूकोण,...\nहजारो स्थलांतरित मजुरांची मदत करुन अभिनेता सोनू सूद ठरलाय 'हा' पुरस्कार मिळवणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता\nमुंबई- बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांसाठी देवमाणुस ठरला. जवळपास २० हजारपेक्षा जास्त मजुरांना घरी पोहोचवल्यानंतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्य��ंसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/medical-superintendent-malegaon-general-hospital-transferred-nashik", "date_download": "2020-10-01T01:49:04Z", "digest": "sha1:BYY7BIW7QNSGJSWGYXNOBRSS6O7B2OYV", "length": 15636, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "मालेगावात आता वैद्यकीय अधिक्षकांची उचलबांगडी.. कोरोनाच्या उद्रेकामुळे बदली सत्र सुरूच.. | eSakal", "raw_content": "\nमालेगावात आता वैद्यकीय अधिक्षकांची उचलबांगडी.. कोरोनाच्या उद्रेकामुळे बदली सत्र सुरूच..\nडॉ. डांगे यांच्या कार्यपध्दतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. येथील मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था व सामान्य रूग्णालयातील रिक्तपदे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 2015 ला जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार लोकप्रितिनिधी व अधिकारी यांची समिती गठीत करून कार्यवाही व सुधारणा सुरू होत्या. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.\nनाशिक / मालेगाव : कोरोनाच्या उद्रेकमुळे शहर हादरले आहे. संसर्गाचा अटकाव करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून वरिष्ठ अधिकारींचे बदली सत्र सुरूच आहे. येथील सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक म्हणून नाशिक संदर्भ सेवा रूग्णालयाचे वेद्यकीय अधिक्षक डॉ. प्रल्हाद गुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nमालेगाव सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक बदली\nयेथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे यांची चोपडा ग्रामीण रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. डांगे यांना येथे तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला होता. त्यांच्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधिंच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. कोरोना संसर्ग काळात आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल व त्यांच्यात सामान्य रूग्णालयात झालेला गोंधळ राज्यात चर्चेचा ठरला होता. या प्रकरणी आमदार मौलाना मुफ्तींसह संशयीतांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.\nहेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी\nड��. डांगे यांच्या कार्यपध्दतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. येथील मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था व सामान्य रूग्णालयातील रिक्तपदे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात 2015 ला जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार लोकप्रितिनिधी व अधिकारी यांची समिती गठीत करून कार्यवाही व सुधारणा सुरू होत्या. यापूर्वी अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.\nहेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात कार्यशाळा\nनांदेड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्‍येक नागरिकांनी सहभागी...\nऑडिओ क्लिप व्हायरलनंतर भाजपात खळबळ, चंद्रकांतदादानी खडसेंशी ऑनलाइन साधला संवाद\nजळगाव : नाराज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. त्यात मंगळवारी रात्री खडसेंची...\nबापरे आता हे काय, डोळ्यांतूनही होऊ शकतो कोरोना\nनागपूर : कोविड हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यांसह...\nनांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत\nनांदेड ः कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे खादीला तीन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. अशा विपरीत परिस्थितीत देखील खादीप्रेमींसाठी महात्मा...\nवेबिनार : जागर बालरक्षकाचा आणि बाल हक्क संरक्षणाचा\nनांदेड : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, शिक्षण विभाग, जि. प. नांदेड, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, नांदेड, शिक्षण विभाग, पंचायत समिती,...\nखासगी रुग्णालयांत रुग्ण पळवण्याचे प्रकार; पाटणमध्ये दलालांना कमिशन\nमोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍याचा बहुतांशी भाग डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांनी विखुरलेला आहे. समस्यांनी ग्रासलेल्या या गावांतील नागरिकांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cuiler.com/2570240", "date_download": "2020-10-01T02:29:16Z", "digest": "sha1:LPJY2H2OR6P5KNAGDX3BWT52U4SNULNL", "length": 6250, "nlines": 34, "source_domain": "cuiler.com", "title": "5 बी 2 बी विपणन टिपा आपल्या 2017 परिणाम उडी-सुरू - मीठ", "raw_content": "\n5 बी 2 बी विपणन टिपा आपल्या 2017 परिणाम उडी-सुरू - मीठ\nनवीन वर्षांमध्ये आपले शोध परिणाम उडी मारा आणि 2017 चा प्रारंभ करणे या टिप्सच्या सहाय्या\nनवीन वर्ष, नवीन संधी\n2016 अविश्वसनीय बदलाचे एक वर्ष होते Google ने SERP गेम बदलला आहे ज्यामुळे पेड जाहिरात दृश्यमानता बदलत आहे, तसेच मूळ सेंद्रीय अल्गोरिदमला नेपाळमध्ये पँडा आणि रँकब्रेनचा समावेश आहे.\nSemaltेट इंजिन मार्केटिंग हे कोणत्याही सोपे होत नाही. विपणन तंत्रज्ञानाचा जलद विस्तार, सिस्टम एकात्मता आणि आता अकाऊंट-आधारित विपणन यासह ते पुढे निघाले आहे, आणि आम्हाला चढत्या युद्धाची आवश्यकता आहे\nआपण आपले 2017 परिणाम सुधारण्यासाठी संधी शोधत असताना, मी मोठ्या विजयांसाठी पाच टिप्स ऑफर करतो.\n[शोध इंजिन भूमीचा संपूर्ण लेख वाचा.]\n(1 9) या लेखात व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nजेसिका कॅमेरॉन हे स्मार्टसर्च मार्केटिंगमध्ये एक अकाऊंट डायरेक्टर आहे, बोल्डर, कोलोराडो आधारित डिजिटल मार्केटिंग एजन्सी. ती तंत्रज्ञानासह, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण आणि आरोग्यसेवा यासह बहुविध उद्योगांमधील बी 2 बी आणि बीसी 2 बी कंपन्यांसाठी डिजिटल मार्केटिंग प्रोग्रॅम व्यवस्थापनासह एक अनुभवी ऑनलाइन विपणन आणि जाहिरात व्यावसायिक आहे. परिणाम मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले, जेसिकाच्या डेटा-चालविण्याच्या दृष्टीकोणामुळे आपल्या ग्राहकांसाठी विकेंद्रीकृत मार्केटिंग धोरण विकास आणि एकाधिक चॅनेलवर ऑन-पॉइंट मोहीम निष्पादन करून व्यवसाय वाढण्यास मदत झाली. तिचे विपणन आणि सल्ला अनुभव शोध इंजिन ऑप्टिमायझेशन, पेड शोध, शॉपिंग मोहिम, रीमार्केटिंग आणि डिस्प्ले जाहिरातींच्या एकात्मिक मिक्सद्वारे फनलमध्ये ब्रँड व्हिजिटीबिलिटी आणि ग्राहक प्रतिबद्धता लावतात. लँडिंग पेजेस आणि कॉरपोरेट वेबसाइट्ससाठी रुपांतरण रेट ऑप्टिमायझेशन मार्गे परिणाम सुधारत आहेत. सेठ Godin च्या altMBA कार्यक्रम एक माजी विद्यार्थी म्हणून, जेसिका सतत शिकणे आणि कधी-उदयोन्मुख डिजिटल विपणन लँडस्केप च्या आघाडी राहण्याच्या वचनबद्ध आहे. ती नेहमी तिच्या ग्राहकांच्या विपणन कार्यक्रमांसाठी ROI ला जास्तीत जास्त मदत करण्यासाठी नवीन योजनांचा तपास करीत आहे Source .\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्व काही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nमाझे शीर्ष 5 आवडते अपवाद ईमेल\nचॅनेल: एसइओइंटरनेट विपणनशोध विपणनशोध विपणन स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/13/parner-youth-crime-news-1303/", "date_download": "2020-10-01T00:46:06Z", "digest": "sha1:FPQWYUWKDT7WYKWEES7GDEYMVGWWPXRJ", "length": 10566, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Breaking/कॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक\nकॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक\nपारनेर ;- कॉलेजच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या आणि नकार मिळूनही तिचा पाठलाग करणार्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे,तरुणीच्या तक्रारी नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुणास अटक झाली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वडनेर भागात राहणा-या एका १६ वर्ष वयाच्या कॉलेज विद्यार्थिनीचा बोलेरो जीपमधून वेळोवेळी इच्छा नसताना पाठलाग करुन मोबाईलवर फोन करुन प्रेमासंबंधी विचारले.\nतेव्हा विद्यार्थिनीने तु मला फोन करु नको, असे स्पष्ट सांगितले तेव्हा आरोपी संकेत याने मी तुझ्या आई – वडिलांच्या फोनवर फोन करील व तुझ्या मामा याला सांगेल, अशी धमकी दिली.\nतेव्हा विद्यार्थीनीचा मामा संकेत याला समजावून सांगत असताना तू जर माझ्या घरी आला तर मी आत्महत्या करील, अशी धमकी दिली. वेळोवेळी पाठलाग करुन विद्यार्थिनीचा विनयभंग केला.\nपिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन संकेत बाबु इंगळे, रा. निघोज, ता. पारनेर याच्याविरुद्ध पारनेर पोलिसांत भादवि कलम ३५४, (ङ) (१) (२) ५०४, ५०६, पोस्को कायदा कलम ११ सी प्रमाणे गुरनं. ५१२ दाखल करण्यात आला असून संकेत इंगळे याला पोलिसांनी अटक केली आहे.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हव���लदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/30/news-300930/", "date_download": "2020-10-01T02:43:20Z", "digest": "sha1:MBWZJSAB7MIMCNSMPHS5W4K6USOQGFN2", "length": 10445, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "हॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nHome/Ahmednagar North/हॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून\nहॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून\nश्रीरामपूर :- तालुक्यातील भेर्डापूर शिवारात भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील अजिंक्यतारा हॉटेलमधील कूक मोहमंद शेख याचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या कूकचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या मागेच पडलेला आढळला.\nपोलिसांनी याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरा या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात मोहंमद शेख याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.\nघटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, सतीश गोरे आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू होते. पोलिस सखोल चौकशी करत आहेत. खुनाचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक���षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/08/news-satara-6-years-old-girl-raped-08/", "date_download": "2020-10-01T02:32:31Z", "digest": "sha1:BK2KRHODCE4C5HJPHQENDPZGNOMAC35H", "length": 9153, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा ना��ी, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nHome/Breaking/दुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार\nदुकानातून खाऊ घेऊन देतो म्हणत, नराधमाने 6 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार\nसातारा – खाऊचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलीवर नराधम तरुणाने बलात्कार केल्याची घटना सातारा शहरात घडली.\nयाप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सलम्या मंडे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.\nदरम्यान, पीडित मुलगी दिवाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आली आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. सलम्या याने किराणा दुकानातून खाऊ देतो, असे मुलीला सांगितले.\nत्यानंतर त्याने मुलीला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीने झालेल्या घटनेची माहिती पालकांना दिली. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंड��त धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/08/youth-arrested-from-jammu-kashmir-news/", "date_download": "2020-10-01T02:48:33Z", "digest": "sha1:F3JFI22XDAILUQ7A2XINPWRMI2HUWHEW", "length": 10614, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nHome/Breaking/सौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक \nसौंदर्यवतीच्या बोलण्याला भुलला आणि हेरगिरी करून सैन्यदलांची संवेदनशील माहिती दिली, अखेर पोलिसांनी केली अटक \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सौंदर्यवतीच्या हनीट्रॅपमध्ये फसलेल्या जम्मू-काश्मीरमधील एका व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली.\nराकेशकुमार असे या व्यक्तीचे नाव असून सुरक्षा तळांची हेरगिरी करून त्यासंदर्भातील माहिती पाकिस्तानी युवतीला माहिती तो पुरवीत होता.\nपाक सीमेलगतच्या अर्निया गावाचा रहिवासी असलेला राकेश फेसबूकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी युवतीच्या संपर्कात आला.\nहा हनिट्रॅप होता. म्हणजेच या युवतीने राकेशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला भारतीय सुरक्षा दलांच्या हालचाली, सैन्यतळांची माहिती देण्यास सांगितले.\nआणि युवतीच्या प्रेमात आकंठ बुडालेला राकेश सैन्यदलांची संवेदनशील माहिती तिला पुरवत होता. गुप्तचर यंत्रणांना त्याचा संशय आल्याने ते राकेशवर लक्ष ठेवून होते.\nअखेर मंगळवारी त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून राकेशकुमारची चौकशी करण्यात येत आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nकोरोनासदृश आजाराने आरोग्य सेविकेचा मृत्यू\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू\nपक्षात कोणतीही गटबाजी नाही; शिवसेना एकसंधच\nशहराच्या विकासासाठी आता आम्ही आमदार रोहित पवार यांच्याबरोबर काम करणार…\nकोरोना बाधिताच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयात चाैकशी\nअहमदनगर ब्रेकिंग : जिलेटिनची कांडी तोंडात धरून केली आत्महत्या,डोक्याच्या चिंधड्या…\nखासदार डाॅ. सुजय विखे म्हणाले कोरोना हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, जनता माझे कुटुंब असल्याने….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/news-2413/", "date_download": "2020-10-01T00:16:46Z", "digest": "sha1:CLMP5CO4EMFUUW7RUKPTIHPRQNZO6HHF", "length": 13008, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ॲपद्वारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी ��ंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Maharashtra/ॲपद्वारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार\nॲपद्वारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार\nचंद्रपूर, दि. 23 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी वेबफोरोस कंपनीने तयार केलेले डीलाईव्हआर ॲप जिल्हा प्रशासन लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.\nजिल्हा प्रशासनाने वेबफोरोस कंपनीशी यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी काही दिवसातच हा ॲप जीवनावश्यक पुरवठा करण्यासाठी सेवा देणार आहे.\nDe-Live-R हा ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता. यासाठी https://play.google.com/store/apps/detailsid=webphoros.com.deliver या लिंकचा वापर करुन ॲप डाऊनलोड करावे.\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असताना. हा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.\nलॉकडाऊच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहे. परंतु बाहेर कोरोनाचा संसर्ग कधी पण होऊ शकतो,\nहा संसर्ग होऊ नये व नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच व्हावा, त्यावर नियंत्रण असावे, कोणाची फसवणूक होऊ नये,तसेच नागरिकांचा यामध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी डीलाईव्हआर ॲपची मदत होण���र आहे.\nया ॲपवर ग्राहक आणि संबंधित दुकानदार या दोघांनीही आपली नोंदणी करणे आवश्यक आहे किराणा किंवा तत्सम खरेदीसाठी ज्या पद्धतीने चिट्ठी बनवली जाते त्याच पद्धतीने सोप्या भाषेत हा ॲप सामान्य नागरिकाला देखील वापरता येणार आहे\nयासाठी स्थानिक भाषेतील अनेक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकाला त्याचा मालक घरी प्राप्त झाल्यानंतरच खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे द्यायचे आहे.\nहा ॲप कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आल्यामुळे ग्राहक दुकानदार आणि घरपोच वस्तू पोहोचवून देणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येकाच्या संपर्काची सूची देखील प्रशासनाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झाल्यास लगेच उपाययोजना करणे प्रशासनाला सोपे होणार आहे.\nकिराणा, भाजीपाला, मेडिकल, डेअरी बेकरी, अंडी, चिकन, मटन, वॉटर कॅन आधी काही प्राथमिक विभागणी या ॲप मध्ये करण्यात आली आहे.\nकंपनीचे संचालकांनी यावेळी सामाजिक दायित्व च्या भूमिकेतून हा ॲप आम्ही तयार केला असून या संबंधीत काही अडचण असल्यास 9730854135,770949066,9637404761 या क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्रपूरच्या नागरिकांनी या ॲपचा वापर करावा व घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nअहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा \nरोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक\nइन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीर���जासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/19/shocking-covidcenter-moved-without-telling/", "date_download": "2020-10-01T01:09:00Z", "digest": "sha1:H7XF5YILTJLUM7P4Q377APZ3QOKGWPD5", "length": 11243, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "धक्कादायक : कोविडसेंटर न सांगता हलवले ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\nयुपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे \nस्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज\nHome/Ahmednagar News/धक्कादायक : कोविडसेंटर न सांगता हलवले \nधक्कादायक : कोविडसेंटर न सांगता हलवले \nअहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आहे हे न सांगता कोविड सेंटरमध्ये ठेवून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले. तसेच कोविड सेंटरमधील वैद्यकीय सर्व सामान घेऊन हे सेंटर बंद करतानाही कोणतीही कल्पना दिली नाही. कोविड सेंटर चालू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही.\nत्यांच्या निष्काळजीपणाबाबतची तक्रार श्रीरामपूर मधील अजितदादा पवार पॉलिटेक्निकलचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली आहे. कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदारांचा आदेश येताच आम्ही या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. वीज वितरणचे अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना आमच्या येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले.\nपरंतु ते पॉझिटिव्ह आहे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणालाही सांगितले नाही. त्या ठिकाणी आमचे संस्थेचे कर्मचारीही मदत म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे कपडे, बेड व अन्य साहित्य तसेच पडून होते ते सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी आवरलेही. त्य���नंतर कळाले की, ते अधिकारी पॉझिटिव्ह होते. त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला.\nशहरातील काही प्रतिष्ठित लोकांंनाही या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले तेही निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे सांगितले नाही. तसेच येथील कोविड सेंटर अचानक बंद करून सर्व साहित्य अचानक नेण्यात आले. आम्हाला कोणतीही पूर्ण सूचना न देता अचानक बंद करण्यात आले. तेथे असलेली घाण, साहित्य तसेच टाकून गेल्याने आमच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांविरुध्द तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nमुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या 'ह्या' १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत\nखरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; 'हे' आहेत नवे दर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार \nविनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे गुन्हे दाखल झालेल्या गावपुढाऱ्याने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज\nखासदार डॉ.सुजय विखे म्हणाले उद्या कोणतेही सरकार सत्तेत येउ शकते \nकृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन\nगांधी जयंती दिवशी रंगणार गांधीगिरी आंदोलन\nखड्ड्यांच्या समस्येवरून मनसे झाली आक्रमक; दिला इशारा\nअतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवे संकट\n…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब\nमनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://directorate.marathi.gov.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-01T01:34:12Z", "digest": "sha1:AWGG6PRVXGHIA7X2Q5HBKQFQCJCCEPWS", "length": 5091, "nlines": 95, "source_domain": "directorate.marathi.gov.in", "title": "क���र्यालयीन रचना – भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य सरकार | मराठी भाषा विभाग\nमराठी भाषा परीक्षेचे नियम\nहिंदी भाषा परीक्षेचे नियम\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षा\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षेचे नियम\nअभ्यासक्रम व परीक्षा शुल्क, इ. माहिती\n24.5.2016 मराठी भाषा विभाग अधिसूचना\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना – 2\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना\n30.12.1987 अधिसूचना इंग्रजी प्रत\n30.12.1987 अधिसूचना मराठी प्रत\nमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी\nमराठी भाषा परीक्षेचे नियम\nहिंदी भाषा परीक्षेचे नियम\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षा\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षेचे नियम\nअभ्यासक्रम व परीक्षा शुल्क, इ. माहिती\n24.5.2016 मराठी भाषा विभाग अधिसूचना\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना – 2\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना\n30.12.1987 अधिसूचना इंग्रजी प्रत\n30.12.1987 अधिसूचना मराठी प्रत\nमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी\n© भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tujhyat-jeev-rangla-actor-ranada-alias-hardik-joshi-feeling-sad-rustam-e-hind-dadu-chougule-death/articleshow/71718497.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-01T01:09:05Z", "digest": "sha1:6RDALD5IKVQ27K2YNPMBL6I6PI346BLE", "length": 16445, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराणादाला अश्रू अनावर, दुःखाचा डोंगर कोसळला\n'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'रावडी' दिसणारा राणादा उर्फ हार्दिक जोशी किती हळव्या मनाचा आहे, याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. 'रुस्तम ए हिंद' आणि दोनदा 'महाराष्ट्र केसरी' राहिलेले दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही बातमी समजताच राणादाला अश्रू अनावर झाले. राणादावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. दादू यांच्या निधनानंतर राणादाने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.\nकोल्हापूरः 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'रावडी' दिसणारा राणादा उर्फ हार्दिक जोशी किती हळव्या मनाचा आहे, याचा प्रत्यय रविवा���ी पुन्हा एकदा आला. 'रुस्तम ए हिंद' आणि दोनदा 'महाराष्ट्र केसरी' राहिलेले दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही बातमी समजताच राणादाला अश्रू अनावर झाले. राणादावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. दादू यांच्या निधनानंतर राणादाने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.\nराणादाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्यानं म्हटलंय, आपल्या सर्वांचेच लाडके रुस्ते हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादूमामा चौगुले. ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. परंतु, आताच मला कळलं की, ते आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. खरं म्हणजे, मला यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते आता आपल्यात नाहीत. त्यांच्यासोबतचा तो वज्र केसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यासमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सर्व अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सर्व गोष्टी, सर्व आठवणी अगदी स्पष्टपणे डोळ्यासमोर येत आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या-भल्यांना अस्मान धाखवलंय. त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सपूर्ण टीमकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली. तुम्ही नेहमी स्मरणात आणि आमच्या आठवणीत राहाल मामा, असं राणादानं आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलंय.\n'तुझ्यात जीव रंगला' या झी वरील सर्वात लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर खूप आधीपासूनच राज्य केलं आहे. राणादा व पाठक बाई ही जोडी अनेकांच्या पसंतीस उतरलेली आहे. घराघरांत पोहोचलेल्या या मालिकेत दर आठवड्याला आश्चर्यकारक वळण येत आहे.\nआपल्या सगळ्यांचेच लाडके रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी दादुमामा चौघुले ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो,आत्ताच कळलं की ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. खरं तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्यासोबतचा तो वज्रकेसरीचा सामना अजूनही तसाच स्पष्ट आहे डोळ्यांसमोर. सगळं आठवतंय मला, त्यांच्यासोबत काम करत असतानाचे सगळे अनुभव, त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी सगळंच अगदी स्पष्ट आहे अजूनही नजरेसमोर. महाराष्ट्राच्या या लाडक्या पैलवानाने, ज्याने भल्या भल्यांना आस्���ान दाखवलं, त्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण बरच काही शिकवून जाणारा होता. तुझ्यात जीव रंगलाच्या, झी मराठीच्या आणि सोबो फिल्म च्या संपूर्ण टीम कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली �� तुम्ही नेहमीच स्मरणात आणि आमच्या आठवणीत रहाल मामा ��\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nकारमुळं आयुष्य बदलत नसतं पण... विनीत बोंडेच्या घरी आली ...\nलोकांनी मलाही श्रद्धांजली वाहिली; अलका कुबल यांनी शेअर ...\nकाय आहे अभिजीत खांडकेकरचं 'मंडे मोटीव्हेशन' \n'हा' अभिनेता दिसणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा'च्या भूमिकेत...\nमला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वाटावा लागला: अभिजीत बिचुकले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n'जर सुशांतने आत्महत्या केली तर त्याचा पाय कसा मोडला'\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nपुणेचित्रपट निर्माते अक्षय इंडीकरांचे फेसबुक अकाउंट हॅक\nमोबाइललवकरच येतोय हा जबरदस्त फोन; पाहा\n; रागाच्या भरात सुनेने काय केले पाहा...\nमोबाइलसॅमसंगचा मेगा लाँचिंग इव्हेंट; ग्राहकांनाही पाहण्याची संधी\nदेशहाथरस गँगरेपः 'थोडा धीर धरा, योगी सरकारमध्ये गाडी कधीही पलटी होते'\nनागपूरपोलिस स्टेशनमधील हेडकॉन्स्टेबलने हडपला १६ लाखांचा ‘मुद्देमाल’\nदेशराज्यांना १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करता येणार, पण पालकांच्या परवानगीने\n; बेजबाबदार नागरिकांची 'अशी' काढली खरडपट्टी\nदेशयुपीत आणखी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार; पाय तोडले, मुलीचा मृत्यू\nमुंबई'आरे'बाबत ठाकरे सरकारचा खूप मोठा निर्णय; 'त्या' वृक्षप्रेमींना दिलासा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताह��त दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय\nफॅशनजॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार\nकरिअर न्यूजमुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9D_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-10-01T01:36:51Z", "digest": "sha1:3GGYJMZ4GEGSVUP5YI26UG6CQCVWG3BT", "length": 66255, "nlines": 151, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चंगीझ खान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचंगीझ खान किंवा चंगेझ खान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ʧiŋgɪs χaːŋ]; मंगोलियन: Чингис Хаан, Činggis Qaɣan (चिंगिज खान)) किंवा (फारसी दस्त‍ऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. इ.स. १२२७ नंतर मंगोल राजघराण्यातर्फे नमूद केलेल्या मंगोलियाचा गुप्त इतिहास या दस्तऐवजांवरून चंगीझच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आढावा घेता येतो.\nअधिकारकाळ १२०६ – ऑगस्ट १८, १२२७\nपूर्ण नाव तेमुजीन बोर्जिगीन\nमृत्यू ऑगस्ट १८, १२२७\n२ खडतर काळ व युद्धमय जीवन\n३ तेमुजीन ते चंगीझ खान नावाचा प्रवास\n४.१ जुर्चेन राज्यावर स्वारी\n४.२ कारा खितानवर स्वारी\n५ मध्य आशियावर स्वारी\n६ पूर्व युरोपावर स्वारी\n७ भारताच्या सीमेपर्यंत स्वारी\n९ चंगीझ खान: व्यक्ती व स्वभाव\n९.२ विश्वास व निष्ठा\n१०.२ भारत आणि चंगीझ खान\nबाराव्या शतकात मंगोलियाच्या पठारावर अनेक रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. या भटक्या टोळ्यांचा मुख्य उद्योगधंदा पशुपालनाचा होता. उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची लागवड करत आणि हिवाळ्यात बोचरी थंडी टाळण्या��ाठी दक्षिणेकडे आपला तळ हलवत. पक्की घरे न बांधता गेर नावाच्या तंबूत त्यांचे वास्तव्य असे. मंगोलियाच्या वाळवंट व पठारावरील गवताळ प्रदेशामध्ये त्यांना उपजीविकेची पुरेशी साधने नव्हती. यामुळे आपापसातील चकमकी, लुटालूट यांचे प्रमाणही लक्षणीय असे.\nचंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव 'तेमुजीन' असे ठेवले.\nतेमुजीन जन्मला तेव्हा त्याच्या मुठीत रक्ताची गुठळी होती असे सांगितले जाते. त्यावरून तो मोठेपणी अतिशय पराक्रमी परंतु क्रूर योद्धा बनेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. तेमुजीनच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सर्वत्र आढळल्याने ती केवळ आख्यायिका नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे.\nलहानपणापासूनच तेमुजीनला धनुष्य बाण चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे अगदी लहान वयातच त्याला घोडेस्वारी शिकवण्यात आली. भरधाव दौडणाऱ्या घोड्यावरून अचूक नेम साधण्यात मंगोल योद्धे पटाईत होते. पुढे याच कौशल्याचा मंगोल सैन्याला अनेक महत्त्वाच्या लढायांत फायदा झाला.\nतेमुजीन सुमारे ९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसऱ्या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळीप्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला.\nपरंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खूनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वतःच्या टोळीबद्दल घृणा निर्माण झाली.\nखडतर काळ व युद्धमय जीवनसंपादन करा\nमंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वतोपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसऱ्या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला आणि एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वतःच्या मार्गातील काटा दूर केला असेही म्हटले जाते.\nया गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले आणि त्या दरम्यान त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली.\nत्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसऱ्या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली (वांग खानाचे नाव काही ठिकाणी 'तोग्रुल' असल्याचे वाचनात आले आहे. [ संदर्भ हवा ]). त्यानुसार ��ांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानाने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसऱ्या एका मित्रटोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरातिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मैत्रीच्या आणाभाका स्मरून बोर्तेचा शोध घेतला व तिची सुटका केली.\nत्यानंतर जमुगा आणि तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली. या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली. पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला.\nया नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या.\nतेमुजीन ते चंगीझ खान नावाचा प्रवाससंपादन करा\nइ.स. ११८३च्या सुमारास तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले, तरी या काळात बऱ्याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वाऱ्या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले.\nतरीदेखील तो आणि जमुगा हे दोघेही वांग खानाचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात होते. जातीने जमुगाची आणि वांग खानाची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. इ.स. १२०० सालाच्या सुमारास वांग खान आणि जमुगाच्या टोळ्यांच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. इ.स. १२०१ सालामध्ये जमुगाच्या आणि वांग खानाच्या टोळ्यांना चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई इ.स. १२०३ मध्ये लढली गेली. यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या ��धिपत्याखाली येण्याचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला आणि चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला.\nयाचबरोबर जमुगाला आश्रय देणाऱ्या प्रबळ अशा नैमन टोळीवरही चंगीझने हल्ले केले आणि या टोळीचा पाडाव केला. या टोळीचा टोळीप्रमुख तायांग खान याचा मुलगा 'गुलचग' हा पश्चिमेच्या दिशेने पळून गेला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.\nयानंतर इ.स. १२०६ पासुन चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला. त्यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाला जोचीला त्याने सैबेरियावर स्वारी करण्यास पाठवले व तो भूभागही आपल्या अंकित केला.\nमंगोलियाच्या मानाने चीन हा त्याकाळी एक प्रगत भूभाग होता आणि धातूची भांडी, रेशीम, इतर वस्त्रे आणि कलाकुसरीच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. त्या काळात चीन, जुर्चेन, सुंग व खितान अशा तीन मोठ्या साम्राज्यांत आणि काही लहान राज्यांत विभागला गेला होता. इ.स. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. उघर या राज्याने स्वतःहून आणि टंगट या राज्याने थोड्या लढ्यानंतर चंगीझचे मांडलिकत्व स्वीकारले.\nजुर्चेन राज्यावर स्वारीसंपादन करा\nझोंगडू (बीजिंग) प्रांतावर जुर्चेन या प्रबळ राजघराण्याची सत्ता होती. इ.स.१२१० मध्ये त्यांनी चंगीझकडे दूत पाठवून त्याला आपले मांडलिक होण्याची आज्ञा केली. या प्रकारावर संतापून चंगीझने या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. इ.स. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला. मंगोल सैन्याच्या मानाने चीनी सैन्य युद्धात तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रवीण होते. त्यांची संख्याही मंगोल सैन्याच्या दुप्पट होती परंतु मंगोल सैन्याच्या युद्धनीतीसमोर ते टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की खडतर जीवनाला सरावलेल्या मंगोल सैन्याची उपाशीपोटी दिवसेंदिवस युद्ध करण्याची क्षमता होती. युद्धक्षेत्राजवळील भूभा�� बेचिराख करून त्यांनी चीनी सैन्याला नामोहरम केले. खितान राज्याचीही त्यांना या युद्धात मदतच झाली. चीनी सैन्याकडे असलेल्या तोफा व इतर युद्धसामुग्रीचे चंगीझला आकर्षण असल्याने त्याने अनेक अभियंते व कारागिरांना आपल्या बाजूला वळवले. जुर्चेन आणि खितान या दोन्ही राज्यांनी सरतेशेवटी चंगीझ खानाला आपला सम्राट म्हणून मान्यता दिली. चीन प्रांत लुटून त्याने अनेक कलाकार, स्थापत्यशास्त्रज्ञ, अभियंते, कारागीर यांना आपल्या समावेत मंगोलियाला नेले. पश्चिमेकडील इतर लहान राज्यांनी चंगीझचे प्रताप पाहून त्याचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.\nचीनची दोन मोठी साम्राज्ये चंगीझला अशाप्रकारे मांडलिक झाली तरी संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातु कुब्लाई खान याने पूर्ण केले.\nमंगोलियाला प्रचंड लुट घेऊन परतल्यावरही चंगीझच्या समोर अनेक लहान मोठे प्रश्न होते. रशिया व सैबेरियाच्या भागातील टोळ्यांचा त्याला बंदोबस्त करावा लागला. मंगोलियातील काही बंडखोर टोळ्यांचेही प्रश्न सैन्याच्या साहाय्याने सोडवावे लागले. खितान जमातीच्या बऱ्याच टोळ्या चंगीझबरोबर असल्या तरी पश्चिमेकडील खितान राज्य चंगीझच्या अंकित नव्हते. याला 'कारा खितान' किंवा 'काळे खितान' म्हणून संबोधले जाई.\nकारा खितानवर स्वारीसंपादन करा\nचंगीझचा जुना शत्रु नैमन टोळीचा तायांग खान याचा मुलगा गुलचग याने चंगीझशी झालेल्या लढाईतून पळून जाऊन कारा खितान राज्यात आश्रय घेतला होता. पुढे त्याने कारा खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. गुलचग हा ख्रिश्चन असून खितान टोळीप्रमुख बौद्ध होते. तसेच त्यांच्या राज्यात अनेक मुसलमान होते. गुलचगने त्यांना त्रास देण्यास व त्यांना आपापले धर्मपालन करण्यास बंदी आणल्याने ते चंगीझला शरण गेले.\nचंगीझने आपला विश्वासू सरदार जेबे याला २०,००० सैनिकांच्या सैन्यानिशी कारा खितानवर स्वारी करण्यास पाठवले. जेबेने या लढाईत गुलचगचा पराभव करून त्याला ठार केले.\nआपल्या राज्याची सुबत्ता वाढावी यासाठी चंगीझला व्यापार वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज भासू लागली. मध्य आशियाचा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. तेथील राज्यकर्ते मुसलमान होते आणि त्य���ंनी कला, शिक्षण, संशोधन, कारागिरी व व्यापाराच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली होती. धातूंपासून भांडी घडवणे, धारदार शस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगांत ते मुरलेले होते. अशा राज्यांत व्यापार केल्याने आपल्याला, आपल्या राज्याला व सैन्याला फायदा आहे हे पाहून चंगीझने आपल्याकडील व्यापाऱ्यांचा एक चमू तुर्कस्तानचा शाह - ख्वारिझम घराण्याचा मुहम्मद दुसरा - याच्याकडे पाठवला. या चमूचे नेतृत्व एका हिंदू व्यापाऱ्याकडे होते. दुर्दैवाने वाटाघाटी फिस्कटल्या व ख्वारिझमने त्या सर्वांची कत्तल केली. या कारणाने संतप्त होऊन चंगीझने सूड उगवायचा ठरवले आणि आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला.\nमध्य आशियावर स्वारीसंपादन करा\nइ.स. १२१८ मध्ये चंगीझने मध्य आशियावर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याच्या सत्ताधाऱ्याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. सुमारे चार वर्षे हे युद्ध चालले. या काळात आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या शहरावर चंगीझच्या सैन्याने हल्ला करून ते बेचिराख केले, लुटालूट केली.\nशत्रूला जिवंत सोडले तर तो उलटून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने चंगीझ या शहरातील नागरिकांना शरण येण्याचे आवाहन करत असे. जे शरण येत त्यांना जीवदान मिळत असे, परंतु जे विरोध करत त्यांना, बायकामुले इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसकट मारले जाई.\nइराणमधील निशापूरच्या लढाईपूर्वी चंगीझने तेथील नागरिकांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता. तो ज्यांनी मानला नाही, त्यांची कत्तल करून चंगीझने या भागावर देखरेखीसाठी थोडे सैन्य ठेवले व पुढे कूच केले. चंगीझचे सैन्य परतून येणार नाही या विचाराने निशापूरच्या नागरिकांनी चंगीझच्या सैन्यावर हल्ला चढवला. यांत चंगीझचा जावई मारला गेला. या प्रकाराने संतापलेल्या चंगीझने आपल्या गरोदर मुलीला निशापूरवर हल्ला करून हवा तसा बदला घेण्याची मुभा दिली. असे सांगितले जाते की दु:खाच्या भरात चंगीझच्या मुलीने निशापूरमधील सर्व माणसे, प्राणी-पक्षी यांच्या हत्या करण्याचा आदेश दिला व तो मंगोल सैन्याने पाळला [ संदर्भ हवा ].\nख्वारिझमच्या पराभवानंतर चंगीझ���े सैन्य इराण, अफगाणिस्तानमधून मुल्तानपर्यंत पोहोचले. उत्तर भारतावर स्वारी करण्याचा चंगीझचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. खडतर प्रवास व हवामानाला कंटाळलेल्या सैन्याला त्याने परतण्याचा आदेश दिला. मध्य आशियावरील स्वारीच्या दरम्यान सुमारे १५,००,००० माणसांची चंगीझने कत्तल केली असे सांगितले जाते. या सर्व प्रदेशातून त्याने केलेली लुट सुमारे पाच वर्षे अव्याहत मंगोलियाला पाठवली जात होती [ संदर्भ हवा ].\nपूर्व युरोपावर स्वारीसंपादन करा\nख्वारिझम राजवटीच्या पराभवानंतर चंगीझने आपल्या सैन्याची विभागणी केली. अर्ध्याहून अधिक सैन्यासमवेत चंगीझने इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारताच्या दिशेने कूच केले, तर सुबदेई आणि जेबे या आपल्या विश्वासू सेनापतींच्या नेतृत्वाखाली काही सैन्य पूर्व युरोपाच्या दिशेने रवाना केले. या नव्या भागात कोणते लोक राहतात, कोणती राज्ये आहेत याचा या दोन सेनापतींना अजिबात गंध नव्हता.\nसर्वप्रथम त्यांनी जॉर्जिया हे लहान राज्य स्वारी करून अंकित करून घेतले. तेथून त्यांनी आपली नजर काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या तीरावर वसलेल्या किपचॅक प्रांताकडे वळवली. तेथील काही भटक्या टोळ्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले, तर ज्या टोळ्यांनी प्रतिकार केला त्यांचा त्यांनी नि:पात केला. किव्हचा राजपुत्र म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच याने मंगोल सैन्याला हुसकावून लावण्यासाठी आपल्या सैन्यानिशी त्यांचा पाठलाग केला. इ.स. १२२३ मध्ये चंगीझच्या मोजक्या २०,००० सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव करून त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणाऱ्या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंड व हंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली. अशाप्रकारे मंगोल साम्राज्य पूर्व युरोपातील स्लाव्हवांशिक प्रदेशांना जिंकून जवळपास मध्य युरोपाच्या सीमेपर्यंत भिडले.\nभारताच्या सीमेपर्यंत स्वारीसंपादन करा\nउर्वरित सैन्यासह अफगाणिस्तानाच्या दिशेने निघालेल्या चंगीझने वाटेत लागणारी सर्व शहरे जिंकली. असे सांगितले जाते की नव्या शहरावर हल्ला करण्यापूर्वी चंगीझचे हेर पुढे जाऊन चंगीझच्या हल्ल्याची कल्पना देत. त्याने इतरत्र केलेल्या स्वाऱ्यांचे व हल्ल्यांचे वर्णन करून घबराट निर्माण करत. त्यामुळे प्रत्यक्ष लढाई जिंकणे मंगोल सैन्याला फार सोपे जाई. वाटेत लागणारी बुखारा, समरकंद, हेरात, बामियान, गझनी, पेशावर अशी अनेक शहरे जिंकत व लुटत चंगीझ भारताच्या सीमेपाशी पोहोचल्यावर कडक उन्हाळा सहन न झाल्याने मोहीम अर्धवट टाकून चंगीझने मंगोलियाला परतण्याचा निर्णय घेतला.\nआपल्या कारकीर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मोल्दोव्हा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले.\nचंगीझ खानाच्या मृत्यूसमयीचे मंगोल साम्राज्य (१२२७)\nएका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रुपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसऱ्या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रुपक्षाच्या फुटीर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकाऱ्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा पत्नी व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्यूपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे.\nत्या काळातील बऱ्याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायका���ना पळवणे ही मंगोल टोळ्यांची पूर्वापार पद्धत होती. चंगीझने बायकांचे अपहरण हा अक्षम्य गुन्हा मानला जाईल असा नवा कायदा अंमलात आणला. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतति औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हेही गंभीर गुन्हे मानले जात.\nचंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते, तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. या दहा सैनिकांना त्यांची जातजमात विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावे लागत असे. अशा १० अरबानांचा म्हणजेच १०० जणांचा एक झगुन बनत असे. या शंभरजणांपैकी एकजण झगुनचा प्रमुख म्हणून नियुक्त केला जात असे. १० झगुनांचा म्हणजेच १००० योद्ध्यांचा एक मिंगन तयार होई. १० मिंगनांच्या म्हणजेच १०,००० योद्ध्यांच्या गटाला तुमेन संबोधले जाई. तुमेनच्या प्रमुखाची निवड स्वतः चंगीझ करत असे.\nकुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या प्रदेशावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणाऱ्या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणाऱ्या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसऱ्या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई.\nचंगीझच्या उदयापूर्वीपासूनच मंगोलियात ख्रिश्चन व बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. स्वतः चंगीझ पूर्वापार चालत आलेला मंगोल टोळ्यांचा धर्मच पाळत होता. इतर धर्मांबाबत त्याचा दृष्टीकोण सहिष्णू होता. आपल्या राज्यात त्याने सर्व धर्मांना अभय दिले. आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्याच्या घरातही त्याने असे विवाह घडवून आणले. असे केल्याने राज्यात एकोपा नांदतो आणि राज्यात एकी राहावी यासाठी धर्मांतराची अजिबात गरज नाही असा त्याचा विश्वास होता.\nवयोमानाने चंगीझला आपल्या प्रचंड राज्याची वाटणी करावी असे वाटू लागले. त्याला अनुक्रमे जोची, चुगतई खान, ओगदेई व तोलुई असे चार पुत्र होते. शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. जन्माधिष्ठित पदांवर चंगीझचा विश्वास नव्हता, त्याचबरोबर सतत एकमेकांशी भांडणाऱ्या जोची व चुगतई या दोन्ही मुलांवरही त्याचा विश्वास नसल्याने त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तिसरा मुलगा ओगदेईची निवड केली व इतर मुलांना राज्याच्या वाटण्या करून दिल्या.\nचंगीझ खान: व्यक्ती व स्वभावसंपादन करा\nमंगोलियाच्या गुप्त इतिहासातील नोंदींवरून चंगीझच्या स्वभावाचा फारसा उलगडा होत नाही. काही ठिकाणी कुटुंबियांशी झालेले संवाद व इतरांशी केलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाविषयी अंदाज बांधले जातात.\nप्रचंड लुटीनंतरही चंगीझने आपले जीवनमान फारसे बदलले नाही असे दिसून येते. त्याने आपल्या आयुष्यात 'गेर' या तंबूमध्ये राहणेच पसंत केले. पक्के महाल बांधून राहण्याचा किंवा पक्की शहरे उभारण्याचा त्याचा मनोदय दिसून येत नाही. आपल्या टोळ्या, सैनिक व इतर प्रजेत तो आलेली लुट वाटून देत असे. लुटालूट केल्यावर त्यातील भाग स्वतःकडे न ठेवता तो एकत्र करून नंतर प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे वाटून द्यावा असा कायदा त्याने केला होता. देवावर, दैवी संकेतांवर व भविष्यावर त्याचा विश्वास असल्याचे दिसून येते. बरेचसे मंगोल कायदे त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांवरून तयार केले.\nविश्वास व निष्ठासंपादन करा\nविश्वास व निष्ठेचे चंगीझ खानाला नेहमीच महत्त्व वाटत आले तरी आपल्याच कुटुंबियांवर त्याचा फारसा विश्वास नव्हता हे सावत्र भावाला ठार करण्यावरून किंवा पुढे आपल्या सल्लागार व भविष्यवेत्त्यावर विश्वासून आपल्या खासार या सख्ख्या भावालाच जेरबंद करण्याच्या घटनांवरून दिसून येते. उलटपक्षी सुबदेई, जेबेसारख्या आपल्या सेनाधिकाऱ्यांवर विश्वासून त्याने त्यांना मोठ्या मोहिमांवर जाण्याची व सर्व निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे दिसते.\nशत्रुपक्षातील फितुरांना चंगीझने कधीही संरक्षण दिले नाही आणि त्यांना फितुरीबद्दल शिक्षाच फर्मावली. याउलट शत्रुपक्षाच्या ज्या शूरवीरांनी त्याला सामिल होण्याची इच्छा दर्शवली त्यांना त्याने मानाने आपल्या सैन्यात स्थान दिले. चंगीझच्या सैन्यातील एकही सेनाधिकारी त्या���ा सोडून गेला नाही किंवा फितूर झाला नाही. जमुगाला जेरबंद केल्यावरही सर्वप्रथम आपल्या मैत्रीची आठवण ठेवून, सर्व विसरून एकत्र होण्याचा प्रस्ताव त्याने मांडला होता.\nस्त्रियांच्या अपहरणाला गुन्हा ठरवणे, सर्व संतति औरस मानणे, सर्व धर्मांना संरक्षण देणे, जातीजमातीतील तेढ कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, सैन्यात जमातींनुसार गट न करणे या सर्व कायद्यांवरून चंगीझचा दूरदर्शीपणा दिसून येतो. राज्यकारभार चालवताना एकाधिकारशाहीपेक्षा सेनाधिकारी, राज्याधिकारी व टोळीप्रमुख यांची सभा बोलावून एकत्रित निर्णय घेण्यावर त्याचा विश्वास होता. कोणत्याही मोठ्या हल्ल्यापूर्वी किंवा राज्यकारभारविषयक अडचणी सोडवण्यापूर्वी तो खुर्लिताई नावाची सभा बोलावत असे. राज्यकारभार चालवण्यासाठी त्याच्या दरबारात सुमारे ९५ अधिकारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते.\nमंगोल टेकडीवर बनवलेले चंगीझचे चित्र\nइ.स. १२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. मंगोलियन रिवाजाप्रमाणे कोणतेही स्मारक न उभारता चंगीझचे अगदी साधेपणाने दफन करण्यात आले व इतिहासातील एका महत्त्वाची व्यक्ती मंगोलियाच्या विस्तीर्ण पठारावर नाहीशी झाली. चंगीझच्या दफनाबद्दल अनेक आख्यायिका आढळून आल्या तरी त्यात फार तथ्य असावे असे इतिहासकारांना वाटत नाही.\nचंगीझने उभे केलेले विस्तृत साम्राज्य त्याच्या चारही मुलांना मृत्युपश्चात सांभाळता आले नाही. चंगीझची चारही मुले कमीअधिक प्रमाणात मदिरा व ऐशारामाच्या आहारी गेलेली होती. चंगीझनंतर १४ वर्षांत त्याच्या चारही मुलांचा मृत्यू ओढवला. ओगदेईच्या मृत्यूनंतर पुढील काही वर्षे राजकीय अस्थैर्याची गेली. यानंतर त्याच्या घराण्यातील काही कर्तृत्ववान स्त्रियांनीही राजकारणाची धुरा सांभाळली. शेवटी राज्यकारभार तोलुईच्या घराण्याकडे येऊन चंगीझचे नातु हुलागु खान आणि कुब्लाई खानाच्या राज्यग्रहणानंतर पुन्हा स्थैर्य प्रस्थापित झाले.\nभारत आणि चंगीझ खानसंपादन करा\nभारतातील मुघल हे चंगीझ खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. बाबरच्या मातृवंशाचा संबंध ��ंगीझ खानपर्यंत पोहचतो, असे आजच्या अनेक अधिकृत साधनांत सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] तर पितृवंशातील चौदाव्या शतकातील 'तैमूर लंग' हा तुर्क-मंगोल जमातीतील एक सैन्याधिकारी होता. पुढे सत्ता हाती आल्यावर त्याने चुगतईच्या वंशजांपैकी एकीशी लग्न केल्याने तो स्वतःला 'खान घराण्याचा जावई' म्हणवून घेई[ संदर्भ हवा ]. चंगीझ खानाच्या घराण्याशी संबंध जोडल्याचा उपयोग त्याला स्वाऱ्या व राज्यविस्ताराच्या दरम्यान स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी झाला. त्याने स्वतः 'खान' ही पदवी चालवली नाही, त्याऐवजी आपल्या नावापुढे त्याने 'आमीर' ही पदवी लावली.\nगेंगीज खान ॲंड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड\nद मंगोल कॉन्क्वेस्ट्स - बाय द एडिटर्स ऑफ टाइम-लाइन बुक्स\nचंगीझ आणि त्याचे वंशज\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी २, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nचंगीझ खान इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)\nLast edited on २५ एप्रिल २०२०, at ०८:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२० रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/34987", "date_download": "2020-10-01T02:25:36Z", "digest": "sha1:XS2V4SA53G7RMNCT4PSVFL6AAIW6IFFB", "length": 5786, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऐवज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /महागुरु यांचे रंगीबेरंगी पान /ऐवज\nमाझे आजोबा हे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक, स्वामी रामानंद तीर्थांचे स्वीय सहाय्यक.\nत्यांच्या आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने तुम्हाला ह्या पुस्तकाची ओळख..\nमहागुरु यांचे रंगीबेरंगी पान\nगुरु वाचायले नक्की आवडेल.\nगुरु वाचायले नक्की आवडेल.\nऔरंगाबादला गेल्यावर पुस्तक मिळवून वाचणार.\nनकी वाचणार. इथे दुकानांमधून\nनकी वाचणार. इथे दुकानांमधून पुस्तक उपलब्ध आहे का ते पाहते.\nनक्कीच वाचायला आवडेल महागुरू\nनक्कीच वाचायला आवडेल महागुरू शैलजा, येथे कळव मिळते का.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2012/01/", "date_download": "2020-10-01T01:34:23Z", "digest": "sha1:ZL25RYLTQEMD7RQ3XLUURVFWLNWMGXXF", "length": 19690, "nlines": 143, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "January 2012 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ October 1, 2020 ] श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ September 30, 2020 ] प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\tअर्थ-वाणिज्य\nमाझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते\n“बोरोचा गणेश” – देश – जावा\nहजारो वर्षापूर्वी परदेशात सुद्धा खाणीच्या उत्खननात, मुझियममध्ये आणि अन्य बर्‍याच ठिकाणी श्री.गणपतींच्या मूर्ती, शिलालेख, कोरीवकाम याच्यातून बरीच माहिती उपलब्ध झाल्याने आपल्या ज्ञानात भर पडत गेली. परदेशीय मंडळी जवळ आली त्यांची भाषा, संस्कृती समजायला लागली आणि गैरसमज दूर होण्यास मदत झाली. देशादेशांतील संबंध घट्ट व दृढ होत गेले. अश्याच एका परदेशातील गणपतीची माहिती आपण पाहणार आहोत त्या देशाचे नाव आहे. जावा.\nमुलीचा जन्म आणि कविता\nकाल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे:\nसोशीकतेलाही पद्म पुरस्कार हवा \nसरकारच्या संवेदनाहिन निर्ढावलेपणाचा वारंवार अनुभव घेऊनदेखील या ज्ञात-अज्ञात समाजसेवकांचा लढा सुरूच राहतो, कधीतरी पहाट होईल या आशेवर ते अंधाराची पायवाट तुडवित राहतात. त्यांच्या या सोशिकतेला, या संयमाला आणि या निष्काम कर्मभावनेला सलाम ठोकावाच लागेल. कदाचित पद्म पुरस्काराच्या परिघात त्यांचा हा निष्काम कर्मयोग येत नसेल, येणारच नाही कारण त्यासाठी प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्याचे एकप्रकारचे कसब लागते, ते त्यांच्यात नसते आणि म्हणूनच पद्म पुरस्काराच्या भल्या मोठ्या यादीत त्यांना स्थान मिळत नसेल; मात्र त्यांच्या या सोशीकतेची सरकारने कधीतरी दखल घ्यावी, एखादा पद्म पुरस्कार त्यांच्या सोशीकतेलाही द्यावा\nमाझी तत्वसरणी ःः विज्ञानीय दृष्टीकोनातून श्रीविष्णूचे दशावतार\nश्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान \n१९०६ साली व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्याच्या आशिर्वादाने मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीग ही पुर्वीपासून ब्रिटीशांशी एकनिष्ठ होती. लीगच्या स्थापनेमागे महत्वाचे कारण हिंदु-मुस्लिम ह्यांत दरी वाढवीणे. म्ह्णुन इंग्रजांची मुस्लिमांचे लाड पुरवणे व त्यांना अधिक प्रतिनीधीत्व देऊन त्यांचे राजकिय महत्व वाढवीणे व मुस्लिम बहुसंख्य प्रांत निर्माण करणे, अशी धोरणे हाती घेतली. त्या काळात आबालवृद्धांना मतदान करण्याची अनुमती नव्हती.प्राप्तीकर भरणारा, पदवीधर किंवा घर-जमीन असणाराच मतदान करु शकत असे.\nमांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न\nमांजरीच्या गळ्��ात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर ‘लोकपाल’ असे शब्द कोरलेले होते. एक अयशस्वी प्रयत्न\nविज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.\nऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.\nपाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.\nहे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.\nपाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.\n“मुस्लिम मागासवर्गाला आरक्षण”…निवडणुकांच्या तोंडावर घोषित आरक्षणाला सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत म्हटलं तर वावगे ठरेल का…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इ��र मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही. आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का . आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का .केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणातून नेमका कोणत्या गोष्टीचा मागासलेपणा एका समान पातळीवर शासन आणू पाहतेय.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १३\nप्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती\nद अदर साईड ऑफ सोल – २\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – १२\nओळख नर्मदेची – भाग तीन\nद अदर साईड ऑफ सोल – १\nश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/paradise-bird-vs-bat/comparison-66-61-0", "date_download": "2020-10-01T02:00:23Z", "digest": "sha1:ZEWCRLELVXE53BUGKL7YEXHYLKJGH65G", "length": 9522, "nlines": 313, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "नंदनवन पक्षी वि फलंदाज", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nनंदनवन पक्षी वि फलंदाज\nडोळे आणि इतर इंद्रिये\n2 पिसे आणि तुरा\n3 डोळे आणि इतर इंद्रिये\nवन, गवताळ, गवताळ प्रदेश, उष्णदेशीय, उष्णदेशीय गवताळ प्रदेश\nवन, गवताळ, गवताळ प्रदेश, उष्णदेशीय, उष्णदेशीय गवताळ प्रदेश\nगवत झाडपाला यांवर जगणारा\nगवत झाडपाला यांवर जगणारा\nनंदनवन प्रजाती काही पक्षी शेड snakeskin त्यांच्या घरटी शीर्ष.\nव्हँपायर लागावी अशी इच्छा आहे तरुण अनाथ अवलंब. . ते एक ��ॅट च्या पाचक प्रणाली पार केली नाही तोपर्यंत काही बिया अंकुर नाही.\n5 पंख आणि शेपूट\n6 चोच आणि नखे\nकाळ्या रंगवर पांढरा डाग\nकाळ्या रंगवर पांढरा डाग\n7.2.2 कौन इनक्युबेशन करत\n67 (चिली रोहित बद..)\nसर्व पक्षी ची तुलना\nनंदनवन पक्षी वि सुवर्ण गरुड\nनंदनवन पक्षी वि फ्लेमिंगो\nनंदनवन पक्षी वि लाभ गरुड\nउडू न शकणारा एक मोठ...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nदुष्ट आपमतलबी स्त्री गरुड\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nफलंदाज वि उडू न शकणारा एक म...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2020-10-01T01:27:27Z", "digest": "sha1:ION3RFYRFWF4SEGR6O37AVXBX6LGGCQQ", "length": 5365, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDisney Layoff 'लॉकडाउन'चे चटके ; जगप्रसिद्ध डिस्ने थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nबापूंच्या सेवाग्रामला ४० लाखांचा फटका\nधोका वाढूनही हौस फिटेना\nनाशिकमध्ये ग्रेप पार्क रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेत\nरायगड किल्ला राज्याच्या ताब्यात घ्या; छगन भुजबळ यांची सूचना\nनिसर्गाचा हा अद्भुत नजराणा\nकरोनामुुळं पर्यटकांची वर्दळ कमी\n​पर्यटन थांबल्याने व्यावसायिकांचे नुकसान\nसुरक्षित पर्यटनाला मिळणार चालना\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\n'गिर्यारोहण साहसी पर्यटन नव्हे, साहसी क्रीडाप्रकार'\n‘चंदेरी'च्या वाटेवरील ‘चकवा' दूर\nकृषी पर्यटन धोरणाला सरकारचा हिरवा कंदील\nKiran Lahamate: राष्ट्रवादीच्या आमदाराने पोटात लाथ मारली; गुन्हा दाखल\nपायाभूत सुविधा अभावी मराठवाड्याचे पर्यटन मृत्युशय्येवर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=103%3A2009-08-05-07-14-08&id=250491%3A2012-09-16-10-12-25&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=15", "date_download": "2020-10-01T02:11:53Z", "digest": "sha1:WXRLNNBDLSKK4ZCFMBY7WQGA7MI74PAX", "length": 5243, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रोबोटिक्सची तोंडओळख", "raw_content": "\nलहान मुलांना हालचाल करणाऱ्या खेळण्यांची खूप ओढ असते. खेळण्यांची हालचाल होत असेल, खेळणे चालू-बोलू शकत असेल तर लहान मुलांना त्याचे विलक्षण कुतूहल वाटत असते. या साऱ्यामागे असते रोबोटिक्स तंत्र. लहान मुलांना रोबोटबद्दल वाटणारे औत्सुक्य शमण्याच्या दृष्टीने या विषयातील गेली १५ वष्रे डिझायिनग,मायक्रोकंट्रोलर बेस ऑटोमेशन या विषयाच्या जाणकार असलेल्या अर्चना क्षेमकल्याणी या कार्यशाळेचे आयोजन करतात. लहान मुलांना यंत्रमानवाबद्दल वाटणाऱ्या शंकांचे निरसन या कार्यशाळेत केले जाते. यंत्रमानव कसा हालचाल करतो, तो आज्ञा कशा पाळतो, तो बनविण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते या सगळ्यांची माहिती या कार्यशाळेतून देण्याचा प्रयत्न त्या करतात.\nया कार्यशाळेत असे रोबोट्स् गटागटाने तयार करण्याची संधी मुलांना मिळते. रोबोटस् ज्या साधनांनी बनवले जाते, याची सविस्तर माहिती दिली जाते. रोबोटिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला विज्ञान, तंत्र, अभियांत्रिकी, गणिती शास्त्र या सर्वाची माहिती असणे आवश्यक ठरते. या कार्यशाळेत रोबोटिक्सचे सैद्धान्तिक शिक्षण देण्यासोबत प्रात्यक्षिकांद्वारे शिकण्याची संधीही प्राप्त होते.\nरोबोटिक्सच्या या कार्यशाळांमध्ये प्रसिद्ध रोबोटस्चा वापर केला जातो. त्यात लहान विद्यार्थी स्वत: प्रोग्रॅमिंग करून मजेदार रोबोट्स् बनवतात. त्यात ग्राफिकल प्रोग्रामद्वारे कंट्रोल सिस्टीमही तयार करतात. रोबोट तयार करण्यासाठी गियर्स, पुलीज्, व्हील्स्, यूएसबी आणि गरजेच्या मोटर्सद्वारे रोबोट तयार करण्यात विद्यार्थ्यांना रस निर्माण होतो व ते स्वत:च्या बुद्धीने हवे तसे प्रोग्रामिंग या रोबोटमध्ये करू शकतात. रोबोटिक्समध्ये गणिती शास्त्रातील भागाकार, गुणाकार, बेरजा वा वजाबाकी ही अंतर्भूत असावी लागते.\nरोबोटिक्सची ही कार्यशाळा ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी तसेच शाळांच्या सुट्टय़ांमध्ये आयोजित केली जाते. या कार्यशाळेमुळे विज्ञान आणि गणितात गती असलेल्या विद्यार्थ्यांची अधिक प्रगती व्हावी आणि विज्ञान आणि गणित आवडत नसलेल्या विद्यार्थ्यांला याची गोडी लागावी, हाही उद्देश सफल होतो. कार्यशाळेसंदर्भातील अधिक माहितीसाठी ९९६९३७९१९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nandurbar/eid-e-milad-martyr-martyrdom/", "date_download": "2020-10-01T02:24:14Z", "digest": "sha1:WRRUXWM6OXFVD6DNNUD55ISBJRHGRVV6", "length": 27995, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ईद-ए-मिलादनिमित्त शहाद्यात मिरवणूक - Marathi News | Eid-e-Milad martyr martyrdom | Latest nandurbar News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १ ऑक्टोबर २०२०\nमाल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड\nनियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही\nकृषी विधेयकाला एकीकडे स्थगिती तर दुसरीकडे समिती\nरेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार\n‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या कडेला विकते चिकन\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमी काही संत नाही, मलाही राग येतो... नेपोटिजमच्या वादावर बोलले सचिन पिळगावकर\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nआजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nलक्षणं नसतानाही लाळेद्वारे 'अशी' करता येईल कोरोना चाचणी; तज्ज्ञांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत\nCoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण\nथंडीमुळे उद्भवणारा फ्लू की कोरोनाचं संक्रमण 'असं' ओळखा; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nपुरूषांमध्ये 'या' हार्मोन्सचं संतुलन बिघडण्याचं कारण ठरतो कोरोना; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या दुकानांना आग लागली. विझविण्याचे काम सुरु.\nमध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nचेंबूर रेल्वे स्थानकाजवळच्या दुकानांना आग लागली. विझविण्याचे काम सुरु.\nमध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.\nजगभरात आतापर्यंत 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण.\nमुंबई - राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nRR vs KKR Latest News : KKRचा सामना पाहण्यासाठी शाहरुखची 'किंग खान' स्टाईल एन्ट्री, Video\nराज्यात आज १९ हजार १६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - राज्यात १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण झाले बरे, सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू\n दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी\nआज राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६ वर\nमुंबई - राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद\nRR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video\nमणिपूरमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10,983 वर, 67 जणांचा मृत्यू\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nमुंबई - मेट्रो कारशेडविरोधात 'आरे बचाव' आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचा निर्णय\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद पैगं��र यांचा जन्मदिन ईद-ए- मिलाद म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील विविध ...\nशहादा : मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए- मिलाद म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील विविध मशिदीच्यावतीने रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुकडेल भागात असलेल्या जामा मशिदीपासून रॅली व झाकी शांततेत काढली.\nमोहम्मद पैगंबरसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील शाही मशीद कुकडेल, जामा मशीद, रजा गरीब मशीद, नुर ए ईलाही मशीद, गरीब नवाज मशीद, मेमन मदिना मशिद आदी मशीदींजवळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुकडेल भागातील जामा मशीदपासून रॅलीला सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून काढण्यात आली.\nया रॅलीमध्ये मशिदींचादेखावा सादर करण्यात आला. रॅलीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी सहभागी होऊन मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जयजयकार केला. त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाईट वृत्तीचा नाश करावा, स्वच्छता मोहीम राबवावी मुलींचे संगोपन करावे, शहर व देशामध्ये शांतता रहावी तसेच मोहम्मद पैगंबर साहेब यांचे विचार लोकांर्पयत पोहोचणे हा या रॅलीचा उद्देश होता.\nया वेळी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. शाही मशीदीचे मौलाना रजा मोकाना नोमान सैयद, कमराली ट्रस्टचे इकबाल हाजी रहिमउद्दीन, जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, वसीम तेली, रियाज कुरेशी, इरफान पठाण, निहाल अन्सारी, प्रा.एल.एस. सैयद, नासीर बेलदार, सरफराज तेली, नगरसेवक डॉ. अझर पठाण, रमाशंकर माळी, साजिद खाटीक, सय्यद कमरअली, रफिक गॅरेजवाले आदी उपस्थित होते.\nअनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, शहादा पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, म्हसावदचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, शहादा शहरातील पोलीस अधिकारी, सारंगखेडा-म्हसावद तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.\nथंडपेय व फळांचे वाटप\nशहादा शहरातील वल्र्ड मेमन ऑर्गनायझर व मेमन युथ विंग सर्कल शहादा यांच्यावतीने जनता चौकात रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी थंडपेय व फळांचे जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटी���, नगरसेवक संदीप पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी सिटी फेडरेशनचे अध्यक्ष अहमद इक्बाल ईसानी, युथ विंगचे अध्यक्ष फयाज मकसूद इसानी, साहील हासमानी, आर्वेश धनानी, राजू मेमन, वसीम जकरिया, अनिस इसानी, फारूक मेमन, हरून आसमानी, रऊफ इसानी, आरिफ हसमानी, रियाज शेखानी, आसिफ इसानी, इमरान मेमन, इम्रान इसानी व कार्यकत्र्यानी थंडपेय, आईसक्रीम, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.\nधावलघाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू\nबेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला\nवून देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये घरफोडी करणारा जेरबंद एलसीबीची कारवाई\nसीटी स्कॅन सेंटरवर नियंत्रणासाठी समिती\nबेशिस्ती दाखवाल तर लगेच होईल दंड\n’ सोशल मिडियातील कपल चॅलेंजचा होऊ शकतो दुरूपयोग\nभूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का\nआपले कर्म काय देते\nआपले शरीर क्षेत्र आणि शेत आहे\nआपले अवयव चमत्कार आहेत\nHathras Gangrape UP सरकार महिलांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत\nअनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू\nपुण्यात व्हायरल होतोय हा पीपीई किटवाला रिक्षाचालक\nकॉंग्रेसने देशाची माफी मागावी Congress should apologize the country\nअयोध्या प्रकरणातील साक्षीदारासोबत बातचीत | Dinkar Raikar | Ground Zero EP 47 | Atul Kulkarni\n; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\n 'या' चहाच्या टपरीवर १००० रुपयांना मिळतो १ कप चहा; वाचा खासियत\n देशात कोरोनाचा वेग मंदावतोय; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा\nBabri Masjid Verdict: बाबरी मशीद निकालावरून पाकिस्तानची भारताच्या लोकशाहीवर जहरी टीका\nमग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल\nया देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड\nउर्वशी रौतेलाने केलं फक्त शर्टमध्ये फोटोशूट, यूजर्स म्हणाले- 'कपडे कहां गए दीदी के'\nIPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...\nदीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क\nमाल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड\nनियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही\nउद्योग व्यवसायात आशेचे गीत...\nIPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी\nAdhik Maas 2020: अधिक मासात विवाहित मुली भरतात, आईची ओटी\nNCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स\nसुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, पार्थ पवारांचं मराठा नेत्यांना आवाहन\nराज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं\nरोहित पवार यांचा भाजपला धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sudhakar-shinde-10960", "date_download": "2020-10-01T02:20:44Z", "digest": "sha1:22EEWS3YYJMAHG4OXDVEJHZI7YWGBQ6W", "length": 15460, "nlines": 173, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sudhakar shinde | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुधाकर शिंदेंना पनवेलकरांचा पाठिंबा\nसुधाकर शिंदेंना पनवेलकरांचा पाठिंबा\nसंदीप खांडगे-पाटील ः सरकारनामा ब्युरो\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nनवी मुंबई, ता. ः पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असून या निवडणुकीत प्रचारादरम्यान पनवेल महापालिकेचे प्रथम आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या तडकाफडकी बदलीचा मुद्दा महत्त्वाचा भाग बनण्याची शक्‍यता आहे. दोन टक्के राजकीय घटकांचा अपवाद वगळता उर्वरित 98 टक्के पनवेलकर आजही आयुक्तपदी सुधाकर शिंदेंच्या पुनरागमनची प्रतीक्षा करत आहेत.\nनवी मुंबई, ता. ः पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असून या निवडणुकीत प्रचारादरम्यान पनवेल महापालिकेचे प्रथम आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या तडकाफडकी बदलीचा मुद्दा महत्त्वाचा भाग बनण्याची शक्‍यता आहे. दोन टक्के राजकीय घटकांचा अपवाद वगळता उर्वरित 98 टक्के पनवेलकर आजही आयुक्तपदी सुधाकर शिंदेंच्या पुनरागमनची प्रतीक्षा करत आहेत.\nपनवेल महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी 14 मार्च 2017 रोजी आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली क��ण्यात आली. या बदलीमागे प्रशासकीय कारण पुढे करण्यात येत असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळेच शिंदे यांची तडकाफडकी बदली झाल्याचे पनवेलकरांमध्ये बोलले जात आहे. पनवेल महापालिका मतदारयादीत सुधाकर शिंदे यांचे कोठेही नाव नव्हते, शिंदे यांचे कोणतेही नातेवाईक महापालिका निवडणूक लढविणार नव्हते, केवळ मंत्र्यांचा भाऊ या एकमेव निकषावर ही बदली झाल्याचा संताप पनवेलकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nमंत्र्यांचा भाऊ हे प्रशासकीय कारण पुढे करत दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बदली झाली असली तरी पनवेल मनपा कार्यक्षेत्रातील हटविण्यात आलेली अतिक्रमणे व शहरातील 4500 हजार अधिकृत झोपडपट्ट्यांचे शिंदेच्या माध्यमातून होत असलेले पुनर्वसन हेच शिंदेंच्या बदलीमागील मुख्य कारण असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nआयुक्तपदी आल्यावर शिंदेंनी पनवेल मनपा कार्यक्षेत्रात स्वच्छतेचा नारा देत बकालपणा हटविण्यास व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून चौक तसेच रस्ते मुक्त करण्यास सुरूवात केली. शहरामध्ये असलेल्या 450 कोटी रुपये किमतीच्या भूखंडावर झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होते. या झोपड्या हटवून भूखंड रिकामा करण्यास शिंदेंचे योगदान मोठे होते. पनवेल शहरामध्ये 16 ठिकाणी असलेल्या 4500 अधिकृत झोपड्यांच्या पुनर्वसनाला शिंदेंच्या कालावधीत गती मिळाली होती. या झोपड्यांचे त्यांच्या मूळ ठिकाणाहून पाच किलोमीटरच्या परिघात पुनर्वसन राष्ट्रीय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार होते व अवघ्या 1 लाख रुपयांमध्ये झोपडपट्टीधारकांना पक्के घर मिळणार होते. अनधिकृत झोपड्या हटल्याने व अधिकृत झोपड्या पक्‍क्‍या इमारतीत परावर्तित झाल्यावर पनवेल शहराचा बकालपणा व गुन्हेगारी संपुष्टात येणार असला तरी अनेक प्रस्थापित राजकारण्यांची दुकानदारी बंद होणार असल्याने निवडणुकीचे निमित्त व मंत्र्यांचा भाऊ हे कारण पुढे करत शिंदे यांची राजकीय दबावामुळे बदली झाली. शिंदे यांच्या बदलीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोडणाऱ्या पनवेलकरांमध्ये प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nपनवेल महापालिकेच्या आयुक्तपदावरून 14 मार्च रोजी सुधाकर शिंदेची तडकाफडकी बदली होताच अवघ्या 72 तासातच प���वेलकरांनी एकत्र येत पनवेल संघर्ष समितीची स्थापना करत आयुक्तपदी शिंदे यांना आणण्याच्या हालचाली सुरू करत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. या संघर्ष समितीत सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू, विजय कोळे, अतुल चव्हाण, पराग बालदे, ऍड. संतोष साटम, माधुरी गोसावी यांच्यासह अनेक युवक या दाखल झाले आहेत. पनवेल मनपाच्या आयुक्तपदी सुधाकर शिंदेंना पुन्हा आणण्यासाठी पनवेलमधील शिवाजी चौक, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे या चार ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. 8 हजाराहून अधिक पनवेलकरांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी बदलीविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.\nसंघर्ष समितीने समाजसेवक अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट करत निवेदन दिले. धनंजय मुंडे यांनी 28 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देवून या सुधाकर शिंदेंच्या नियमबाह्य बदलीप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.\nपनवेल मनपा कार्यक्षेत्रात 78 प्रभाग मोडत असून यामध्ये 40 प्रभाग शहरी व 38 प्रभाग ग्रामीण भागात मोडत आहेत. दोन्ही भागातील रहिवासी शिंदेंच आयुक्तपदी असावेत या मागणीवर ठाम आहेत. महापालिका निवडणुकीत विविध मुद्यावर प्रचार रंगणार असला तरी विरोधकांकडून सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी झालेली बदली हा मुख्य मुद्दा म्हणून सत्ताधाऱ्यांना व प्रस्थापितांना अडचणीत आणण्यासाठी वापरला जाण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सुधाकर शिंदे यांना परत पनवेलच्या आयुक्तपदी आणण्याचे आश्‍वासन न दिल्यास संघर्ष समितीकडून सुरूवातीला मुंडण आंदोलन व त्यानंतर आत्मदहन आंदोलनाचा मार्ग अवलंबिला जाणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपनवेल महानगरपालिका निवडणूक राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600402130531.89/wet/CC-MAIN-20200930235415-20201001025415-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}