diff --git "a/data_multi/mr/2019-18_mr_all_0006.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0006.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-18_mr_all_0006.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,937 @@ +{"url": "https://jaihindbks.com/2019/03/02/%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T16:35:12Z", "digest": "sha1:KG7C6QCLWUPE4NIST62VNS2SVDEADUUM", "length": 68832, "nlines": 282, "source_domain": "jaihindbks.com", "title": "तक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nसंघटनेतर्फे मागील १० वर्षांत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढताना कित्येक विजय मिळविले. ज्यामध्ये देशाच्या सर्वात प्रतिष्ठित विधी महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आणि दंड ई. कारवाई तसेच हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून घेतलेल्या बेकायदा रक्कमेचा शुल्क परतावा, पेपर तपासणीच्या गैरकारभार प्रकरणांत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे, बेकायदा शुल्कवसुलीसाठी निष्पाप बालकांना त्रास देणाऱ्या प्राचार्यांची हकालपट्टी, पालकांकडून बेकायदा पद्धतीने वसूल केलेले शुल्क त्यांना परत मिळवून देणे असे अनेक चांगले अनुभव कोणत्याही राजकीय संघटनेच्या पाठींब्याशिवाय अथवा आर्थिक मदतीशिवाय संघटनेतर्फे प्राप्त केले आहेत. काही इतर मोठ्या प्रकरणांत अद्यापही संघटनेतर्फे कित्येक वर्षांपासून निर्णायक लढा चालूच आहे.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध अशी निर्णायक लढाई लढत असताना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देशातील श्रीमंत आणि गरीब यांची भयानक दरी आणि त्यामुळे गरिबांना अथवा अगदी सामान्य व्यक्तींना न्यायालयीन लढाईचे खर्च आवाक्याबाहेर झाले आहे. कित्येक प्रकरणांत अन्यायग्रस्त व्यक्तींकडे वकिलांची फी तर सोडा, वकील बांधवांनी फी न घेण्याचे ठरवले तरीही कोर्टात कागदपत्रे जमा करण्याचीही आर्थिक क्षमता नसल्याचे भयानक चित्र समोर आले. अशा वेळी अन्याय सहन करणे अथवा केवळ अधिकारींकडे खेपा मारत बसणे वा सोशल मिडीयावर रोष व्यक्त करत बसणे या पलीकडे असे लोक विशेष काही करत नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली. अशा सामान्य गोरगरीब जनतेची संख्याही मोठी असल्याने प्रत्येकास मोफत अथवा अत्यंत कमी शुल्क आकारून प्रत्येक वेळी मदत केल्याने मला स्वतःस वैयक्तिक पातळीवर मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली. परिणामी सर्व सामान्य जनतेसाठी विविध कोर्ट अथवा आयोग यांचेकडे तक्रार अथवा केस वकिलाशिवाय कशी दाखल करावी याचे नमुना ड्राफ्टसहित लेख लिहिण्याची बाब माझ्या विचाराधीन होती ती आज जाहीर करीत आहे.\nहा लेख जाहीर करीत असताना एक बाब आताच स्पष्ट करीत आहे की सामान्य व्यक्तीने बनविलेला ड्राफ्ट आणि कायदेतज्ञाने बनविलेल्या ड्राफ्ट यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. उलट सामान्य जनतेने नेहमी वकील नेमूनच न्यायालयीन लढाई लढावी. मात्र वर नमूद केलेप्रमाणे ज्यांचेकडे आर्थिक क्षमता नाही तसेच मी असेही व्यक्ती पहिले आहेत की ज्यांचेकडे वकिलीची सनद नसली तरीही त्यांचा कायद्याचा अभ्यास व त्याची चांगली जाण आहे. असे लोक केवळ मार्गदर्शन नसल्याने विविध कोर्ट अथवा आयोग येथे याचिका दाखल करण्यास आत्मविश्वासाअभावी याचिका दाखल करीत नाहीत. परिणामी काही अपरिहार्य कारणास्तव वकील न करता आल्याने अन्यायाविरोधात लढा सोडून देऊ नये या उद्देशाने हा लेख सामान्य व्यक्तींसाठी जाहीर करीत आहे. वाचकांनी सदर लेख व्यवस्थित वाचला, कायद्याचे थोडे वाचन केले व त्यांची बाजू सत्याची असेल तर नक्कीच समोर कितीही मोठी शक्ती असली तरी ते विजय मिळवतील अशी मला आशा आहे.\nइतकेच नाही तर विविध आयोग व न्यायालय या सर्वांसाठी सामान्य जनतेसाठी एकच नमुना ड्राफ्ट तयार करणे अवघड काम होते परंतु खाली दिलेल्या ड्राफ्टनुसार याचिका दाखल केल्यास बहुतांश न्यायालय व आयोग ते दाखल करून घेतील असे माझे प्रामाणिक मत आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयात दुर्दैवाने इंग्रजीतून कामकाज चालत असल्याने व भारतीय भाषांना असलेले कमी प्राधान्य यामुळे त्यासाठी इंग्रजीतूनही मी असाच लेख लिहिला असून त्याची मदत घ्यावी, सदर लेखाची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nवैयक्तिकरित्या वकीलाशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन-\nया विषयासाठी मी हेतुपरस्पर सध्या ज्वलंत असलेला खाजगी शाळांकडून बेकायदा शुल्कवसुलीबाबत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांना कशी तक्रार करावी याचा नमुना देत आहे. तरी विविध ���योग अथवा जिल्हा न्यायालय यांचेकडे तक्रार देताना खालीलप्रमाणे तक्रारीची मांडणी करावी-\nब) घटनेचा कालक्रमनुसार तपशील\nतक्रार/याचिकेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण होईल-\n१.तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते\nवर दिलेल्या याचिकाक्रमाचे केवळ निरीक्षण केल्यास कित्येक वाचकांच्या प्रथमदर्शनीच हे लक्षात आले असेल की दिलेल्या पद्धतीने केवळ मांडणी केल्यास ते या आधी करत असलेले अनेक चुका आपोआप होणार नाहीत. आता वर दिलेले प्रत्येक स्तराचे स्पष्टीकरण आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.\nअनुक्रमणिका हे प्रत्येक तक्रारीच्या सुरुवातीस असावयास हवे. त्यामध्ये मुख्य तक्रार किती व कोणत्या पृष्ठावर आहे, त्यास जोडलेले प्रपत्र, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र यांच्याबाबत सविस्तर माहिती आयोग अथवा न्यायालयाच्या संबंधित अध्यक्ष अथवा न्यायाधीशांस प्राप्त होत असते. आता एका प्रकरणांत आपण तयार केलेले नमुना अनुक्रमणिका पाहूयात-\nमा.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेसमोर\nतक्रार क्रमांक- —-/ २०१९\nकखग, प्राचार्या, डबक शाळा\nअ.क्रमांक तपशील पृष्ठ क्रमांक\n१ घटनेचा कालक्रमनुसार तपशील १-३\n२ मुख्य तक्रार ४-१०\n३ प्रपत्र १ – शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील नियम २०१६ च्या तरतुदींचा भंग करून शाळेच्या सर्व पालकांकडून मागितलेली सक्तीची फी नोटीसची दि.१२.०३.२०१८ रोजीची प्रत. ११\nमी शाळा प्रशासनास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ प्रमाणे शाळेने शुल्क प्रस्ताव मांडावा व कायद्याने मान्य असलेले शुल्क मागावे असे\nदि.१८.०३.२०१८ रोजीच्या पत्राची प्रत. १२-१४\nशाळा प्रशासनाने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता मला माझ्या पाल्याची फी भरण्यास पाठविलेली लेखी सक्तीची नोटीस तसेच शुल्क न भरल्यास माझ्या पाल्याला शाळेतून कायमचे काढून टाकण्याची दिलेली धमकी नोटीसची दि.२५.०३.२०१८ रोजीची प्रत. १५-१७\nमाझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे वर्गशिक्षिकेने केलेल्या अपमानजनक कृत्याविरोधात मी शाळा प्रशासनास केलेली दि.०२.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत. १८ -२२\nमाझ्या अल्पवयीन प��ल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी शाळा प्रशासनकडून देण्यात आलेल्या अपमानजनक वागणुकी विरोधात मी ‘गडफ’ पोलीस ठाणेस केलेली दि.०३.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत. २३-२४\nमाझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०३.२०१८ रोजी शाळा प्रशासनकडून देण्यात आलेल्या अपमानजनक वागणुकी विरोधात मी शिक्षण उप संचालक तसेच इतर अधिकारींना केलेल्या तक्रारीची दि.०३.०४.२०१८ रोजी केलेल्या तक्रारीची प्रत. २५-२८\nशिक्षण उप संचालक कार्यालयाने शाळा प्रशासनद्वारा आकारलेली फी ही नियमबाह्य असल्याचा तसेच माझ्या पाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविणे आणि त्याची हजेरी घेणेबाबत निर्देश दिल्याचे दि.०२.०५.२०१८ रोजीचे अहवाल प्रत. २९-३१\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ तसेच त्या अंतर्गत सन २०१६ सालीच्या नियमावलीची प्रत. ३१-६४\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची प्रत. ६५-८८\nआपल्या लक्षात आले असेल की केवळ अनुक्रमणिका पहिले तर आपल्याला याचिकेबाबत संपूर्ण कल्पना केवळ काही क्षणांतच येईल. अशी मांडणी केल्यास संबंधित न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष यांना काही क्षणांत याचिकेची कल्पना हे पहिले पृष्ठ वाचूनच येते ज्याचा चांगला फायदा हा याचिकाकर्त्यांना होतो. आता यापुढील भाग म्हणजे घटनेचा कालाक्रमनुसार तपशील लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद प्रकरणात खालीलप्रमाणे कालक्रमनुसार घटनाक्रम लिहण्यात येईल-\nब) घटनेचा कालाक्रमनुसार तपशील\n१.०६.२०१७ माझा पाल्य चि.—- याचे प्रवेश मी प्रतिवादी शाळेत इयत्ता ४ थी साठी घेतले.\n१ जून ते मार्च २०१७ शाळेची माझ्या पाल्याची वार्षिक फी रु.३५०००/- भरण्यात आली.\n०५.०३.२०१८ प्रतिवादी शाळेने महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम २०११ व या कायद्यांतर्गत २०१६ साली तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या विविध तरतुदींचा भंग करून बेकायदा पद्धतीने थेट\nरु.३५०००/- वरून शाळेची फी रु.५००००/- इतकी केली.\n१२.०३.२०१८ शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील नियम २०१६ च्या तरतुदींचा भंग करून शाळेच्या सर्व पालकांकडून सक्तीची फी मागणी केली.\n१८.०३.२०१८ मी शाळा प्रशासनास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ प्रमाणे शाळेने शुल्क प्रस्ताव मांडावा व कायद्याने मान्य असलेले शुल्क मागावे अशी दि.१८.०३.२०१८ रोजी तक्रार केली.\n२५.०३.२०१८ शाळा प्रशासनाने मी दि.१८.०३.२०१८ रोजी पाठविलेल्या तक्रारीस कोणतेही समाधानकारक उत्तर न देता मला माझ्या पाल्याची फी भरण्यास सक्तीची नोटीस तसेच शुल्क न भरल्यास माझ्या पाल्याला शाळेतून कायमचे काढून टाकण्याची धमकी दिली.\n०१.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्याच्या वर्गशिक्षिकेने माझ्या पाल्यास वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे अपमानजनक वर्तन केले.\n०२.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे वर्गशिक्षिकेने अपमानजनक कृत्याविरोधात मी शाळा प्रशासनास केलेली\nदि.०२.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत.\n०२.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्यासोबत त्याच्या वर्गशिक्षिकेने दि.०१.०४.२०१८ रोजी केलेल्या गैरवर्तणूकी विरोधात मी संबंधित पोलीस ठाणे, शिक्षण उप संचालक आणि इतर संबंधित अधिकारी यांना तक्रार केली.\n०२.०५.२०१८ शिक्षण उप संचालक कार्यालयाने शाळा प्रशासनाद्वारा आकारलेली फी ही नियमबाह्य असल्याचा अहवाल दिला तसेच माझ्या पाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविणे आणि त्याची हजेरी घेणेबाबत निर्देश दिले.\nसंबंधित अधिकारींना तक्रार करूनही त्यांनी आजतागायत कोणतीच कारवाई केलेली नाही तसेच शाळा प्रशासनाने अद्यापही माझ्या पाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविलेले नाही आणि त्याची हजेरी घेतली जात नसल्याने त्यास प्रचंड मानसिक त्रास होत असून त्याच्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकारांचे बेकायदा शुल्कासाठी छळ होत असल्याने ही तक्रार दाखल करावी लागत आहे.\nवर नमूद केलेप्रमाणे अनुक्रमणिका आणि घटनेचा कालक्रमनुसार तपशील या तक्रार अथवा याचिकेची पहिली काही पृष्ठे वाचल्यास संबंधितास ही केस अथवा याचिका कशा संदर्भात आहे, काय घटनाक्रम घडला आहे हे काही क्षणांत कळण्यास मदत होऊन बराच वेळ वाचतो हे आतापर्यंत वाचकांच्या लक्षात आले असेलच. तक्रार वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये मांडली गेल्याने वाचणाऱ्या व्यक्तीस संपूर्ण केस अथवा याचिका समजण्यास अत्यंत सोपे होते.\nआता वर नमूद अनुक्रमणिका आणि घटनेचा कालक्रमनुसार तपशील या बाबी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही याचिका अथवा केसचे मुख्य भाग म्हणजेच तक्रार याचिका हा मुख्य भाग येतो व त्याचे पुन्हा खालीलप्रमाणे उपवर्ग होतात-\ni) तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते\niv) कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ\ni) तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते-\nतक्रार/याचिकेची सुरुवात करताना नेहमी स्वतःचे नाव हे तक्रारदार/वादी/याचिकाकर्ता असा उल्लेख करावा व ज्यांच्या विरोधात गाऱ्हाणे आहे त्यांचे नाव हे प्रतिवादी/जाबदेणार/सामनेवाले असा करावा, तसेच ज्या विभागाच्या विरोधात केस अथवा याचिका दाखल करायची आहे त्या विभागाच्या प्रधान सचिवास नेहमी प्रतिवादी करावे आणि त्याखाली विभागाच्या इतर अधिकारीना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रतिवादी करावे ते खालीलप्रमाणे-\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nमा.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेसमोर\nतक्रार क्रमांक- —-/ २०१९\nकखग, प्राचार्या, डबक शाळा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\n(स्वतःचे नाव व संपूर्ण पत्ता टाकावा)\n२) सचिव/अध्यक्ष, —- सोसायटी,\n३) प्रधान सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n४) आयुक्त, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n५) शिक्षण संचालक, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n६) शिक्षण उप संचालक\n७) शिक्षण अधिकारी, ——— विभाग\n८) पोलीस आयुक्त, —– शहर,\n९) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, —- पोलीस ठाणे\nवरीलप्रमाणे याचिकाकर्ते/तक्रारदार यांची नावे टाकल्यानंतर मुख्य तक्रार लिहावी. त्यामध्ये सुरुवातीपासून घटनाक्रम कसा घडला व अन्याय कसा झाला आहे याचे सविस्तर वर्णन करावे. असे करताना संपूर्ण तक्रार ही वर्गीकृत करावी. उदा. वर नमूद शाळेच्या प्रकरणांत खालीलक्रमानुसार वर्गीकरण व तक्रारीचे स्पष्टी देण्यात येईल.\n१) शाळेस पाल्याच्या फी कारणास्तव आजतागायत भरलेल्या रक्कमेचे तपशील-\n२) शाळा प्रशासनाने शुल्क निर्धारण करताना केलेल्या नियम व कायद्यांचा भंग-\n(पालकांनी अधिक माहितीसाठी खालील लेख नक्की वाचवा व शाळा प्रशासनाने केलेल्या व कायदेभांगांची माहिती सविस्तर व तपशीलवार द्यावी-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n३) माझ्या पाल्यास देण्यात आलेला शारीरिक व मानसिक त्रासाचे तपशील.\n४) शिक्षण उप संचालक कार्यालयाच्या अह्वालालात शाळेचे नमूद करण्यात आलेले बेकायदा कृत्य.\n५) प्रतिवादी शिक्षण अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी केलेले कर्तव्यात कसूर याचा तपशील.\n जर तक्रारीचे वर्गीकरण करून त्याखाली सविस्तर स्पष्टीकरण दिलेत तर संपूर्ण याचिका ही वाचावयास सोपी होतेच शिवाय प्रत्येक मुद्द्याचे वर्गीकरण करून स्पष्टीकारण दिल्याने युक्तीवादाच्या वेळेस त्यास थेट संदर्भ प्राप्त होऊन प्रत्येक वर्गीकरणानुसार युक्तिवाद करणे सोपे होते.\nएक मात्र अत्यंत महत्वाची बाबत लक्षात घ्यावी, तक्रार अथवा केस करताना संबंधित अधिकारी अथवा प्रतीवादीवर भाषेची मर्यादा ठेवावी व केवळ त्याने कायद्याने केलेले भंग व अन्याय यांचाच तपशील द्यावा. मी कित्येक सामाजिक कार्यकर्ते अथवा व्यक्तींना आपल्या तक्रारीत केवळ भावनिक बाबी व संबंधिताना केवळ दुषणे देणे ‘राष्ट्रद्रोही’, ‘चोर’, ‘डाकु’, ‘खंडणीखोर’ अशा उपाधी देणे तसेच केवळ भावनिक बाबीवर उतारेच्या उतारे लिहताना पहिले आहे. याचा संबंधित तक्रारदारास त्रास होऊ शकतोच कारण या सर्व गुन्ह्यांची व्याख्या भारतीय दंडसंहिता ई.कायद्यांत करण्यात आली असल्याने जर तसे गुन्हे सिद्ध होत नसतील तर तक्रारदारावर अब्रूनुकसानीचा दावा करण्यात येऊन त्यास त्रास देण्याच्या घटना पाहण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर न्यायालय आणि आयोग हे कायद्याच्या मुद्द्यांवर चालतात, तिथे भावनेला स्थान नसते, परिणामी आपली तक्रार ही केवळ कायद्याच्या तरतुदी व त्याचे करण्यात आलेले भंग यांना अनुसरूनच करावी, भावनिक बाबी या नमूद करू नयेत अथवा त्यास नाममात्र स्थान द्यावे.\nएकदा का तक्रार सविस्तरपणे व वर्गीकृत पद्धतीने स्पष्ट केल्यानंतर त्या सर्व तक्रारींना अत्यंत संक्षिप्तमध्ये मांडण्याचा प्रकार म्हणजे ‘महत्वाचे मुद्दे’ होय. आपण केलेली संपूर्ण तक्रार ही केवळ कोणत्या कायद्यांचा कसा भंग झाला हे स्पष्ट करणारा हा भाग म्हणजे कोणत्याही तक्रार अथवा याचिकेचा गाभा असतो. केवळ काही वाक्यांत नमूद केलेले मुद्दे हे युक्तिवादासाठी अत्यंत उपयोगी तर पडतातच शिवाय संबंधित आयोग अथवा न्यायालय यांचेसमोर प्रतीवादींनी केलेले नियम व कायदेभंग संक्षिप्तमध्ये स्प���्ट होतात. उदा. वर नमूद शाळेच्या प्रकरणात ‘महत्वाच्या बाबी’ या खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येतील-\nप्रतिवादी शाळा प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कायदे व नियम यांचे भंग केले आहे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील सन २०१६ च्या नियमावलीतील (यापुढे कायदा आणि नियमावली असे संबोधित आहे).\nअ. शाळा प्रशासनाने केलेले नियम व कायद्यांचे भंग-\n१) शाळा प्रशासनाने कायद्यातील कलम ४ व नियामावलीतील उपनियम ३ नुसार पालक शिक्षक संघाची स्थापना न करता, ‘नमुना १’ नुसार शाळेच्या वेबसाईटवर कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.\n२) पालक शिक्षक कार्यकारी संघाची कायद्याने बंधनकारक निवड न केल्याने कायद्यातील कलम ६ नुसार शाळा प्रशासनाने कोणत्याही अधिकृत प्रस्तावाशिवाय शुल्कनिश्चिती केली आहे.\n३) कायद्यातील कलम ९ व नियमावलीतील नियम ११ नुसार शुल्क निश्चितीच्या विविध बाबी जसे की शाळेचे ठिकाण, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशासन व परीक्षणावरील खर्च, शाळेस प्राप्त झालेले अंशदान व त्यातून आलेला अतिरिक्त निधी, शाळेकडून ई गव्हर्नन्स अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर विषयक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, स्विमिंग पूल, घोडेस्वारी, धनुर्विद्या ई सारख्या प्रयोगनिष्ठ सुविधा, (Performing Arts), विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेली पाठ्यपुस्तके, वह्या, बसची क्षमता, बसचे अंतर, तुलनात्मक इंधन दर विचारात घेऊन निश्चित केलेले वाहतूक शुल्क, मध्यान्ह भोजन, अल्पोपहार सुविधा ई. बाबत पालक शिक्षक संघाची कार्यकारी समितीच अस्तित्वात नसल्याने शाळेने केलेली प्रचंड शुल्क वाढ ही रास्त आहे किंवा कसे याबाबत पालक अथवा त्यांच्या प्रतिनिधी यांचेसमोर पारदर्शकताच ठेवण्यात आलेली नाही.\n४) नियमावली २०१६ च्या नियम ९ (१) मधील नमुना ३ नुसार शाळेने फी ही कार्यकारी समितीच्या संमतीने मान्य करणे बंधनकारक असल्याने ती मान्य केलेली फी ही पूर्णतः बेकायदा ठरते.\n५) शाळा प्रशासनाने शुल्कनिश्चितीबाबत कायद्यातील नमूद तरतुदींचे २ पेक्षा अधिक भंग केल्याने ते कायद्यातील कलम १६ च्या उपकलम १, २ व ३ नुसार दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी रु.२०००००/- (दोन लाख रुपये) ते रु.१००००००/- (दहा लाख रुपये) इतक्या दंडास किंवा कमीत कमी ३ महिने ते ६ महिने कारावा���ाच्या शिक्षेस पात्र आहेत.\n६) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास बेकायदा शुल्काच्या मागणीसाठी मानसिक त्रास दिला असून ते बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम १७ नुसार दोषी आहेत व त्यांचेवर कलम १७ (२) नुसार त्यांना लागू असलेल्या सर्विस नियमावलीनुसार कारवाई होणे गरजेचे आहे.\n७) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास मानसिक छळ व त्रास दिल्याने ते बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत दोषी असून त्यांचेवर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.\nब. पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकारींनी केलेले कर्तव्यात कसूर नियम व कायद्यांचे भंग-\nवर नमूद केलेप्रमाणे शाळा प्रशासनाने केलेले अपराध हे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम २० अंतर्गत दखलपात्र गुन्हे असल्याचे जाहीर करण्यात आले असूनही प्रतिवादी शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकारी यांनी आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ते स्वतः या फौजदारी कट कारस्थानात सामील असल्याचे सिद्ध झाले असून त्यांचेवर त्यांच्या सर्विस नियमावली नुसार तसेच फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.\nआता कल्पना करा, आयोगात अथवा न्यायालयात आपल्या तक्रारीवर सुनावणी सुरु असताना प्रतिवादीचे प्रतिनिधी हे मूळ मुद्द्यापासून भटकविण्यासाठी विविध हथकंडे वापरत असतात अशा वेळी आपण केवळ महत्वाचे मुद्दे हा आपल्या याचिकेतील भाग काढला की आपण त्यांना विनम्रपणे थांबवून कायद्याच्या मुद्द्यावरच युक्तिवाद करण्यास भाग पाडू शकता इतके या प्रवर्गाचे महत्व आहे.\nतक्रार/याचिकेचा अंतिम स्तरावरील हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यामध्ये केवळ आणि केवळ कायद्यातील तरतुदीस अनुसरूनच मागणी करावी. मोघम अथवा सामान्य स्वरुपाची मागणी केल्यास हवा तसा न्याय मिळविण्यास अडचणी येतात. परंतु जर वर नमूद केलेला ‘महत्वाचे मुद्दे’ हा भाग आपण व्यवस्थित अभ्यास केले असल्यास त्याच्याच आधारे आपण अत्यंत व्यवस्थित व कायद्यास अनुसरून अशा मागण्या मांडू शकतो. वर नमूद उदाहरण दाखल घेतलेले ‘महत्वाचे मुद्दे’ नुसार खालीलप्रमाणे मागणी मांडण्यास सोपे होते-\nमा.आयोग/न्यायालय यांचेसमोर उपरोक्त संदर्भीय बाबींना अनुसरून मी सविनय मागणी करीत आहे की,\n१) शाळा प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम १६ अंतर्गत रु.१००००००/- (दहा लाख रुपये) दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यास संबंधित सक्षम\nअधिकारीस निर्देश देण्यात यावेत.\n२) शाळा प्रशासनाने वारंवार हेतुपरस्पर अपराध केल्याने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम १६(३) नुसार त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याचे तसेच इतर कोणत्याही शाळेत पदभार घेण्यास बंदी टाकण्याचे निर्देश सक्षम अधिकारींना देण्यात यावेत.\n२) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम १७ नुसार माझ्या पाल्याचा मानसिक छळ केलेबाबत वर्गशिक्षिका व प्राचार्य यांचेवर कलम १७(२) नुसार त्यांना लागू असलेल्या सर्विस नियमावलीनुसार कारवाई करण्याचे निर्देश सक्षम अधिकारींस देण्यात यावेत.\n३) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास मानसिक छळ व त्रास दिल्याने बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रतिवादी क्रमांक ९, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात यावेत.\n४) कर्तव्यात कसूर केल्याने तसेच फौजदारी कटकारस्थानात सामील असल्याने प्रतिवादी क्रमांक ४ ते ७ यांचेविरोधात फौजदारी तसेच शास्तीची कारवाई करण्यास प्रतिवादी क्रमांक १ यांना निर्देश देण्यात यावेत.\n५) प्रतिवादी क्रमांक ९, पोलीस निरीक्षक —पोलीस ठाणे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचेविरोधात शास्तीची कारवाई करण्यासाठी प्रतिवादी क्रमांक ८, पोलीस आयुक्त, यांना निर्देश देण्यात यावेत.\nअशाप्रकारे निवडक व कायद्यांना अनुसरून मागण्या केल्यास संबंधित न्यायालय अथवा आयोग यांना त्यावर निर्णय देणे सामान्यपणे क्रमप्राप्त असते. जवळपास अशाप्रकारे कायद्याच्या तरतुदी, प्रतिवादींनी केलेले भंग केवळ यांनाच आपल्या तक्रारीत स्थान द्यावे. निरर्थक शब्द, राग, अलंकारिक भाषा यांना त्यात स्थान देऊ नये. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आयोग अथवा न्यायालयात बाजू मांडताना सावकाशपणे विनम्र आवाजातच ते मांडावे. न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष आपले म्हणणे ऐकत नसल्यास त्यांना ते शांतपणे पटवून देण्याचा प्रयत्न करावे. तरीही ते तक्रार/याचिका नाकारीत असल्यास ‘मा.न्यायालयाने माझी तक्रार/याचिका नाकारली तरीही मला न्याय मिळत आहे अशी माझी भावना आहे परंतु एकदा मला त्यावर पुन्हा बाजू मांडण्याची संधी द्यावी’ असे विनम्रपणे सांगावे. काहीही करून उद्धटपणे बोलू नये. न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष यांनीच चुकीचे शब्द वापरले अथवा अपमानजनक वर्तन केले तर ‘कृपया माझ्याबाबत आपण वापरलेले शब्द आदेशात नमूद करावे ही नम्र विनंती’ अशी विनंती करावी अथवा त्याविरोधात योग्य त्या न्यायालयास तक्रार करावी परंतु स्वतःचा संयम सोडू नये. अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास नक्कीच यश मिळू शकते असा माझा विश्वास आहे.\nयानंतर याचिकेत शेवटचे तांत्रिक बाब म्हणजे-\niv) कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ\nयातील कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ असा मथळा टाकून आपण संदर्भ दिलेले कायदे व महत्वाची कलमे यांचा संक्षिप्त उल्लेख करावा तसेच बहुतांश न्यायालय व आयोग इथे प्रतिज्ञापत्र हे बंधनकारक असते, ते नोटरीकडे जाऊन करून घ्यावे.\nवर नमूद केलेप्रमाणे न्यायालय अथवा आयोगाकडे तक्रार/याचिका करण्यापूर्वी एकदा वकिलांसही आपला ड्राफ्ट दाखवून दुरुस्ती करून घ्यावी. स्वतःच ड्राफ्ट तयार केल्याने संबंधित वकील केवळ दुरुस्ती सुचविण्याचे नाममात्र शुल्क घेतील व अशा डावपेचाने सामान्य व्यक्तीस शेकडोंच्या संख्येने न्यायालय/आयोगात तक्रार अथवा याचिका दाखल करता येतील.\nतर मग वाट कसली बघताय रस्त्यांवर खड्डे पडलेत कुणी बेकायदा सावकारीसाठी त्रास देताय कुणी अधिकारी कागदपत्रे सापडत नाहीत म्हणून देता येणार नाही असे उत्तर देत आहे कुणी अधिकारी कागदपत्रे सापडत नाहीत म्हणून देता येणार नाही असे उत्तर देत आहे चुकीचे विजेची बिले येत आहेत चुकीचे विजेची बिले येत आहेत शाळा बेकायदा फी साठी त्रास देत आहे शाळा बेकायदा फी साठी त्रास देत आहे आता गप्प बसू नका, कायद्याचा थोडा अभ्यास करा, बाल हक्क आयोग, मानवी हक्क आयोग, पोलीस तक्रार निवारण समिती, महिला आयोग अशा कित्येक आयोगांकडे याचिका करावी. त्यास वेळ लागेल, कधी कधी वर्षेही लागतील मात्र विजय शेवटी आपलाच होईल. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला ���िसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nOne thought on “तक्रार कशी करावी- न्यायाल��� व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन”\nNext Next post: पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/shevgaon/", "date_download": "2019-04-18T16:17:25Z", "digest": "sha1:OVKHAJZCGDRXQSDNTQ3YMHPBDVL5MPES", "length": 7054, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Shevgaon Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षा विभागप्रमुखास मारहाण\nशेवगाव :- तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु असताना कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजुळ (नेवासेफाटा) यांना…\nजनसामान्यांसाठी माझे घर नेहमी उघडे – आ.संग्राम जगताप.\nअहमदनगर :- बोधेगाव माझे काम करा, नाहीतर पाहून घेऊ असा दम कोणी देत असेल, तर काळजी करू नका, ते मी पाहतो. दक्षिणेत इथला उमेदवार आवश्यक असताना बाहेरील उमेदवार का\nवाळूच्या डंपरखाली चिरडून तरुण जागीच ठार.\nशेवगाव- पांढरीपूल राज्यमार्गावर आखतवाडे शिवारात वाळूच्या डंपरखाली चिरडून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. शेवगावहून मिरीमार्गे नगरकडे भरधाव वेगात जाणार्‍या वाळूने भरलेल्या डंपरने…\nनगरची कन्या झाली साताऱ्याची पोलीस अधीक्षक \nअहमदनगर :- शेवगाव तालुक्यातील तेजस्वी सातपुते यांची नुकतीच साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मीरा बोरवणकर यांनी 3 जुलै 1996 रोजी सातारा पोलिस अधिक्षक म्हणून काम केले होते.…\nटँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू.\nशेवगाव :- पैठणकडे चाललेल्या टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. येथील क्रांतिचौकात बुधवारी सकाळ�� हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.…\nखासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे \nअहमदनगर :- सभामंडपासाठी अर्धी टक्केवारी मागणारे खासदार हे देवाचे सुद्धा झाले नाही तर माणसांचे कसे होणार 'विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे…\n“हमें एक जवान के बदलेमे दुष्मनोंके एक हजार सीर चाहिए”\nशेवगाव :- शहरात आज सकाळी मोर्चा काढून \"पाकिस्तान मुर्दाबाद.. शहीद जवान अमर रहे... पाकिस्तानला ठेचून काढा... हिंदुस्तान हम शरमिंदा है, हमारे जवानोंके कातील अभी जिंदा है..\"अशा घोषणा देऊन…\nशौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग.\nशेवगाव :- शेतात शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग केल्याची घटना रविवारी शेवगाव शहरालगच्या एका गावात घडली. चित्रीकरण इतरांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या…\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shiv-sena-and-bjp-will-work-together-again-amit-shah-286416.html", "date_download": "2019-04-18T16:23:31Z", "digest": "sha1:PVQ3V7JCV7BUO2TXFX7W4P4GNPESFCC6", "length": 14793, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेना सोबत राहावी ही भाजपची इच्छा – अमित शहा", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर ��्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nशिवसेना सोबत राहावी ही भाजपची इच्छा – अमित शहा\nमहाराष्ट्रात आणि एनडीएत शिवसेना ही भाजपसोबतच राहावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज स्पष्ट केलं. भाजपचा जंगी महामेळावा झाल्यावर शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केलं.\nमुंबई,ता.06 एप्रिल : महाराष्ट्रात आणि एनडीएत शिवसेना ही भाजपसोबतच राहावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज स्पष्ट केलं. भाजपचा जंगी महामेळावा झाल्यावर शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केलं. विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकाच वेळी होणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावर देशभर चर्चा सुरू झाली होती.\n2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी भाजपची विजयी घौडदौड सुरूच राहिल असही ते म्हणाले. राममंदीराचा मुद्दा हा निवडणूकीचा मुद्दा नाही तो आस्थेचा मुद्दा आहे त्यामुळं तो विषय भाजपच्या अजेंड्यात राहणारच असही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T17:19:44Z", "digest": "sha1:DOT5PQRRCZNKSZGUUYDMKKNTNHZ65HPZ", "length": 13016, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठवाडा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसो��ी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nनिवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....\nमुंबई, 17 एप्रिल : सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानानेही बदलला रंग बदलला आहे. हवामान खात्याने 18 ते 20 एप्रिल दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.\nज्येष्ठ साहित्यिक आणि कवी गो. मा. पवार यांचं निधन\nयेत्या 24 तासात मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता\nहवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून\nमुंबईत तुरळक, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता\nपवना धरणात खेळताना घसरला पाय, इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहिंगोलीत आजी -माजी शिवसैनिकांमध्ये होणार थेट लढत\nअब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार\nविदर्भ, मराठवाड्यात पारा वाढणार; राज्यात या शहरांत येणार उष्णतेची लाट\nमान्सूनबाबत स्कायमेटनं नोंदवला नवा अंदाज; शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फटका बसणार\nशिवसेना या राज्यांमध्ये 'भाजप'विरुद्ध निवडणूक लढणार\nOpinion Poll 2019 : महाराष्ट्रात 'युती'चेच वर्चस्व, आघाडीला धक्का\n'पाकचा क्रिकेटपट्टू झाला पंतप्रधान; आमच्याकडे PM बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : प��त तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/menstrual-period/", "date_download": "2019-04-18T16:25:13Z", "digest": "sha1:X2VQN3BSKZPSMI3HCBEYTV4TDPWWNYCR", "length": 10497, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Menstrual Period- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nPHOTOS : पीरियड्सबद्दल व्यक्त होण्याकरता आता करा इमोजीचा वापर\nपारियड्स अर्थात मासिक पाळीबद्दल आता उघडपणे बोललं जातं. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात इमोजीमध्ये पीरियड्सची इमोजी नव्हती. पण, आता त्याचा देखील समावेश झाला आहे.\nलाईफस्टाईल Jan 27, 2018\nमासिक पाळी येण्याआधी 'या' गोष्टी माहित असू द्या\nलाईफस्टाईल Dec 10, 2017\nमुलींप्रमाणे 'याला'ही येते मासिक पाळी\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/supreme-court/all/page-25/", "date_download": "2019-04-18T17:22:22Z", "digest": "sha1:5S2ZRJYJFAMBZAAIJVBWG7SQYDZ3QT4O", "length": 10974, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Supreme Court- News18 Lokmat Official Website Page-25", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्�� मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nकॅम्पा कोलाच्या रहिवाशांविरोधात FIR दाखल\n'कॅम्पा कोला'वर कारवाईची टांगती तलवार कायम\nफास आवळला, 'कॅम्पा कोला'वर हातोडा पडणार\nकॅम्पा कोलावरची कारवाई पुढे ढकलली\nकॅम्पा कोलावर 17 जूनला हातोडा\nकॅम्पा कोलाबाबत न्यायालयानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्विचार करायला हवा का \nमुदत संपली, कॅम्पा कोलावर हातोडा पडणारच \nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2019-04-18T17:12:49Z", "digest": "sha1:SG6EGNWC64MIKVQAF7A3XUQAVEZ577NV", "length": 3531, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:कार्यक्रम प्रसारण पत्रिका २०१७ - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:कार्यक्रम प्रसारण पत्रिका २०१७\nमराठी भाषा गौरवदिन निमित्याने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालया मार्फत दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून विकिपीडियाबाबत मुलाखती प्रसिद्ध होत आहे त्या संबंधीचे कार्यक्रम प्रसारण पत्रिका खालील प्रमाणे आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानात��ल शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१८ रोजी १९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T17:18:21Z", "digest": "sha1:SJCLCVEPRCVGRJND7XE7GALIP5WSATV5", "length": 5124, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्वेत बटू - विकिपीडिया", "raw_content": "\nश्वेत बटू ही सूर्यासारख्या आकारमानाने लहान असणाऱ्या ताऱ्यांची शेवटची अवस्था असते. ताऱ्यामधील हायड्रोजनचे हेलियममध्ये अणू-संमीलन (Fusion) झाल्यानंतर हेलियम मध्ये अणू-संमीलनाची क्रिया सुरू होते. जेव्हा हेलियमचे सर्व अणू संपतात तेव्हा तारा आकुंचन पावून त्याचा श्वेत बटू होतो. श्वेत बटूची घनता अतिशय जास्त असते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१९ रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/30/advantages-of-shirshasana/", "date_download": "2019-04-18T17:05:22Z", "digest": "sha1:NYWL7RLQSYIERNICFUT4YM7PBGQ72Y6H", "length": 10184, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शीर्षासनाचे फायदे - Majha Paper", "raw_content": "\nयोगासनांमध्ये सर्वात प्राथमिक आसन पद्मासन मानले जाते आणि सर्वात महत्त्वाचे तसेच अनेक फायदे करून देणारे आसन शीर्षासन मानले जाते. शीर्षासन म्हणजे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत जमिनीवर डोके टेकवून डोक्यावर सारा भार टाकून उलटे उभे राहणे. या आसनात डोके खाली असल्याने शरीरातला कमाल रक्तप्रवाह डोक्याकडे म्हणजे मेंदूकडे वहायला लागतो. मेंदूला अधिक रक्त पुरवठा झाल्याने मेंदू सक्रिय, ताजा तवाना होतो. मेंदू हा शरीरातला सर्वात प्रमुख अवयव आहे. शरीरातल्या कोणत्याही अवयवाचे कार्यकलाप मेंदूकडूनच नियंत्रित क��ले जात असतात. असा हा मेंदू सतेज झाल्याने शरीरातल्या सगळ्याच यंत्रणा सजग होतात. चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात.\nमेंदूला या आसनाने प्राणवायू मिळतो आणि आवश्यक ते पोषणद्रव्यही प्राप्त होते. शीर्षासनाने सगळ्याच स्नायूंना व्यायाम मिळतो. स्नायूंमध्ये काही कारणांनी तणाव आला असेल तर तो तणाव कमीत कमी वेळेत शिथील करण्याचा उपाय म्हणजे शीर्षासन. शरीरातला सगळाच रक्तप्रवाह या आसनाने सामान्य पातळीवर येतो आणि रक्तदाबावर नियंत्रण येते. हायपरटेन्शनचा त्रास असणारांनी तर हे आसन दररोज आणि अवश्य केले पाहिजे. शीर्षासनाने डोक्याला सर्वात जास्त व्यायाम मिळत असल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेन या विकारावर चांगलाच उपचार होतो. सध्या डोकेदुखीचा त्रास सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यावर केवळ वेदनाशामक औषधे घेतली जातात ज्यांचे काही दूष्परिणामही असतात. त्याऐवजी नियमाने शीर्षासन केले तर इतर अनेक फायद्यांसोबत डोकेदुखीही कमी होईल आणि औषधांची गरज राहणार नाही.\nलैंगिकदृष्ट्या काही कमतरता निर्माण झाल्या असतील तर त्याही शीर्षासनाने कमी होतात. शुक्रजंतुंचा अभाव दूर होतो. प्रोस्ट्रेट ग्रंथीचे वाढणे कमी होते. रजोनिवृत्तीचे त्रासही सुसह्य होतात. एकंदरीत प्रजोत्पादन यंत्रणेचे सगळेच त्रास कमी व्हायला शीर्षासन उपयुक्त ठरते. सर्वात महत्त्वाचा लाभ होतो तो डोळ्यांना. शीर्षासनाने डोक्याकडे वाहणार रक्तप्रवाह डोळयांनाही मिळतो आणि दृष्टीचे तेंज कायम राहते. डोळ्यांच्या संदर्भातल्या सगळ्याच तक्रारी शीर्षासनाने कमी होतात. विशेषत: वाढत्या वयानुसार मंद होणारी दृष्टी शीर्षासनाने कायम तेज राहते. अशा रितीने सगळ्याच स्नायूंना व्यायाम देणारा हा प्रकार आहे. विशेषत: मेंदू आणि डोळे या दोन नाजूक अवयवांना शीर्षासनाने दिलासा मिळतो. रक्तदाबासारखा विकार आटोक्यात रहातो.\nपाकिस्तानातील लोक मोदींना देणार मत\nवजन घटविण्यासाठी आईस थेरपी\nरूमानियम फोटोग्राफरने टिपल्या भारतीय नारींच्या छबी\n‘हा’ हेअरड्रेसर चक्क कुर्‍हाडीने करतो हजामत\nशरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखावी\nअत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असलेली राणी एलिझाबेथची कन्या – प्रिन्सेस अॅन\nयापठ्ठ्याने १० वीत मिळवले पैकीच्यापैकी गुण\n१ जूनपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्य�� परीक्षांना सुरुवात\nबोलिव्हीयाचे उलट चालणारे घड्याळ\nआता आले आहे डासांना पळविणारे मोबाईल अॅप \nसकाळच्या न्याहारीसाठी हे भारतीय पदार्थ उत्तम\n…म्हणून पत्नीला भेट दिलेल्या 55 हजार ड्रेसची केली विक्री\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/BulletinBoardDetails.aspx?bullId=48&Type=Unofficial", "date_download": "2019-04-18T16:35:18Z", "digest": "sha1:2RPCSMHBHKMMCFET2RIKQ77XN3FFZS2Q", "length": 9468, "nlines": 62, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि क���ही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\n09-Sep-2011 - महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या संगणक प्रशिक्षण इमारतीचा भूमीपुजन समारंभ\n16-May-2011 - महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभाग पोलीस कल्याण निधी अंतर्गत वृंदावन गार्डन लॉन व ओपन स्टेज उदघाटन समारंभ\n16-May-2011 - पोलीस अधिकारी वसतिगृह उद्घाटन समारंभ\nमहाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या संगणक प्रशिक्षण इमारतीचा भूमीपुजन समारंभ - 09-Sep-2011\nमहाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या संगणक प्रशिक्षण इमारतीचा भूमीपुजन समारंभ दिनांक 09 सप्टेंबर 2011रोजी 1600 वाजता मा.श्री.पी.पी.पी.शर्मा,अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश महाराष्ट्र राज्य ,पुणे यांचे हस्ते संपन्न झाला.समारंभास मा.श्री.अशोक धिवरे,अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य ,पुणे, श्री.रणजित सहाय,विशेष पोलीस महानिरिक्षक बिनतारी संदेश,श्री.कार्ल डिसोझा,पोलीस अधिक्षक बिनतारी संदेश,श्री.ईश्‍वर कांबळे,पोलीस अधिक्षक बिनतारी संदेश, श्री.अतुल चव्हाण,कार्यकारी अभियंता,पुणे आणि बिनतारी विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्राची मुख्य इमारत बिनतारी विभागाच्या प्रशिक्षण विषयक वाढत्या आवश्यकता पूर्ण करणेच्या दृष्टिने अपूरी होती.आधुनिक संगणक प्रणालीवर आधारीत बिनतारी यंत्रणा व संगणक यंत्रणांचे सातत्याने प्रशिक्षण देण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता भासत होती.याकरीता संगणक प्रशिक्षण आवश्यकता नमूद करून विस्तारित इमारत बांधकाम मंजूरीसाठी शासनास विनंती करण्यात आली होती. यासाठी शासनाने रू.38,08,309/- इतका निधी मंजूर केला आहे.या निधीमधून या जागेमध्ये एकूण 375.62 चौ.मीटर बांधकाम सुरू करण्यात येत आहे.यामध्ये दोन ट्रेनिंग हॉल,एक संगणक लॅब,अधिकारी कक्ष व स्टाफरूमचा समावेश आहे. विस्तारित सुविधेमुळे बिनतारी विभागाच्या वाढत्या प्रशिक्षण विषयक आवश्यकता पूर्ण होणार असून, सातत्याने प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे शक्य होणार आहे व पोलीस दलास अतिशय चांगला उपयोग होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-all-bjp-leaders-become-chaukidar-bjps-new-campaign/42699", "date_download": "2019-04-18T16:44:43Z", "digest": "sha1:URMNCLKRZXQZXD3MFU2D7UVI3B7ZDTGF", "length": 6497, "nlines": 73, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले 'चौकीदार', भाजपचे नवे प्रचारतंत्र | HW Marathi", "raw_content": "\n#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. “मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार आहे”, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य चांगलेच गाजले. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वाक्यावरून त्यांची फिरकी घेत “चौकीदार चोर है” च्या घोषणा दिल्या. मात्र, आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून एक वेगळेच प्रचारतंत्र राबविण्यात येत आहेत. ट्विटरवर सध्या भाजपच्या सर्व नेत्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर त्यांच्या स्वतःच्या नावांआधी “चौकीदार” असा उल्लेख करण्यात आला आहे.\nजिसने बनाया स्वच्छता को संस्कार…वो है चौकीदार\nआगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने “मैं भी चौकीदार” ही मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. “देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. आज प्रत्येक भारतीय बोलत आहे “मैं भी चौकीदार”, अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१५ मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.\nआज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक\n#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार\nमोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही\nअजित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे आघाडीत सामील होणार \nशिवस्मारकाच्या प्रकल्पास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/sharad-pawar-2/", "date_download": "2019-04-18T16:48:08Z", "digest": "sha1:ZLHEZOMBZ4JMDD2EXQFRKSWLMB46VGHS", "length": 15645, "nlines": 108, "source_domain": "mulakhat.com", "title": " इन फोकस : शरद पवार – मुलाखत", "raw_content": "\nइन फोकस : शरद पवार\nइन फोकस : शरद पवार\nशरद पवार कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १९९६ साली उभे होते. ज्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे (आय कॉंग्रेस) चे तत्कालीन प्रमुख सीताराम केसरी यांच्यावर दबाव आला होता. ते कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे योग्य दावेदार आहेत का ते जिंकतील का जर जिंकले तर कॉंग्रेसमध्ये ते काय बदल आणू इच्छितात यावर प्रकाश टाकणारी १९९६ साली घेतलेली मुलाखत. करन थापर यांनी आपल्या खुमासदार शैलीत इनफोकस साठी ही मुलाखत घेतली आहे. शरद पवारांनी या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांवर एक नजर टाकूयात.\nकॉंग्रेसचे पुनरुज्जीवन हेच ध्येय\nखूप दिवस कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवन कसे करावे हि चर्चा सुरु होती . कॉंग्रेसमधल्या प्रत्येकाला असे वाटत होते की सध्याचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही आणि पक्ष जनमानसापर्यंत पोहोचत नाहीये. गेल्या काही निवडणूकांमध्ये कॉंग्रेसची स्थिती महाराष्ट्र काय किंवा हिंदी भाषिक राज्य असोत . ठीक नाहीये. अशीच परीस्थिती राहिली तर कॉंग्रेसच्या अडचणीत भरच पडेल. पक्ष निष्प्रभ झाल्यामुळे जातीय, प्रांतिक तेढ निर्माण करणारे घटक निर्माण झालेत.ज्यामुळे एकात्मतेवर गदा आली आहे. कॉंग्रेसचा विकास करणे आवश्यक आहे. देशभर कॉंग्रेस वाढली पाहिजे.\nमी कधीच हरलो नाही\nजिंकणे आणि हारणे ही खूप पुढची गोष्ट आहे पण माझ्याबाबतीत सांगायचं तर मी जितक्या निवडणुका लढलो आहे त्यातील कोणतीच निवडणूक आजपर्यंत मी हारलो नाही.सगळ्या राज्यातील कॉंग्रेसच्या लोकांसोबत मी चर्चा केली आहे. त्यांची मानसिकता पाहता मी हरणे केवळ अशक्य आहे.१०० टक्के जिंकणार. कॉंग्रेसचे रूप बदलून कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणार.मी प्रत्येक निवडणुकीत त्या ठिकाणची रणनीती ठरवून काम करतो.\nसोनियांचा पाठींबा हा अध्यक्षपदाबाबत बोलताना वेगळा विषय आहे त्यांच्या नावाने विवाद करणे योग्य नाही. त्या कुणासोबत आहेत याविषयी काही बोलून उपयोग नाही. त्या कायम न्युट्रल असतात.\nशरद पवार विश्वासू नाही हा केवळ अपप्रचार\nगांधी परिवाराचा विश्वास पवारांवर नाही हा अपप्रचार आहे. ते खरे नाही. कॉंग्रेस वर्किंग कमिटी साठी जेव्हा मी लढलो तेव्हा असा प्रचार करण्यात आला होता पण मला चांगली मते मिळाली.\nकितीही लोक लढले तरी मतांवर फारसा परिणाम होणार नाही.पक्षाची जबाबदारी घेणारी व्यक्ती देशभर जावी. तिने सगळी जबाबदारी सांभाळावी अशी कॉंग्रेसमधल्या लोकांची अपेक्षा आहे. मला कॉंग्रेस नेते आणि डेलिगेट्स यांचा पाठींबा आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही.ज्यांना कॉंग्रेसमध्ये बदल हवा आहे ते सगळे माझ्या सोबत आहेत.गटबाजी संपवायची आहे. मी निवडून आल्यावर सत्तेचे विकेंद्रीकरण करणार आहे.कलेक्टीव लीडरशिप आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना बदल हवा आहे. मी नावे घेणार नाही कारण मतदान होण्याआधी नावे घेणे योग्य ठरणार नाही.\nएकच ध्यास कॉंग्रेसचा विकास\nअध्यक्ष झाल्यावर फक्त कॉंग्रेसच्या विकासावर लक्ष देणार. अन्य कोणत्या पदासाठी मी इच्छुक नाही. मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही.कॉंग्रेसची परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पक्षाकडून नीट कार्यक्रम होत नाहीत. नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.\nकेसरी यांना हटवण्याची मानसिकता नाही\nकेसरी यांना हटवण्याची मानसिकता नाही.ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मार्गदर्शन करावे.केसरी यांची तब्येत ठीक नसते. त्यांनी जबाबदारी स्वीकारतानाच सांगितल होत कि नव्या पिढीकडे मला नेतृत्व द्यायचे आहे मी प्रभारी अध्यक्ष म्हणून फार काळ काम करणार नाही. त्यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात योगदान आहे. पण सध्या पक्षामध्ये एका पिढीचे अंतर पडले आहे. अध्यक्षाने देशभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे.\nअध्यक्ष झाल्यावर प्राधान्य द्याव्या अशा ३ गोष्टी- १.कॉंग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करणे. २ पक्षापासून दूर गेलेले अल्पसंख्यांक, एससी, एसटी आणि तरूण वर्ग यांना पुन्हा पक्षाकडे वळवणे. ३ पक्षाप्रती लोकांचा विश्वास वाढावा यासाठी काम करणे पक्षाची नवी नीती तया��� करणे. संघटना पुन्हा बांधण्याची गरज आहे. सगळ्या लोकांना जोडले पाहिजे. पक्ष अधोगतीला जात आहे. पक्षाचे लोक जिथे संघर्ष करत आहेत त्यांना नेत्यांनी मदत केली पाहिजे.\nसुधारण्यासाठी काही काळ जावा लागेल\nकॉंग्रेसला फक्त लढायला नाही तर जिंकायला शिकवायचे असेल तर खूप काम करावे लागेल,.कॉंग्रेस सुधारण्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.\nअशाप्रकारे करन थापर यांच्या अडचणीत टाकण-या प्रश्नांना शरद पवार यांनी कशा प्रकारे चुकवत आपल्याला हवी तिच उत्तरे दिली, ते पाहण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.\nमुलाखत : शरद पवार\nमुलाखतकार : करन थापर\nस्त्रोत : इन फोकस\nनिवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सेहवागचा हा पहिलाच इंटरव्यू...\nजात नक्की संपणार – डॉ.नरेंद्र जाधव\nमाणसं इथून तिथुन सारखीच आसतात, कस्टम वेगळी आसतात\nकॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार\nमी केवळ एक फोटोग्राफीचा अभ्यासक आहे, फोटोप्रेमी आहे आणि हीच माझी ओळख रहावी असं मला वाटतं.कारण...\nमाझा संविधान माझा आत्मसन्मान – विकास सोनताटे\nसंविधानातील विविध पैलू, त्याची जडणघडण उलडगडवून दाखवणारी माझा संविधान माझा आत्मसन्मान ही चर्चात्मक स्वरुपाची मालिका छोट्या...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nदलितत्व नव्हे, माणूसपण अंतिम\nबेस्ट ऑफ ग्रेट भेटः भाग-१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:18:13Z", "digest": "sha1:RDBEWMHAUMWYB672I4TXAORSI6R4TPRV", "length": 11550, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागठाणे येथील घनकचरा प्रकल्प जिल्ह्यात ठरतोय आयडॉल - Dainik Prabhat", "raw_content": "\nनागठाणे येथील घनकचरा प्रकल्प जिल्ह्यात ठरतोय आयडॉल\nरत्नागिरी जिल्ह्याने केले कौतुक\nनागठाणे, दि. 6 – सातारा जिल्ह्याने विविध अभियान, उपक्रम व योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन राज्यासह देशाचे लक्ष वेधून घेऊन ‘स्वच्छ भारत अभियान’ मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. यामध्ये नागठाणे (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा आयडॉल ठरत आहे. नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सुमारे 165 सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी नागठाणे गावास भेट दिली.\nनागठाणे गावाने राबविलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सातारा जिल्ह्यात आदर्शवत ठरला आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये सातारा जिल्ह्याचे नाव प्रथम क्रमांकावर आणण्यात या प्रकल्पाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश लोक भेट देत आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व अधिकारी यांनी नागठाणे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली.\nनागठाणे गावचे सरपंच विष्णू साळुंखे यांनी सर्व पाहुण्यांचे यावेळी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांनी या प्रकल्पाची विस्तृत माहिती यावेळी दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आलेल्या टीमने या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी रत्नागिरी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मखळ, कार्यकारी अभियंता बरवडी, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा,रत्नागिरी जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सायमोते रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, नागठाणे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-death-of-a-jawan-due-to-collapses-in-snowflakes/", "date_download": "2019-04-18T16:31:20Z", "digest": "sha1:CVSZKKB5CA5ZOMTJMBPZR4QI34I5L724", "length": 10922, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिमकडा कोसळून एका जवानाचा मृत्यू - Dainik Prabhat", "raw_content": "\nहिमकडा कोसळून एका जवानाचा मृत्यू\nश्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील पुंछ येथे हिमकडा कोसळून एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. पुंछमध्ये सीमेवर असलेल्या एका भारतीय चौकीवर हिमकडा कोसळला. त्यामध्ये हे जवान गाडले गेले होते. दरम्यान, येथे सध्या उणे चार डिग्री तापमान आहे.\nलान्स नायक सपन मेहरा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर पंजाबचे शिपाई हरप्रीत सिंह यांना यामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. हरप्रीत यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत माहिती देताना पुंछमधील मंडी पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल शर्मा म्हणाले, गुरुवारी सकाळी बर्फाच्या वादळात सीमेवरील सवजीयान सेक्‍टरमध्ये असलेल्या फॉर्वर्ड पोस्टमध्ये भारतीय सैन्याचे दोन जवान अडकले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया घटनेनंतर तत्काळ लष्कर आणि पोलिसांकडून बचाव मोहिम राबवण्यात आली. ज्यामध्ये अडकलेल्या दोन्ही जवानांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत एका जवानाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/page/3/", "date_download": "2019-04-18T17:13:05Z", "digest": "sha1:BYMAAMN55SAY3IF7TTWB6SQFG6K5KISZ", "length": 29896, "nlines": 115, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "क्रिकेट Archives - Page 3 of 240 - Majha Paper", "raw_content": "\nमायकल फेल्प्सला देखील आवरता आला नाही आयपीएल पाहण्याचा मोह\nMarch 28, 2019 , 2:32 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, जलतरणपटू, मायकल फ्लेप्स\nनवी दिल्ली – मंगळवारी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकल फेल्प्स याने हजेरी लावली होता. एका प्रचार कार्यक्रमासंबंधी दिल्ली येथे ऑलिम्पिंकमध्ये २३ सुवर्णपदक विजेता फेल्प्स आला आहे. त्याचा संध्याकाळचा वेळ त्याने क्रिकेट पाहण्यासाठी दिला आणि आयपीएलच्या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला. Be it swimming or cricket, […]\nआयपीएलच्या सामन्यात ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा\nजयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेची देशात मोठी चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या मोहिमेचाच एक भाग म्हणून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्द जोडल्याचे पाहायला मिळत आहे. Crowd at IPL match yesterday saying \"Chowkidar Chor Hai\" 😲pic.twitter.com/er8pgOQJgC — Zainab Sikander (@zainabsikander) March […]\nअन् ब्राव्होच्या गाण्यावर असा थिरकला वॉटसन\nMarch 27, 2019 , 6:57 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन\nनवी दिल्ली : वेस्ट इंडिजचे खेळाडू हे आयपीएलमध्ये खरा जोश आणि उत्साह निर्माण करतात असे म्हटले वावगे ठरु नये. कारण या खेळाडूंची सामना संपल्यानंतर त्याचे सेलिब्रशन करण्याची पद्धतच वेगळी असते. अशाच एका वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूने संगळ्यानाच भूरळ घातली आहे. डीजे ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन… चॅम्पियन गाणे गात संगीत क्षेत्रात दमदार एन्ट्री केली. आता त्याचे नवे […]\nधोनीला चिअरअप करत होती झिवा \nMarch 27, 2019 , 6:06 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: झिवा धोनी, महेंद्र सिंह धोनी\nनवी दिल्ली: महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आ���पीएलच्या 12 व्या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिट्ल्सचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिट्ल्सने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. हे आव्हान धोनीच्या चेन्नईने 19.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नईकडून शेन वॉटसनने […]\nआयपीएलचे सर्व सामने खेळणार लसिथ मलिंगा\nMarch 27, 2019 , 2:55 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, मुंबई इंडियन्स, लसिथ मलिंगा, श्रीलंका क्रिकेट\nकोलंबो – अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्व सामन्यात खेळण्याची श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला लसिथ मलिंगास आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याची विनंती बीसीसीआयने केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला मंगळवारी मंजुरी दिली. मलिंगाचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मलिंगास परवानगी दिली […]\nसुरक्षा कवच तोडून धोनीच्या पाया पडण्यासाठी पोहचले चाहते\nMarch 27, 2019 , 1:25 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, चेन्नई सुपर किंग्ज, महेंद्र सिंह धोनी\nमहेंद्रसिंग धोनी हा एक खेळाडू आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. मैदानात धोनीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, पण जेव्हा त्याचे चाहते सुरक्षा कवच तोडून त्याला भेटण्यासाठी मैदानात दाखल होतात. असाच काहीसा नजारा मंगळवारी पुन्हा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाहायला मिळाला. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्यादरम्यान धोनीच्या पाया पडण्यासाठी चाहते मैदानात पोहचले. धानी जेव्हा फलंदाजी करत […]\n“मंकड” विकेट म्हणजे काय\nMarch 27, 2019 , 1:08 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: मंकड विकेट, विशेष\nकालच्या सामन्यांत रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ज्याप्रकारे बाद केले त्याला मंकड विकेट संभोदले जाते. आता याला मंकड विकेटच का म्हणतात याचा इतिहास आपण पाहुयात. भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आणि स्लो लेफ्ट आर्म ऑर्थडॉक्स गोलंदाज विनु मंकड यांनी पंकज रॉय सोबत १९५६ मध्ये न्युझिलंडविरुद्ध चेन्नईत खेळताना तब्बल ४१३ धावांची सलामी दिली होती आणि हा विक्रम तब्बल […]\nअटीतटीच्या सामन्यांत पंजाबची राजस्थानवर १४ धावांनी मात, गेल ठरला सामनावीर\n२०१८ च्या सत्रात राजस्थानने पहिल्या चार संघात प्रवेश मिळवला होता तर पंजांबचा संघ चांगल्या सुरुवातीनंतरही पहिल्या चार संघात प्रवेश मिळवु शकला नव्हता. दोन्ही संघ नव्या सत्राची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक होते. स्मिथच्या पुनरागमनानंतरही राजस्थानने रहाणेकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे. राजस्थानचा कर्णधार रहाणेनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानचा संघ स्मिथ, स्टोक्स, बटलर व […]\n6 भाषांमध्ये धोनीने विचारले जीवाला प्रश्न अन्…\nMarch 25, 2019 , 7:44 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: झिवा धोनी, महेंद्र सिंह धोनी, व्हायरल\nसध्या सोशल मीडियावर क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा या दोघांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. धोनी या व्हिडीओमध्ये आपल्या मुलीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. धोनीची मुलगी जीवा हिने यामध्ये तब्बल सहा भाषांमध्ये वडिलांना उत्तर दिली आहेत. या व्हिडीओत जीवाचा अनोखा अंदाज पाहून मोठ्या प्रमाणात हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. View […]\nबुमराहची दुखापत भारतीय संघासाठी धोक्याची घंटा\nMarch 25, 2019 , 3:00 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, जसप्रीत बुमराह, टीम इंडिया, दुखापत\nमुंबई – भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांमध्ये नावारुपाला आला आहे. कसोटी असो टी-२० असो अथवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर बुमराहने अनेक दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवल्यामुळे बुमराह आगामी विश्वचषकात भारताचा हुकमी एक्का आहे. बीसीसीआयने हे लक्षात घेता बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून विश्रांती दिली होती. प्रत्येक खेळाडू विश्वचषकात तंदुरूस्त असायला हवा. अशातच […]\nयुवा नितीश राणाच्या ६८ धावांनंतर रसेलचा जोरदार प्रहार, कोलकत्ताचा ६ गड्यांनी विजय\nकोलकत्ता आणि हैद्राबाद संघाची लढाई २०१८ च्या सत्रात क्वालिफायर-२ मध्ये झाली होती त्यात हैद्राबादने बाजी मारत अंतिम सामन्यांत धडक मारली होती. डेविड वॉर्नरच्या पुनरागमणामुळे हैद्राबादची फलंदाजी मजबुत झाली होती पण त्यातच दुखापतीमुळे विल्यमसन या सामन्यांत खेळणार होता त्यामुळे विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारकडे कर्णधारपदाची जिम्मेदारी आली होती. कोलकत्ताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा […]\nशानदार कामगिरीची अपेक्षा असलेला राजस्थान रॉयल्स\nMarch 23, 2019 , 5:21 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, राजस्थान रॉयल्स\nआयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता राजस्थानच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. सुरुवातीची काही सत्र शेन वॉर्नच्या नेतृत्वात खेळल्यानंतर राहुल द्रविड, शेन वॉटसनच्या नेतृत्वात राजस्थानची कामगिरी हवी तशी झाली नाही. २००८ नंतर राजस्थानचा संघ २०१३ व २०१५ मध्ये पहिल्या ४ संघात स्थान मिळवले होते पण त्यांना अंतिम सामन्यांत धडक मारण्यात अपयश आले. २०१५ मध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणात चेन्नई […]\nआयपीएलच्या इतिहासात तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा पहिला संघ मुंबई इंडियन्स\nMarch 23, 2019 , 4:12 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, मुंबई इंडियन्स\nमुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक. आतापर्यंत मुंबईने सात वेळेस पहिल्या ४ क्रमांकात स्थान मिळवले. त्यात त्यांना ३ वेळेस विजेतेपदावर तर १ वेळेस उपविजेतेपदावर मुंबईला समाधान मानावे लागले. २०१० मध्ये अंतिम सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्यानंतर मागील ६ सत्रात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडीयन्स २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली व आयपीएलच्या […]\nया सत्रात कामगिरीत सातत्य राखण्यास आतूर किंग्स इलेव्हन पंजाब\nMarch 23, 2019 , 3:12 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, किंग्ज इलेव्हन पंजाब\n२००८ मधील सेमिफायनलिस्ट तर २०१४ मध्ये उपविजेतेपद सोडल्यास किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाची कामगिरी निराशजनकच राहिली. युवराज सिंग, कुमार संगकारा, शॉन मार्श, विरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेट ली, इरफान पठान, सायमन कॅटिच, जॉर्ज बेली, मिशेल जॉन्सन, हाशिम अमला यांसारख्या खेळाडुंनी संघाचे प्रतिनिधित्व केले पण ते संघाला विजेतेपद मिळवुन देऊ शकले नाहीत. २०१८ मध्ये पंजाबने रविचंद्रन अश्विनची […]\nकसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक खेचून आणण्यासाठी आयसीसीने केला हा नवा बदल\nMarch 23, 2019 , 3:04 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयसीसी, कसोटी क्रिकेट\nदुबई – कसोटी क्रिकेट टी-२० क्रिकेटची लोकप्रियता पाहून धोक्यात आल्याची चर्चा होत आहे. आयसीसीने कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी त्यांच्या जुन्या नियमात बदल केला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्येही एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची परवानगी दिली आहे. अॅशेस मालिकेत खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची मागणी इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने केली होती. आयसीसीने […]\nनरेन-चावला व कुलदिप या त्रिकुटावर निर्भर कोलकाता नाईट रायडर्स\nMarch 23, 2019 , 2:10 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, कोलकाता नाईट रायडर्स\nपहिल्या तीन सत्रात निराशजनक कामगिरी केल्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सने गौतम गंभीरची कर्णधारपदी नेमणुक केली होती आणि आपल्या पहिल्याच सत्रात २०११ त्याने संघाला पहिल्या ४ संघात स्थान मिळवुन दिले. गौतम गंभीरच्या कर्णधारपदाच्या ७ सत्रात कोलकत्ताने दोन वेळेस (२०१२ व २०१४) मध्ये विजेतेपद तर २०११, २०१६ व २०१७ मध्ये पहिल्या चार संघात स्थान मिळवले. कोलकत्त्यासाठी शानदार कामगिरी […]\nकेन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणार सनरायझर्स हैद्राबाद\nMarch 23, 2019 , 1:48 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, सनरायझर्स हैदराबाद\n२०१२ सत्रानंतर काही कारणास्तव डेक्कन चार्जसचा संघ आयपीएलमधुन बाद झाला आणि सन टीव्ही नेवर्कने संघ खरेदी केला. आपल्या पहिल्याच सत्रात संघाने पहिल्या ४ संघात स्थान मिळवले. त्यानंतर २०१६ मध्ये डेविड वॉर्नच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. नंतर २०१८ मध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळत संघाने अंतिम फेरी गाठली पण त्यांना […]\nनव्या नावसह मैदानात उतरणारा दिल्ली कॅपिटल्स\nMarch 23, 2019 , 1:20 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, दिल्ली कॅपिटल्स\n२००८, २००९ व २०१२ मध्ये पहिल्या चार संघातील स्थान वगळता दिल्लीच्या कामगिरीचा आलेख घसरताच राहिला. पहिल्या काही सत्रात विरेंद्र सेहवाग, गोतम गंभीर, शिखर धवन, महेला जयवर्धने, डेविड वॉर्नर अशा तगड्या खेळाडुंचा भरणा त्यानंतर जहीर खान, अॅजेलो मॅथ्युज, युवराज सिंग यांनी देखिल संघाचे प्रतिनिधित्व केले पण दर्जेदार खेळाडुंचा भरणा असताना देखिल संघाला विजे���ेपद मिळवता आले नाही. […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nवजन घटवा श्रीमंत व्हा...\nदिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची प...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nघर बसल्या ही रद्द करता येते काऊंटरव...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100829061653/view", "date_download": "2019-04-18T16:42:23Z", "digest": "sha1:KXPRFGTYP553BKGAF4LGR37V3OJON2NH", "length": 15510, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सिद्धारुढस्वामी - प्रकरण ११", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्री सिद्धारूढस्वामी चरित्र|\nपदे, आरत्या व अभंग\nसिद्धारुढस्वामी - प्रकरण ११\nप्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .\n देशि तूं अशी शक्ति त्वन्महा ॥\nप्रार्थितों तुला जोडुनी करा हे दयानिधे आरुढेश्वरा ॥१९॥\nनंतर एक शास्त्री ही गोष्ट ऐकून तेथे येऊन सिद्धारुढाला विचारु लागले की , मुमुक्षूला येते तो धर्म किंवा गुण आरुढ स्वामी म्हणाले दोनही नव्हत . कारण धर्म असेल तर उष्णता अग्नीमध्ये नेहमी असते . त्याप्रमाणे नेहमी मुमुक्षुत्व राहिले पाहिजे . गुण असेल तर अभ्यासवृत्ती होणार नाही या करिता अभ्यासजनित भाव म्हणावा . हा भाव कोठपर्यंत असतो म्हणाल तर गुरुप्राप्तीपासून महावाक्यश्रवणापर्यन्त असतो मग मुमुक्षुदशेची वृत्तीच ‘ अहं ब्रह्मास्मि ’ असा ज्ञानाकार परिणाम होऊन अपरोक्ष मानून देहभाव नाहीसा होऊन ब्रह्मात्मैक्य भावना स्थायिक झाल्यावर त्याच अखंड चैतन्यात , हा समुद्रात पडलेल्या पाण्याचे बिंदूप्रमाणे समरस होतो . हे बोलणे ऐकून त्याला आनंद झाला .\nही झालेली हकीकत पिच्चंडय्या नावाच्या वेदांत्याला समजली . तेव्हा तो या महात्म्याजवळ येऊन साष्टांग नमस्कार करुन विचारु लागला की , हे भौतिक चराचर व पृथ्वी आश्रयावर आहे तर पृथ्वीला आश्रय कोणता तेव्हा गुरु म्हणाले मोठ्या जलाशयात पृथ्वी आहे कारण ‘ तद आप्य पृथिविरपांशर ’ असे श्रुतीत सांगितले आहे . त्याप्रमाणे पाण्याच्या आश्रयावर पृथ्वी . तर मग पाणी कशाच्या आश्रयावर असावे तेव्हा गुरु म्हणाले मोठ्या जलाशयात पृथ्वी आहे कारण ‘ तद आप्य पृथिविरपांशर ’ असे श्रुतीत सांगितले आहे . त्याप्रमाणे पाण्याच्या आश्रयावर पृथ्वी . तर मग पाणी कशाच्या आश्रयावर असावे ते अग्नीच्या आश्रयावर आहे , कारण \" अग्नेरापः \" अशा श्रुतीमुळे अग्नीच्या आश्रयाने जल आहे तर अग्नीही कोणावर तरी अवलंबून असला पाहिजे . तो वायूवर अवलंबून आहे , कारण \" वायोरग्निः \" या प्रमाणाने वायूच्या घर्षणापासून अग्नीची उत्पत्ती होते . तर वायूला काय आधार , आकाश कारण \" आकाशाद्वायुः \" या श्रुत्युक्तीप्रमाणे आकाशाचा श्वास वायू झाला . कारण आकाशात वायूचे चलन नाही , म्हणून आकाश कोणत्याही अधिष्ठानावर आहे असे म्हटले तर अक्षर रुप परमात्म्याचे अधिष्ठानी कल्पित आहे . का म्हणाल तर \" तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः \" या श्रुतिप्रमाणाने परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञानाकरिता आकाश कल्पित आहे , असे सिद्धाचे वाक्य श्रवण करुन ते सप्रमाण आहे असे पाहून त्या वेदांत्यास फार आनंद झाला . व त्याने महात्म्याला यथाशक्ती अन्नोदक देऊन संतुष्ट केले . नंतर पुनः एकाने विचारिले . मन सर्वदा चंचल होते , याला कारण वायू व रजोगुण होय . यात वायू चंचलतेला कसा कारण म्हणाल , तर आकाशाचा पाव भाग ��� वायूचा अर्धा भाग मिळून मन झाले आहे म्हणून एक दळ सोडून एका दळाला वायू आहे . वायूने येणारे चंचलत्व आणि एका विषयात असणार्‍या स्थानी असलेला निर्धाराचा विकल्प करविणे हा रजोगुण धर्माचे चांचल्य होत . त्यांपैकी तुमचे कोणते चांचल्य ते अग्नीच्या आश्रयावर आहे , कारण \" अग्नेरापः \" अशा श्रुतीमुळे अग्नीच्या आश्रयाने जल आहे तर अग्नीही कोणावर तरी अवलंबून असला पाहिजे . तो वायूवर अवलंबून आहे , कारण \" वायोरग्निः \" या प्रमाणाने वायूच्या घर्षणापासून अग्नीची उत्पत्ती होते . तर वायूला काय आधार , आकाश कारण \" आकाशाद्वायुः \" या श्रुत्युक्तीप्रमाणे आकाशाचा श्वास वायू झाला . कारण आकाशात वायूचे चलन नाही , म्हणून आकाश कोणत्याही अधिष्ठानावर आहे असे म्हटले तर अक्षर रुप परमात्म्याचे अधिष्ठानी कल्पित आहे . का म्हणाल तर \" तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः \" या श्रुतिप्रमाणाने परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञानाकरिता आकाश कल्पित आहे , असे सिद्धाचे वाक्य श्रवण करुन ते सप्रमाण आहे असे पाहून त्या वेदांत्यास फार आनंद झाला . व त्याने महात्म्याला यथाशक्ती अन्नोदक देऊन संतुष्ट केले . नंतर पुनः एकाने विचारिले . मन सर्वदा चंचल होते , याला कारण वायू व रजोगुण होय . यात वायू चंचलतेला कसा कारण म्हणाल , तर आकाशाचा पाव भाग व वायूचा अर्धा भाग मिळून मन झाले आहे म्हणून एक दळ सोडून एका दळाला वायू आहे . वायूने येणारे चंचलत्व आणि एका विषयात असणार्‍या स्थानी असलेला निर्धाराचा विकल्प करविणे हा रजोगुण धर्माचे चांचल्य होत . त्यांपैकी तुमचे कोणते चांचल्य पूर्वीच्या स्थानी असलेले दळ सोडून दुसर्‍या स्थानी जाणारे चांचल्य असले , तर पतंजली योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे मात्रादिक्रमाने प्राणायाम निर्दोष केला तर स्थानभ्रष्ट होणार्‍या चांचल्याचा परिहार होईल . अथवा द्वितीय अनिर्धाररुप विकल्पाची बाधा झाली तर आत्मानात्म , दृगदृश्य विवेक केला तर तोही परिहार होईल . असा विवेक तुला कसा फलित होईल म्हणशील तर सत्कथन , सच्चिंतन , सत्समागम ह्यांच्या योगाने होईल . तर मग सत्संग कोठे शोधावा पूर्वीच्या स्थानी असलेले दळ सोडून दुसर्‍या स्थानी जाणारे चांचल्य असले , तर पतंजली योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे मात्रादिक्रमाने प्राणायाम निर्दोष केला तर स्थानभ्रष्ट होणार्‍या चांचल्याचा परिहार होईल . अथवा द्वितीय अनिर्धाररुप विकल्पाची बाधा झाली तर आत्मानात्म , दृगदृश्य विवेक केला तर तोही परिहार होईल . असा विवेक तुला कसा फलित होईल म्हणशील तर सत्कथन , सच्चिंतन , सत्समागम ह्यांच्या योगाने होईल . तर मग सत्संग कोठे शोधावा ह्यावेळी सुदैवाने प्राप्त झालेल्या ह्या महात्म्याच्या संगाने आताच विवेक करावा , असे म्हणून . तर मग अवधूता , दृक म्हणजे काय ह्यावेळी सुदैवाने प्राप्त झालेल्या ह्या महात्म्याच्या संगाने आताच विवेक करावा , असे म्हणून . तर मग अवधूता , दृक म्हणजे काय दृश्य म्हणजे काय अवधूत म्हणाले कूटस्थाचे चित प्रतिबिंब युक्त असलेले अंतःकरणवृत्तीला इंद्रियाचे सहाय्याने शब्दादि अवलोकन त्याला दृश्य म्हणतात ; व त्याला पहाणारे इंद्रियाला अंधपणाचे वगैरे दोष असले तरी त्याचे दोष जाणणारी वृत्ती दृक म्हणावी . ह्या वृत्तीला संशयादि दोष आले तर ह्या वृत्ति -दोषांचा विचार करणार्‍या चिदाभासाला दृक असे म्हणतात . तर मग हे महात्मन , चिदाभास बुद्धीच्या आधीन आहे . आता बुद्धी झोपेत लय पावली मग दृक कोण तर चिदाभासाचे परमार्थ रुप कूटस्थ आत्माच खरे दृक मानावे . त्याला पाहणारा दुसरा कोणी असला पाहिजे , तर मग दृक याला निराळे दृक नाही म्हणून तेच खरे दृक . ह्या निजदृकला आत बाहेर असा भेद नाही . म्हणून समान भासणारा सर्व प्रपंच एक काली प्रयत्न न करिता पूर्ण होईल . असहाय , चिन्मात्र , कूटस्थ , परब्रह्म , परमात्म , परतत्त्व निर्लेप , नित्यानंदघन , शंभुलिंगरुपी दृक तूच असून तुला आणखी निराळे दृक नाही असे सांगितले . तेव्हा मलयनाथ म्हणाला दृकला इतकी लक्षणे कशाला सांगितली , तेव्हा हे मलयनाथा , न्यायशास्त्र जाणणार्‍याला अतिव्याप्त्यादि दोष आले तर ते निवारण करण्यास हे विशेषण रुपी खड्ग होय . असे म्हणाले . तेव्हा हे महात्म्या , तुझे वाक्यामृत ऐकून कृतार्थ झालो ; इतकेच नाही तर माझे पूर्वज सुद्धा धन्य झाले . मी धन्य आहे , मी धन्य आहे , मी धन्य आहे , असे म्हणून जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून चालता झाला .\nस्वप्निही बहू ताप होतसे जागरुकता दुःख देतसे ॥\nतूझिया गुणी मन्मती जडो भो गुरो तुझा संगही घडो ॥२०॥\nपु. गुजराथी दुकानदारांचा एक वर्ग व व्यक्ति .\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८���\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/12/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T17:21:24Z", "digest": "sha1:JQOSRQF34RDDXPVSI4O3EG7SNEWLNAI7", "length": 26814, "nlines": 145, "source_domain": "jaihindbks.com", "title": "महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत कित्येक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मधील अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे जगजाहीर आहे मात्र अशा अधिकार्‍यांवर तक्रार करूनही सामान्य जनतेस न्याय मिळत नाही त्याचे कारण म्हणजे कित्येक नागरिकांना तक्रार केल्यानंतर त्याचा पाठपुरावा कसा करावा हेच माहित नाही तसेच राज्य सरकारने वेळोवेळी याबाबत नियम जाहीर केले आहेत त्याबाबत सामान्य जनतेस माहिती नाही.\nअशाच विविध नियमांपैकी एक म्हणजे दिनांक ७ मार्च २०१५ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे एक नियमावली करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातील विविध अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तसेच सदर तक्रार व त्याबाबतचा अहवाल २ महिन्यांच्या आत दाखल करणे अशी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली असून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कायद्याने कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nतसेच राज्य सरकारने वर नमूद केल्याप्रमाणे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार जर संबंधित अधिकारीने दोषी अधिकारीवर कारवाई करण्यास कुचराई केली तर त्याचे वि���ोधातही शास्तीची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जनतेने या नियमावलीचा व्यवस्थित व प्रभावी वापर केल्यास २ महिन्यांत दोषी अधिकारीवर कार्यवाहीचा अंतिम अहवाल राज्य शासनास दाखल करता येऊ शकेल.\nवर नमूद ७ मार्च २०१५ रोजीचे शासनाच्या परिपत्रकाची पीडीएफ स्वरूपातील प्रत ही खालीलप्रमाणे आहे-\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nवर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक ७ मार्च २०१५ रोजीच्या नियमावलीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-\n१) साधारणपणे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ च्या विविध तरतुदीनुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत कारवाई करण्यात येते हीच नियमावली महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांवरही लागू होते मात्र वर नमूद दिनांक ७ मार्च २०१५ रोजीच्या नियमावलीनुसार प्रशासनास सोपे व्हावे म्हणून स्थानिक प्राधिकरण अथवा अधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे परिणामी शिक्षण आयुक्त यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर संबंधित सक्षम अधिकारी हे दोषी अधिकाऱ्यांवर वर नमूद नियमावलीतील तरतुदीस अनुसरून कठोर कारवाई करू शकतात.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत आदेश\n२) सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या अधिकारीच्या विरोधात शास्तीची कारवाई करायची आहे त्यासंदर्भात स्थानिक प्राधिकरण अथवा म्हणजेच सक्षम अधिकारीने शिक्षण आयुक्त यांच्याकडे आधी ‘सूची-अ’ नुसार प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे संबंधित प्रस्ताव शिक्षण आयुक्त यांनी मान्य केल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने सदर अधिकारी च्या विरोधात कार्यवाही करणे संबंधीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत शिक्षण आयुक्त व राज्य शासन यांना पाठवणे बंधनकारक आहे.\nअत्यंत महत्वाचे- आता आपल्यापैकी कित्येक वाचकांना हे लक्षात आले असेल की जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जेव्हा तक्रार केली जाते त्यामुळे तेव्हा त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस दिली जाते त्यानंतर नागरिकांना पुढील कार्यवाहीची माहिती नसल्याने कोणतीच कारवाई पुढे होत नाही परिणामी नागरिकांनी यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे कार्यरत असणाऱ्या भ्रष्ट व कार्यक्षम अधिकारी यांच्याविरोधात त्यांच्या वरिष्ठ सक्षम अधिकारीकडे ‘सूची अ’ नुसार आधी प्रथम शिक्षण आयुक्त यांची मान्यता घेणे संदर्भात प्रस्ताव पाठवण्याची आग्रह धरावा. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसान केले असल्यास त्याबाबतही सविस्तर तपशील देण्याची तरतूद करण्यात आली आहे\nत्यानंतर शिक्षण आयुक्त यांनी सदर प्रस्तावामध्ये सुधारणा असल्यास तसे नमूद करून शासनाकडे दहा दिवसांत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे कार्यरत असलेल्या ‘गट-अ’ व ‘गट-ब’ प्रवर्गाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मान्यता घेऊन ‘गट क’ व ‘गट ड’ च्या अधिकारींच्या विरोधात कारवाई करणे संबंधी अहवाल सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nइतकेच नाही तर वर नमूद केलेल्या नियमावली मध्ये दिलेल्या ‘सूची-अ’ व ‘सूची-ब’ नुसार प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी विरुद्ध शास्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे व जे अधिकारी या सूचीनुसार संबंधित अधिकारी विरोधात शास्तीची कार्यवाही करणे संबंधी प्रस्ताव दाखल करणार नाहीत त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरोधात शास्तीची कारवाई करणे संबंधी तरतूद करण्यात आली आहे.\nएकंदरीत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरुद्ध नागरिकांनी त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर जर वरिष्ठ अधिकारी केवळ कारणे दाखवा नोटीस देत असतील तर त्याचा विरोध करावा व त्यांना ‘सूची अ’ व ‘सूची ब’ नुसार शिक्षण आयुक्त यांना प्रस्ताव पाठविण्यासाठी आग्रह धरावा अथवा जनआंदोलन किंवा योग्य ते न्यायालय अथवा विविध आयोग जसे की लोकायुक्त, बाल हक्क आयोग व मानवी हक्क आयोग येथे तक्रार करावी.\nअशा वेळेस अपरिहार्य कारणास्तव ज्या नागरिकांना वकील नेमणे शक्य नाही त्यांनी खालील लेखांचा अभ्यास करून संबंधित न्यायालय अथवा आयोग येथे याचिका जरूर दाखल करावी. त्यासाठी संघटनेतर्फे खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nतसेच संघटनेचे या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने लढण्यास मार्गदर्शन करणारे मराठीतून सर्व लेखांची लिंक एकाच पेजवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\n८) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n९) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n१०) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n११) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n१२) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१३) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१४) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१५) कायदे व याचिका संदर्भ-���ाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१६) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१७) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१८) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१९) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on April 12, 2019 April 12, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र, महाराष्ट्र शिक्षण मंत्रालय\nPrevious Previous post: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-shivchatrapati-puraskar-nashik-sportsman-monika-athare-get-this-award-and-other-6-sportman/", "date_download": "2019-04-18T17:18:55Z", "digest": "sha1:5NM7G2PQ6TRDWOX2Z2QA53TVJDIZY4Z2", "length": 22560, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिव छत्रपती पुरस्कारात नाशिकचा षटकार; धावपटू मोनीका आथरेसह 6 खेळाडूंना सन्मान | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\n��� पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहू���्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्श��का\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News शिव छत्रपती पुरस्कारात नाशिकचा षटकार; धावपटू मोनीका आथरेसह 6 खेळाडूंना सन्मान\nशिव छत्रपती पुरस्कारात नाशिकचा षटकार; धावपटू मोनीका आथरेसह 6 खेळाडूंना सन्मान\nक्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना दिल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाचे शिव छत्रपती पुरस्कारांची घोषणा आज झाली असून यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, रोशनी मुर्तडक, अक्षय देशमुख, पूजा जाधव, राजेंद्र सोनार आणि संजय होळकर या सहा जणांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूं, मार्गदर्शक आणि संघटक याना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते. यावेळचे सन 2017- 18 या वर्षीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची आज महाराष्ट्र शासनाने घोषणा केली. यामध्ये नाशिकच्या सहा जणांचा समावेश आहे.\nया खेळाडूंमध्ये नाशिकची आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धामध्ये पदक विजेती धावपटू मोनिका आथरे, तलवार बाजी खेळाडू रोशनी अशोक मुर्तडक आणि अक्षय मधुकर देशमुख, रोईंगचे खेळाडू पूजा जाधव आणि राजेंद्र सोनार तर क्रीडा संघटक, कार्यकर्ता म्हणून संजय होळकर याना हे पुरस्कार घोषीत झाले आहेत.\nनाशिकच्या या सहा खेळाडूंनी हा मनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचा नाशिकचे जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे आणि आनंद खरे, कालिका मंदिर ट्रस्टचे संचालक दत्ता पाटील यानी सत्कार केला. यावेळी बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे आणि अंबादास तांबे आदी मान्यवर उपस्तीत होते. या पुरस्काराचे वितरण दिनांक 17 फेब्रुवा��ी, 2019 रोजी मुंबई येथे होणार आहे.\nPrevious articleशिक्षक भरतीला नवीन आरक्षणाचा अडसर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/isro-adopts-village-in-karnataka/", "date_download": "2019-04-18T16:46:44Z", "digest": "sha1:LKU7HYVHXMKRI4I5VUK5ZI6KW4VYLMPD", "length": 12559, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदुष्काळाने होरपळलेल्या गावाला दत्तक घेत ISRO ने उभा केलाय नवा आदर्श\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजगभरात ISRO नेहमीच भारताची शान वाढवत असते. त्यांच्या मोहीमा आणि कामगिऱ्यांनी कित्येक विक्रम भारताच्या नावे केले आहेत. अवकाश संशोधन क्षेत्रात नेहमीच आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवणाऱ्या ISRO ने आता अजून एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शेतीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतातील बळीराजा अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. याच बळीराजाच्या मदतीसाठी धावत येत ISRO ने दुष्काळाने होरपळलेलं एक गाव दत्तक घेतलंय.\nभारतातील अनेक राज्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या समस्येने ग्रस्त आहेत. कर्नाटक हे राज्य त्यापैकीच एक या राज्यातील काही गावांमध्ये गेल्या काही काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. म्हणून या परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा आणि त्यात आपलेही काहीतरी ��ोगदान असावे म्हणून ISRO ने एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.\nISRO चे मार्केटिंग पार्टनर असलेल्या एंट्रीक्स कॉरपोरेशन लिमिटेड या कंपनीने कर्नाटकच्या टूमाकुरु जिल्ह्यामधील दुष्काळाने प्रभावित ब्रह्ममसंद्रा गावाची निवड केली. या गावात शेतीच्या आधुनिक पद्धती वापरून येथील शेती व्यवसायाला चालना देणे आणि येथील शेतकऱ्यांचे जीवन सुधारणे हा या मागचा ISRO चा मुख्य उद्देश आहे. या कामात ISRO भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनची मदत घेणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५ वर्षांचा कालावधी आणि ३.८१ करोड रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.\nब्रह्ममसंद्रा गावामध्ये एकूण ३५६ कुटुंबे राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास १४२० एवढी आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा शेतीचं आहे, त्यामुळे दुष्काळाचा भयंकर मोठा फटका या गावाला सोसावा लागला. या गावातील पाण्यामध्ये फ्लोराईड असल्याकारणाने येथील पाणी पिण्यास योग्य नाही. येत्या ५ वर्षांत या गावातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा विडा ISRO ने उचलला आहे. सोबतच या गावातील पायाभूत सुविधा, सपोर्ट सर्व्हिस आणि हायटेक स्कीलचा विकास करण्याचे देखील ISRO चे उद्दिष्ट आहे.\nसमाजाप्रती असलेले आपले कर्तव्य ओळखून सेवाभावी वृत्तीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ISRO चं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.\nISRO आणखी एक जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे: ISRO एकाचवेळी Launch करणारा तब्बल ८३ Satellites\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \nदुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nमदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य करूनही अज्ञात असणारा ‘भगव्या’ कपड्यांतील महात्मा….\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\n‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम \nलिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण काय\nमहादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान\n“अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ – तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया\nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nपॅनकार्ड नसेल तर ह्या १० महत्वपूर्ण लाभांपासून वंचित रहाल\nउत्तर कोरिया��ा किम जोंग “शहाणा” झालाय की चलाख खेळी खेळतोय\nइतर प्राण्यांप्रमाणे माणसाचाही “मेटिंग सिझन” (प्रणयकाळ) का नसतो\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\nजगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती\nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\n‘शिपायांचा उठाव’ आणि तात्या टोपेंचं धाडसी ‘ऑपरेशन रेड लोटस’\nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nकॉम्प्यूटरला लावलेला पेनड्राईव्ह “Safely Eject” करण्याची खरंच गरज आहे का\nभारतीय सैन्याचा, दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ संपवण्याचा हा रोमांचक इतिहास विस्मरणात जाऊ नये\nबुटक्यांचं प्रदर्शन ते भुतांचं शहर : चीनचा खरा विद्रुप, विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nतुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या ‘पत्नी’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/organic/vsi-microsol.html", "date_download": "2019-04-18T16:17:41Z", "digest": "sha1:P5NCNE2YIWTBYPUDBZH2RKBFZUTOAXH5", "length": 6159, "nlines": 88, "source_domain": "krushikranti.com", "title": "VSI - MICROSOL - organic (नैसर्गिक खाद) - Pune Division (Maharashtra)", "raw_content": "\nPune Division मारुती जाधव\nजे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे.\nआपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10 किलो ची शिफारस आहे.\n5 किलो बॅगची किमतं 500 ₹ आहे.\nज्यांच्याकडे ठिबक सिंचन संच नाही असे शेतकरी बॅरेल मध्ये द्रावण तयार करून पाटपाण्याबरोबर सोडू शकतात. किंवा 200 किलो कंपोस्ट खताबरोबर 5 किलो मिक्स करून ऊस पिकास देऊ शकतात.\nअधिक माहितीसाठी संपर्क :9850171561\nवसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे\nलहानपणी खाल्लेली नैसर्गिक द्राक्ष पुन्हा खाण्याचा योग्य आता आपल्याही शहरात उपलब्ध नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादित मधुर, रसदार,चविष्ट, औषधी,विना रसायने वापरता फक्त नारळ पाणी, सप्त धाण्याकुर, जीवामृत वापरून तयार केलेली नैसर्गिक द्राक्ष 2 कि. बॉक्स… Pune Division\nपोल्ट्री फार्म माधिल कोरडा ��चरा सेंद्रीय खते म्हणून वापरला जातो. कोंबड खताचे फायदे:- चांगली माती दुरुस्ती, कोंबड खत जैविक पदार्थ जोडतो आणि पाण्याची साठवण क्षमता आणि मातीत उपयुक्त फायदे वाढवतो.एक चांगला खत; कोंबडीचे खत आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि… Nashik Division\nआज पूरी दुनिया रासायनिक खाद तथा जहरीली दवाइयों के इस्तेमाल के कारन अनेक प्रकार की बीमारियों से त्रस्त है नागरिकों को आरोग्य संपन्न बनाने के लिए हमारी खेती को जहर मुक्त तथा रसायन मुक्त करना ही एक पर्याय है नागरिकों को आरोग्य संपन्न बनाने के लिए हमारी खेती को जहर मुक्त तथा रसायन मुक्त करना ही एक पर्याय है भारत ने १९७१ से रासायनिक खादों का इस्तेमाल… Maharashtra\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत Ganesha Agro Farm आपल्या साठी घेऊन येत आहे *बॅग पॅकिंग मधील कोंबडी खत.... आपल्या सामान्य शेतकर्‍यां परवडेल असे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल कोंबडी खत आपल्याला Ganesha Agro Farm उपलब्ध करून देत आहे. प्रत्येक शेतकर्‍यांन पर्यंत हे… Pune Division\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/because-of-the-screw-shortage-in-america-apple-started-importing-it-from-china-19765.html", "date_download": "2019-04-18T16:35:38Z", "digest": "sha1:WY3T6ISGCOA7FIMPHGMDLI2RK5K4ULSX", "length": 31013, "nlines": 182, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "एका स्क्रूमुळे अमेरिकेचे झाले कोट्यावधीचे नुकसान; Apple ने चीनला दिला नवा रोजगार | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोल�� सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोज��ी सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nएका स्क्रूमुळे अमेरिकेचे झाले कोट्यावधीचे नुकसान; Apple ने चीनला दिला नवा रोजगार\nप्रातिनिधिक प्रतिमा (Image: PTI)\nसध्या जगात तंत्रज्ञानाच्या बाबतील प्रगती करणारे दोनच देश अग्रस्थांनी आहेत, एक अमेरिका (America) आणि दुसरा चीन (China). अॅपल (Apple) ही सर्वात लोकप्रिय कंपनी अमेरिकेत आहेत. मात्र Apple ने आपल्या वस्तूंचे उत्पादन ��ेण्यासाठी अनेक देशांत प्लांट वसवले आहेत, यातील एक म्हणजे चीन. यामागे मुबलक कामगार, कमी दर, विपुल जागा अशी अनेक कारणे असतील. तंत्रज्ञान अमेरिकेचे मात्र ती उत्पादने बनत आहेत इतर देशांत, साहजिकच होणारा फायदाही अमेरिकेचाच आहे. मात्र आता एका स्क्रूमुळे अमेरिकेचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे. तर मॅकबूक आणि कॉम्प्युटरसाठी लागणारे स्क्रू हे अमेरिकेत मुबलक प्रमाणात बनत नसल्याने ते चीनकडून मागवून घ्यावे लागत आहेत यामुळे चीनमध्ये हा नवा रोजगार उपलब्ध झाला आहे.\nअमेरिकेत एवढे छोटे स्क्रू मिळत नसल्याने, किंवा मिळत असले तरी ते बनवण्याची गती फारच कमी असल्याने अ‍ॅपलला मॅकबूक आणि कॉम्प्युटर बनविण्याचा प्लांट चीनमध्ये हलवावा लागल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. 2012 साली जेव्हा अ‍ॅपल आपले मॅक प्रो (Mac Pro) बाजारात घेऊन येणार होते तेव्हा त्यांना त्यासाठी काही ठराविक स्क्रूची गरज होती. ती अमेरिकेत मिळत नव्हती. ती तयार करून घेण्यासाठी येणार खर्च अवाढव्य होता आणि त्यामानाने दिवसागणिक मिळणाऱ्या स्क्रूची संख्याही कमी होती. त्यानंतर त्या कॉम्प्युटरच्या डिझाईनमध्ये थोडेफार बदल झाले. परत नव्या स्क्रूची गरज भासली, या वेळी अ‍ॅपलने चक्क ते चीनकडून मागवले. कारण चीनमध्ये हे स्क्रू मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. अमेरिकेपेक्षा तिथल्या टीम्स मोठ्या आहेत, 24 तास तिथले उत्पादन चालते. त्यामामाने अमेरिकेमध्ये लोक घड्याळ्याच्या काट्यावर चालतात, म्हणून अ‍ॅपलला चीनकडून हे स्क्रू मागवणे परवडते. (हेही वाचा : Apple कंपनी लवकरच घेऊन येणार ट्रिपल कॅमेरा असलेला iPhone\nया छोट्याशा स्क्रूमुळे अ‍ॅपलने 2017 मध्ये चीनला तब्बल 11 लाख कोटींचा व्यवसाय दिला. अमेरिकेमध्ये स्क्रू बनत नसल्याने काही महिने अ‍ॅपलने आयफोन आणि कॉम्प्युटरच्या विक्रीला थांबवावे लागले होते. मात्र हे स्क्रू चीनकडून अतिशय कमी किमतीमध्ये विकत मिळतात तसेच मिळणाऱ्या स्क्रूचे प्रमाण हे अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. दरम्यान अ‍ॅपलने त्यांची उत्पादने बनविण्यासाठी चीनमध्ये मोठमोठे कारखाने उघडले आहेत आणि लाखो लोकांना रोजगारही उपलब्ध केला आहे. आता यासाठी अ‍ॅपल भारतामध्येही त्यांचे प्लांट उभा करण्याच्या तयारीत आहे.\nTags: Apple china Mac Pro अमेरिका अॅपल चीन मॅक प्रो स्क्रू\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठ�� संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-18T16:52:07Z", "digest": "sha1:ICMFFMG6L5VKF4ZDO2DIKF2XFTJLUFLO", "length": 2692, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना उपनेत्या नीलम गोरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० म��दारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शिवसेना उपनेत्या नीलम गोरे\nआदित्य साहेब पुण्यात आले, फॉर्म भरला आणि भुर्रकन निघून गेले\nपुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विशेष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/now-what-do-these-two-indras-do-to-keep-or-leave-question-about-nana-patole/45067", "date_download": "2019-04-18T17:09:57Z", "digest": "sha1:X2NRHKCQPGGKCFZUXGOB6CRXKMBACDJS", "length": 5998, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय ? मारायचे की सोडायचे ?, पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य | HW Marathi", "raw_content": "\nआता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय मारायचे की सोडायचे , पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nआता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय मारायचे की सोडायचे , पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य\nनागपूर | “इंद्र देव फार बदमाश आणि लालची होता. त्याच्यावर संकट आले कि मात्र तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे तर राज्यात आणि देशात दोन्ही इंद्र आहेत. आता या दोन्ही इंद्रांचे करायचे काय मारायचे की सोडायचे ते तुम्हीच ठरवा”, असे वादग्रस्त वक्तव्य करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाना पटोले बोलत होते.\nकाँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे. नागपूर मतदारसंघातून नाना पटोले यांची लढत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी नागपूरमधून काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यादृष्टीने काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. याच दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असतात नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पटोले यांच्या या टीकेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.\nभाजपने व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे \nराष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी\nमार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकाची घोषणा \nसांगली, जळगावच्या महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8_(%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2019-04-18T16:38:50Z", "digest": "sha1:PTTCRED5LRJQAD76Y4CXPJ5GZZ5MNIB4", "length": 5372, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राइड अँड प्रेज्युडीस (२००५ चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "प्राइड अँड प्रेज्युडीस (२००५ चित्रपट)\n१६ सप्टेंबर, इ.स. २००५\n£२२ दशलक्ष ($२८ दशलक्ष)\nप्राइड अँड प्रेज्युडीस हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट प्रसिद्ध इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने लिहिलेल्या प्राइड अँड प्रेज्युडीस ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.\nतिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ह्या चित्रपटाला ४ ऑस्कर नामांकने मिळाली होती.\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील प्राइड अँड प्रेज्युडीस चे पान (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/05/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:35:37Z", "digest": "sha1:ZW4RFDDJOLBWLMAF3VOILCJZ32G7SKKR", "length": 22372, "nlines": 137, "source_domain": "jaihindbks.com", "title": "माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील व द्वितीय अपील कसे करावे याबाबत महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट सुविधेबद्दल माहिती.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सामान्य जनतेस प्रत्येक वेळेस माहिती अधिकारसंबंधी संबंधित कार्यालयात जाणे जमत नाही, ग्रामीण भागातील लोकांसाठी तर माहिती अधिकार कार्यालये ही तालुका तर अपिलीय कार्यालये ही जिल्हा स्तरावर असल्याने त्याबाबत अर्ज व अपील दाखल करणे हे जिकीरीचे होऊन जाते. मात्र सामान्य जनतेसाठी राज्य सरकारने घरबसल्या ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल करणे, इतकेच नाही तर प्रथम अपीलही दाखल करण्याची सुविधा दिली असून नागरिक घरबसल्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही सर्व औपचारिकता पूर्ण करू शकतात.\nसोशल मिडीयावर कित्येक लोक भ्रष्टाचारविरोधात संतापजनक लेख अथवा राजकीय वादविवाद करून आपला बहुमुल्य वेळ वाया घालवतात. त्या ऐवजी आपापल्या भागातील कित्येक सरकारी योजना, बालके व महिला यांच्या हिताच्या योजना, आपल्या भागातील बेकायदा कृत्ये, स्वतः केलेल्या तक्रारी याबाबत सरकारला विचारणा केली तर भ्रष्टाचारास आळा व कित्येक गोर गरिबांना न्याय मिळू शकतो. यामध्ये सर्वात उपायकारक असा संघटनेतर्फे सुचविण्यात येणारा मार्ग म्हणजे रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अथवा इतर गंभीर प्रकरणांबाबत सरकारला त्या बातमीबाबत केलेल्या कारवाईबाबत नक्की जाब विचारावा, अशा वेळी वर्तमानपत्रात बातमी आल्याने त्याबाबत माहिती न देणे शासनास त्रासाचे होते अथवा त्यांनी माहिती न दिल्यास पुन्हा थेट संबंधित वर्तमानपत्रास कळवावे जेणेकरून अशा प्रकरणांत जलद कारवाई होऊ शकते.\nतरी वर नमूद केलेप्रमाणे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने ल���गू केलेल्या ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज व प्रथम अपील कसे करावे याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे-\nसर्वप्रथम राज्य सरकारने याबाबत खालीलप्रमाणे वेबसाईटची निर्मिती केलेली आहे-\nया वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे होमपेज उघडले जाईल-\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nकाही वेळेस इंग्रजीतून ही वेबसाईट उघडली जाते. अशा वेळी वर होमपेज वर लाल रंगाने अधोरेखित ‘मराठी’ शब्द पहा, तिथे त्याच भागात इंग्रजीतून वेबसाईट उघडली गेल्यास ‘इंग्रजी’ दिसेल तिथे क्लिक करून ‘मराठी’ निवडल्यास मराठीतून वेबसाईट उघडली जाईल.\nवर नमूद केलेप्रमाणे मराठीतून वेबसाईट उघड झालेनंतर वरील फोटो मध्ये दुसऱ्या लाल रंगाने अधोरेखित भागात ‘अर्ज सादर करा’ असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर जे अतिरिक्त पेज उघडले जाईल ज्यामध्ये माहिती अधिकार अर्ज कसा भरावा व कोणत्या खातेसंबंधी नागरिक अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती दिली गेली आहे आणि पेजच्या शेवटी ‘मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत’ अशा बटनवर टिक करून ‘सबमिट करा/दाखल करा’ या बटन वर क्लिक केल्यानंतर माहिती अर्जाचा फॉर्म उघडण्यात येईल.\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nत्यानंतर माहिती अधिकार फॉर्म पेज उघडले जाईल ज्यामध्ये नागरिकांना सर्वप्रथम ज्या विभागाची माहिती हवी आहे ती निवडणे व त्यानंतर आपले नाव, पिनकोडसहित पत्ता, शैक्षणिक माहिती, दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, नागरिकत्व, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे अथवा नाही या क्रमाने माहिती भरल्यानंतर माहिती अधिकार अर्ज दाखल करता येईल तसेच माहिती अधिकार अर्ज एखाद्या कागदपत्रावर आधारित असल्यास तो स्कॅनकरून जास्तीत जास्त १ एमबी इतकी साईझ असलेली (केवळ पीडीएफ स्वरूपात) फाईल अपलोड करून त्यावर माहिती मागवता येईल.\nवर नमूद केलेप्रमाणे माहिती अर्ज दाखल केलेनंतर अर्जदारास ऑनलाईन पैसे भरण्यासाठी वेगळे पेज उघडले जाईल व त्यावर माहिती अधिकार अर्जासाठी ऑनलाईन शुल्क भरण्यात येईल व अर्जदारास त्यानंतर माहिती अर्ज दाखल झाल्याचा एसएमएस तसेच नोंद केलेल्या ई-मेलवर पोच पाठविण्यात येईल. तसेच याच वेबसाईट वर वेळोवेळी ‘सद्यस्थिती प��ा’ या बटनवर माहिती अर्जाचा तपशील तसेच विहित मुदतीत माहिती न दिल्यास माहिती अर्जाच्या पोचवर आलेला क्रमांक व इतर तपशील देऊन ‘प्रथम अपील सादर करा’ या बटनवर क्लिक करून घरबसल्या प्रथम अपीलही सादर करता येते.\nराज्य शासनाने हेतुपरस्पर कित्येक ठिकाणी स्थायी राज्य माहिती आयुक्तही नेमलेले नाहीत तसेच अशा अपिलांचा सुनावणी कालावधी मोठा आहे. मात्र राज्यातील हजारो नागरिकांनी द्वितीय अपिलापर्यंत लढायचे ठरविल्यास घरबसल्या मोठा बदल सहज शक्य आहे कारण प्रत्येक अधिकारीस दोषी आढळल्यावर रु.२५०००/- इतक्या दंडाची संभाव्य कारवाईद्वारा मोठी क्रांती सहज शक्य आहे.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nPrevious Previous post: ॲमेनोरा शाळेच्या पालकांना पालकमान्य फी भरून बहिष्कृत मुलांना पुनर्प्रवेश देण्याचा निर्णय\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/interesting-facts-about-maharana-pratap/", "date_download": "2019-04-18T17:12:24Z", "digest": "sha1:RPO6KRBBPCQJQWO5HFZ2FLM5QFZAKPBA", "length": 17685, "nlines": 143, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या 'महाराणा प्रताप' बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या ‘महाराणा प्रताप’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nइतिहासातील महान राजांपैकी एक मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा जन्म ७ जून १५४० रोजी उदयपूरचे संस्थापक उदयसिंह द्वितीय आणि महाराणी जयवंता बा��� यांच्या घरी झाला.\nमहाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. त्यांची संघर्षमय जीवनगाथा ही इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली.\nयाच थोर वीराबद्दल आज आम्ही तुम्हाला माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.\nवास्तवात एखादा मनुष्य एवढे वजन घेऊन साधी हालचाल देखील करू शकत नाही. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की महाराणा प्रताप हे ८० किलो वजनाचा भाला आणि १२ किलो वजनाचे छाती कवच बाळगून वावरायचे.\nत्यांच्याजवळ असणाऱ्या भाला, कवच, ढाल आणि दोन तलवारींचे वजन मिळून २०८ किलो एवढे भरायचे. आजही या सर्व वस्तू मेवाड राजघराण्याच्या म्युजियम मध्ये सुरक्षित आहेत.\nएका प्रदेशाचा राजा असून देखील संघर्षाच्या काळात त्यांनी मायारा गुहेमध्ये केवळ रोटी खाऊन दिवस काढले. या गोष्टीचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आणि राजस्थानच्या लोककथांमध्ये पाहायला मिळतो. हल्दी घाटाच्या युद्धावेळी त्यांनी याच गुहेमध्ये आपली शस्त्रे लपवली होती.\nहल्दी घाटातील युद्धाच्या वेळी महाराणा प्रताप यांनी बहलोल खानवर असा काही वार केला होता की त्याच्या त्याच्या शरीराचे आणि घोड्याचे बरोबर दोन तुकडे झाले.\nस्वत:जवळ नेहमी दोन तलवारी बाळगण्याचा सल्ला महाराणा प्रताप यांना त्यांच्या मातोश्री राणी जयवंता बाई यांनी दिला होता.\nमहाराणा प्रताप यांचा घोडा चेतक म्हणजे अजब रसायन होता. तो इतक्या प्रचंड वेगात दौडत असे की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसतं. त्यामुळेच हवेत उडणारा घोडा अशी देखील त्याची ख्याती झाली होती.\nत्याचे आपल्या सम्राटावर इतके प्रेम होते की त्यांच्या रक्षणासाठी तो स्वत: सरसावत असे. हल्दी घाटाच्या युद्धावेळी चेतकने मानसिंगच्या हत्तीवर उडी घेऊन त्याला पायदळी तुडवले होते.\nजेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले तेव्हा याच चेतकने २६ फुट लांब नाला पार करत महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले. मुक्या जनावराला असणारी एवढी समज इतिहासात दुसरीकडे कोठेही आढळत नाही.\nहल्दी घाटातील महत्त्वपूर्ण युद्धामध्ये महाराणा प्रताप यांची सेना सांभाळली होती हकीम खान याने. तो एक अफगाणी मुसलमान पठाण होता. परंतु तरीही महाराणा प्रताप यांच्यासाठी त्याने अकबराला कडवी झुंज दिली. असं म्हणतात की,\nत्याचं शत्रूपक्षाने शीर उडवलं तरी त्याच्या शर���रात काही जीव बाकी होता आणि त्याच अवस्थेत तो लढत राहिला.\nही गोष्ट कितपत खरी आहे याबद्दल मात्र शंका आहे. आजही राजस्थान मध्ये योद्धा हकीम खान यांची कबर पाहायला मिळते.\nअकबराने महाराणा प्रताप यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की जर त्यांनी मुघल सत्तेसमोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्तान त्यांच्या अधिपत्याखाली देण्यात येईल.\nजीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमान विकणार नाही या बाण्याच्या महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला आणि आपल्या संस्कृतीचा मान राखला.\nमहाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल ३० वर्षे झुंझवत ठेवले. अकबराने जंग जंग पछाडले परंतु ३० वर्षे महाराणा प्रताप काही मुघलांच्या हाती आले नाहीत.\nअकबर देखील महाराणा प्रताप यांच्या शौर्यामुळे प्रभावित झाला होता. राजस्थानच्या अनेक लोकगीतांमध्ये असा उल्लेख पाहायला मिळतो की जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा खुद्द अकबराला ही अश्रू अनावर झाले होते.\n“शत्रु असावा तर असा”\nअसे उद्गार अकबराने काढले होते.\nअसे म्हटले जाते की महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की जोवर चित्तोड परत मिळवत नाही तोवर जमिनीवर झोपेन आणि पालापाचोळा खाऊन दिवस काढेन.\nपण याच संघर्षात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची ही शपथ काही पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या याच शपथेचा मान राखीत आजही अनेक राजपूत आपल्या जेवणाच्या ताटाखाली झाडाचे पान ठेवतात आणि उशीखाली थोडेसे सुकलेले गवत ठेवतात.\nअश्या या महान योद्ध्याला मानाचा मुजरा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← या देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\nअवेळी केस पांढरे का होतात \nबनारसी साडीच्या प्रसिद्धीमागे आहे एका मुघल बादशहाचा हात\nजागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हेअप्रतिम स्थळ फार कमी भारतीय जाणून आहेत\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\n4 thoughts on “तब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या ‘महाराणा प्रताप’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n200 किलो वजन घेउन लढाई केल्यावर हरनार नाहीतर काय.\nआता खोटे आकडे पसरवणारी शाहरुख खानचीही आयटी सेल\n WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे कसे\nआईनस्टाईनच्या ��ायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\nतुमच्या स्वप्नातली राणी-Yamaha RX 100-पुन्हा येतीयेअफवा की सत्य\nइस्लामवरील चिनी आक्रमणावर “इस्लामी जग” मौन असण्यामागचं स्वार्थी राजकारण\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\n“दुआ में याद रखना…\nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\nत्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..\n‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही\n“ही” दिनचर्या आणि आहार आत्मसात करून मधुमेही जगू शकतात सामान्य जीवन\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nपाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nश्रीकृष्णाच्या प्राणप्रिय द्वारका नगरीच्या जलसमाधीमागचं कारण…\nशिव कर्माचे हे ७ नियम तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकतात\n“शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे\n“वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण… : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत\nतर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…\nज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/plant-has-the-ability-to-eliminate-many-diseases-from-the-root/", "date_download": "2019-04-18T17:25:19Z", "digest": "sha1:7QPG7JB56JTOEP3RXPC5WEQNSNKS5HBR", "length": 6795, "nlines": 81, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या जडीबुटी मध्ये अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे, जाणून घ्या याच्या सर्वोतम उपायाची माहिती", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/health/या जडीबुटी मध्ये अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे, जाणून घ्या याच्या सर्वोतम उपायाची माहिती\nया जडीबुटी मध्ये अनेक आजार दूर करण्याची शक्ती आहे, जाणून घ्या याच्या सर्वोतम उपायाची माहिती\nजर तुम्ही अश्या जडीबुटीचा शोध घेत असाल जी तुमच्या आरोग्याच्या बहुतेक सर्व समस्यांवर उपाय म्हणून काम करेल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका जादुई जडीबुटी बद्दल माहिती सांगणार आहोत. या जडीबुटीचे नाव गुळवेल आहे. ही एक प्रकारची वेल असते. गुळवेलचे आयुर्वेदा मध्ये भरपूर महत्व आहे. गुळ��ेलचे हिंदी मधील नाव गीलोय असे आहे.\nचला पाहू गुळवेलचे फायदे\nजर एखाद्याला व्यक्तीला बद्धकोष्ठता त्रास देत असेल तर यासाठी गुळवेलाचे चूर्ण २ चमचे गुळाच्या सोबत सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.\nमुळव्याध म्हणजेच पाइल्सच्या रुग्णांना जर गुलवेलचा थोडासा रस ताका सोबत मिक्स करून दिल्यास रुग्णाला आराम मिळतो.\nजर तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल तर गुलवेलचा रस नियमित घेतल्यामुळे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच गुलवेल मधुमेहा मध्ये फायदेशीर आहे.\nहाई ब्लडप्रेशर मध्ये सुध्दा गुलवेल फायदेशीर आहे. गुलवेल शरीराचा रक्तदाब नियमित करते.\nगुलवेल दीर्घकाळा पासून येत असलेला ताप (ज्वर) बरे करण्यास मदत करते. गुलवेल मध्ये तापाचा प्रतिकार करण्याचे गुण असतात. ही आपल्या रक्तातील प्लेटलेट्स ची मात्रा वाढवते जे कोणत्याही प्रकारच्या तापा सोबत लढण्यास मदत करते. डेंगू सारख्या तापात देखील गुलवेलचा रस अतिक्षय उपयोगी ठरला आहे. मलेरियाच्या उपचारासाठी गुलवेलचा रस आणि मध सम प्रमाणात रुग्णास दिले गेल्यास मलेरियाचा इलाजामध्ये मदत मिळते.\nगुलवेल आपल्या लीवर तसेच किडनी मध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. गुलवेल आपल्या शरीरात आजारामुळे होणाऱ्या किटाणूचा सामना करतात आणि लीवर तसेच मुत्र संक्रमणा पासून आपल्या शरीराची सुरक्षा करतात.\nरविवार 26 ऑगस्ट : जाणून घ्या कशी असेल ग्रहांची चाल, कसे राहील आजचे राशीभविष्य\nसोमवार 27 ऑगस्ट : शिवशंकर भोलेनाथ या 4 राशींच्या सर्व इच्छा करणार पूर्ण, तर 3 राशीसाठी परीक्षेची वेळ\nतुम्हाला माहीत नसतील टिश्यू पेपर चे हे ब्युटी ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल\nशरीरात वाढले आहे युरिक एसिड तर हे ड्रिंक्स करतील मदत तुम्हाला\nहिरवी मिरची खाण्यास आवडते तर ही माहिती नक्की वाचा\nतुम्ही पण ब्रेकफास्ट आणि लंच मध्ये मुलांना ब्रेड आणि जैम देता का, जाणून घ्या याचे साइडइफेक्ट्स\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/02/10/prabhat-ahmednagar-epaper-html/", "date_download": "2019-04-18T16:35:29Z", "digest": "sha1:O3UM7BCOG737LN4WLME7FECCJARZH54H", "length": 4832, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दैनिक प्रभात अहमदनगर – DAILY PRABHAT AHMEDNAGAR - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआजचा दैनिक प्रभात ईपेपर वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nअच्छे दिन कब आएंगे मोद��ंच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/myths-about-kohinoor-diamond/", "date_download": "2019-04-18T16:57:39Z", "digest": "sha1:L2YJXDAYZZMSEJB73AUFAP5WOQA3XXEH", "length": 19825, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारताला ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्ष झाली. तरीही ब्रिटिशांनी दिलेल्या काही जखमा अजूनही ताज्या आहेत. काही बाबतीतला लढा अजूनही संपलेला नाही. ब्रिटिशांनी आपल्या देशातले अनमोल वैभव लुटून नेले. आणि ते परत मिळावे कारण त्यावर भारताचा हक्क आहे म्हणून आजही लढा देणे सुरूच आहे. तरीही ब्रिटीश लोक काही भारताचा हक्क मान्य करत नाहीत आणि आपली संपत्ती आपल्याला परत करत नाहीत. ब्रिटिशांनी आपल्या देशांतून नेलेल्या काही अनमोल गोष्टींपैकी एक आहे कोहिनूर हिरा. जो आजही ब्रिटीश राणीच्या मुकुटाची शोभा वाढवतो आहे.\nकोहिनूर हिरा तर आपल्याला नुसता नावाने माहित आहे.पण त्यासोबतच काही अशा गोष्टी आहेत ज्या फार कोणाला माहित नाहीत. तर चला आज कोहिनूर हिऱ्याविषयी आपले नॉलेज अपडेट करून घ्या.\nकोहिनूर सारखाच एक दुसरा हिरा आहे ज्याचे नाव आहे ‘दरिया – ए –नूर’\nह्या हिऱ्याला कोहिनूरचा भाऊ सुद्धा म्हणतात. सध्या हा हिरा इराण देशामध्ये आहे. कदाचित कोहिनूर सुद्धा मूळचा तिकडचाच असावा.\nहे दोन्ही हिरे इराणी योद्धा नादेर शाहने आपल्याबरोबर लुटून नेले होते. पण १९ व्या शतकात कोहिनूरला परत पंजाबमध्ये आणले गेले. आणि नंतर ह्या हिऱ्याला सगळीकडे खूप प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीला १३०४ पर्यंत हा हिरा माळवाच्या राजांकडे होता पण तेव्हा त्याचे नाव कोहिनूर नव्हते. १३०४ साली अल्लाउद्दिन खिलजीच्या खजिन्यात कोहिनूरची भर पडली आणि नंतर बाबर कडून तो त्याच्या वंशजांना मिळत गेला.\nऔरंगझेबाने कोहिनूरचे जीवापलीकडे रक्षण केले आणि नंतर कोहीनुरचा मालक झाला औरंगझेबाचा नातू महमद ह्या महमदाकडून नादेर शाह ने कोहिनूर लुटून नेला आणि तेव्हा त्याचे नाव ‘कोहिनूर’ असे ठेवले.\nहे एक पर्शियन नाव आहे ज्याचा अर्थ होतो ‘प्रकाशाचा पर्वत’. आज भारताबरोबरच पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान सुद्धा कोहिनूर वर मालकी हक्क असल्याचा दावा करतात. (अर्थात तो मिळत कोणालाच नाहीये\nलोक म्हणतात की गेली १५०० वर्ष कोहिनूर जसा होता तसाच आजही आहे. म्हणजेच अखंड स्वरुपात कोहिनूर चे तुकडे झालेले नाहीत. परंतु हा गैरसमज आहे. सर्वांना हे माहित आहे कि क्वीन विक्टोरियाच्या मुकुटामध्ये हा हिरा बसवण्याआधी प्रिन्स अल्बर्टने कोहिनूर ला पैलू पडून घेतले होते ज्याने त्याचे तेज अजून वाढले.\nकोहिनूर कुल्लूरच्या खाणीत पहिल्यांदा सापडला हा सुद्धा एक गैरसमज आहे. खरं तर कोहिनूर सर्वात आधी कुणाकडे होता, तो कुणाला सापडला, तो कुणाला सापडला ह्यामागे बऱ्याच कथा आणि दंतकथा आहेत.\nकाही लोक म्हणतात की,\nकोहिनूर हा ५००० वर्ष जुना आहे आणि भागवत पुराणात ज्या स्यमंतक मण्याचे वर्णन केले जाते तो स्यमंतक मणी म्हणजेच हा कोहिनूर हिरा होय.\nपण हे सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाही. Theo Metcalfe च्या रिपोर्टनुसार,\nकोहिनूर हिऱ्याविषयी भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या काळात सांगितले गेले होते. खरं तर हा हिरा कुठे सापडला हे कोणालाही माह��त नसले तरी पहिल्यांदा दक्षिण भारतात हा हिरा बघितला गेला होता हे मात्र सत्य आहे.\nलोक असेही म्हणतात की मुघलांच्या काळात कोहीनूरला खूप महत्व प्राप्त झाले होते. पण एक मतप्रवाह असाही आहे की हे सत्य नाही. कारण मुघलांच्या काळात त्यांच्याकडे जडजवाहिऱ्यांची काहीही कमतरता नव्हती. त्यांच्या जवळ अनेक प्रकारचे अनमोल हिरे, मोती आणि सोने नाणे होते. त्यामुळे कोहिनूरचे मुघलांना काहीही अप्रूप असायचे कारण नाही. ते त्यांच्या रोजच्या दागिन्यांमध्ये अनेक प्रकारच्या अनमोल रत्नांचा उपयोग करीत असत आणि कोहिनूरला ते फक्त एक चमकणारा खडा ह्यापलीकडे महत्व देत नसत.\nकोहिनूर विषयीच्या दंतकथांपैकी एक कथा अशीही आहे की\nहा हिरा मुहम्मद शाह रंगीला ह्याच्या पगडीमधून चोरीला गेला होता. मुहम्मद शाहला हा हिरा इतका प्रिय होता कि तो कायम हा हिरा त्याच्या पगडीमध्ये लपवून ठेवत असे आणि जेव्हा नादर शाह त्याला भेटायला तेव्हा त्याने तो हिरा मुहम्मद शाहच्या नकळत काढून नेला.\nपरंतु ह्या गोष्टी मध्ये काहीही तथ्य नाही. ह्यावर इराणी इतिहासकार Marvi चे असे म्हणणे आहे की,\nनादेर शाहने हा हिरा मुहम्मद कडून त्याच्या नकळत काढून घेतला ह्याबाबतीत इतिहासात कुठेही माहिती आढळत नाही किंवा लिहून ठेवलेले आढळत नाही. हा हिरा बादशाह शाहजहानच्या मयूर सिंहासनावर इतर खड्यांसारखाच लावलेला होता.\nकोहिनूर विषयी आणखी एक गैरसमज म्हणजे ह्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी व्हेनिसहून कारीगाराला बोलावले होते. ह्याविषयीची कथा अशी की,\nफ्रेंच व्यापारी Jean Baptiste Tavernier च्या वर्णनानुसार त्याला बादशाह औरंगझेबाने त्याचा खजिना बघण्याची परवानगी दिली होती आणि औरंगझेबाच्या आज्ञेनुसार दुसऱ्या देशातून Hortensio Borgio नावाच्या कारागिराला हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी बोलावले होते. आणि त्याने पैलू पाडून तो हिरा लहान केला.\nपरंतू इतिहासकरांच्या मते शाहजहान ने हा हिरा मीर जुमला नावाच्या एका हिऱ्यांच्या व्यापाऱ्याला भेट म्हणून दिला होता. मुघलांजवळ अनेक मौल्यवान हिरे होते त्यातला एक त्याने भेट दिला.\nआणि ज्या हिऱ्याबद्दल Jean Baptiste Tavernier सांगतो तो हिरा कोहिनूर नसून Orlov होता. तो हिरा आज रशियामधील Treasures of the Diamond Fund, Gokran मध्ये आहे.\nतर ही झाली कोहिनूर बद्दल माहिती. आजही तो हिरा ब्रिटीशांकडे आहे आणि नजीकच्या भविष्यात तरी आपल्या ताब्यात येणे अव��ड आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← जाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ\nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\nब्रूस ली च्या मृत्यूचे दावे : काही अविश्वसनीय तर काही विचित्र\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nOne thought on “कोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\nरशियाने समुद्राच्या पोटात लपवलेल्या ‘ह्या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\nहस्तमैथुनाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजाणतेपणी करत आहात काय\nकॉम्प्यूटरला लावलेला पेनड्राईव्ह “Safely Eject” करण्याची खरंच गरज आहे का\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\nदैनंदिन जीवनातला तणाव दूर करायचाय या काही उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल\nमुघलांचं धादांत खोटं उदात्तीकरण : ५ उदाहरणं\nतिरुपती मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या केसांचं काय करतात: जाणून घ्या\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nतुम्ही विकत घेताय त्या वस्तूंवरची ही चिन्हे काय दर्शवतात\n‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील \nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nरोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप\nतुमच्या नखावर असलेले अर्धचंद्र तुमच्याबद्दल काय गुपित सांगत असतात\nब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट\nभारतातून हद्दपार होत असलेल्या ‘पत्रावळ्या’ विदेशामध्ये ठरतायत सुपरहिट\nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\nफळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत \nभारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T16:19:44Z", "digest": "sha1:4LW3WPDFS2GKSZLOLH7M6WBKBRYWBVYY", "length": 6025, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्मेरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. ९९५\nक्षेत्रफळ २९६.२ चौ. किमी (११४.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८८ फूट (२७ मी)\n- घनता २९६.२ /चौ. किमी (७६७ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nआल्मेरिया (स्पॅनिश: Almería) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया संघामधील एक शहर आहे. आल्मेरिया स्पेनच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१३ साली येथील लोकसंख्या सुमारे १.९३ लाख होती.\nयू.डी. आल्मेरिया हा स्पॅनिश ला लीगामध्ये खेळणारा फुटबॉल क्लब येथेच स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील आल्मेरिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2019-04-18T16:19:09Z", "digest": "sha1:N7LFHAU4FTT6BJMKIZOQHMH47HMJ47C6", "length": 4693, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२१:४९, १८ एप्रिल २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nभारतीय नौदल‎; १६:५१ ०‎ ‎2409:4042:241a:a8d7:6412:cff3:ece2:219c चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T16:19:30Z", "digest": "sha1:LUIOCPCUAKD5M72VNFQBJQYF5WXR3SZM", "length": 3387, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००९ स्पॅनिश ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/rahuri/", "date_download": "2019-04-18T16:17:21Z", "digest": "sha1:5XJH7UWBLNCTOMEUPMKJPRXIKEHMQUYK", "length": 6995, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Rahuri Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nरेल्वेखाली उडी घेऊन तिघांची आत्महत्या.\nराहुरी :- दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्थानकानजीक रेल्वेखाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. माय-लेकराची…\nजिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिवाजी कर्डिले ‘किंगमेकर’\nराहुरी :- डाॅ. सुजय विखे यांना भाजपत घेण्यात किंगमेकर ठरले ते आमदार शिवाजी कर्डिले. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी डाॅ. विखे यांना भाजपत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले…\nआमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला \nअहमदनगर :- शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला आहे. केडगाव हत्याकांडात त्यांच्या…\nलग्नाच्या पंधरा दिवस अगोदर तरुणाची आत्महत्या.\nराहुरी :- तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथील गवंडीकाम करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रवीण साळवे (२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव असून पंधरा दिवसांवर त्याचे लग्न आले होते.…\nआता माघार नाही… तुमच्या साथीने नगर सर करणारच :- डॉ. सुजय विखे.\nराहुरी :- आता माघार नाही... तुमच्या साथीने नगर सर करणारच. लवकर राजकीय भूमिका जाहीर करेन, असे युवानेते डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. गणेगाव, चिंचविहिरे, कणगर आणि वडनेर या गावांचा दौरा…\nलोकसभेसाठी सर्व पक्षांकडून मला ऑफर – आ.शिवाजी कर्डिले.\nराहुरी :- सलग पाच वेळा आमदार आणि निवडून येण्याची खात्री असल्यामुळे मला सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर येत आहे. परंतु मी भाजपमध्येच खूश आहे. लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार…\nराहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार – आ.कर्डिले.\nराहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.…\nउसाच्या ट्रॅक्टरला धडकून शिक्षिका ठार\nराहुरी :- उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर धडकून गुंजाळे येथील प्राथमिक शिक्षिका जागीच ठार झाली.वांबोरीजवळ कात्रडफाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सविस्तर…\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-are-bringing-back-nirav-modi-for-the-elections-they-will-send-him-back-after-elections-says-ghulam-nabi-azad-1861207/", "date_download": "2019-04-18T16:51:16Z", "digest": "sha1:DR2MFLPLVDQNFZNLUDQ3SAO6LCG4UHMS", "length": 11638, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bjp are bringing back nirav modi for the elections they will send him back after elections says ghulam nabi azad | निवडणुकीनंतर भाजपा नीरव मोदीला परत पाठवेल: गुलामनबी आझाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निव���णूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nनिवडणुकीनंतर भाजपा नीरव मोदीला परत पाठवेल: गुलामनबी आझाद\nनिवडणुकीनंतर भाजपा नीरव मोदीला परत पाठवेल: गुलामनबी आझाद\nभाजपानेच नीरव मोदीला पळून जाण्यास मदत केली होती. तेच त्याला आता भारतात आणत आहेत.\nगुलामनबी आझाद (संग्रहित छायाचित्र)\nपंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. नीरव मोदीला अटक केल्यानंतर आता भारतात त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपानेच नीरव मोदीला पळून जाण्यास मदत केली होती. तेच त्याला आता भारतात आणत आहेत. निवडणुकीसाठी नीरव मोदीला ते भारतात घेऊन येत आहेत. निवडणुकीनंतर ते (भाजपा) त्याला पुन्हा पाठवतील, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केला आहे.\nनीरव मोदीला लंडनमध्ये अटक केल्याचे माध्यमांनी सांगितल्यानंतर आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. आर्थिक घोटाळा केलेल्या नीरव मोदीला पळून जाण्यात भाजपानेच मदत केल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.\nतत्पूर्वी, पोलिसांनी फरार नीरव मोदीला लंडनमधील हॉलबॉर्न मेट्रोल स्थानकावरून अटक केली. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nदेशभक्ती हा आजार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारी विरोधात याचिका\nडोकलामवरुन संघर्ष मग सरदार वल्लभ भाई पटेला यांचा पुतळा चीनमधून कसा\nपुणे: राज ठाकरेंच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे\nमोदी तुमचे जैन मित्र बीफच्या निर्यात व्यवसायात आहेत मग इतरांना का दोष देता\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nमोदी पुन्हा निवडून आलेत तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील - राज ठाकरे\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्ना�� प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/know-what-is-a-sat/43972", "date_download": "2019-04-18T16:48:42Z", "digest": "sha1:LKEGU6TZC64VYNV6RWVJYWF36TP3PIWV", "length": 5706, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "जाणून...घ्या 'ए-सॅट' म्हणजे काय आहे ? | HW Marathi", "raw_content": "\nजाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे \nजाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे \nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.\nए-सॅट मिसाईल अंतराळातील एक वेपन असून हे देशाचे संरक्षण कवच आहे. या ए-सॅट यांची डिझाईन असे तयार करण्यात आले आहे की, हे ए-सॅट मिसाईल शत्रूच्या लष्करी हेरगिरीसाठी तयार करण्यात आलेल्या सॅटेलाईट नष्ट करू शकते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा क्रमांक लागला आहे. या मिसाईलने अंतरिक्षमध्ये शत्रूंचा नाश करून शकतात. संयुक्त राष्ट्र अमेरिकेने यूएसएसआरच्या साहाय्याने १९५० पहिल्यांदा ए-सॅटचे मिसाईल तर चीनने २००७ मध्ये आणि आता भारताने २०१९ मध्ये ए-सॅट मिसाईल अंतराळात आहेत.\n#LokSabhaElections2019 : भाजपच्या माढा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटेना\nराहुल गांधींकडून डीआरडीओचे कौतुक अन् पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या शुभेच्छा \nबसला अपघात, आयटी��ीपीच्या एका जवानाचा मृत्यू\n‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’\nनीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:47:58Z", "digest": "sha1:N542SMAFSWEMAB57LS2GKITZD7FPLAWR", "length": 36641, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नोटबंदी : फसलेली क्रांती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग नोटबंदी : फसलेली क्रांती\nनोटबंदी : फसलेली क्रांती\n‘मी देशवासीयांकडून फक्त पन्नास दिवस मागतो आहे. फक्त पन्नास दिवस. 30 डिसेंबरपर्यंत मला संधी द्या. जर त्यानंतर काही कमतरता राहिली, काही चूक निघाली, माझा हेतू चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले तर ज्या चौकात तुम्ही मला उभे कराल तिथे उभे राहून देश जी सांगेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे…’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चारलेले हे शब्द आहेत.\n8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाच दिवसांनी गोव्याच्या विमानतळाचे भूमिपूजन करताना उच्चारलेले हे शब्द. त्यानंतर एक वर्ष आणि नऊ महिने उलटून गेले असून आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. नोटबंदी जाहीर करताना केलेल्या दाव्यांमधील हवा निघून कशी ग��ली या देशात एक नवी ‘क्रांती’ होत आहे, हेही पंतप्रधानांचेच शब्द. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील लोकसुद्धा या निर्णयाला ‘क्रांतिकारी निर्णय’ असेच संबोधत होती. नोटबंदी जाहीर करून देशाला नेमका कोणता फायदा झाला\nनोटबंदीमुळे नेमके नुकसान किती झाले फायदा झालाच असेल थोडाबहुत, तर नुकसानीशी त्याचे गुणोत्तर काय फायदा झालाच असेल थोडाबहुत, तर नुकसानीशी त्याचे गुणोत्तर काय जमा झालेल्या जुन्या नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यापासून आतापावेतो नोटबंदी यशस्वी झाल्याबद्दल सत्ताधारी पक्षाकडून अद्याप कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर करताना पंतप्रधानांनी काळ्या पैशाला अंकुश लावण्याबरोबरच दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यापर्यंत अनेक हेतू सांगितले होते. त्यातला नेमका कोणता हेतू किती टक्के सफल झाला, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.\nबंदी घातलेल्या जवळजवळ सर्व नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या 99.3 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. नोटबंदी करताना देशात हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात 15 लाख 41 हजार कोटी रुपयांचे चलन अस्तित्वात होते. यापैकी 15 लाख 31 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा परत आल्या आहेत. केवळ 10 हजार कोटी रुपयेच परत आले नाहीत. म्हणजेच काळ्या पैशाला अंकुश लावण्याचा दावा सफल झाला नाही, हे स्पष्टपणे दिसते. कारण नोटबंदीनंतर काळा पैसा ‘रद्दी’ होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. काहीजण गंगेत नोटा सोडून देत आहेत, असाही दावा त्यांनी केला होता. मग परत आलेल्या एवढ्या सगळ्या नोटा आल्या कुठून हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या 99.3 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. नोटबंदी करताना देशात हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात 15 लाख 41 हजार कोटी रुपयांचे चलन अस्तित्वात होते. यापैकी 15 लाख 31 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा परत आल्या आहेत. केवळ 10 हजार कोटी रुपयेच परत आले नाहीत. म्हणजेच काळ्या पैशाला अंकुश लावण्याचा दावा सफल झाला नाही, हे स्पष्टपणे दिसते. कारण नोटबंदीनंतर काळा पैसा ‘रद्दी’ होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. काहीजण गंगेत नोटा सोडून देत आहेत, असाही ��ावा त्यांनी केला होता. मग परत आलेल्या एवढ्या सगळ्या नोटा आल्या कुठून सगळी ‘रद्दी’ रिझर्व्ह बँकेतच जमा झाली, असेच म्हणायला हवे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर दोन आठवड्यांनी निर्णयाचे समर्थन करताना अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, ईशान्येकडील राज्ये आणि काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरण्यात येणारे चार ते पाच लाख कोटी रुपये चलनातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तेही चार ते पाच लाख कोटी आता बँकिंग प्रणालीत परत आले.\nअर्थात, नोटबंदी जाहीर केल्यानंतर त्यामागील कारणे जवळजवळ रोज वेगवेगळी सांगितली जाऊ लागली होती. कधी कॅशलेस अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट सांगितले जात होते तर कधी करप्रणालीचा विस्तार वाढवण्याचे कारण सांगितले जाऊ लागले. गावेच्या गावे कशी कॅशलेस झाली, तिथले भाजीवालेही आता स्वॅप मशीन कसे वापरतात याची दृश्ये दूरचित्रवाणीवरून सतत दाखवली गेली. आज अशा गावांमधील सर्व व्यवहार पुन्हा रोखीने सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे पूर्वी जेवढी रोकड बाजारात फिरत होती त्यापेक्षा अधिक रोकड आजमितीस बाजारात आहे. असे असेल तर नेमका कोणता हेतू सफल झाला 15 ऑगस्ट 2017 रोजीच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी असे सांगितले की, जे 3 लाख कोटी रुपये कधीच बँकिंग प्रणालीत येऊ शकले नसते ते आता आले आहेत.\nवस्तूतः त्यांच्या पहिल्या (8 नोव्हेंबर 2016 च्या) भाषणानुसार, या नोटांची ‘रद्दी’ होणे अपेक्षित होते. मात्र तसे होत नाही म्हटल्यावर ‘गोल पोस्ट’ बदलून हा पैसा बँकिंग प्रणालीत आणण्याचाच जणू हेतू यामागे होता, असे सांगितले जाऊ लागले. म्हणजे बँकिंग प्रणालीत आलेला पैसा काळा की गोरा, हे जणू पाहिलेच जाणार नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे काळा पैसा नोटांच्या स्वरुपात फारसा बाळगला जात नाही तर तो रिअल इस्टेट, सोने, परदेशी चलन आदींमध्ये गुंतवला जातो, असे काही तज्ञ सांगत होते. मात्र त्यावेळी नोटबंदीची ही ‘क्रांती’ इतकी जोमात होती की कुणीच काही ऐकायला तयार नव्हते. बनावट नोटांवर नियंत्रण आणण्याचे सरकारचे लक्ष्यही साध्य झालेले नाही, हे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. कारण नव्या नोटांची नक्कल होणारच नाही, हा दावा फोल ठरला असून अनेक ठिकाणी बनावट नोटा सापडल्या आहेत. 2017-18 या कालावधीत पाचशे रुपयांच्या 9892 तर दोन हजार र���पयांच्या 17929 बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. या नोटाही बँकिंग प्रणालीत येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेत ‘मायक्रोचिप’ बसवली असल्याची हवा निर्माण करण्यात आली.\nही केवळ व्हॉटस्अ‍ॅपवरील अफवा नव्हती. अत्यंत प्रतिष्ठित अशा वृत्तवाहिन्यांनीसुद्धा हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. त्याचबरोबर दोन हजाराच्या नोटेसमोर मोबाईल धरल्यास नरेंद्र मोदी यांचे भाषण मोबाईलच्या पडद्यावर दिसेल असे अ‍ॅपही त्या काळात आले होते. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की, नोटबंदीच्या काळातच काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडे दोन हजाराच्या नव्या नोटा सापडल्या होत्या आणि त्यानंतर काही महिन्यांनी बनावट नोटाही चलनात आल्याच. म्हणजे हाही हेतू सफल झालेला नाही.\n27 नोव्हेंबर 2016 रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते, नोटबंदी हे ‘कॅशलेस अर्थव्यवस्थे’साठी आवश्यक पाऊल होते. इथेही उद्दिष्ट बदलल्याचे अनेकांना जाणवले आणि अनेकांनी ते बोलूनही दाखवले. काळ्या पैशाकडून उद्दिष्ट ‘कॅशलेस अर्थव्यवस्थे’कडे सरकले होते. परंतु तशी अर्थव्यवस्था उभारण्यासाठी तंत्रज्ञान किती प्रगत असायला हवे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरताना खेडोपाडी शेतकर्‍यांना झालेला त्रास सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. सातत्यपूर्ण नेटवर्कच नव्हे तर सलग वीजपुरवठाही अनेक भागामध्ये अजून होत नाही. त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी आपण मजबूत कायदे आणि यंत्रणा उभारू शकलेलो नाही. ही आव्हाने पेलल्याखेरीज ‘कॅशलेस अर्थव्यवस्थे’चे स्वप्न तरी आपण पाहू शकतो का म्हणूनच नोटबंदीच्या दोन वर्षांनंतरही पूर्वीपेक्षा जास्त रोकड लोकांजवळ आहे, असे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 9 डिसेंबर 2016 रोजी 7.8 लाख कोटींची रोकड लोकांजवळ होती.\nजून 2018 मध्ये ती 18.5 लाख कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच नोटबंदीच्या वेळेपेक्षा जवळजवळ दुप्पट रोकड आज लोक आपल्याजवळ बाळगतात. एवढेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.8 टक्के रोकड नागरिकांजवळ आहे. गेल्या सहा वर्षांमधील हा उच्चांक ठरला आहे. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे कल्याण होण्याऐवजी नुकसानच अधिक झाले, हेही स्पष्ट झाले आहे. 2015-16 मध्ये भारताचा ��ीडीपी 8.01 टक्के होता. तो 2016-17 मध्ये 7.11 वर उतरला आणि त्यानंतर तो 6.1 टक्क्यावर आला आहे. म्हणजेच जीडीपीच्या बाबतीत देशाचे 1.5 टक्क्याचे नुकसान झाले आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केला आहे. नोटबंदीच्या काळात शंभराहून अधिक व्यक्तींचा रांगेत उभे असताना प्राण गेला. हे नोटबंदीचेच बळी आहेत, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. 15 कोटी मजूर बेरोजगार झाले. हजारो उद्योगधंदे बंद पडले.\nछोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांची दुर्दशा झाली. लाखो नोकर्‍या गेल्या. अर्थव्यवस्थेचा वेग एका टक्क्याने मंदावल्याचा अहवाल अर्थ विभागाच्या संसदीय समितीने दिला असल्याचे माध्यमांकडून सांगण्यात येते. परंतु बहुमताच्या जोरावर हा अहवाल सार्वजनिक होऊ दिला गेला नाही, असाही आरोप होत आहे. कारण नोटबंदीवर या अहवालात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. अर्थातच या अहवालात नोटबंदीची प्रशंसा केली असती तर तो सार्वजनिक करण्याची सरकारने घाई केली असती. 31 ऑगस्ट हा या समितीच्या कार्यकाळाचा अखेरचा दिवस होता. पारदर्शकता प्रिय असणार्‍यांनी हा अहवाल सार्वजनिक करायला हवा. एकंदरीने नोटबंदीमुळे काहीच साध्य झाले नाही, अशी सार्वत्रिक धारणा आहे आणि तसे उघड बोलणार्‍यांना सोशल मीडियावर ट्रोल करून सत्य समोर येणार नाही. यासंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाला तर्कशुद्ध उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत नोटबंदीची ‘क्रांती’ फसली असेच बोलले जाणार.\n– संतोष घारे, सनदी लेखापाल\nPrevious articleसंजू सॅमसनचे डिसेंबरमध्ये शुभमंगल\nNext articleकाश्मीर अजूनही चिंताजनकच\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nBlog : निसर्गाचा मेकओव्हर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lingayatworld.com/category/uncategorized/", "date_download": "2019-04-18T16:23:28Z", "digest": "sha1:J2ZMYSZNAYLBDITASHVFSU5VBNVG7YTI", "length": 1447, "nlines": 8, "source_domain": "lingayatworld.com", "title": "Uncategorized – Lingayat World", "raw_content": "\nमहिला सबलीकरणाचे जागतिक प्रथम प्रणेते – महात्मा बसवण्णा\nलिंगायत विरुद्ध वीरशैव वादाचे विवेचन\nअष्टावरण आवरण म्हणजे कवच व आठ गोष्टीचे आवरण म्हणजे अष्टावरण. लिंगायतांचे दोष समूळ निणारण्यासाठी आपल्या कार्यात सतत जागृत असणारे आचरण किवा रक्षाकवच म्हणजे अष्टावरण. “अष्टावरण हे आध्यात्मिक आनंदमय अनुभवाचे आठ खांब आहेत.हे आठ खांब मानवी जीवणाचे आध्यात्मिक उत्तुंग शिखरावर पोहचविणारे आहेत. 🔯🌷 गुरु 🌷🔯 महात्मा बसवण्णांनी “अरिवे गुरु” म्हणजे ज्ञान हाच गुरु असे सांगितले आहे….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Byte", "date_download": "2019-04-18T17:25:21Z", "digest": "sha1:3VPWIHFI7LLTBEK6WLG75RAEQ4VYWTFY", "length": 2873, "nlines": 71, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Byte - Wiktionary", "raw_content": "\nमुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले: अष्ट बिट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/aadhar-card-information-correction-online-process/", "date_download": "2019-04-18T17:22:38Z", "digest": "sha1:QWISZOCFBSD7CVMKSMFOGWM247YBEYGV", "length": 6026, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "घरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/money/घरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने\nघरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने\nसरकारच्या बहुतेक सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेला आहे. पण आधार कार्डामध्ये कधी कधी काही चुका असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास होताना दिसत आहे. काहींच्या आधार कार्डवरचं नाव चुकलं आहे तर काहींची जन्म तारीख चुकीची आहे. आधार कार्डवरच्या या चुका आता तुम्ही घरबसल्या दुरुस्त करू शकता.\nआधारच्या वेबसाईटवर जाऊन नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल��ंबर आणि ई-मेल अॅड्रेस अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलवर गेल्यावर तिकडे तुमचा आधार क्रमांक लिहा.\nआधार क्रमांक लिहील्यानंतर तुमच्या रजीस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी पोर्टलवर टाकल्यावर तुम्हाला लॉग इन करता येईल. लॉग ईन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. त्यानंतर आधार अपडेट फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये चुकीची माहिती बदलून सबमिट बटण दाबल्यावर तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.\nआधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्यासाठीची कागदपत्रही द्यावी लागणार आहेत. पण ई मेल आयडी, मोबाईल नंबर आणि लिंग याबद्दलची माहिती बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. तर नाव, जन्म तारीख आणि पत्ता यांची माहिती बदलण्यासाठी कागदपत्र देणं बंधनकारक असणार आहे. यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशन किंवा पीडीएस फोटो कार्ड, व्होटर आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्र चालणार आहेत.\nघरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी करा हे उपाय\nबुधवार 08 ऑगस्ट : श्री गणेशाच्या कृपेने आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील उत्तम, होतील सर्व इच्छा पूर्ण\nपती-पत्नीचे नाते अटूट असते, फक्त 1 गोष्ट त्यांना वेगळे करू शकते\nसलमान खान देखील एका कारणामुळे आहे मेकर्स वर नाराज, दोन गीतकारांनी अगोदरच आपली नाराजी जाहीर केली आहे\nफक्त चार दिवस शिल्लक आहेत तुमच्या जवळ, पूर्ण करा ही महत्वाची कामे\nआपले किती पैसे कोठे गुंतवणूक कराल त्यासाठी कोणती काळजी घ्यावी\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/entertenment/page/2/", "date_download": "2019-04-18T17:25:29Z", "digest": "sha1:NNFH6PAZ6AMBS5F67LX5ZAE6NXZWAJ42", "length": 4618, "nlines": 87, "source_domain": "www.marathigold.com", "title": "entertenment Archives - Page 2 of 18 - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\nलोकांना कोडी म्हणजेच कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यात मजा येते. यामुळे त्यांचा थोडा टाईमपास होतो आणि थोडे डोके पण चालवायला लागते.…\nट्विटरवर लोक म्हणत आहेत धोनी खलीलवर चिडला आणि त्याला CHU**YA म्हणाला. व्हिडीओ पहा आणि तुम्हीच ठरावा खर काय\nभारतीय क्रिकेट प्रेमींसाठी विजय साजरा करण्याची वेळ आहे कारण भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये ओस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजया सोबतच…\nबॉलिवुडच्या या 10 स्टार्सच्या मुली आहेत अत्यंत सुंदर, 7 नंबरच्या स्टारची मुलगी तर दिसते परी\nबॉलीवूड मध्ये सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींची काही कमी नाही आहे. पण आज या पोस्ट मध्ये आपण 10 प्रसिध्द स्टार्सच्या 10 सुंदर…\n2019 मध्ये रिलीज होणार हे एक्शन आणि रोमान्सने भरपूर धमाकेदार फिल्म्स, पहा पूर्ण लिस्ट\nवर्ष 2018 संपले आहे आणि नवीन वर्षा मध्ये बॉलीवूडच्या चाहत्यांना नवीन चित्रपटांची उत्सुकता आहे. अशीच उत्सुकता जर तुम्हाला देखील असेल…\nवाढत्या वयाने हैराण आहेत हे 5 अभिनेते, रियल लाइफ मध्ये पडले आहे टक्कल, नकली केस लावून चालवतात काम\nप्रत्येक व्यक्ती म्हातारपणास घाबरतो पण हे तर सगळ्यांनाच येणार हे अटळ सत्य आहे. बॉलीवूड मध्ये जे स्टार्स जास्त हिट होतात…\nया आहेत बॉलीवूडच्या त्या सुंदर अभिनेत्री ज्यांनी आज पर्यंत फिल्म मध्ये किसिंग सीन नाही केला\nआजकाळ बॉलीवूड फिल्म मध्ये इंटीमेट सीन असणे सामान्य झाले आहे परंतु जर आपण 80 आणि 90 च्या दशकाचा विचार केला…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/", "date_download": "2019-04-18T16:26:58Z", "digest": "sha1:5PF5QPNTCM6AO4FMDOC6HEVAQNQZ52PG", "length": 6292, "nlines": 75, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहि���ी अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nअपर पोलीस महासंचालक व संचालक, बि. सं., महाराष्ट्र राज्य, पुणे\n02-Mar-2019 - परिपत्रक - सर्वसाधारण बदल्या २०१९ .....\n04-Feb-2019 - सार्वत्रिक बदल्या २०१९ करिता माहिती पाठविणेबाबत-पो.....\n03-Jan-2019 - आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केलेबाबत - १२ वर.....\n09-Sep-2011 - महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या स.....\n16-May-2011 - पोलीस अधिकारी वसतिगृह उद्घाटन समारंभ.....\n16-May-2011 - महाराष्ट्र राज्य पोलीस बिनतारी संदेश विभाग पोलीस क.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-539/", "date_download": "2019-04-18T16:26:23Z", "digest": "sha1:67JZU35RX66IXSGBQUBAQC464TECWFM3", "length": 21975, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एटीएम शुल्क आणि बचत खाते शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांची तब्बल १० ,००० कोटी रूपयांची कमाई : अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nनाशिकचा रणसंग्राम : मतदान केंद्रात आता मोबाईलला बंदी\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News एटीएम शुल्क आणि बचत खाते शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांची तब्बल १० ,०००...\nएटीएम शुल्क आणि बचत खाते शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांची तब्बल १० ,००० कोटी रूपयांची कमाई : अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती\nनवी दिल्ली : एटीएम शुल्क आणि बचत ���ाते शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांनी गेल्या साडे तीन वर्षांत तब्बल १०,००० कोटी रुपये कमवले असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली आहे. दिव्येंदू अधिकारी यांनी बँकांचा नफा आणि एटीएमच्या स्थितीबद्दल लोकसभेत प्रश्न विचारला होता.\nएका महिन्यांत एटीएममधून पाचहून अधिकवेळा पैसे काढल्यास बँका २०रुपये शुल्क आकारतात. तसंच एसबीआय वगळता इतर सर्व सरकारी बँका अपेक्षित नीच्चतम रक्कम जर बचत खात्यात नसेल तरीही खातेदारांकडून शुल्क वसूल करतात. एसबीआयने नीच्चतम रकमेवरील शुल्क वसूल करणं २०१२मध्ये बंद केलं होतं.\nजनधन आणि इतर कल्याणकारी योजनांच्या खातेदारांकडून हे शुल्क वसूल केलं जात नाही. केवळ या शुल्काच्या मार्फत सरकारी बँकांनी तब्बल १०,००० कोटींची कमाई केली आहे.\nखाजगी बँकाही या शुल्काच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमवत आहेत.\nएकही एटीएम बंद होणार नाही\nदेशातील ५० टक्के एटीएम लवकरच बंद होणार आहेत का असा प्रश्न विचारला असता देशातील सर्व एटीएम उत्तम स्थितीत असून एकही एटीएम बंद होणार नाही अशी ग्वाही जेटलींनी लोकसभेत दिली आहे. तसंच येत्या काळात एटीएमची संख्या वाढवण्याचाही प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.\nPrevious articleभविष्यात शनीभोवती असणाऱ्या कडा होणार गायब\nNext article‘हिरो’ ठरला ‘झिरो’\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमहाराष्ट्रसह देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान पुर्ण\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमहाराष्ट्रसह देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान पुर्ण\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/2-touriests-drowned-in-alibauge-sea-267377.html", "date_download": "2019-04-18T17:28:07Z", "digest": "sha1:V73UB5TM54IUMAN2NEWHRB2KMMFK3ZEJ", "length": 13921, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अलिबागच्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nअलिबागच्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले\nकिल्ल्यातून परतताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रिषभ आणि सोहराब बुडाले.\nअलिबाग, 16 आॅगस्ट : अलिबागच्या समुद्रात 2 पर्यटक काल पोहण्यासाठी उतरले होते,ते बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n40 वर्षांचा रिषभ सिल्वा आणि 23 वर्षांचा सोहराब खान आणि त्यांचा मित्र सुरेश स्वामी हे सकाळी ओहोटी असल्याने कुलाबा किल्ल्यात गेले होते. बाकीचे दोघे समुद्रकिनाऱ्यावरच बसले होते.मोहोपाड इथून हे सगळे फिरण्यासाठी अलिबागला आले होते. किल्ल्यातून परतताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रिषभ आणि सोहराब बुडाले.\nसुरेश स्वामी कसाबसा पोहत किनाऱ्यावर पोचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि इतर दोघांचा तपास सुरू करण्यात आला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारू��� मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/crime-news/", "date_download": "2019-04-18T16:43:14Z", "digest": "sha1:5PNADM57TK3M4VD7XQ3TQNKIM6BGIEJ7", "length": 3078, "nlines": 56, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Crime News Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक \nराहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे. याबाबत सविस्तर…\nनगरच्या तरुणीचा प्रेमभंगातून लातूर शहरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न.\nलातूर :- प्रियकराने दिलेला धोका आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे एका १७ वर्षीय तरुणीने चौथ्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , गुरुवारी रात्री औसा रोडवर तब्बल दोन तास हा थरार…\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/eat-almonds-in-winter/", "date_download": "2019-04-18T17:22:43Z", "digest": "sha1:A3OKUICY5Q4M6XOB4HGTF3H6MX7VS3P7", "length": 9236, "nlines": 87, "source_domain": "www.marathigold.com", "title": "हिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम? जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/food/हिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे\nहिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे\nहवामानात झालेल्या बदलाच्या अनुसार आपल्याला आपल्या आहारा मध्ये देखील आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत. विशेषतः थंडीच्या दिवसात आपल्या शरीर��ला अनेक आजार होण्याची शक्यता असते ज्याच्या सुरक्षेसाठी आपल्याला अश्या वस्तूंचे सेवन करणे आवश्यक आहे ज्या आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवू शकतात.\nअनेक लोकांना पाहिले गेले आहे कि थंडीच्या दिवसामध्ये भिजलेले बादाम सेवन करतात पण बादाम भिजवूनच त्यांचे सेवन का करतात तुम्ही त्या एवजी सुकलेले बादाम देखील सेवन नाही करत तुम्ही त्या एवजी सुकलेले बादाम देखील सेवन नाही करत कदाचित हा प्रश्न काही लोकांच्या मना मध्ये आलेला असेल आणि काही लोकांनी या बद्दल विचार केलेला नसेल कि अखेर थंडी मध्ये बादाम भिजवून का सेवन करावे कदाचित हा प्रश्न काही लोकांच्या मना मध्ये आलेला असेल आणि काही लोकांनी या बद्दल विचार केलेला नसेल कि अखेर थंडी मध्ये बादाम भिजवून का सेवन करावे खरतर साली सकट बादाम खाणे तेवढे फायदेशीर नाही जेवढे विना सालीचे सेवन करणे फायद्याचे आहे. यामागे कारण हे आहे कि जर तुम्ही सालीसह बादाम खाल्ले तर याच्या पोषण मध्ये अडथळे उत्पन्न होतात कारण बादामच्या साली मध्ये टैनिन नावाचे तत्व असते जे या पोषण तत्वांना अवशोषित करण्यास विरोध करतात.\nजर तुम्ही सुकलेले बादाम घेतले तर त्यांची साल काढणे शक्य होत नाही पण जर भिजलेले बादाम असतील तर त्यांची साल काढणे सोप्पे होते. यामुळे बादामचे पोषण पूर्ण पाने प्राप्त केले जाऊ शकते. यामुळे सुकलेल्या कोरड्या बादाम एवजी भिजलेले साल काढलेले बादाम खाणे जास्त फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यामातून भिजलेले बादाम खाण्याचे काय फायदे असतात याबद्दल माहिती देत आहोत.\nभिजलेले बादाम खाण्याचे हे फायदे मिळतात\nजर भिजलेल्या बादामचे सेवन केले तर हे सहज पचन होते आणि पचनाच्या संपूर्ण प्रक्रियेस व्यवस्थित चालवते. ज्यामुळे पोटाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही आणि पोट देखील निरोगी राहते.\nगर्भवती महिलेने भिजलेल्या बादामचे सेवन केल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या मुलाला पूर्ण न्युट्रीशन मिळते. ज्यामुळे माता आणि बालकाचे आरोग्य चांगले राहते.\nतज्ञांच्या मते रोज नियमित सकाळी 4 ते 6 भिजलेले बादाम सेवन केल्याने स्मरण शक्ती चांगली होते आणि व्यक्तीचे सेन्ट्रल नर्वस सिस्टम व्यवस्थित राहते. ज्यामुळे तुमचे बौद्धिक आरोग्य चांगले राहते.\nजर भिजलेले बादाम सेवन केले तर यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते बादाम मध्ये असलेले मोनोसैचुरेटेड फैट एसिड आणि विटामिन ई मुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते आणि हे आपल्या ब्लड मध्ये चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढ करते.\nभिजलेले बादाम सेवन केल्यामुळे हृदयाच्या संबंधित समस्या दूर राहतात भिजलेल्या बादाम मध्ये प्रोटीन पोटेशियम आणि मैग्नीशियम मुबलक प्रमाणात असते जे हृद्य निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्य मानले गेले आहे याच सोबत यामध्ये अधिक मात्रेत एंटीऑक्सीडेंट गुण असतात जे हृद्याच्या संबंधित आजाराच्या धोक्यास दूर ठेवू शकते.\nएक पती आपल्या पत्नीला का घाबरतो... हे वाचल्यावर उघडतील डोळे\nशनिवार 01 डिसेंबर : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी चमकणार या चार राशींचे नशीब\nभन्नाट फायदे इलायची आणि दूध यांचे, तुम्हाला माहीत आहेत का\nतुम्हाला माहीत नसतील टिश्यू पेपर चे हे ब्युटी ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल\nइलायची पेस्ट देईल तुम्हाला सुंदर त्वचा\nचहा बनवल्या नंतर चुकूनही कचऱ्यात फेकू नका चहापत्ती, हे आहेत याचे फायदे\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/problem-in-jayakwdi-dam-274429.html", "date_download": "2019-04-18T17:22:50Z", "digest": "sha1:S4O7N5UU4OUUMCHWG6EN3T6AYCNJ46OB", "length": 14841, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जायकवाडी भरलं पण परभणी कोरडंच!", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमु��बईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nजायकवाडी भरलं पण परभणी कोरडंच\nजायकवाडी धरणावर मराठवाड्यातील सर्वात जास्त म्हणजे १ लाख २१ हजार हेक्टर रब्बीचं सिंचन क्षेत्र असलेला परभणी जिल्हा यंदा जायकवाडी पूर्ण भरल्यानंतरही कोरडाच राहण्याची शक्यता पाठबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळेच निर्माण झाली.\n16 नोव्हेंबर : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले याचा सर्वात जास्त आनंद झाला तो परभणीकरांना. मात्र या आनंदावर विरजण फिरण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील सर्वात जास्त म्हणजे १ लाख २१ हजार हेक्टर रब्बीचं सिंचन क्षेत्र असलेला परभणी जिल्हा यंदा जायकवाडी पूर्ण भरल्यानंतरही कोरडाच राहण्याची शक्यता पाठबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळेच निर्माण झाली.\nयाचं कारण जिल्ह्यातील तब्बल २०० किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या या कालव्यांची अवस्था बघा. ठिकठिकाणी हे कालवे फुटलेत, १०-१० फूट वाढलेला गाळ, शिवाय याच कालव्याच्या वितरिका आणि उपवितरिका यांची ही अवस्था बघा. यांच्यात तर झाडंच एवढी वाढली आहेत की पाणी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nत्यात भर टाकलीय ती वितरिकांच्या तुटलेल्या दरवाज्यांनी. त्यामुळे जे पाणी हजारो किलोमीटर वरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोचते ते पाणी या अडथळ्यांमुळे पोचणार नाहीये.म्हणून तात्काळ या कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्ग करतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/QnA/1056/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T17:08:36Z", "digest": "sha1:KV7TRFYDTXWDQJKIUB5A2BVPGIESVTXW", "length": 9563, "nlines": 100, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सोळा मासिक श्राद्धें कोणती ? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \n(१) आद्य मासिक :- हे पहिल्या महिन्याचे आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचें; परंतु त्या दिवशीं सूतक असल्यानें, सूतक फिटल्यावर तें करावें असें वचन आहे.\n(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाचे पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.\n(३) द्वितीय मासिक :- दुसरे महिन्याचे आरंभी करावें.\n(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनीं म्हणजे पंचेचाळीसावे दिवशीं करावें.\n(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धें ज्या त्या महिन्याचे आरंभास करावी.\n(९) ऊनषाण्मासिक :- सहावा महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसांचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.\n(१५) द्वादश मासिक :- हीं ज्या त्या महिन्याचे आरंभी करावीं.\n(१६) ऊनाब्दिक : - बारावा महिना ज्या दिवशीं संपतो त्या दिवसाचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांहि करावें. अधिक मास त्या महिन्याचें मासिक श्राद्ध दोनदां करावें; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धें करावयाची. ही सर्व मासिकें खरोखर त्या त्या उक्त कालीं केलीं पाहिजेत; परंतु बारावे दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानें, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धें केल्यावांचून प्राप्त होत नसल्यानें, ती अकरावे किंवा बारावे दिवशी अपकर्ष करून ( अलीकडे ओढून घेऊन ) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहतां सपिंडीकरणश्राद्ध हें सर्व मासिकें झाल्यानंतर वर्षाचे शेवटचे दिवशीं अब्दपूरित श्राद्ध करून करावें, हा उत्तम पक्ष, असें वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्यानें, सपिंडी श्राद्ध बारावे दिवशींच करण्याचा आतां प्रघात पडला आहे या विषयीं धर्मसिंधूंत ‘ आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस ( सपिंडीस ) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्यानें तत्पूर्वींचीं जीं मासिक श्राद्धें तीहि सपिंडीपूर्वीं ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिकें तत्तत्कालीं पुन्हां करतात. याबद्दल पुढें विवेचन केलें आहे. ( पहा सपिंडी प्रकरण ).\nप्रयोग :- या सोळ�� श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगावे. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून अभ्यंग स्नान घालावें, व दुपारीं एकोद्दिष्ट श्राद्धाप्रमाणें एक तंत्रानें ( एकदम ) ही श्राद्धें करावी. असमर्थानें आमान्नानें करावींत.\n’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nसोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maratha-aarakshan/marathiaarakshan-117081000008_1.html", "date_download": "2019-04-18T17:16:01Z", "digest": "sha1:VHVQBGHSO4UYFTBUBDS2UYMNXOAPNDJE", "length": 19546, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठा मोर्चेच्या वेळेस मुंबईत काय घडत होते? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठा मोर्चेच्या वेळेस मुंबईत काय घडत होते\nऑगस्ट क्रांती दिनाच्या पाश्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे भगवे वादळ बुधवारी मुंबईत थडकले. हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेली भगवे टी शर्ट घातलेले लाखो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबईतील वातावरण अक्षरश: भगवेमय झाले होते.\nकोणतीही घोषण न देता शांततेने निघालेल्या या मोर्चाने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. “न भूतो न भविष्यती’ याची प्रचिती देणाऱ्या या मोर्चाने गर्दीचा उच्चांक मोडला. मराठा समाजाच्या या अभूतपूर्व मोर्चामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक काही काळ मंदावली होती. मोर्चाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच मुलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या मागणीचे निवेदन दिले. सरकारच्यावतीने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीत्व करून ही भेट घडवून आणली.\nमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षभरात राज्यभरातून 57 मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजासाठी ठोस निर्णय घ्या, असा इशारा या मोर्चातून सरकारला देण्यात आला होता. पण सरकारने कोणतीच भूमिका घेतली नसल्याने मुंबईत आज मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण आदी भागातून मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. रात्रीपासूनच मराठा बांधव नवी मुंबई, ठाणे परिसरात मुक्काम ठोकला होता. तर काहींनी लांब पल्ल्याच्या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटावर रात्रीचा मुक्काम केला होता.\nमोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांच्या संख्येचा अंदाज पाहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला होता. मोर्चामुळे काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे मोर्चाच्या निमित्ताने दक्षिण मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर लोकलही भरभरून मराठा बांधव मोर्चाच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे नोकरदारवर्गांलाही गर्दीचा सामना करावा लागला.\nसकाळी 11 वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित झाला. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला होता. आझाद मैदान येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पाच मुलींनी भाषणाच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका स्पष्ट केली. मोर्चाच्या अग्रभागी मुली आणि महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत्या. या मोर्चामध्ये सर्वच राजकिय पक्षाचे नेते, आमदार सहभागी झाले होते. पण प्रथेप्रमाणे या मोर्चातही विविध पक्षांच्या नेत्यांना सकल मराठा मोर्चाच्या नेतृत्व करण्यापासून चार हात लांबच ठेवले होते. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मोर्चात सामील होण्यास विरोध करणे अथवा आझाद मैदानावर निलेश व नितेश राणे यांना मंचावर येण्यापासून अडवणे अशा तुरळक घटना वगळता, आतापर्यंत झालेल्या 57 मूक मोर्चांप्रमाणे हा मुंबईतील 58वा मोर्चाही शांततेत आणि शिस्तीत पार पड��ा. मोर्चाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था चोख बजावली होती. काही भागात उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्यावरुन पोलीस पाहणी करीत होते.\nछत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे…\nभगवे झेंडे, भगवे उपरणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या भगव्या टी शर्ट घालून सहभागी झालेले लाखो मराठी बांधव सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शांततेने सुरु असलेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले. घोड्यावर स्वार झालेले महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या मावळे हे मोर्चाचे खरे आकर्षण ठरले. अनेकजणांची महाराजांसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला मोठा झेंडा उभारण्यात आला होता. मोर्चेकरांसाठी हा सेल्फी पॉईंटच ठरला. अनेकजण या झेंड्याखाली उभे राहून स्वतःचे व ग्रुपचे मोबाईलने फोटो काढण्यात मग्न होते.\nका हवे मराठा समाजाला आरक्षण \nमराठा क्रांती मोर्चा : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची हजेरी\nमराठा क्रांती मोर्चा : मुस्लिम समाजाकडून अल्पोहार आणि पाणी वाटप\nमराठा क्रांती मोर्चा : शिष्‍टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर\nमराठा क्रांती मोर्चा : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\n निवडणुकीविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही- ...\nदेशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी ...\nभाजपा प्रवक्त्याला पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला हे आहे ...\nभाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत एकाने बट फेकून मारल्याचा ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/03/27/plz-vote-to-sujay-vikhe-youth-invitation-card/", "date_download": "2019-04-18T16:16:40Z", "digest": "sha1:EW22CYRIZSRSDRD3PKBT3S2GWO2RTUSZ", "length": 5577, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nलग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या \nलग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या \nपारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत.\nयेत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे.\nलोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे.\n‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nलग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं स्पष्टपणे शेख कुटुंबाने पत्रिकेत सर्वात शेवटी लिहिलं आहे. ही पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.\nकॉंग्रेसने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकीट नाकाराल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजप प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविली.\nसुजय विखेंचा प्रचार सध्या शिगेला पोहचलाय. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nभाजपच्या जिल्हापरिषद सदस्याला अटक.\nखा.सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी दूर होईना…\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\n‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nडॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/samruddha-bhambure/page-6/", "date_download": "2019-04-18T17:24:51Z", "digest": "sha1:RPE3NUT6JC22AKE2HIBWVHW3H4KJK34D", "length": 11843, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Samruddha Bhambure : Exclusive News Stories by Samruddha Bhambure Current Affairs, Events at News18 Lokmat Page-6", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिक���णी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nम्यानमार विमान अपघातात 116 जणांना जलसमाधी\nमुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी\n'मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका\nगरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी, नाना पाटेकरांचा सल्ला\nइराणच्या संसदेवर हल्ला; तीन जण जखमी\nकर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार\nदहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात\nराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठा निर्णय होणार\nशेतकऱ्यांच्या संपात गेल्या 6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान\nसुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादचे नारे\nमुलुंडमध्ये पाण्याची पाईपलाईन फ��टली\n'त्या आंदोलकांची कुंडली माझ्या हाती'\nशिवप्रेमींच्या उपस्थितीत राज्यभिषेक सोहळा\nभाज्यांची आवक घटली, दर कडाडले\nइथून पुढे भारताची प्रत्येक मॅच स्टेडिअमध्येच जाऊन पाहणार - विजय माल्ल्या\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/love-story/", "date_download": "2019-04-18T17:14:06Z", "digest": "sha1:WQVKH7AINPRROFMEYKV3VMSDVV64R56B", "length": 9006, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Love Story Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते तेव्हा..\nसाध्याश्या चिकन करी आणि पुलावावरून धर्म, श्रीमंती गरिबी, राजा आणि रंकाच्या पलीकडे जाऊन वाढत गेलेल्या मैत्रीचे (का प्रेमाचे) धागे मात्र पक्के झाले ते अगदी मृत्यू पर्यंत..\nयाला जीवन ऐसे नाव\nसंघर्षमय आयुष्य जगलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांची ही प्रेमकथाही तितकीच संघर्षमय आहे..\nजॉर्ज ह्यांच्या ८०व्या वाढदिवशी जो फोटो प्रसारित करण्यात आला त्या फोटोत जॉर्ज ह्यांच्या एका बाजूला लैला तर दुसऱ्या बाजूला जया उभ्या होत्या.\nराकट गँगस्टरच्या प्रतिमेतील पंकज त्रिपाठी ह्या गुणी कलाकाराची ही प्रेमकथा तितकीच हळवी आहे\nखरंतर तर ही कथा सगळ्या प्रेमी युगुलांनी प्रेरणा घ्यावी अशीच आहे.\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nतिने श्री गणेशाला शाप दिला की, “एक दिवस तुम्हाला माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करावे लागेल.”\nलाईन हा गावठी शब्द असो, वा न्याहाळणं हा गोड शब्द असो, क्वचितच आता तिची नजरही मिळायला लागते, अर्थ असो वा नसो …खरं तर आपण घेवू तो अर्थ…\nया रिक्षाचालकाच्या मुलीने मृत्यू समोर दिसत असतानाही सातत्याने रुपेरी पडदा गाजवला होता..\nजाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचे महत्त्व काय\nहोतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी\n‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत\nप्रसूतीदरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या ‘पोस्टमार्टेम डिप्रेशन’ वर भारतात जागरूकता होण्याची नितांत गरज आहे\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nलोकशाहीच्या नावाने गळा काढणारे, प. बंगालच्या ह्या भयावह वास्तवाकडे डोळेझाक का करतात\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील\n‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nमनमोहनसिंगांसारखे “सुशिक्षित” अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर नसल्याने देशाचं नुकसान होतंय का\nबिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील\n“बहुमताचा इतिहास” : नैतिकता विरुद्द सत्तेच्या लढाईत सगळे सारखेच\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nसाधा डिलिव्हरी बॉय ते फ्लिपकार्टचा असोसीएट डायरेक्टर\nरामायणातील ह्या १२ गोष्टींपैकी किती तुम्हाला माहिती आहेत\nया देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T17:14:34Z", "digest": "sha1:7WGTEXYEB3EOQXP7JS5BY2YPN4A5W4SF", "length": 6065, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ममता बॅन Archives - Majha Paper", "raw_content": "\nममतांची भाजपशी एकहाती लढत फळणार\nApril 15, 2019 , 12:26 pm by देविदास देशपांडे Filed Under: राजकारण, विशेष Tagged With: भाजप, ममता बॅन, लोकसभा निवडणूक\nलोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता सर्व पक्ष आपला पूर्ण जोर लावून उरलेल्या टप्प्यांतील प्रचारात मग्न आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात जी धुमश्चक्री पाहायला मिळत आहे, तशी अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या संक्रमणाची अवस्था सुरू असून आता जो पक्ष प्रबळ ठरेल तो भविष्यातही वर्चस्व गाजविणार आहे. बंगालच्या […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे ��ांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nवजन घटवा श्रीमंत व्हा...\nदिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची प...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nघर बसल्या ही रद्द करता येते काऊंटरव...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/author/admin/", "date_download": "2019-04-18T16:32:38Z", "digest": "sha1:7YSJ3YOX4GTKXBFZHRHFQK2UJIMLZKUR", "length": 5403, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "admin, Author at Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर\nदुष्काळी गावातील उपाययोजनांचा मंत्रिमंडळ उपसमितीकडून आढावा\nसावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगर येथे झाला स्त्री शक्तीचा जागर\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत फेटे परिधान करुन…\nतुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'तुला पाहते रे' या मालिकेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्याने झी मराठी वाहिनी अडचणीत येण्याची चिन्ह आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत, अशा…\nदळणवळणासाठी रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर ग्रामस्थांचा आक्रोश\nअहमदनगर (प्रतिनिधी)- दळणवळणासाठी रस्ता नसल्याने डोंगरी भागातून पायावाटातून प्रवास करणार्‍या पारनेर तालुक्यातील काटवन दलित वस्ती भागातील ग्रामस्थांनी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी…\nमहापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीत खळबळ\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीअंतर्गत खळबळ उडाली आहे. राज्य व देश पातळीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील…\nपाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.\nपाथर्डी येथील शेवगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या भागातील एका हॉटेलवर बबलू कांबळे आणि संतोष गायकवाड हे दोघे जेवण करायला गेले होते. तेथे त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातच संतोष गायकवाड…\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sugarcane-price-waite-ahmednagar/", "date_download": "2019-04-18T17:03:27Z", "digest": "sha1:LYXVSWBUUDVOFLNCL4KEBDGO2ZUWFL2R", "length": 29961, "nlines": 277, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीक���ला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठी��ा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान सार्वमत उसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे\nउसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे\nहंगामाच्या समारोपाला ऊस दरावरून गदारोळाची शक्यता\nअहमदनगर (प्रत��निधी) – साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिल-मे मध्ये संपला. आता गेल्या आर्थिक वर्षाचे हिशोबपत्रके तयार करून वार्षिक सभा घेण्याची तयारी सुरू आहे. सहकारी कायद्यानुसार दरवर्षी सप्टेंबर संपण्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सहकारी कराखान्यांवर बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना सरुवात झाली असून यात उसाचा भाव हाच प्रमुख मुद्दा चर्चेत आहे. यामुळे कोणता कारखाना आता किती अंतिम दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा आहेत. एरवी हंगामाच्या सुरुवातीला ऊस दरावर होणारा गदारोळ हंगामाच्या समारोपाला होण्याची शक्यता गेल्या हंगामात जिल्ह्यात दमदार पावसामुळे उसाच्या उत्पादनात मोठी वाढ होऊन सर्वच कारखान्यांच्या क्षेत्रात उसाचे सरासरीपेक्षा जादा उत्पादन झाले.\nयात मुळा, ज्ञानेश्‍वर, अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचे उत्पादन झाले. मात्र, अतिरिक्त ऊस उत्पादनाचा काही कारखान्यांकडून फायदा घेण्यात आला. त्यांनी शेतकर्‍यांच्या उसाला कमी भाव देत आपले उखळ पांढरे करून घेतले. जिल्ह्यात अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस उपलब्ध झाल्याने त्यांचा गळीत हंगाम लांबताना दिसला. यात मुळा, ज्ञानेश्‍वर, अशोक हे कारखाने गाळप हंगाम संपेपर्यंत सुरू होते. विशेषत: नेवासा तालुका हा इतर कारखान्यांच्यादृष्टीने स्वस्तात ऊस खरेदीचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसले.\nहंगामाच्या सरुवातीला बाजारात साखरेचे दर चांगले होते. ते विचारात घेऊन सर्व कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर केला. पण उसाच्या एकरी उत्पादनात वाढ झाल्याने व साखरेचे भाव कोसळल्याने काहीचे गणित चुकू लागताच सरुवतीला जाहीर केलेल्या दरात कपात करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अतिरिक्त ऊस झालेल्या नेवासा तालुक्यात ज्ञानेश्‍वर कारखान्याने सुरुवातीला जाहीर केलेला दोन हजार 500 रुपयांचा दर दोन हजार 300 रुपये व त्यानंतर दोन हजार 100 पर्यंत खाली आणला. मुळा कारखान्याने सुरुवातीला जाहीर केलेला दोन हजार 300 रुपये दर शेवटपर्यत कायम ठेवला. संगमनेर, अशोक, वृध्देश्‍वर कारखान्यांनीही त्यांचे सुरुवातीचे दर कायम ठेवले होते. ज्यांनी दरात कपाती केल्या ते कारखाने त्यांचे अंतिम दर कसे फायनल करतात हे मात्र, समोर आलेले नाही. मात्र, लवकरच हिश��बपत्रके अंतिम करून वार्षिक आढावा घ्यावयाच्या असल्याने हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचेही डोळे आता अंतिम भावाकडे लागले आहेत.\nकेंद्र सरकारनेही साखरेचे दर निश्‍चित केले आहेत. ऊस पुरवलेल्या शेतकर्‍यांचे डोळे आता कारखान्यांच्या वार्षिक सभांकडे लागले आहेत. अपवाद वगळता बहुतेकांकडे बायप्रॉडक्टचे कारखाने आहेत. ज्या कारखांन्यानी ऊस दरात नंतर कपात केली. त्यांचा देखील अंतिम ऊसदर किती जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ऊसदराचा गदारोळ हंगामाच्या सरुवातीला होत असतो. मात्र, आता हंगाम संपल्यावरही तो होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्‍यांचा ऊस इतर खाजगी व सहकारी कारखान्यांनी नेला त्यापैकी काही कारखान्यांनी अद्यापही पूर्ण पेमेंट केलेले नाही. तर काहींनी कबूल केल्यापेक्षा कमी दराने पेमेंट केल्याचे समजते. हे पेमेंट कधी मिळते यांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.\nमुळा व ज्ञानेश्‍वर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून जवळपास दोन ते अडीच लाख टन ऊस बाहेर गेला आहे. युटेक, गंगामाई, प्रसाद, नगर तालुका (पीयूष), अगस्ती, संगमनेर, राहुरी, कन्नड, रामेश्‍वर या कारखान्यांनी हा ऊस नेला.\nया हंगामात कमी दराने ऊस देण्याची नामुष्की ओढवलेल्या शेतकर्‍यांचे टनामागे 300 ते 500 रुपयांपर्यंत नुकसाने झाले. वास्तविक ऊस दराच्या बाबतीत सभासद व बिगर सभासद असा फरक करता येत नाही. दोघांनाही सारखाच ऊस दर द्यावा लागतो. तसे बंधन कारखान्यांवर होते. मात्र ते पाळले जात असल्याचे दिसत नाही. काही सहकारी साखर कारखान्यांनी तर खाजगी कारखान्यांनाही याबाबतीत मागे टाकल्याचे दिसते. स्वत:च्या क्षेत्रात गाळपासाठी पुरेसा ऊस असतानाही स्वस्तात मिळतो म्हणून दुसर्‍या ठिकाणाहून ऊस खरेदी केला. शेतकर्‍यांशी बांधिलकी वगैरे जपण्यापेक्षा त्यांनी व्यावसायिक बाजूलाच पसंती दिल्याचे दिसले.\nनेवासा तालुक्यातील अतिरिक्त ऊस खरेदीसाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील जवळपास 15 कारखान्यांची यंत्रणा सरसावली होती. मात्र, यात चित्र वेगळेच होते. एरवी कारखान्याचे अधिकारी शेतकर्‍यांच्या दारात चकरा मारण्यात दंग असतात. मात्र यंदा शेतकरीच अधिकार्‍यांच्या मागे फिरताना दिसले. पूर्वी शेतकरी त्यांच्या उसाचा दर सांगायचा. यावेळी मात्र, अधिकारी सांगतील तोच दर मान्य होत होता.\nPrevious articleश्रीरामपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा\nNext articleराहुरी, नेवासा, राजुरीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nभाऊसाहेब वाकचौरेंची भाजपमधून हकालपट्टी\nनगरमधील तीन्ही बसस्थानकांवर मतदार सहायता कक्षाची स्थापना\n23 आणि 29 एप्रिलला येणारे बाजार बंद, जत्रा पुढे ढकलल्या\nगांधी-नेहरूंचे तंत्रज्ञान मोदींना काय समजणार \nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/4-1-b_11_VSAT.aspx", "date_download": "2019-04-18T16:32:51Z", "digest": "sha1:2JCIITKGXQDN5QUEGHEUETF5W44WXSKK", "length": 8797, "nlines": 96, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nसंशोधन व विकास विभाग\n» व्ही सॅट विभाग\n१. पोलीस उप-अधीक्षक बि. सं. व्ही सॅट, पुणे:-\n> कार्यालयातील दैनंदिन कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणणे व व्ही सॅट दळणवळण नियोजनपूर्वक हाताळणी करणे\n> व्ही सॅट दळणवळण कामकाज पाहणे\n> एन एम एस अहोरात्र कार्यरत ठेवणेची जबाबदारी\n२. पोलीस निरीक्षक बि. सं. (अभि) व्ही सॅट, पुणे,\n>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज पाहणे.\n>व्ही-सॅट भांडार येथील साहित्याची नियोजनपूर्वक हाताळणी करणे .\n>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज पाहणे.\n३. पोलीस उप-निरीक्षक बि. सं. ( अभि) व्ही सॅट, पुणे, :मंजूर-०२\n>एन.एम.एस. चे Daily Status पाहणे\n>पोलनेट स्थानकांची दुरुस्ती /तक्रार नोंदणी .\n>व्ही सॅट दळणवळण कामकाज पाहणे\n>व्ही-सॅट साहित्याचे वार्षिक मागणीपत्रक सादर करणे , सुट्या भागांचे मागणी पत्रक सादर करणे.\n>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज रेडीओ यांत्रिक यांचा आठवडा कर्तव्य तक्ता\n> एन.एम.एस.परीक्षा/ देखभाल इंशुरन्स फी इ पत्रव्यवहार करणे.\n४.१) सहा, पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (प्रमुख यंत्रचालक ) मंजूर - २\n>व्ही-सॅट भांडार येथील साहित्याची हाताळणी करणे.\n४.२) सहा, पोलीस उप-निरीक्षक बि. सं. ( रेडीओ यांत्रिकी ) मंजूर -5 पाळीमध्ये कर्तव्य करणे.\n> व्ही-सॅट साहित्यची तपासणी/ दुरुस्ती करणे.\n>तपासणी / चाचणी अहवाल तयार करणे.\n५. पोलीस हवालदार (बिनतारी यंत्रचालक ) मंजूर-०४\n>PUNE -II Terminial येथे पाळीमध्ये कर्तव्य करणे -०३\n(प्रतिनियुक्तीवर पोलीस उप-अधीक्षक बि. सं. वाहतुक पुणे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-04-18T17:33:09Z", "digest": "sha1:XPC6P5OMNV56J2ZEUZQWHMC3SBR2F7ZF", "length": 3244, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अग्निमांद्य - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-07-08-48-09", "date_download": "2019-04-18T17:25:00Z", "digest": "sha1:B776EFWLLPEFPBM5ERCLDUWLVT2J2YGH", "length": 7314, "nlines": 58, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "गोकर्ण पुराण", "raw_content": "\nगोकर्ण खंडाच्या भाषांतराच्याबाबत दोन शब्द........\nगोकर्ण क्षेत्रीचे पुरोहीत श्री. भालचंद्र दिक्षित यांच्याकडून गोकर्ण पुराणाच्या संस्कृत खंडाची आवृत्ती मिळाली. हा खंड बघून छातीच दडपली, कारण आताच्या काळात संस्कृत लिहीता वाचता येणारी माणसे दुर्मिळ आणि एखादा चुकून-माकून संस्कृतचा पंडित मिळाला तरी तो एवढा वेळ भाषांतराला देईल हे ही महादुर्मिळ.\nगोकर्ण महाबळेश्वराच्या कृपेने माझ्या शेजारी सौ. विजया कर्पूर यांनी संस्कृतच्या प्राध्यापिका सौ. सुहासिनी बाक्रे यांची ओळख करून दिली आणि आनंदातिशयाची बाब म्हणजे त्यांनी ही जबाबदारी अतिशय प्रेमाने स्विकारली. नुकत्याच त्या सेवानिवृत्तही झाल्या होत्या. मूळ पुण्याच्या ठाण्यामध्ये स्थायिक झाल्याने संपर्क सुलभ होता, देवधर्माची मूळातली आवड, प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि एकदा हातात घेतलेले काम तडीस नेईपर्यंत शांत न बसण्याचा स्वभाव. यामुळे या गोकर्ण खंडातील काही अडचणींची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापिठाची लायब्ररी, एशियाटीक लायब्ररी इत्यादी लायब्ररीमधून संदर्भ शोधून भाषांतराच्या कामास सुरुवात केली आहे.\nमी त्यांना मला माहीती असलेल्या कथा ज्या अध्यायात येतात त्यांचे प्रथम भाषांतर करून देण्याची गळ घातली. असे करण्याचे कारण म्हणजे आपण लिहीत असलेल्या कथा विनाधार नाहीत हे जाणून घेण्याची ���त्कंठा. त्यांच्या सहजसुलभ प्रेमळ स्वभावाने त्यांनी माझी हीही विनंती मान्य केली आणि त्यामुळेच गोकर्ण खंडाच्या अध्यायांचे भाषांतर एकसलग होऊ शकले नाही. हे कामही चालू आहे. जिज्ञासूंसाठी आतापर्यंत भाषांतरीत झालेले खंड संकेत स्थळावर देत आहोत.\nया ठिकाणी श्री. बाळकृष्ण बाक्रे यांचाही उल्लेख करणे जरुरीचे आहे. कारण सौ. सुहासिनीताईंची हस्तलिखिते टंकलिखित करण्याचे काम त्यांनी स्वत:हून केले आणि गोकर्ण महाबळेश्वराच्या चरणकमळांशी आपली ही सेवा रुजू केली.\nतरी संपूर्ण अध्याय अनुक्रमणिकेप्रमाणे न दिल्याबद्दल मनस्वी क्षमस्व\n-- श्रीपाद प्रभाकर काणेकर\nअध्याय १ ते २०\nअध्याय २१ ते ४०\nअध्याय ४१ ते ६०\nअध्याय ६१ ते ८०\nअध्याय ८१ ते १२०\nअध्याय १ ते २०\nअध्याय ०१ - गोकर्णक्षेत्रवर्णनप्रारंभः\nअध्याय ०२ - षडाननेन शिवं प्रति पृष्टः सृष्टिप्रश्नः\nअध्याय ०४ - ब्रह्मसृष्टि-विवेचनम्‌\nअध्याय ०५ - स्वायंभुवमनोरुत्पत्तिः- तेन स्वप्रजाद्वारा सृष्टिः\nअध्याय ०६ - युगादिकालव्यवस्था\nअध्याय ७ - मन्वन्तरवर्णनम्‌\nअध्याय ०८ - गोकर्णउत्पत्तीवर्णनम्‌\nअध्याय ०९ - सिध्दि-सिध्द-वर्णन्‌\nअध्याय १० - जम्बुद्वीपवर्णनम्‌\nअध्याय ११ - जम्बुद्वीपादि-द्वीपान्तर-वर्णनम्‌\nअध्याय १२ - किंपुरुषादिवर्णनम्‌\nअध्याय १३ - प्लक्षद्वीपादिवर्णनम्‌\nअध्याय १४ - भुवर्लोकादिवर्णनम्‌\nअध्याय १५ - पातालादिवर्णनम्‌ - कालकेयपीडावर्णनम्‌\nअध्याय १६ - सागरेश्वरवर्णनम्‌\nअध्याय १७ - भगीरथोत्पत्तिकथनम्‌\nअध्याय १८ - गंगानयनं समुद्रपूरणम्‌\nअध्याय १९ - गोकर्णस्य पुनरुध्दारः\nअध्याय २० - त्रिमूर्त्यभेदकथनम्‌\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T16:18:20Z", "digest": "sha1:UBGXRGVVV5AIVFIOUT6VXMEZIZ5UYS3Y", "length": 14517, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कारवाईचा केवळ फार्स - Dainik Prabhat", "raw_content": "\nजप्त वाहनांवरील दंड नेमका किती : रकमेत तडजोड सुरू\nपुणे – रस्त्याच्या कडेला आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने जप्त करण्याचा धडाका वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. जप्त वाहनांवरील दंड नेमका किती हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ फार्स ठरला असून, तडजोडीने कमी रकमेत गाड्या सोडून देण्याचा प्रकार सुरू झाल�� आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांवर मध्यरात्री कारवाई केली जाते. दुचाकी वाहने ट्रकमधून, तर अन्य वाहने टोईंग करून भिडे पूलानजिक मोकळ्या जागेत आणली जात आहेत.\nमहापालिकेने जाहीर केलेल्या नियमानुसार दुचाकी गाड्यांना पाच हजार, तीनचाकी गाड्यांना दहा तर चारचाकी गाड्यांना पंधरा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या नावाची पावती फाडल्यास हा दंड पंधरा हजार रुपये तर पोलिसांची पावती फाडल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.\nमहापालिकेने या कारवाईसाठी क्रेन, ट्रक, जॅमर अशा गोष्टी पुरवल्या आहेत. तसेच जो दंड वसूल केला जात आहे, त्यातील निम्मा दंड वाहतूक पोलिसांनी महापालिकेला द्यायचा आहे. मात्र महापालिकेने निश्‍चित केलेला दंड आकारला जात नसल्याने ही दंडाची रक्‍कम किती, कोणी ठरवली याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nया गाड्या उचलून ज्या ठिकाणी ठेवल्या जात आहेत, त्याठिकाणी त्याचे नुकसान होत आहे. त्याबाबत अनेक वाहनमालकांनी तक्रार केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहन रस्त्यावर लावले आहे, त्यावेळी गाड्यांची काळजी गाड्यांचे मालक घेत नाहीत, त्यांना त्याची काळजी वाटत नाही. पोलिसांनी त्या उचलल्या तर पोलिसांना दोष दिला जात आहे. गाड्यांची एवढी काळजी असेल, महागड्या गाड्या असतील असे म्हणणे असेल, तर त्यांनी रस्त्यावर पार्क करण्याऐवजी सुरक्षित जागेवर त्या पार्क कराव्यात असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.\nनदीपात्रात दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांबाबत मात्र वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याची ओरड अनेक वाहनचालकांनी केली आहे. याठिकाणीही रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जातात. भिडे पूलापासून ते जयंतराव टिळक पूलापर्यंत नदीकाठच्या रस्त्यावर या गाड्या लावल्या जात असल्याचे दृष्य आहे. एवढेच नव्हे तर जाहीरातीसाठी वापरले जाणारे टेम्पोदेखील येथेच पार्क केल्याचे दिसून येते. यावर मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.\nही जबाबदारी वाहतूक पोलिसांना दिली आहे. कारवाईचे अधिकारही त्यांना दि��े आहेत. त्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.\n– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण विभाग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T16:16:13Z", "digest": "sha1:Q4TK3VUCOLZLO4CMSTZTGTW4UFRZ2ROC", "length": 8847, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोर तालुका दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी बाप्पू कुडले - Dainik Prabhat", "raw_content": "\nभोर तालुका दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी बाप्पू कुडले\nभोर- दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात भोर तालुका दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी भोर पंचायत समितीचे बाप्पू कुडले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष हराळे होते. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जगताप, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, वसंत पारठे, बापू धोंडे, हनुमंत कुडले, अण्णा गोळे, रंजना टोळे, माया घोरपडे, यशवंत कंक, दिगंबर चुनाडी, शंकर शिवतरे, बादशहा शेख, राजू दिघे, राजेंद्र रेणूसे, पांडूरंग दिघे यांच्या सह तालुक्‍यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन मळेकर यांनी केले तर नितीन किंद्रे आभार यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n“इंद्रायणी’तील जलपर्णी काढण्याऐवजी ढकलली\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड���युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:25:42Z", "digest": "sha1:TJEFKP3RPLK7AF6RY4VU42IS7YENSGY4", "length": 8934, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विनयभंगप्रकरणी कॅब चालकास अटक - Dainik Prabhat", "raw_content": "\nविनयभंगप्रकरणी कॅब चालकास अटक\nपिंपरी – कॅब चालकाने प्रवासी तरुणीशी अश्‍लील संवाद साधून तिचा विनयभंग केला. ही घटना राधा चौक ते म्हाळुंगे गाव दरम्यान घडली. कॅब चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.\nयाप्रकरणी 28 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या अर्जावरून मंगळवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार संतोष चंद्रकांत शेटे (वय-39, रा. शाहू कॉलेज रोड, पर्वती, दत्तवाडी, पुणे) असे कॅब चालकाचे नाव आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला 5 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमार राधा चौकातून म्हाळुंगे येथे जायचे होते. त्यासाठी तिने आरोपीची कॅब (एमएच 12 / के एन 5937) बुक केली. कॅब मधून जात असताना आरोपी कॅब चालकाने तरुणीशी अश्‍लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. यावरून तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्य��� विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bhupendra-singh-calls-delhites-to-celebrate-diwali-with-crackers-271728.html", "date_download": "2019-04-18T16:51:20Z", "digest": "sha1:YMROKFIOTCXLQRYL4EUEGEYPLY7NHYO3", "length": 15748, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर", "raw_content": "\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केल��� गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nदिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं\nभोपाळ,11 ऑक्टोबर: दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेश��े राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे.'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'. दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय\nदरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:35:21Z", "digest": "sha1:WVD3RAN5AIG5ELUFAE2I5WJPDMTFRH4B", "length": 3265, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "३१ डिसेंबर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - ३१ डिसेंबर\nनामांकित राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवरील ‘रंगिल्या’ पार्टीवर पोलिसांची धाड\nजळगाव : तालुक्यातील ममुराबाद येथे एका नामांकित राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर मद्यप्राशन आणि तरुणींच्या नाचगाण्यासह सुरु असलेल्या ‘रंगिल्या’...\n३१ डिसेंबरला ‘गोंगाट – गुडबाय २०१७’ युवा पिढी, सामाजिक स्वास्थासाठी हानीकारक\nसातारा : सध्या पाश्‍चात्य कुप्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे ३१ डिसेंबरला मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/06/city-610/", "date_download": "2019-04-18T16:37:56Z", "digest": "sha1:5DX2LOEOHWUD6D6QPXRGDZNYC3SFR7NX", "length": 5928, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा - छिंदम - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nत्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम\nमनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे मागणी.\nअहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.\n…तर हा हल्ला झाला नसता\nया निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापौर निवडणुकीच्यावेळी मला पोलिस संरक्षण देण्यात आले. मात्र सदरचे अंगरक्षक सभागृहात उपस्थित न राहता सभागृहाबाहेर थांबले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा जर अंगरक्षक तेथे असते तर हा हल्ला झाला नसता. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती…\nडॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा\nलावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर…\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nबांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nराज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी \nशिवसेना पुन्हा सत्तेपासून दूर रहाणार \nतर भाजप अल्पमतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचा पाठिंबा काढणार \nमहापौरांच्या निवडीला महिना उलटूनही स्थायीसाठी मुहूर्त मिळेना \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-9/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%20%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87.html", "date_download": "2019-04-18T16:17:57Z", "digest": "sha1:HL32LJN5URV32N3XNPIKO3OXPUSCDCFC", "length": 4712, "nlines": 88, "source_domain": "krushikranti.com", "title": "20 टन निंबोळी विकत घेणे आहे - Other(अन्य ) - Aurangabad Division", "raw_content": "\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n20 टन निंबोळी विकत घेणे आहे\n2 टन निंबोळी विकत घेणे आहे\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी जोडपं हवं आहे\nफार्म हाऊसवर काम करण्यासाठी कायमस्वरूपी कष्टाळू जोडपं हवं आहे. राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला शेती करणे, आंबा आणि काजू कलमांची निगा राखणे, गायीला सांभाळणे, जेवण बनवणे इत्यादी कामे असतील. Sindhudurg District\nमुख्य अन्नद्रव व सूक्ष्म अन्नद्रव तपासणी उपलब्ध तपासणी नुसार पीक व्यवस्थापन 7 दिवसात तपासणी रिपोर्ट मिळतील 100%रिझल्ट नवीन माती परीक्षण प्रयोशाळा सुरु करण्यासाठी संपर्क 8275515261 Aurangabad Division\nआता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय जैविक लिक्वीड खतांचा व्यवसाय रासायनिक च्या खर्चात 40% ते 50% बचत व उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर व सर्वोत्कृष्ट येते.* Green Planet ची… Sangli\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:- १) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) २) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी… Aurangabad Division\nAyurveda plants (आयुर्वेदिक वनस्पतीया )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T17:03:42Z", "digest": "sha1:N5HNT5SPJ56JLICEWHAR5YEA5UM4Q3UM", "length": 28145, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कृषी Archives - Majha Paper", "raw_content": "\nमेघालयातील शिक्षिकेच्या अनोख्या प्रयोगातून नऊशे शेतकऱ्यांना लाभ\nMarch 17, 2019 , 6:13 am by मानसी टोकेकर Filed Under: कृषी, सर्वात लोकप्रिय Tagged With: आंबे हळद, मेघालय, यशोगाथा, शिक्षक, शेतकरी\n२००३ सालच्या उन्हाळ्यामध्ये ट्रिनीटी सैऊ या शिक्षिकेने लहान वयातच आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी आपल्या शेतामध्ये हळदीचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. केवळ घरखर्चासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळावे या कल्पनेने सुरु केलेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून भविष्यात तिच्या बरोबरच मेघालयातील सुमारे नऊशे शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे याची ट्रिनीटीला थोडी देखील कल्पना नव्हती. ट्रिनीटी सध्या व्यवसायाने शिक्षिका असून, वयाच्या […]\nकिसान क्रेडिट कार्डसाठी ऐवढे काम करा\nFebruary 26, 2019 , 12:22 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, सर्वात लोकप्रिय Tagged With: किसान क्रेडिट कार्ड, केंद्र सरकार, शेतकरी कर्ज\nसरकारच्या बिनव्याजी शेतकरी कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा आहे असेल त्यांना किसान क्रेडीट कार्ड काढावे लागेल. तसेच 1 लाखावरून 1 लाख 60 हजार सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा केली आहे. अद्याप ही योजना लागू होण्यासाठी वेळ आहे. पण, या कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड लागते ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, […]\nमध्य प्रदेशातील संशोधकांनी तयार केले केसांपासून खत\nमाणसाचे जे केस केर-कचरा करतात त्यांच्यापासूनच आता शेतांसाठी खत तयार होणार आहे. तसेच रासायनिक खतांच्या दुष्परिणामांपासून आणि जमीन ओसाड होण्यापासूनही ते वाचविणार आहे. मध्य प्रदेशातील संशोधकांनी मानवी केसांपासून खत तयार केले असून ते शेतकऱ्यांना स्वस्तात मिळणार आहे. म. प्र. राज्य घनकचरा व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्तियाज अली आणि कचरा व्यवस्थापनावर काम करणारी संस्था सार्थक यांनी हे […]\nसोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने तिप्पट कमाई\nMay 5, 2018 , 10:33 am by माझा पेपर Filed Under: कृषी, सर्वात लोकप्रिय Tagged With: कमाई, शेतकरी, सोशल मिडिया\nगुजरातमधील 21व्या शतकातील एका शेतकऱ्याने सोशल मीडियाचा वापर करून आपले उत्पन तिपटीने वाढविले आहे. हा शेतकरी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून पिके आणि भाज्या विकतो. इतकेच नाही तर त्याच्या शेतातील मालाची अॅडव्हान्स बुकिंग सोशल मीडियावरून होते. सौराष्ट्रमधील जुनागढ जिल्ह्यातील रसिकभाई दोंगा हे अनेक वर्षांपासून शेती करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांनी माहिती […]\nशेतकरी चांगले पीक घेतो पण पीक चांगले येऊनही तो संकटात असतो कारण जादा धान्य पिकले की त्याचे भाव कोसळतात. कमी पिकल्यास तर तो जादाच अडचणीत येतो कारण कमी पिकल्यास त्याला तोटा होतो. पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. हा तर जमा खर्चाचा मामला असतो पण काही वेळा सारा खर्च केलेला असतो आणि पीकही चांगले आलेले […]\nशेतीत सरकारी गुंतवणूक वाढणे आवश्यक\nJanuary 2, 2018 , 2:49 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, सर्वात लोकप्रिय Tagged With: केंद्र सरकार, गुंतवणूक, शेती\nइ. स. २०२२ पर्यंत भारतातल्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीत खाजगी आणि सरकारी गुंतवणूक वाढली पाहिजे असे या संबंधात नेमण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात सुचविले आहे. सरकारने नेमलेल्या या समितीने १४ अहवाल सादर करण्याचे ठरवले असून त्यातले सहा अहवाल सादर झाले आहेत. सात आणि आठवा अहवाल आताच सादर झाला आहे. या अहवालात शेतकर्‍यांचे सध्याचे सरासरी […]\nज्या दिवशी शेतकरी आपल्या मालाचा भाव स्वतः सांगायला लागेल त्या दिवशी त्याच्या मुक्तीचा लढा खर्‍या अर्थाने सुरू झाला आहे असे मानायला हरकत नाही. सध्या हा लढा या स्थितीत आला आहे आणि शेतकर्‍यांनी आपल्या कांद्याला कोणी पाडून भाव देत असेल तर आपण मालच बाजारात आणणार नाही असे घोषित करून सार्‍या महाराष्ट्रतले कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. […]\nशेतकऱ्यांना प्रति लिटर मुत्रासाठी मिळणार ए�� रूपया \nNovember 14, 2017 , 2:40 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, युरीन बँक, शेतकरी, सेंद्रीय खत\nनवी दिल्ली – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात प्रत्येक तहसील पातळीवर युरिन बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. युरिन बँक प्रत्येक जिल्हा पातळीवर स्थापन करून युरिया त्यापासून तयार केला पाहिजे. ते शेतकऱ्यांना उर्वरक म्हणून वापर करण्यासाठी दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. गडकरी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, अजून […]\nक्षारपड जमिनीत तांदळाचे उत्पादन\nचीनच्या शास्त्रज्ञांनी तांदळाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी कोेंडी फोडणारे संशोधन केले असून क्षारपड जमिनीत चांगले उत्पादन देणारी तांदळाची नवी जात विकसित केली आहे. ही जमीन टकावू समजली जाते. तिच्यात कसलेच पीक येत नाही. पण याही जमिनीत तांदळाचे उत्पादन करता येते हे चिनी शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. चीन हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ मोठे असले […]\nघरामध्ये काकड्या लावायच्या असल्यास\nकाकड्यांच्या वेली खरे तर घराबाहेरच्या आवारात चांगल्या येत असल्या तरी या वेली घराच्या आतमध्ये लावल्याने काकड्यांचे मुबलक उत्पन्न संपूर्ण वर्षभर मिळू शकते. घराच्या आतमध्ये काकडीचे वेल लावायचे असल्यास, त्या दृष्टीने खास तयार केल्या गेलेल्या काकडीच्या जाती विचारात घ्याव्यात. ‘ बुश ‘ या प्रकारात मोडणाऱ्या काकडीचा वेल घरामध्ये मोठ्या कुंड्यांमध्ये लावता येतो, किंवा बाहेरही लावता येतो. […]\nपाणी जिरवणे हाच उपाय\nमहाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळाची हाकाटी होत आहे. परंतु महाराष्ट्रालाच दुष्काळाचे हे संकट का जाणवत आहे याचा विचार आपण कधी केला आहे का या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारची तज्ज्ञांची तुकडी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना भेट देऊन गेली. वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या संकटाची पाहणी त्यांनी काही मिनिटात केली आणि महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी किती कोटी रुपये केंद्राकडून […]\nमहाराष्ट्र सरकारपुढे आता पाण्याचे संकट `आ ‘ वासून उभे आहे. केन्द्राची तुकडी येऊन पाणी टंचाई आणि दुष्काळ यांची पाहणी करीत आहे. तिच्या अहवालानंतर केन्द्र सरकार, राज्य सरकारला पैसे देईल. त्या पै��ातून चारा आणता येईल, धान्य आणता येईल पण कितीही पैसे खर्च केले तरीही पाणी निर्माण करता येणार नाही. म्हणून महाराष्ट्रात नेमके किती पाणी आहे आणि […]\nसेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन\n“नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा लागतो. त्यातून शरीराला किती आणि कोणते अन्नघटक मिळतात हा प्रश्न आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत केवळ नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने गेल्या बारा वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव जाधव हे […]\nआंध्र प्रदेशातले पूर्व आणि पश्चिम गोदावरी हे दोन जिल्हे म्हणजे तांदळाचे कोठार. भारतात तांदळाच्या उत्पन्नाच्या बाबतीत आंध्र आणि पंजाब ही दोन राज्ये प्रसिद्ध आहेत. आंध्रात पिकणार्‍या तांदळापैकी ६० टक्के तांदूळ पूर्व आणि पश्चिम गोदावरी या दोन जिल्हयात पिकतो. पण या जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी यंदा तांदळाचा म्हणजे साळीचा (ज्याला विदर्भात धान आणि कोकणात भात म्हटले जाते) पेराच […]\nजगाची लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येला पुरेल एवढे धान्य पिकवण्याचे आव्हान जगातल्या सार्‍या संशोधकांच्या समोर उभे आहे. संकरित बियाणे, भरपूर खते, पाण्याची सोय आदी उपायांनी धान्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. चीनच्या युनान कृषि विद्यापीठाने याबाबत एक प्रयोग केला असून तांदळाच्या उत्पादनात मोठी वाढ करण्यात यश मिळवले आहे. तांदळाचे पीक हे खरीप हंगामात […]\nकृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांचा थेट सहभाग\nAugust 9, 2017 , 11:19 am by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: कृषि उत्पन्न बाजार समिती, निवडणूक, महाराष्ट्र सरकार, शेतकरी\nमुंबई: राज्यातील सरकारने सरपंच, महापौर, नगराध्यक्ष निवडीबाबतची जूनी पद्धत बदलून थेट जनतेतून ही पदे निवडण्याच्या निर्णयानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यापूढे कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आता शेतकऱ्यांना थेट सहभागी होता येणार आहे. थेट मतदानाचा अधिकार शेतकऱ्यांना देणाऱ्या विधेयकास विधानसभेत प्रचंड गोंधळात मंजूरी देण्यात आली. विरोधकांनी हे विधेयक मंजूर होत असताना आपल्याला बोलूच […]\nबिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा\nAugust 2, 2017 , 12:08 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: केंद्र सरकार, पीक विमा योजना, शेतकरी\nमुंबई: बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. ज्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा भरला नसेल ते आता ४ ऑगस्टपर्यंतही पीक विमा भरू शकतील. पण काही नियम आणि अटी त्यासाठी असतील. ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचा उडालेला फज्जा, त्यानंतर शिवार सोडून शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दारात लावलेल्या रांगा, याचा […]\nपीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची, केंद्राने हात झटकले\nJuly 31, 2017 , 6:14 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: केंद्रीय कृषिमंत्री, पीक विमा योजना, महाराष्ट्र सरकार, राजू शेट्टी, राधामोहन सिंह\nनवी दिल्ली : पीकविम्याला मुदतवाढीचा चेंडू केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला असून पीकविम्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आपला वाटा केंद्राने तयार ठेवला असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दिले आहे. तसेच राज्य सरकारनेच पीकविम्यासाठी कंपन्या नेमल्या असल्यामुळे कंपन्यांकडून राज्य सरकारनेच मुदतवाढ घ्यावी, असेही राधामोहन सिंह यांनी सांगितले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी पीकविम्याच्या […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nभाजपमध्ये काँग्रेस आमदार कालिदास को...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nविश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलं...\nउर्जित पटेलांनी यामुळे दिला राजीनाम...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/entertainment/", "date_download": "2019-04-18T16:47:07Z", "digest": "sha1:AOTOIQEFOP53FX5YRCEDWIHNY4RG2X5S", "length": 2073, "nlines": 55, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Entertainment Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही\nतुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/news-report/mumbai-dabbawala-2/47686", "date_download": "2019-04-18T16:50:51Z", "digest": "sha1:ERMUQ3RKZO2P2KEDTUF6RJBCVQR4UPWS", "length": 4013, "nlines": 67, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Mumbai Dabbawala |...म्हणून मुंबईचे डबेवाले सुट्टीवर | HW Marathi", "raw_content": "\nMumbai Dabbawala |…म्हणून मुंबईचे डबेवाले सुट्टीवर\nMumbai Dabbawala |…म्हणून मुंबईचे डबेवाले सुट्टीवर\nसंपूर्ण मुंबईला डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले आजपपासून पाच दिवसाच्या सुट्टीवर जाणारेत. आजपासून म्हणजे १५ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत डबेवाले सुट्टीवर असणार आहेत. असं डेबेवाला संघटनांकडून जाहीर करण्यात आलंय मात्र मुंबई डबेवाला असोशिएशन संम्रभ निर्माण करत आहेत असा आरोप मुंबई डबेवाला मंडळाकडून करण्यात आलाय.मुंबई डबेवाला असोशिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सुद्धा सुट्टीची घोषणा जाहीर केलीय…\nभाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य\nयोगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका\nNCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब \nसुपर मॉमची सुवर्ण कामगीर\nएच.डब्ल्यू.मराठी आ���ल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD/", "date_download": "2019-04-18T16:41:05Z", "digest": "sha1:SE2IYKAYNU4R4CH4OJENGW4FMZXDYTCM", "length": 2835, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर\nबँकांनी केली मंत्र्यासोबत ‘सेटलमेंट’; संभाजी निलंगेकरांचं 76 कोटींचं कर्ज 25 कोटीत सेटल\nलातूर: शेतकरी तसेच सामान्य नागरिक यांच्या काही हजार रुपयांच्या कर्जापोटी तगादा लावणाऱ्या बँका धनदांडगे आणि राजकारण्यापुढे कसे लोटांगण घालतात याची एक एक उदाहरणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T16:36:57Z", "digest": "sha1:OT3XHZVCOPQWUBPOUXHUXS7PNU2QL2JB", "length": 2644, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हाधिकारी सौरव राव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जिल्हाधिकारी स��रव राव\nदौंड येथील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nपुणे : दौंड येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय कैकाडी महासंघाचेच्या वतीने जिल्हाधिकारी सौरव राव यांना निवेदन देण्यात आले आहे. दौंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:38:06Z", "digest": "sha1:RQDTAUOLORPVJ2YQD446MCF2L26HIM7H", "length": 2616, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तेजिंदरपालसिंग बग्गा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - तेजिंदरपालसिंग बग्गा\n‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’,भाजप प्रवक्त्याची पोस्टरबाजी\nटीम महाराष्ट्र देशा- शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रीय सहभाग होता असा आरोप केला जातो. मात्र दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2019-04-18T16:43:46Z", "digest": "sha1:2Q5YP5IKBT37DN2MDTIPFLND6VHE52ZU", "length": 2711, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार\nVIDEO- शिवसृष्टी प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे दीपक मानकरांची २०१३ मधील भूमिका\nवेब टीम – चांदणी चौकातील बीडीपीच्या 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. त्यासाठी निधीपण देणार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/rajkot/", "date_download": "2019-04-18T16:35:04Z", "digest": "sha1:UOSGW3T6NLO5YWCZOGOCRZP7VF6GFR7L", "length": 2498, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "-rajkot Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमाझ्याबद्दल अपशब्द काढा पण सरदार पटेलांबाबत भाष्य नको : मोदी\nटीम महाराष्ट्र देशा- काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीवरुन केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी माझ्याबद्दल अपशब्द...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/child_process", "date_download": "2019-04-18T17:24:47Z", "digest": "sha1:MQOQIIN7DDHLKMGEO3O74RSYGSR3ZOFH", "length": 2841, "nlines": 63, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "child process - Wiktionary", "raw_content": "\nमुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले: उपप्रक्रिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/talegaon-crime-news/", "date_download": "2019-04-18T16:42:51Z", "digest": "sha1:YBBYW2SBS2YF53BHMJK2K34ZT24LOQBG", "length": 15665, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तळेगावातील 'बिस्किट गॅंग'वर मोक्‍का ! - Dainik Prabhat", "raw_content": "\nतळेगावातील ‘बिस्किट गॅंग’वर मोक्‍का \nसात जणांवर कारवाई : सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा\nतळेगाव दाभाडे – सोन्याचे बिस्कीट कमी पैशात देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला. फसवणूक आणि मारहाण क���ुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील “बिस्कीट गॅंग’वर मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये प्रथमच मोक्‍कांतर्गत कारवाई केली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nप्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे (वय 48, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ), महेंद्र गोपाळ साळवे (वय 52), आकाश प्रकाश साळवे (वय 22), सिद्धार्थ महेंद्र साळवे (वय 22), तेजस प्रकाश साळवे, मीनाक्षी प्रकाश साळवे व संजय कार्ले यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्‍का) ची कारवाई करण्यात आली आहे.\nदेहुरोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बिस्कीट गॅंग’ टोळीचा प्रमुख प्रकाश उर्फ पिंट्या साळवे आणि त्याच्या साथीदारांनी तळेगाव दाभाडे, निगडी, देहुरोड आदी पोलीस ठाण्यामध्ये सात गुन्हे दाखल आहेत.\nप्रथम खरे सोन्याचे बिस्कीट कमी पैशात देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांना अधिकाधिक सोने घ्या, असे बोलून त्यांच्याकडून लाखोंच्या रक्‍कम घेऊन फिर्यादीची फसवणूक करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे, घातक शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल आहे.\nया बिस्कीट गॅंगने अनेकांना गंडा घातला असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे, उपायुक्‍त नम्रता पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर, पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी “बिस्कीट गॅंग’च्या प्रमुखासह त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्‍का) ची कारवाई करण्यात आली. प्रस्ताव लिखान करण्याचे काम सहाय्यक फौजदार विनोद शिंदे यांनी केले.\nयातील आरोपी अद्यापही अटक नाहीत, त्यांना त्वरित अटक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथमच देहुरोड उपविभागीय कार्यालयात एका वर्षात सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी आठ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत कारवाई करून 59 गुन्हेगारांची कारागृहात रवानगी केली.\nदेहुरोड येथील अरुण हस्ततोडीया टोळीच्या आठ आरोपींवर, पौंड येथील मयुर गोळे टोळीच्या पाच आरोपींवर, चिखली येथील अविनाश शिंदे टोळीच्या चार आरोपींवर, कोथरूड येथील भगवान मरगळे टोळीच्या तीन आरोपींवर, तळेगाव दाभाडे येथील अनिकेत जाधव, विनोद गायकवाड रावण गॅंग टोळीच्या 29 आरोपींवर, इंदोरी येथील जी. टी. बॉइज गणेश तांगडे टोळीच्या पाच आरोपींवर, लोणावळा येथील लाक्‍कडसिंग दुधाने टोळीच्या आठ आरोपींवर, तळेगाव दाभाडे येथील विजय उर्फ छल्ल्या चव्हाण टोळीच्या पाच आरोपींवर, कोटेश्‍वरवाडी येथील श्‍याम दाभाडे टोळीचा आरोपी माऊली गायकवाड यांच्यावर मोक्‍काची कारवाई केली. सर्वच गुन्हेगार कारागृहात केले असून, गणपत माडगूळकर यांच्या कारवाईने त्यांची सिंघम अधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर त्यांची दहशत केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळ : कृष्णराव भेगडे शाळेत “वार्षिक क्रीडादिन’ उत्साहात\nमावळ : उमेदवारी कॉंग्रेसला मिळाल्यास भाजपचा पराभव अटळ – माऊली दाभाडे\nमावळ : कामशेतमध्ये युवा शक्‍तीचा अनोखा उपक्रम\nभ्रष्टाचाराच्या निषेधार्ध देहुरोडमध्ये भाजपा सरकराचा केला निषेध\nउसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटली\nशासनाला कोट्यावधींचा महसूल देणारे ‘एक्साइज’ सुविधांमध्ये कंगाल \nबहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून युवकावर चाकूहल्ला\nतळेगाव हाॅटेल व्यावसायिकांवर हल्लाप्रकरण; आणखी दोघे अटकेत\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प���रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nराष्ट्रवादीला माण खटावमधून हद्दपार करा : शेखर गोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/technewsredmi-4-pro-specifications-leaked-to-be-launched-in-july/", "date_download": "2019-04-18T16:41:07Z", "digest": "sha1:NTW6PGOVKHTG7A5M4FCTNGKV3FRWOWQO", "length": 21157, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जुलैमध्ये लाँच होणाऱ्या रेडमी ४ प्रोची स्पेसिफिकेशन्स लिक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून ह��ंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन ला���ांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत जुलैमध्ये लाँच होणाऱ्या रेडमी ४ प्रोची स्पेसिफिकेशन्स लिक\nजुलैमध्ये लाँच होणाऱ्या रेडमी ४ प्रोची स्पेसिफिकेशन्स लिक\nमुंबई : शाओमीने गतवर्षी लाँच केलेल्या एमआय मॅक्स ३ ला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनी त्यांचा नवा एमआय मॅक्स ४ आणि एमआय मॅक्स ४ प्रो जुलैमध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत असतांना या फोनची काही स्पेसिफिकेशन लिक झाली आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार एमआय मॅक्स ४ प्रो ७.२ इंची नॉच स्क्रीन डिस्प्लेसह असणार आहे. त्याच्या फ्रंट आणि रिअर साईडला गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले गेले असून रिअर कॅमेरा ४८ एमपीचा आहे. या फोनच्या रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला असून अँड्राईड ९.० पाय ओएसला तो सपोर्ट करेल. फोनला ५८०० एमएएचची दमदार १८ डब्ल्��ू फास्ट चार्जिंग बॅटरी दिली गेली आहे.\nया फोनच्या ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी १६९००, ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज साठी १६९०० तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज साठी १९००० मोजावे लागतील असे समजते. या फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.\nPrevious articleमहाराष्ट्रात होणार ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’- मुख्यमंत्री\nNext articleभारताकडे २०२१ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nआता गुगल पेवरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार\nपत्रानंतरच्या जीमेलचा पंधरा वर्षाचा प्रवास\nएमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/kohinoor-surrendered-to-british/", "date_download": "2019-04-18T17:21:17Z", "digest": "sha1:XTWPNQFGZU4ZZX5Y5PPUPQQWKDL4KRPB", "length": 5125, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/money/जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला\nजगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला\nजगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटीशांकडे कसा गेला, याबाबतच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. एप्रिल २०१६ मध्ये केंद्र सरकारने न्यायालयाला दिलेल्या माहितीत ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा बळजबरीने किंवा चोरून नेल्याचे स्पष्टीकरण दिले होते. महाराजा रणजित सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ब्��िटिशांना भेट म्हणून कोहिनूर दिल्याचा दावा सरकारने केला होता.\nमात्र, आता पुरातत्व खात्याने (एएसआय) मोदी सरकारच्या विधानाला छेद देणारा खुलासा केला आहे. एका माहिती अधिकार याचिकेला उत्तर देताना पुरातत्व खात्याने म्हटले आहे की, लाहोरच्या महाराजांनी ब्रिटीशांसमोर शरणागती पत्कारताना इंग्लंडच्या राणीला हिरा दिला.\nतर सरकारच्या दाव्यानुसार महाराजा रणजित सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अँग्लो- शीख युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी स्वेच्छेने कोहिनूर ब्रिटिशांना दिला.\nकेंद्र सरकार आणि पुरातत्व खात्याच्या या परस्परविरोधी विधानांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदी सरकार यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nमंगळवार 16 ऑक्टोबर : जाणून घ्या काय आहे तुमचे आजचे राशिभविष्य\nबुधवार 17 ऑक्टोबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक, तर 3 राशीसाठी सुंदर\nफक्त चार दिवस शिल्लक आहेत तुमच्या जवळ, पूर्ण करा ही महत्वाची कामे\nआपले किती पैसे कोठे गुंतवणूक कराल त्यासाठी कोणती काळजी घ्यावी\nकैटरिना कैफ ने खरेदी केलेली रेंज रोवर वॉग एसयुवी – जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत\nकपड्यांच्या व्यतिरिक्त या वस्तू देखील वॉशिंग मशीन मध्ये धुवू शकता तुम्ही\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:17:15Z", "digest": "sha1:JKECV7JRZERGYRITEUC3Q7QSSTXUEBPF", "length": 14164, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दत्तकृपा महिला बचत गटाची व्यवसायभिमुखता - Dainik Prabhat", "raw_content": "\nदत्तकृपा महिला बचत गटाची व्यवसायभिमुखता\nवाघोलीतील बचत गटाची लाखों रुपयांचे वाटप : महिला सबलीकरणाच्या वाटेवर\nवाघोली, दि. 10 (प्रतिनिधी)- वाघोली महिला विकास आघाडीअंतर्गत 2007 मध्ये स्थापन झालेल्या दत्तकृपा महिला बचत गटाने 2012 ते 2016 या कालावधीत सहभागी असणारे 650 महिलांना त्यांनी केलेल्या बचत केलेल्या शंभर रुपये, दोनशे रुपये याप्रमाणे बचतीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनुक्रमाने शंभर रुपये बचत गटातील महिलांना 8650 सेवा शुल्क रक्‍कम तर दोनशे रुपये बचत करणाऱ्या महिलांना 20 हजार रुपये सेवाशुल्क रकमेचा परतावा केला आहे. लाखो रुपयांची बचतीबरोबरच कर्ज पुरवठा करून महिल���ंना आत्मनिर्भर करण्याचा निर्धार हवेली तालुक्‍यात केला आहे.\n2016 मध्ये पाचशे रुपयांप्रमाणे सध्या बचत गट सुरू केला आहे. यामध्ये जवळपास 300 महिलादेखील सहभागी झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला दिनविशेष साजरे करणे तसेच महिलांसाठी वेगवेगळी प्रशिक्षण आयोजित करून व्यवसायभिमुख शिक्षण देणे, महिलांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देणे तसेच गोरगरीब महिलांच्या कुटुंबातील व्यक्‍तींना आजारपणाच्या काळात आर्थिक मदत करणे आदी उपक्रम दत्तकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवले आहेत. बचतीची सवय महिलांना लागावी त्यांचे कुटुंब आणि त्या सक्षम व्हाव्यात, या हेतूने तालुक्‍यामध्ये अनेक बचत गटांनी कामकाज चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून नाममात्र व्याजदरांमध्ये महिलांना दिलेली कर्जे आणि त्या कर्जातून महिलांना कुटुंबासाठी व व्यवसायासाठी झालेली मदत ही वाघोलीतील महिलांसाठी व्यसायभिमुख उदाहरण म्हणावे लागेल. बचत गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांनी दिलेली कर्जे व्याजासह रकमेचा परतावा करून एक अनोखा आदर्श उभा करून बचत गट कशाप्रकारे चालवावा, याचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.\nवाघोलीतील दत्तकृपा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करून सेवा शुल्कासह रकमेचा परतावा करून बचत गट चालवण्याचा व त्याद्वारे महिलांना सक्षम करण्याचा अनोखा आदर्श समाजापुढे उभा केला आहे. याकामी भाग्यश्री घोरपडे, चंद्रकला शिंदे, शशिकला शिंदे, पूजा सातव पाटील, वर्षा सातव, राजश्री माने, कुंदा शिवरकर, सुधा चौधरी, अपर्णा बहिरट, मीनाक्षी भोसले, विजया सातव, स्वाती अल्हाट, वैशाली बहिरट, अनिता तोष्णीवाल, सुरेखा सोनवणे, मेघा चव्हाण, छाया बहिरट, उषा शिंदे, स्मिता शिरसागर, जयश्री गुळवे आदींनी मोलाची कामगिरी केली आहे .\nबचत गटामार्फत महिलांचे संघटन करून महिलांच्या गरजा आणि स्वावलंबनाच्यादृष्टीने योग्य ते प्रयत्न केल्याने अनेक महिला सक्षम झाल्या आहेत. हाच उद्देश बचत गट स्थापनेमागील होता. याकामी राजेंद्र सातव पाटील यांची मोलाची साथ लाभली आहे. अशाच पद्धतीने बचत गट सर्वत्र चालवण्यात यावे हीच अपेक्षा.\n– जयश्री राजेंद्र सातव पाटील. अध्यक्षा, दत्तकृपा महिला बचत गटाच्या\nबचत गटांमुळे मुलांच्या शिक्षण, आजारपण, लग्न यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये बऱ्याचवेळा बचत गटाने अर्थसहाय्य केले. बचत गट संपल्यानंतर त्याचा परतावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे मिळाला आहे, याचे समाधान आहे.\n– सविता दत्तात्रय गोडसे, बचत गट सभासद.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T17:27:46Z", "digest": "sha1:6UYVL3HKQ75WPEIR5RFWCY2KTCQIW7CC", "length": 3038, "nlines": 63, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "थियेटर - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:नाट्यगृह/*मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:चित्रपटगृह\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आ���े\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/adopted-salmans-sister-arpita/", "date_download": "2019-04-18T17:21:41Z", "digest": "sha1:L7XV76LPQP7ILNAHH346YJTVES3T36GJ", "length": 7959, "nlines": 80, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सलमान खानच्या वडिलांनी का एका भिकाऱ्याच्या मुलीला दत्तक घेतले, जाणून डोळे भरून येतील तुमचे देखील", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/celebrities/सलमान खानच्या वडिलांनी का एका भिकाऱ्याच्या मुलीला दत्तक घेतले, जाणून डोळे भरून येतील तुमचे देखील\nसलमान खानच्या वडिलांनी का एका भिकाऱ्याच्या मुलीला दत्तक घेतले, जाणून डोळे भरून येतील तुमचे देखील\nयाबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे कि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलेले आहे. कोणताही फंक्शन असल्यास अर्पिता नेहमी खान कुटुंबाच्या सोबत दिसते आणि खान कुटुंबियांसाठी ती आपल्या कुटुंबाची सदस्य आहे. सलमान खान आणि इतर भाऊ यांच्यासाठी ती आपल्या सख्ख्या बहिणी प्रमाणे आहे.\nखान कुटुंबियांसाठी सख्ख्या प्रमाणे आहे अर्पिता\nखान कुटुंबासाठी त्यांचे वडील सलीम यांनी दत्तक घेतलेली मुलगी अर्पिता सख्ख्या प्रमाणे आहे. खान कुटुंबा मध्ये तिला जे प्रेम मिळाले आहे त्यावरून हे स्पष्ट होते कि नाते हे फक्त रक्ताची नसतात तर मनाने बनतात. अर्पिताचे लग्न खान कुटुंबीयांनी मोठ्या धुमधडाक्यात केले. अर्पिताच्या लग्नात बॉलीवूड मधील जवळपास सगळे मोठे स्टार्स शामिल झाले होते. कदाचित तुमच्या मना मध्ये कधीतरी विचार आला असेलच कि सलीम खान यांनी सलमान, अरबाज, सोहेल आणि मुलगी अलवीरा असून देखील अर्पिताला दत्तक का घेतले.\nभिकाऱ्याच्या मुलीला घेतले दत्तक\nखरतर अनेक वर्षापूर्वी सलमानचे वडील सलीम खान रोजच्या प्रमाणे एक दिवस सकाळी फिरायला जात होते. सलीम खान यांना दररोज गरीब आणि भिकाऱ्यांना दान देण्याची सवय आहे, त्यामुळे ते त्यादिवशी देखील भिकाऱ्यांना दान देण्यासाठी गेले जेथे त्यांनी पाहिले एका भिकाऱ्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्या जवळ एक नवजात मुलगी रडत होती. तुम्हाला आश्चर्य होईल कि हि मुलगी अर्पिता होती जीला सल���ानचे वडील सलीम खान घरी घेऊन आले. खान कुटुंबीयांनी अर्पिताला आपल्या सख्ख्या मुली प्रमाणे प्रेम दिले. तुमच्या माहितीसाठी अर्पिताला सलमानची दुसरी आई म्हणजेच हेलेन यांनी दत्तक घेतले आहे.\nअर्पिताचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले होते आणि ती आपल्या पती आणि मुलगा अहिल सोबत आनंदात आहे. तुम्ही सलमान सोबत अहिलचे अनेक फोटो पाहिले देखील असतील. सलमान खान अर्पिताला आपल्या सख्ख्या बहिणी प्रमाणेच मानतो. अर्पिताने आयुष शर्मा सोबत लव मैरेज केले आहे. आयुष शर्मा एक बिजनेसमैन आहे आणि एका श्रीमंत घराण्याशी संबंधित आहे. आयुष शर्माने हल्लीच बॉलीवूड मध्ये हिरो म्हणून आपले पदार्पण केले होते.\nमंगळवार 04 डिसेंबर : आज होणार या पाच राशींचे दुखः दूर\nहिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे\nदोन-दोन मुलांच्या आई झालेल्या आहेत या अभिनेत्री, पण यांच्या सौंदर्याच्या पुढे फेल आहेत दीपिका आणि कटरिना\nजाणून घ्या कोणत्या कारणामुळे 11 वर्षा पासून बिग बी – सलमान एकत्र कोणत्याही फिल्म मध्ये दिसत नाही आहेत\nवायुसेना प्रमुखांचा खुलासा, सांगितले- या कारणामुळे पाक च्या एडव्हान्स F-16 समोर भारताला मिग-21 ने उत्तर द्यावे लागले\nअभिनंदन चे पाकिस्तान मधून परत येणे का आहे चमत्कारिक, जाणून घ्या…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/asus-vivobook-x507-core-i5-8th-gen-8-gb1-tb156-fhd-windows-10-ua-ej562t-thin-light-laptop-grey-168-kg-price-prZpBN.html", "date_download": "2019-04-18T16:53:27Z", "digest": "sha1:2B4AXXFTAOEN6FIYBKVJGDK2OIV3FOIV", "length": 17490, "nlines": 340, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग किंमत ## आहे.\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग नवीनतम किंमत Apr 18, 2019वर प्राप्त होते\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मगपयतम उपलब्ध आहे.\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 41,998)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग दर नियमितपणे बदलते. कृपया आसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग वैशिष्ट्य\nप्रोसेसर गेनेशन 8th Gen\nसंसद कॅपॅसिटी 0 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Windows 10\nग्राफिक प्रोसेसर Intel Integrated\nछ्द्मी पोर्ट 1x HDMI\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनराव��ोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nआसूस विवोबूक क्स५०७ चोरे इ५ ८थ गेन 8 गब 1 टब 15 6 फहद विंडोवस 10 उभा एज५६२त तीन लीगत लॅपटॉप ग्रे 68 मग\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T17:13:37Z", "digest": "sha1:2XEAWKLQR6SZ5BCD5VDCVOCPN7NC2XDA", "length": 9731, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणीकाळभोर महाविद्यालयाची पदकांची कमाई - Dainik Prabhat", "raw_content": "\nलोणीकाळभोर महाविद्यालयाची पदकांची कमाई\nलोणी काळभोर- येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील दोन खेळाडूंनी संस्था अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या एका खेळाडूने सुवर्ण व रौप्यपदक तर एकाने रौप्यपदक पटकावले आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जत (जि. सांगली) येथे राजे रामराव विद्यालयात संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत कला शाखा, प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या जयेश विनायक तावरे याने थाळी फेक प्रकारात सुवर्णपदक व गोळाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. सुहास खंडू कोळेकर याने 800 मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक अमित गिरीगोसावी यांनी मार्गदर्शन केले. दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे, विभाग प्रमुख एस. एम. गवळी, ए. बी. सुळगेकर, शारीरिक शिक्षण संचालक राजू काळभोर, प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T16:38:50Z", "digest": "sha1:KFWZD6QQLXW4S74DQXSFCU5MFXVFNYOE", "length": 12022, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ - Dainik Prabhat", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारे ‘होते कुरूप वेडे’ हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहेत.\n‘वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ करणारे अभिनेते ‘संजय नार्वेकर’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांना हास्याची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ पदार्पण करतायेत. अंहं…दचकू नका ‘पंचविशीत’ म्हणजे ‘होते कुरूप वेडे’ हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. या सोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेही हे पंचविसावं नाटक आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून ‘होते कुरूप वेडे’ च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल’ असा विश्वास राजेश देशपांडे यांनी व्यक्त केला. तर ‘राजेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया असते, या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश सोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’. अशा भावना अभिनेता संजय नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. संजय नार्वेकरांसोबतच नयन जाधव, भारत सावले, शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्‍ट्रेस’\nअॅक्‍टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nनेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूच��� गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/blog?page=3", "date_download": "2019-04-18T16:16:41Z", "digest": "sha1:2JEUP6JG2EZJWYWJELATBKGQ4HKXWP6N", "length": 4680, "nlines": 115, "source_domain": "krushikranti.com", "title": "Blog - krushi kranti", "raw_content": "\nपपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५०\nजांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित\nमूळ मेक्‍सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया,\nया बोराचे झाड फार काटक असते. ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढत असले, तरी\nसफरचंद हे एक सर्वत्र मागणी असलेले नगदी पीक आहे. हे जगातलं चौथ्या क्रमांकाचे\nकरवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी\nभारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.\nगवती चहाची लागवड पाण्याची उपलब्धता असल्यास केव्हाही करता येते. याच्या तेलात 55 ते 85 टक्के सिट्रॉल\nकांदा अनुदानासाठी १५ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज\nऔरंगाबाद : शासनाने कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या प्रतिक्‍विंटल २०० रुपये अनुदानासाठी १५\nहळदीच्या स्थानिक निर्यात मागणीत वाढ\nया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार उलाढाल झाली नाही. त्यामुळे एकूणच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-04-18T16:40:49Z", "digest": "sha1:LTEVPRLXTB52HETQEOF25N7KOK2ZAVON", "length": 2575, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "���ेश - विदेश Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - देश – विदेश\nशिक्षणालयाला बनवले देवालय, फर्ग्युसनमध्ये सत्यनारायणाची ‘महापूजा’\nपुणे : विद्येचंं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकीत फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे, त्यामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:39:05Z", "digest": "sha1:2EVQZVWAZASZIWJDKDBD4VGFQ2RGGW22", "length": 3397, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेना भाजप युती होणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर...\nउदयनराजेंच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना राजे शासन करतात- मुख्यमंत्री\nसातारा: छत्रपती उदयनराजे भोसले आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त आज साताऱ्यात जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-distrct-police-dysp-transfer-order-news/", "date_download": "2019-04-18T16:44:44Z", "digest": "sha1:DS2EMZCXC3LQTKILMZ4DOG257KEPQUKN", "length": 21005, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्यातील तीन डीवायएसपींची बदली | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\n���यपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra जिल्यातील तीन डीवायएसपींची बदली\nजिल्यातील तीन डीवायएसपींची बदली\nजळगाव – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील 43 उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश गृहविभाचे उपसचिव यांनी आज जारी केले. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या नावाचा समावेश आहे.\nपाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांची जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयातील रिक्त असलेल्या पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी त्याच्या जागी नागपूर जिल्ह्यातील कामठी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nचाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख यांची औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर फैजपूर उपविभागीय अधिकारी राजेंद्र राययिंग यांना सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागीच धुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलिस उपअधिकारी नरेंद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी नरेंद्र पिंगळे यांना डिवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली होती.\nPrevious articleकोणी कोणतीही कुस्ती खेळो, आम्ही रस्त्यावर कुस्ती खेळणार\nNext articleविद्यापीठाचा युवारंग महोत्सव आजपासून\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्र��ारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nवकिलांच्या मेळाव्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा\nखड्डे उठले वाहनधारकांच्या जीवावर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/blog?page=4", "date_download": "2019-04-18T16:40:00Z", "digest": "sha1:NLPSW452PZWYAS6YLGY4YRWJIOJ4Y7WM", "length": 5100, "nlines": 119, "source_domain": "krushikranti.com", "title": "Blog - krushi kranti", "raw_content": "\nलष्करी अळीकडून देशात ८४ हजार हेक्टरवर मक्याचा फडशा\nनवी दिल्ली: देशात खरीप हंगामात ८४ हजार ४८६ हेक्टरवरील मका पिकाचे लष्करी अळीने (फॉल आर्मी वर्म)\nदुष्काळस्थितीत अधिक उत्पादनक्षम भुईमूग जातींचा अमेरिकेत शोध\nअमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधक थॉमस सिंक्लेअर आणि सहकाऱ्यांनी\nबिरसा मुंडा कृषि क्रांती योजना\nया योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप\nतुझा तुझ्या कन्सेप्ट वर भरवसा नाही काय\nतुझा तुझ्या कन्सेप्ट वर भरवसा नाही काय\nएका सर्व साधारण खेडेगावतील शेतकरी कुटुंबात जन्म\nथंडीच्या हवामानामध्ये येणारे वाटाणा पीक आपल्याकडे मटार या नावाने लोकप्रिये झालेले आहे.\nट्रॅक्टरला आता पाच लाखांपर्यंत अनुदान\nट्रॅक्टरला आता पाच लाखांपर्यंत अनुदान\nमहाराष्ट्रात वांगी पिकाची लागवड सर्वच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची\nमळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या\nदुर्गंधी छुमंतर करणारे जीवांमृत\nदुर्गंधी छुमंतर करणारे ‘जीवांमृत’\nवेंगुर्ल्यातील युवकाचे अभूतपूर्व कार्य\nशेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणांची गरज\nशेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेत फरक आहे. शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/lizard-found-in-vada-pav-in-balapur-mumbai-304920.html", "date_download": "2019-04-18T16:28:08Z", "digest": "sha1:AME7GB3KDHQKYR2VZFSSVRPWYJ2VAGTA", "length": 15800, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंबरनाथनंतर आता बदलापुरात आढळली वडापावमध्ये पाल!", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत ��ोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nअंबरनाथनंतर आता बदलापुरात आढळली वडापावमध्ये पाल\nमुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ.\nबदलापूर, 12 नोव्हेंबर : मुंबईची ओळख असलेल्या मुंबईचा वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. मुंबईत कुठेही गेलं तर सहज कुठेही वडापाव मिळणारच. पण तुम्ही जो वडापाव खातायत त्यात पाल तर नाही ना , असा प्रश्न यासाठी विचारतोय की, कारण आपल्या आरोग्याशी कसा खेळ होतोय याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. बदलापूरच्या एका स्नॅक्स कॉर्नरमध्ये वाडापावमध्ये चक्क मृत पाल आढलळली आहे. त्यामुळे खव्वयांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.\nबदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्स कॉर्नरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तिने विकत घेतलेल्या वडापावमध्ये पाल आढळली. याबद्द्ल त्यांनी हॉटेल मालकाला तक्रार केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. याबद्दलची माहिती महापालिकेला दिली असता पालिकेने स्नॅक्स कॉर्नर सील केलं आहे.\nया धक्कादायक प्रकाराबद्दल पालिका दुकानाचा पंचनामा करत आहे. पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंबंधी बदलापूर पोलीस ठ���ण्यात स्नॅक्स कॉर्नरचा मालक हंसराज चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतसं खाद्यपदार्थांमध्ये पाल सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे. याच भागातल्या एका कार्यालयात काम करणाऱ्या अल्पा गोहिल या तरुणीने ऑफिसमध्ये नाश्ता करण्यासाठी म्हणून इथून वडापाव नेले होते. मात्र वडापाव खाताना त्यात मेलेली पाल आढळून आली.\nVIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ashish-mandal/", "date_download": "2019-04-18T17:20:55Z", "digest": "sha1:OCP2ZHSSKHJ4FBOB4GGAIYGBEWKLGA5E", "length": 9838, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ashish Mandal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र��� 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार ���तदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\n...आणि म्हणून 6 वर्षाचा चिमुकला बनला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक\nआशिष मंडल हा अवघ्या ६ वर्षांचा चिमुकला एक दिवसाचा पोलीस निरीक्षक झाला आहे. विश्वास बसत नाहीये ना पण हे खरं आहे.\nउत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business", "date_download": "2019-04-18T17:31:59Z", "digest": "sha1:5TOC4ZWKHSDVGTEYGQXLELTXRXLC6FRD", "length": 4931, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "व्यावसायिक बातम्या आणि सुधारणा - मुंबईतील चालू ट्रेंड आणि घडामोडी", "raw_content": "\nपगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\n१४ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांचं वेतन द्या, नॅशनल एव्हिएटर्स गिल्डची जेट एअरवेजला नोटीस\nBy मुंबई लाइव्ह टीम\nएचडीएफसीपाठोपाठ एसबीआयची व्याजदर कपात\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआता रेमंड रिअल इस्टेट क्षेत्रात उतरणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकर्जाचे हप्ते घटणार, RBI ने केली व्याजदर कपात\nBy मुंबई लाइव्ह टीम\n१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\nवसई-विरार हे सर्वात कमी 4G नेटवर्क मिळणारं शहर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजगात सर्वात परवडण्याजोग्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमाझे पैसे घेऊन जेटला वाचवा - विजय माल्या\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदुश्मन का दुश्मन दोस्त, एअरटेल-डिश टिव्ही देणार जिओला टक्कर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआता येणार २० रुपयांचं नाणं\nBy मुंबई लाइव्ह टीम\nश्रीमंतांच्या जागतिक यादीत मुकेश अंबानी १० व्या स्थानावर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरेपो रेटमध्ये कपात, गृहकर्ज स्वस्त होणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविजय मल्ल्याला अखेर फरार घोषित, लवकरच ईडी करणार संपत्ती जप्त\nBy मुंबई लाइव्ह टीम\n तिकीट झाले स्वस्त, सि���ेप्रेमींना नववर्षाची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z101016052125/view", "date_download": "2019-04-18T16:39:50Z", "digest": "sha1:62DKJ44UGHNW7BINSBN2Q5QH7PLBRQYQ", "length": 10856, "nlines": 157, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जय मृत्युंजय - दंग आज ताण्डवात, भीषण आला...", "raw_content": "\nदेव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|\nदंग आज ताण्डवात, भीषण आला...\nक्षणाक्षणाला छळत भारता हो...\nउष्ण आसवे नेत्री जमली, पु...\nअष्टभुजा देवीची मूर्ती सु...\nदंग आज ताण्डवात, भीषण आला...\nघेइ लाडके या सदनाचा घास न...\nजन्मजात जागृत अपुल्या अधि...\nबहिष्कारिण्या परदेशी वसन ...\nराजा लंडनमधुनि चालवी हिंद...\nएक देव एक देश एक आशा \nझालासां उत्तीर्ण परीक्षा ...\nएकमुखाने करुनि हकारा, करी...\nतडितरुप योद्वा कडाडला झगम...\nमुले अनंत जीवनकथा चेतवी उ...\nशेवटचा हा रामराम सन्मित्र...\nदगड मोगरीमधे सापडे सोड ना...\nघरटयाच्या परिसरांत सीमित ...\nत्या डब्यांत मृत्यूची होत...\nबाबा पाही समोर अनुज लोहबद...\nअनभिषिक्त नृप अंदमानाचा म...\nयेसूबाई एक उपेक्षित जाय आ...\nएक बंदी चरण वंदे, भेटुनी ...\nसावरकर कारेत खरोखर अग्निद...\nओंकारयुक्त हे ध्वजा तुला ...\nजातपात गुणकर्मे आली जनतेच...\nहिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ...\nसंधि पुन्हा आली बंधो \nजनहो-पाकिस्तान भारती जर न...\nजिंकुनी मृत्यु आम्हांत आल...\nमुक्त आजला गंगा, यमुना, ग...\nघडतां भूवर या निष्ठान्तर ...\nदेऊ न शकलो तुम्हां संपदा ...\nस्वाधीन देश झाला तप येतसे...\nकैक अयने लोटती अन् रत्न क...\nआणा निज गोमंतक जिंकुनी घर...\nगेली वहिनी, गेला बाबा \nसेना समरांगणी रंगली तुझे ...\nझाले जीवनकार्य पुरे जर \nजय मृत्युंजय - दंग आज ताण्डवात, भीषण आला...\nगोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.\nTags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर\nदंग आज ताण्डवात, भीषण आलाप गात \nनरसमिधा ग्रंथिज्वर, शोधतो घराघरात ॥१॥\nपाला जणु नरजीवन, पवनाला करि घेउन \nझाडितसे यम वसुधा उत्तर शिशिरासमान ॥२॥\nखेची यम तात कुणी, कोणाची वा गृहिणी \nपुत्र, बंधु, कन्या वा, ओढतो घशात झणी ॥३॥\nएकामागून एक, एकदाचि वा अनेक \nशय्येवरि सरणाच्या घटकेने होत खाक ॥४॥\nभरले संसार आज, ध्वस्त करी धर्मर��ज \nहास्य करी तो भेसूर घालुनिया मुंडसाज ॥५॥\nआर्तस्वर आक्रंदन, ऐकूनिया बधिर कान \nअटले जल नयनातिल गावांचे हो स्मशान ॥६॥\nअर्भके अनाथ किती, दीन दिगंबर फिरती \nएकचि आधार तयां भू खाली नभ वरती ॥७॥\nपुरली ना पुण्यपुरी, गेला नासिक नगरी \nवेढले भगूर तये जनतेचे प्राण हरी ॥८॥\nधिंगाणा रोगाचा, अंत करी ताताचा \nसावरकर बालकांसि आता कर काकाचा ॥९॥\nमृत्युच्या निजे मुखांत आणि पिले वा-यावर ॥१०॥\nबाळ आणि बाबावर फिरवी जिव्हा कठोर \nरुचि वाटे कडवट जणु सोडला तये विचार ॥११॥\nना शिवे विनायकासि कालाचे मृत्युपत्र ॥१२॥\nविधिने अपुल्या मनात योजिले विनायकात \nनायकत्व देशाचे करण्या भू शत्रुमुक्त ॥१३॥\nपु. वणवा पहा . यांसी कवतुक दाखविलें रानी वोणवा गिळुनी गोपाळांसी - तुगा ३६ . - र ५८ \nवि. ओणवा पहा .\n०करणे खाली वाकविणें . अर्थ देखोनि लविन्नला तोजाण लोभे वोणवा केला तोजाण लोभे वोणवा केला - एभा १४ . १६४ .\nमी ह्या साईट साठी काही करू शकते काय\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/blog?page=5", "date_download": "2019-04-18T17:11:15Z", "digest": "sha1:E6AZB4W23GTZA3GFEQ2D5B7AWTQXG5F4", "length": 4727, "nlines": 118, "source_domain": "krushikranti.com", "title": "Blog - krushi kranti", "raw_content": "\nरासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय\nऊसपाचटापासून गांडूळखतनिर्मिती व फायदे\nजमिनीची सुपीकता टिकवून अधिक ऊस व साखर उत्पादन मिळविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन\nपालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच ह्या\nश्रावणातला पाऊस खरे तर ऊन-पावसाचा सुंदर खेळ असतो. एकतर तो रिमझिम असतो, त्यामुळे तो अंगावर\nव्यक्ती घटक धरल्याने नव्याने पाच लाख शेतकऱ्यांचा समावेश\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान\nशेती आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरावी तसेच तरुण पिढीला कृषिउद्योगात रस असावा यासाठी सूचना\nवास्तविक हरभरा पिकाची वेळेवर पेरणी 20 नोव्हेंबरपर्यंत करण्याची शिफारस आहे; ���रंतु या\nभुरी डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतो\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी काेसळतील.\nभात, आंबा, काजू, चिकू, वेलवर्गीय भाजीपाला\nभात खाचरातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. पाण्याची\nखरीपातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ\nखरीपातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ\nहमीभावाच्या वाढीबाबत महत्त्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/maharashtra/", "date_download": "2019-04-18T16:31:40Z", "digest": "sha1:RMGBHSTGHFNFEZZEWSJ3R7AMR4MQ6JMX", "length": 7976, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Maharashtra Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा \n‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस…\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती…\nलावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर \nअहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवड्यातच अमित कलेक्टर झाला असून, अमित या…\n…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली\nश्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला. उद्या सुजय विखे…\nडॉ.सुजय विखे यांची व्हॉट्सॲप वरुन बदनामी करणा-यां विरोधात तक्रार.\nअहमदनगर :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये ‘अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द…\nखा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा \nअहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा…\nमोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली \nअहमदनगर : युती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चांगले नर्णिय घेतले असून मोदींसारखे खमके नेतृत्व देशाला लाभल्याने देशाची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली…\nअहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.\nअहमदनगर :- जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा ज्वर वाढू लागला आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ३३ संशयीत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \nअहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली…\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\nअहमदनगर :- युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत…\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-jain-apic-mobile-photo/", "date_download": "2019-04-18T16:55:16Z", "digest": "sha1:2H6DJZNCEUAC3A6DQ5JUWA7GEQ3UGTMM", "length": 23487, "nlines": 259, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगावात आज ‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शनाचा समारोप | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला ��ारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra जळगावात आज ‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शनाचा समारोप\nजळगावात आज ‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शनाचा समारोप\n जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मोबाईलने काढलेल्या फोटोंचे ‘एपिक’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचा समारोप उद्या (ता. 14) होत आहे. या प्रदर्शनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रसिकांनी निवडलेल्या पाच मोबाईल छायाचित्रकारांना समारोपाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे. समारोपाचा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संध्याकाळी साडेसहाला जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे आणि जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nसामान्यांतल्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून असामान्य कार्ये करून घेणे हा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचा अलौकिक गुण. तिच परंपरा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन पुढे चालवत आहेत. 10 फेब्रुवारीला त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा झाला, त्यांच्यानिमित्त 56 फोटो असलेले हे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कला दालनात भरविण्यात आले होते.\nरसिकांनी केली उत्कृष्ट फोटोंची निवड\n‘एपिक’ या मोबाईल फोटो प्रदर्शनात सामान्यांमध्ये दडलेल्या असमान्यत्वाचा अविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन स्थळी रसिकांना पाच उत्कृष्ट फोटो निवडण्यासाठी चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या, त्या भरतांना देखील जळगावकर रसिकांनी उत्सूकता दाखवली. रसिकांनी ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेल्या चिठ्ठ्यातून पाच उत्कृष्ट मोबाईल फोटोंची निवड केली जाणार आहे. त्यांचा गौरव समारोपाच्या समारंभात केला जाणार आहे.\nमोबाईलच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंचे हे पहिलेच प्रदर्शन असावे अशी प्रतिक्रिया प्रदर्शन पाहणार्‍या रसिकांनी नोंदवली आहे. प्रदर्शनात लावलेले फोटो दैनंदिन जीवनातील असूनही त्यातून एका अदभूत जगाची ओळख झाल्याची भावना देखील नोंदवण्यात आली आहे. फोटोंची निवड करतानाही रसिकांचा कस लागल्याचे सांगण्यात आले आहे. प्रदर्शनाला शहरातील शासकीय अधिकारी, कलावंत, तरुण-तरुणींनी भेट देऊन कौतुक केले आहे. प्रदर्शनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशनच्या कला विभागातील विजय जैन, योगेश संधानसिवे, तुषार बुंदे यांनी केले आहे.\nPrevious articleमोबाईल दुकान फोडणार्‍या चोरट्याला अटक\nNext articleगोलाणीतील अनाधिकृत जाहिरात फलके जप्त\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nवकिलांच्या मेळाव्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा\nखड्डे उठले वाहनधारकांच्या जीवावर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/pista-or-pistachio-ke-health-benefits/", "date_download": "2019-04-18T17:23:42Z", "digest": "sha1:U25SYEOLV2V2LBLZD65UT32PO3IGRQDH", "length": 7749, "nlines": 84, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रोज एक पिस्ता खाण्यामुळे हे 9 थक्क करून देणारे फायदे मिळतात", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/food/रोज एक पिस्ता खाण्यामुळे हे 9 थक्क करून देणारे फायदे मिळतात\nरोज एक पिस्ता खाण्यामुळे हे 9 थक्क करून देणारे फायदे मिळतात\nसुक्या मेव्या मध्ये मध्ये सर्वात जास्त पौष्टिक आणि ताकतवर असते पिस्ता. पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी अतिक्षय लाभदायक असते. पिस्ता लहान मुलांना आवडतो आणि त्यांनी ते खाण्यामुळे त्यांची बुद्धिमता चांगली होते. खाण्यात स्वादिष्ट असण्यासोबत यामध्ये प्रोटीन आणि फाईबर असते. पिस्ता तुम्हाला अनेक आजारा पासून वाचवते आणि अनेक रोगांना ठीक करतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत पिस्ता खाण्याचे फायदे.\nपिस्ता खाण्याचे अद्भुत फायदे\nडोळ्यांच्या आरोग्यासाठी : वय वाढण्यासोबत डोळे कमजोर होतात आणि त्यांचे आजार डोके वर काढू लागते. अश्या मध्ये तुम्ही पिस्ता नियमित खाण्यामुळे तुमच्या डोळ्यांवर कोणताही वाईट प्रभाव होण्यापासून संरक्षण मिळते. तुमचे डोळे म्हातार पण येई पर्यंत निरोगी आणि चांगले राहतील.\nसूज आल्यावर : जर तुमच्या शरीरामध्ये सूज येत असेल तर पिस्ता खावे. यामध्ये असलेले विटामिन ए आणि विटामिन इ सूज कमी कर��्यास मदत करते.\nसंक्रमणात प्रभावी : शरीरात संक्रमणाच्या धोक्यास पिस्ता कमी करते. तसेच शरीराला संक्रमणा पासून लढण्यासाठी सक्षम बनवते पिस्ता.\nकैंसर पासून बचाव : जे लोक लहान पणा पासून पिस्ता खात आहेत त्यांना भविष्यात कैंसरचा आजार होत नही. पिस्ता मध्ये बीटा कैरोटीन असते जे कैंसर सोबत लढते. कैंसर झालेल्या लोकांनी पिस्ता खावे.\nशरीराच्या आतील जळजळ : शरीराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची जळजळ होत असेल मंग ती पोटाची जळजळ असो किंवा छातीची जळजळ. पिस्ता खावे.\nसुंदर चेहरा बनवतो : सुंदर चेहऱ्यासाठी पिस्ता कोणत्याही नैसर्गिक औषधी पेक्षा कमी नाही आहे. वाढलेल्या वयामुळे दिसून येणारा प्रभाव आणि सुरकुत्या साफ करण्याचे गुण पिस्त मध्ये दिसून येतात. पिस्ता खाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होते.\nचांगली बुद्धीमत्त : काजू, बदाम यांच्या पेक्षा जास्त पौष्टिक असतो पिस्ता. पिस्ता खाण्यामुळे बुद्धिमत्ता तेज होते आणि स्मरणशक्ती चांगली राहते. यासाठी लहान मुलांनी पिस्ता जरूर खावे.\nडायबिटीज : पिस्ता डायबिटीज म्हणजेच मधुमेह वाढण्यापासून थांबवते. पिस्ता मध्ये फॉस्फोरस योग्य मात्रे मध्ये असते ज्यामुळे शुगर नियंत्रित राहते.\nब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते : जर तुमचे ब्लड प्रेशर अचानक वाढते किंवा कमी होते तर तुम्ही पिस्ता जरूर खावे. पिस्ता ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते.\nस्कूल बस पिवळी आणि एयरप्लेन सफेद रंगाचे का असते काय असते यामागे कारण\n15 दिवसात एकदा करा हा उपाय, ज्यामुळे पोट साफ होईल, लिवर ची समस्या दूर होईल, वजन कमी होईल\nभन्नाट फायदे इलायची आणि दूध यांचे, तुम्हाला माहीत आहेत का\nइलायची पेस्ट देईल तुम्हाला सुंदर त्वचा\nचहा बनवल्या नंतर चुकूनही कचऱ्यात फेकू नका चहापत्ती, हे आहेत याचे फायदे\nउन्हाळ्यात जास्त काकडी खाण्यामुळे होऊ शकतात अनेक हेल्थ इश्युज, जाणून घ्या साइडइफेक्ट्स\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:CarsracBot", "date_download": "2019-04-18T17:26:14Z", "digest": "sha1:ADNDACX4CDCJPV57VQKTUDFRII2PRNTQ", "length": 5270, "nlines": 214, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सदस्य:CarsracBot - Wiktionary", "raw_content": "\nनमुद कालावधीतील कोणतेही बदला या निकषांशी जुळत नाहीत.\n०५:०४, १ एप्रिल २०१९ ‎प्रतिभा navacha aartha (इति) ‎[२१ बाइटस्] ‎223.31.145.130 (चर्चा) (नवीन पान \"प्रतिभा\")\nआल्याची नोंद केलेली ��ाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१३ रोजी २१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-04-18T17:14:47Z", "digest": "sha1:FGTADU6FA6J2IHUUE6EFNUO63WRN4ONO", "length": 28659, "nlines": 113, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "Marathi News Paper finance stock market, business, property Majha Paper", "raw_content": "\nबजाज ऑटोने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोहून छोटी कार\nनॅनोपेक्षा छोटी कार बजाज ऑटोने लाँच केली असून या कारचे नाव Qute क्वाड्रिसाइकल असे आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी वेरियंटमध्ये लाँच केली आहे. मुंबईत पेट्रोलवरच्या Qute ची किंमत आहे 2.48 लाख रुपये तर सीएनजीवर चालणाऱ्या कारची किंमत 2.78 लाख रुपये आहे. 216 सीसीचे सिंगल सिलिंडर ट्विन स्पार्क DTSi इंजिन या कारमध्ये दिले आहे. हे […]\nलेक्ससची पहिली एमपीव्ही एलएम पेश\nApril 18, 2019 , 11:25 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: एमपीव्ही, एलएम ३०० एच, एलएम ३५०, लेक्सस\nशांघाई मोटार शो २०१९ मध्ये लेक्सस कंपनीने त्यांची पहिली एमपीव्ही एलएम पेश केली असून ती फक्त चीन व काही निवडक आशियाई बाजारात विकली जाणार आहे. या कारची दोन व्हेरीयंट सादर केली गेली आहेत. त्यातील एक एलएम ३५० असून दुसरे एलएम ३०० एच हे आहे. ही कार पॅरंट कंपनी टोयाटोच्या अल्फार्ड वर आधारित असल्याचे दिसून येत […]\nअसंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 50 लाख लोकांना नोटबंदीमुळे गमवावा लागला आपला रोजगार\nApril 17, 2019 , 5:18 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: जीएसटी, नोट बंदी, बेरोजगार, सर्वेक्षण\nनवी दिल्ली : नोटबंदीच्या फायद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार उल्लेख केला जात आहे. पण नोटबंदीनंतर आलेले अहवाल मात्र, त्यांच्या या दाव्याच्या विरोधी आहेत. नोटबंदीमुळे असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 50 लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागल्याचे नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालातही म्हटल्यामुळे पुन्हा एकदा नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी बंगळुरु येथील अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या ‘सेंटर ऑफ […]\nभारताचा हा ब्रॅण्ड 325 अब्जमध्ये विकला गेला\nApril 16, 2019 , 5:32 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: फ्लिपकार्ट, वॉलमार्ट\nमुंबई : तब्बल 325 अरब रुपयांना भारताचा एक ब्रॅण्ड विकत घेण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी ‘वॉलमार्टने’ ते नाव एवढे किंमती होते की त्याच्यासाठी 325 अब्ज रुपये मोजले आहेत. ‘फ्लिपकार्ट’ असे ते नाव आहे. भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’ आहे आणि नुकतीच या कंपनीची मालकी ‘वॉलमार्ट’कडे आली आहे. १ हजार १०६ अब्ज रुपये […]\nराजकीय पक्षाला देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीने दिली कोट्यावधीची देणगी\nApril 15, 2019 , 5:35 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: इलेक्टोरल ट्रस्ट, टीसीएस, राजकीय देणगी\nराजकीय पक्षाला देणगी म्हणून 220 कोटी रुपयांची देणगी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने दिली आहे. याबाबतचा खुलासा कंपनीकडून तिमाही अहवालात करण्यात आला आहे. त्यांच्या जमा खर्चांमध्ये याचा कंपनीने उल्लेख केला आहे. आतापर्यंत सर्वात मोठी देणगी टीसीएसकडून देण्यात आली आहे राजकीय पक्षाच्या इलेक्टोरल ट्रस्टला 220 कोटी रुपये देण्यात आले असल्याचे टीसीएसने म्हटले आहे. […]\nशाओमीचे सीईओ दान करणार बोनसमध्ये मिळालेले 6631 कोटींचे शेअर\nबीजिंग – 96.1 कोटी डॉलरच्या (6,631 कोटी रूपये ) व्हॅल्यूचे 63.66 कोटी शेअर जगातील टॉपच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या शाओमीचे फाउंडर आणि सीईओ ले जुन यांना बोनसमध्ये मिळाले आहेत. जुन यांनी कंपनीमध्ये दिलेल्या योगदानमुळे हे बोनस त्यांना दिले आहे. हे सर्व शेअर जुन दान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती कंपनीने रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये […]\nजेट हिस्सेदारी साठी पुन्हा नरेंद्र गोयल यांची बोली\nApril 13, 2019 , 11:49 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: एतीहाद, जेट एअरवेज, नरेंद्र गोयल, बोली, हिस्सेदारी\nजेट एअरवेज कर्जबाजारी झाल्यावर जेटचे मुख्य गुंतवणूकदार आणि संस्थापक नरेंद्र गोयल आणि त्यांच्या पत्नी यांना बोर्डातून राजीनामा देऊन बाहेर पडावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी जेट साठी पुन्हा बोली लावली आहे. जेट एअरवेज मधील हिस्श्यासाठी शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या मुदतीत सात कंपन्या आणि लोकांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट केली असून तत्यात एतिहाद तसेच जेटचे संस्थापक गोयल यांचा […]\nजगातील सर्वा��� मोठ्या हिऱ्याची किंमत ठरवता येईना\nApril 12, 2019 , 6:37 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: जीआयए, दुर्मिळ हिरा, लेसदी ला रोना\nजगातील सर्वात महागडा हिरा म्हणून ओळखला जाणारा ‘लेसदी ला रोना’ हा हिरा विक्रीला काढायचा आहे. पण त्याच्या किमतीचा अंदाज कोणालाच येत नाही. जीआयए द्वारा जगातील सर्वात मोठा स्क्वायर कट डायमंड ‘ग्रास लेसदी ला रोना’ प्रमाणित आहे. सर्वात रंगीत आणि जास्त पारदर्शी असा हा हिरा आहे. हिऱ्याची किंमत हा हिरा विकणारी ब्रिटनची कंपनी ग्राफने अजून सांगितली […]\nबीएमडब्ल्यूची सर्वात स्वस्त ६२०डी ग्रान टुरीस्मो भारतात लाँच\nApril 11, 2019 , 10:24 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: ६२०डी ग्रान टुरीस्मो, बीएमडब्ल्यू, भारत\nजर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने बुधवारी भारतात त्यांच्या ६ सिरीज मधील ग्रान टुरीस्मो सेदानचे नवे डीझेल व्हेरीयंट लाँच केले असून या कारची एक्स शोरूम किंमत ६३.९० लाख आहे. या सिरीज मधील ही सर्वात स्वस्त कार असून ती कंपनीच्या चेन्नई प्लांट मध्ये असेम्बल केली गेली आहे. कंपनीच्या डीलर्सकडे या कारसाठी बुकिंग करता येणार आहे. कंपनीच्या […]\nयुट्युबसाठी भारत सर्वात मोठा बाजार, युजर संख्या २६.५ कोटींवर\nभारत युट्यूबसाठी सर्वात मोठा आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बाजार ठरला असून आकडेवारीनुसार दर महिना २६.५ कोटी युजर्स व्हिडीओ शेअरिंग साठी या वेबसाईटचा वापर करत आहेत. कंपनीचे सीइओ सुझान वोजीस्की यांच्या म्हणण्यानुसार भारतात युट्युबचे सर्वाधिक दर्शक असून जगाच्या तुलनेत भारतीय दर्शकांची संख्या खूपच वेगाने वाढती आहे. युट्युब आज कंटेंट कंझ्युम माध्यम बनले असून मनोरंजन असो […]\nटाटा जेएलआरची मेड इन इंडिया वेलर लाँच\nApril 10, 2019 , 11:13 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: टाटा जेएलआर, मेड इन इंडिया, वेलर\nटाटांच्या जग्वार लँड रोव्हरची मेड इन इंडिया रेंज रोवर वेलर मंगळवारी भारतात सादर करण्यात आली. या गाडीची एक्स शोरूम किंमत ७२.४७ लाख रुपये आहे आणि तिचे बुकिंग सुरु झाले आहे. या गाडीची डीझेल आणि पेट्रोल अशी दोन्ही व्हेरीयंट सादर करण्यात आली असून विशेष म्हणजे या दोन्हीची किंमत एकच आहे. जेएलआर इंडियाचे अध्यक्ष रोहित सुरी यांनी […]\nभारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल\nApril 9, 2019 , 5:34 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर���वात लोकप्रिय Tagged With: आलिशान कार, बीएमडब्ल्यू\nनवी दिल्ली : भारतीय बाजारापेठतील आपल्या वाहनांच्या किमतीत जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने वाढ केली आहे. तसेच 2019 मध्ये कंपनीने नवीन मॉडल BMW Z4 Roadster लाँच केले आहे. दोन व्हेरिअंटमध्ये कंपनीने हे मॉडल बाजारात उतरवले आहे. हे दोन व्हेरिअंट sDrive20i आणि Z4 M40i असे असून अनुक्रमे 60 आणि 80 लाख रुपये या दोन्ही व्हेरिअंटची […]\nमुकेश अंबानी आता रिअल इस्टेट क्षेत्रात, जागतिक स्तरावरचे शहर उभारणार\nApril 9, 2019 , 10:39 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: मुकेश अंबानी, रिअल इस्टेट, रिलायंस, शहर\nटेलिकॉम क्षेत्रात भल्या भल्या टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यात यशस्वी झाल्यावर रिलायंसचे प्रमुख मुकेश अंबानी आता रिअल इस्टेट क्षेत्रात पाय रोवण्यास सिद्ध झाले आहेत. रिलायंस इंडस्ट्री लिमिटेड ने मुंबईजवळ जागतिक दर्जाची मेगासिटी बनविण्याची ब्लु प्रिंट तयार केली असून मिडिया रिपोर्टनुसार रिलायंसचा हा एकमेव सर्वात मोठा प्रकल्प असेल कारण याचा प्रत्येक हिस्सा म्हणजेच एक प्रोजेक्ट असणार […]\nजाणून घ्या पीएफ आणि पीपीएफ मधील मोठा फरक\nApril 8, 2019 , 6:43 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पीएफ, पीपीएफ\nमुंबई : नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खूप महत्त्वाचा असून ती निवृत्तीनंतरची एक पुंजी असते. पण याबद्दल अनेकांना कमी माहिती असते. पीएफ आणि पीपीएफ यामधील फरक अनेकांना माहीत नसतो. आज आम्ही तुम्हाला यातील फरका बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यातील फरक… नोकरदारांच्या पगारातील काही ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. तुमच्या पीएफमध्ये […]\nखजुराहो मध्ये होणार हिरे संग्रहालय\nApril 8, 2019 , 11:09 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: खजुराहो, पर्यटन, मध्य प्रदेश, हिरे संग्रहालय\nमध्यप्रदेशातील मंदिरांसाठी त्यातही इरोटिक मूर्ती मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहो मध्ये आता आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. मध्ये प्रदेश सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे आणि हिरे खरेदीसाठी परदेशी पर्यटकांनी गर्दी करावी यासाठी येथे हिरे संग्रहालय आणि विक्री केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव सादर झाला असून लोकसभा निवडणुका नंतर हे काम सुरु होत […]\nमारुतीने थांबवला ‘किडनॅपिंग कार’चा प्रवास\nApril 6, 2019 , 4:32 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: ओमनी, कार उत्पादन, मारुती सझुकी\nज्या गाडीला 19 च्या दशकात चित्रपटामधून ‘किडनॅपिंग कार’ म्हणून ओळख मिळाली अखेरच तिचा प्रवास आता थांबला असून ओमनी कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय मारूती सुझुकीने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावर गेल्या 35 वर्षांपासून धावणारी ओमनी कार आता हद्दपार होणार आहे. ओमनी कार बंद करण्याचा निर्णय मारुती सुझकीने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या कारची आताही विक्री […]\nबचत खात्याचे नियम एसबीआयने बदलले\nApril 6, 2019 , 3:46 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: नियमावली, बचत खाते, स्टेट बँक ऑफ इंडिया\n1 एप्रिलपासून बचत खात्या संदर्भातील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहेत. बँकेकडून बचत खात्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. नुकतेच एसबीआयने ग्राहकांसाठी केलेल्या फेरबदलांचा तोटा शहरी भागातील ग्राहकांना तर, फायदा ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार आहे. एसबीआयच्या या नियमानुसार आपल्या ग्राहकांना बचत खात्यात […]\nमुकेश अंबानी, सुनील मित्तल झी साठी येणार आमनेसामने\nApril 5, 2019 , 10:20 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: जिओ, झी, भारती एअरटेल, मुकेश अंबानी, सुनील मित्तल\nजगातील बड्या मोबाईल बाजारातील एक असलेल्या भारतीय मोबाईल क्षेत्रात भारती एअरटेल आणि जिओ यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहोचली असतानाचा या दोन्ही कंपन्याचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकत असल्याचे वृत्त आहे. आता ही कुस्ती झी एन्टरटेनमेंट साठी असून या टीव्ही नेटवर्कसाठी मित्तल यांच्या बरोबरीने बोली लावण्यासाठी अंबानी सज्ज झाले असल्याचे समजते. […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवस��...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nवजन घटवा श्रीमंत व्हा...\nदिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची प...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nघर बसल्या ही रद्द करता येते काऊंटरव...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/dinner-sets/servewell+dinner-sets-price-list.html", "date_download": "2019-04-18T16:38:23Z", "digest": "sha1:Q4XCWADJTR7OCOQPELVJHDF7AZE2J6RP", "length": 13449, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेर्वेवेल्ल डिनर सेट्स किंमत India मध्ये 18 Apr 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसेर्वेवेल्ल डिनर सेट्स Indiaकिंमत\nIndia 2019 सेर्वेवेल्ल डिनर सेट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसेर्वेवेल्ल डिनर सेट्स दर India मध्ये 18 April 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण सेर्वेवेल्ल डिनर सेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सेर्वेवेल्ल माजिकल फ़ूल 18 पसिस राऊंड 9968030 मेलॅनिन आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Naaptol, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सेर्वेवेल्ल डिनर सेट्स\nकिंमत सेर्वेवेल्ल डिनर सेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सेर्वेवेल्ल फ्लोरल फँटसि २५पक राऊंड डिनर सेट 9987016 Rs. 3,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,274 येथे आपल्याला सेर्वेवेल्ल माजिकल फ़ूल 18 पसिस राऊंड 9968030 मेलॅनिन उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10सेर्वेवेल्ल डिनर सेट्स\nसेर्वेवेल्ल माजिकल फ़ूल 18 पसिस राऊंड 9968030 मेलॅनिन\n- पॅक सिझे 18\nसेर्वेवेल्ल रॉयल पाईस्ले २५पक राऊंड डिनर सेट 9987017\n- पॅक सिझे 25\nसेर्वेवेल्ल फ्लोरल फँटसि २५पक राऊंड डिनर सेट 9987016\n- पॅक सिझे 25\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/demonetization/", "date_download": "2019-04-18T16:54:03Z", "digest": "sha1:L7J3SKGCWX335QJVJQHNL4WUWTYDDRRW", "length": 14815, "nlines": 131, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "demonetization Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती\nव्यावसायिक आणि आर्थिक जगतात मात्र या निर्णयामुळे भंबेरी उडाली होती.\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nजानेवारी २०१७ ते एप्रिल २०१७ ह्या केवळ चार महिन्यांत, तब्बल १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत.\nमोदींचं तथाकथित “१५ लाख रूपये” चं वचन आणि विरोधकांची बौद्धिक दिवाळखोरी\n“लोकशाहीत विरोधकांचं फार्फार महत्व आहे” असं आपण आपलं आपापसात म्हणत रहातो. हे महत्व आहे म्हणजे नेमकं काय शेलक्या टोमण्यांसाठी विरोधक हवेत का\n“आ���ा मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nपंतप्रधान असा दावा करतात की त्यांनी स्वत: गरिबी अनुभवली आहे. त्यांचे अर्थमंत्री अख्ख्या भारताने तीच गरिबी अगदी जवळून पहावी म्हणून अहोरात्र झटत आहेत.\nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nशाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….\nनोट बंदी हा “यशस्वी” निर्णय – टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट\nनोटाबंदीनंतर केलेल्या छाननीमध्ये तब्बल १८ लाख संशयास्पद खात्यांचे बिंग फुटले. बँकेत जमा झालेल्या २.८९ लाख कोटी रुपयांच्या रोख रकमेचा तपास सुरू आहे.\nभक्त गणांनी ह्या ८ प्रकारे “नोटबंदी” चा धर्मच करून टाकलाय\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फेसबुकवर अनेक विचारप्रवाह आणि त्या विचार प्रवाहांचे मावळे\nविमुद्रीकरण: भावनिक विचार आणि प्रतिक्रियांचा अतिरेक\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सध्या नोटबंदी ह्या विषयावरून न्युज चॅनेल्स वर\nमोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === शेवटी मोदी बोलले. मोदींनी “५० दिवसांनंतर आणखी एक धमाका\nनोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतातील नोटबंदी चे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम ह्यावर खूप\nBusiness बीट्स पॉलि-tickle वैचारिक\n“नोट-बंदी हे मनमोहन सिंगांनीच निर्माण केलेल्या समस्येचं समाधान”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == निश्चलिकरण संदर्भात बरंच लिहीलं गेलंय. THE HINDU नावाच्या\nऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === एखाद्या न्हाव्याने केस कापायला सोन्याची कात्री घ्यावी तसा प्रकार\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गब्बर: (त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये) मुहाहाहाहा….मुहाहाहाहा…आक थू…. (सगळे हसतात)\nगांधी हत्येबाबत एका विशेष निकालात कोर्ट जे म्हणालं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही…\nस्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक\nमूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nबाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं अशा वेळी काय काळजी घ्याल अशा वेळी काय काळजी घ्याल \nजगात भारत “शंभर नंबरी”…\nस्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो\nजुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले\nसमाजवादाच्या हट्टापोटी व्हेनेझुएलाची भयंकर आर्थिक दैना: भारतीय समाजवादी ह्यातून शिकतील\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nमाणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं\nआपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\nलोक विमानातून ह्या गोष्टी चोरून नेऊ शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nअपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : “रक्षा Safedrive”\nनवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते\nइंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nऔषधांविना वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय ट्राय करा – १००% फरक जाणवेल\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/02/06/shrirampur-601/", "date_download": "2019-04-18T16:57:29Z", "digest": "sha1:7FEJT26C7TLK5LZUBNB73ZNUMEFQFPFV", "length": 9420, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या \nमुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या \nश्रीरामपूर तालुक्याती��� घटनेने परिसरात खळबळ.\nश्रीरामपूर :- ऊसतोडणी कामगारांच्या टोळीतील एक लहान मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.\nत्यानंतर संतप्त ऊसतोडणी कामगारांनी लाकडी दांडके व कोयत्याने केलेल्या मारहाणीत गावातीलच असणारा चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरच्या उक्कलगावात घडली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील दरंदले वस्तीनजीक कडबा कुट्टी करणारा रिकामा ट्रॅक्टर चालला होता.\nट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊस तोडणी कामगाराच्या सोहम कन्हैयालाल मोरे या 3 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला.\nजळकेवाडीकडून कुट्टी करून ट्रॅक्टरला जोडलेले कुट्टी मशीन घेऊन अक्षय बाळासाहेब थोरात हा तरुण आपल्या घराकडे चालला असता पटेलवाडी जवळील दरंदले वस्तीनजीक आला.\nऊसतोडणी कामगारांच्या अड्ड्यावरील ऊसतोडणी कामगार कन्हैय्यालाल बापू मोरे यांचे 6 ते 7 वर्ष वयाचे चिमुरडे मूल ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागेवरच गतप्राण झाल्याने अड्ड्यावरील इतर तोडणी कामगारांनी आरडाओरडा करत ट्रॅक्टरकडे धाव घेतली.\nडॉ.सुजय विखे यांची व्हॉट्सॲप वरुन बदनामी करणा-यां विरोधात…\nखा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता,…\nमोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली \nमहिलांचा आक्रोश सुरू झाला.अशातच अक्षय बाळासाहेब थोरात हा जिवाच्या आकांताने वस्तीच्या दिशेने सैरावैरा पळत असतानाच संतप्त तोडणी कामगारांनी हातात लाकडी दांडके व कोयते घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला.\nघटनास्थळापासून त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्याठिकाणी रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. स्थानीक ग्रामस्थांनी मयत अक्षयला तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.\nदरम्यान घटनेची माहिती कळताच मयत अक्षयच्या नातेवाईकांसह स्थानीक ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. पोलीस व स्थानिकांचा जमाव बघून तोडणी कामगारांनी पलायन केले.\nदरम्यान पोलिसांनी पंचनामा करून काही तोडणी कामगारांना ताब्यात घेत मृत चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविला.\nपोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून आलेल्या तोडणी कामगारांचा मुलगा गेला.\nतर अक्षय बाळासाह���ब थोरात या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील तरुणालाही प्राणघातक हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासकामांसाठी भरीव निधी \nविखे-कर्डीले यांच्यामधील मैत्री संपुष्टात येणार \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nदुसरी पर्यंत शिक्षण झालेल्या आ. कांबळेंची मिळकत कोटींच्या घरात \nअहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत \nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 17 वर्षे सक्तमजुरी \nमाजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2019-04-18T16:18:01Z", "digest": "sha1:UXOT77Z2ZU2NCM3AQAGTBWIVR4DGGKDP", "length": 14968, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलंदर : काळ, वेळ व भोवळ - Dainik Prabhat", "raw_content": "\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\nकाळ बदलला तरी काही बदल काळानुरूप व्हायला हवे, ते न झाल्यामुळे काही वेळ नसती पंचाईत होते. नुकताच राहुरीतील ‘भोवळ’ प्रसंग घडून गेला व त्यानंतर वेळ व भोवळ यांच्यात वादावादी झालीच.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभोवळ – हीच वेळ गाठलीस मला द्या कार्यतप्तर व्यक्तीवर झेप टाकण्यासाठी\nवेळ – मी काय केले चांगला दीक्षांत समारंभ चालला होता व मी वेळ असल्यामुळे मला तिथे जाणे आवश्‍यक होते.\nभोवळ – बरोबर तू आणि मी एकाच ठिकाणी आलो तर मला त्या व्यक्तीला भोवळ द्यावीच लागते तुला तेथे त्याच वेळेस का यावेसे वाटले.\nवेळ – आजवर मी दीक्षांत समारंभ विविध विद्यापीठात पाहिले आहेत पण कधीही भोवळ पाहिली नाही.\nभोवळ – बरोबर आहे. राहुरीला दीक्षांत समारंभाला भारदस्त गाऊन परिधान केल्यामुळे आपले रोड हिरो (चांगल्या अर्थानेच बोलत आहे) आपले केंद्रीय मंत्री यांची शुद्ध हरपली त्यांना भोवळ आली. प्रथम मी त्यांना एक छोटासा झटका दिला पण त्यांनी तो गाऊन काढला नाही त्यामुळे मला नाईलाजाने दुसरा झटका द्यावा लागला.\nवेळ – होय पण त्यामुळे कार्यक्रमात विरस झाला त्याचे काय (त्यांची चर्चा ऐकून काळ त्यांच्या समोर उभा ठाकला)\nकाळ – काय वेळ आणि भोवळ दोघंही एकाच व्यासपीठावर म्हणजे कुणालातरी तोंडघशी पाडणार\nवेळ – नमस्कार आपल्याला तर माहीत आहे काय झाले ते. आपण तर तेथे साक्षीदार होताच. माझे हेच म्हणणे होते की एवढ्या कर्तृत्ववान व गतिशील व्यक्‍तीवर भोवळने घाला घालावयास नको होता.\nभोवळ – (काळाकडे पाहून) पण मला या वेळेनेच तेथे गाठल्यामुळे माझा नाइलाज झाला.\nकाळ – थांबा आपापसात उगाच भांडू नका. मला माहीत आहे की असा गाऊन बहुतेक विद्यापीठात पदवीदान समारंभात परिधान केला जातो. ब्रिटिश काळातील ते एक कर्म अजूनही तसेच चालू आहे. अर्थात, काही विद्यापीठाने त्यात दुरुस्ती केलेली आहे. पण बहुतेक सर्वच विद्यापीठात अजून तीच परंपरा चालू आहे. तिकडे युरोपियन देशांमध्ये थंड वातावरण असल्यामुळे त्यांना ते तेथे ठीक होते आपण नुस्ती कॉपी केली.\nभोवळ – काही व्यक्तींना अशा भारदस्त गाऊन घातल्यामुळे गुदमरल्यासारखे होते व त्यातूनच हा प्रसंग घडला.\nकाळ – बरोबर आहे कारण आपण अशाच काही चाकोरीबद्ध पद्धतीतून आजूनही बाहेर पडलेलो नाही. त्या देशात थंड हवा असल्यामुळे शर्टवरील टाय ही आवश्‍यक असते त्यामुळे थंड हवा शर्टाच्या आतमध्ये जात नाही. आपण आपलं काहीही न समजता अंधानुकरण करीत आहोत.आपले पदवीदान समारंभात प्रामुख्याने उन्हाळ्यातच होतात व तसाही भारत थंड प्रदेश नाही.\nवेळ – मग आता काय कारण मी व भोवळ एकाच वेळी एकाच व्यक्ती जवळ आले की असेच घडते.\nकाळ – हं. आता या ड्रेसकोडवर परत चर्चा होत राहील व बहुधा आपला पारंपरिक साधा वेश, कुडता, पायजमा व वर उपरणे (काही विद्यापीठांत असे सुरू झालेले आहे) हा पोशाख घातला जाईल व तसेच घडणे आवश्‍यक आहे. यामुळे आपण परकीयांचे जोखडही उघडून देऊ. स्वदेशी वेश परिधान करू कारण ही पद्धती रूप बदलली गेली नाही.(परिवर्तन संसार का नियम है) हे येथे विसरले गेले. असो तुम्हा दोघांचीही चूक नाही काळानुरूप बदल घेतला गेला हवा होता. या प्रसंगामुळे आता याचा पुन्हा विचार केला जाईल. पण या सर्व प्रकरणाने तडफदार व काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडले याचा मलाही मनापासून खेद आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्य�� बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचर्चेत: दुष्काळात तेरावा महिना\nलक्षवेधी: भाषण ते शासन\nधनप्रभाव रोखणार तरी कसा\nअर्थकारण: अमित शहा, राहुल गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य\nअभिवादन: पंचतत्त्वांतच आहे सुखाचा मार्ग\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/delhi-chief-minister-arvind-kejriwal-said-that-pakistan-can-not-get-a-better-prime-minister-without-narendra-modi/47584", "date_download": "2019-04-18T16:46:59Z", "digest": "sha1:RYPQRU5IT6M7GCODZU25TIALZCRPT2G6", "length": 7096, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही ! | HW Marathi", "raw_content": "\nपाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही \nदेश / विदेश राजकारण\nपाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही \nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इमर��न खान यांनी केलेल्या समर्थनाचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी घरपूस समाचार घेतला आहे. केजरीवाल यांनी म्हटले की, पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. ज्यांनी पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करू दिला. तसेच पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असे म्हणात मोदींवर निशाणा साधला.\nअरविंद केजरीवाल पुढे असे देखील म्हणाले की, निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या नक्की काय शिजतेय हे काळत नाही. निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेने चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इमरान खान यांच्या विधानाचा उल्लेख करत केजरीवाल यांनी मोदींवर शंका उपस्थित केली.\nAAPArvind KejriwalBjpfeaturedImran KhanNarendra ModiPakistanPulwama Attackअरविंद केजरीवालआपइम्रान खाननरेंद्र मोदीपाकिस्तानपुलवामा हल्लाभाजपShare\nकोणाची कॅालर तर कोणाच्या मिशा, हीच आहे का सातारच्या प्रचाराची दिशा \nकोलकाता पोलिसांनी दोन सीबीआय अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर मारले छापे\nअमित शहांच्या प्रकृतीत सुधार, एक-दोन दिवसांत मिळणार डिस्चार्ज \nमुख्यमंत्री जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटींचा हिशोब द्या | धनंजय मुंडे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sport-page-8/", "date_download": "2019-04-18T16:39:35Z", "digest": "sha1:XGRV7O4WYLYXXOMLRWSKUZGCDKAIQMYG", "length": 21138, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फुटबॉल स्पर्धेत भारताचे स्वप्न भंगले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात���आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकि��ग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान क्रीडा फुटबॉल स्पर्धेत भारताचे स्वप्न भंगले\nफुटबॉल स्पर्धेत भारताचे स्वप्न भंगले\n सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मादिलवने भारतावर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.\nदक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ) चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालदीवने भारताचा 2- 1 ने पराभव करत चषकावर नाव कोरले. मालदीववर मात करत आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे भारताचे स्वप्न अखेर भंगले आहे.\nसॅफ चषकात अपराजित वाटचाल करणार्‍या भारताचा अंतिम सामन्यात मालदीवशी सामना होता. भारताने गटसाखळीत श्रीलंकेचा 2-0 आणि मालदीवचा 2-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत पाकिस्तानला 3-1 असे हरवून अंतिम फेरी गाठली.आतापर्यंत झालेल्या 11 स्पर्धामध्ये सात विजेतेपदांवर भारताने नाव कोरले. अंतिम सामन्यात मालदीववर मात करत सलग तिसरे विजेतेपद आणि सॅफ चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यास भारतीय संघ उत्सुक होता.\nमात्र, अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी निराशा केली. मालदीवच्या इब्राहिम महुधीने 19 व्या मिनिटाला तर अली फासिरने 66 व्या मिनिटाला गोल मारुन संघाला 2 0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे सुमीत पास्सीने 92 व्या मिनिटाला गोल मारला. या सामन्यात भारताचा हा एकमेव गोल ठरला.\nPrevious articleवाळू चोरी रोखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक\nNext articleमहिला फुटबॉल- भारताने हाँगकाँगला 6-1 ने मात दिली\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nविश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा\n’; कोहली, डीव्हिलियर्सचा भावनिक संदेश\nम्हणून धोनीने घातला मैदानावर राडा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/food/page/2/", "date_download": "2019-04-18T17:22:34Z", "digest": "sha1:GBP2ZAPTVKDJJJMCARJMHI6GHLDUGTN5", "length": 4529, "nlines": 87, "source_domain": "www.marathigold.com", "title": "food - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nडायबेटीज रुग्णांनी चुकूनही करू नये या 5 वस्तूंचे सेवन, तुमच्यासाठी आहे विषाच्या समान\nबहुतेक लोक डायबेटीज चे शिकार झालेले आहेत. आजकाल हा आजार सामान्य झालेला आहे कारण जवळपास प्रत्येक घरामध्ये किमान एक व्यक्ती…\nलोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे\nफळ व्यक्तीच्या शरीराला फायदा करतात पण त्यांचे फायदा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसे तर फळांचा राजा आंबा आहे पण पेरू…\nहिंग वापरल्यामुळे अनेक आजार होतील दूर, जाणून घ्या याचे अद्भुत फायदे\nहिंग या वस्तूचा उपयोग भारतीय स्वयंपाकघरा मध्ये अनेक वर्षाच्या पासून होत आला आहे. तुम्हाला माहीतच असेल की हिंग टाकलेले पदार्थ…\nया 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे\nनिसर्गाने मानवाची निर्मिती केली त्यासाठी अनेक प्रक्रिया देखील बनवल्या ज्यामुळे शरीरामध्ये होणारे बदलाव आणि अनेक प्रकारच्या समस्यांचे संकेत देखील मिळतात.…\nहिवाळ्यात का खाल्ले पाहिजेत भिजलेले बादाम जाणून घ्या याचे चमत्कारिक फायदे\nहवामानात झालेल्या बदलाच्या अनुसार आपल्याला आपल्या आहारा मध्ये देखील आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत. विशेषतः थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला…\nजर तुम्ही देखील सकाळी उठल्यावर पाणी सेवन करता तर तुम्हाला या गोष्टी नक्की माहित पाहिजेत, अन्यथा होईल पश्चाताप\nपाणी आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पाणी हे जीवन आहे असे उगाच बोलले जात नाही.…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/easy-ways-to-make-money-online/", "date_download": "2019-04-18T16:27:12Z", "digest": "sha1:OMOA76TRZJTCIJ3YZCCOTZMODEUEIV55", "length": 21718, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ \"विश्वासार्ह\" मार्ग", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच एक अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे. आता इंटरनेट हे केवळ एक करमणुकीचे साधन राहिलेले नसून त्याद्वारे लाखो लोक आज पैसा कमवत आहेत. कित्येक बिसनेस या इंटरनेटच्या भरवश्यावर चालत आहेत. इंटरनेट हा पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. अनेक लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत. अशा लोकांसाठी तर ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.\nइंटरनेट आता एक ग्लोबल प्लॅटफॉर्म झालंय ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो-करोडो लोकांन्पर्यंत सहज पोहोचू शकता. यामुळे तुमच नेटवर्क मजबूत होतं आणि त्यामुळे तुमच्या बिझनेसला चालना मिळते. ऑनलाईन पैसा कमविण्याच्या सानेक पद्धती आहेत, त्यापैकी काही पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही देखील पैसे कमवू शकता.\n१. ई-बुक लिहिणे :\nऑनलाईन पैसे कमविण्यात ई-बुक तुमची मदत करू शकते. आज जगातील कित्येक लेखक याच माध्यमातून पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला लिहिण्याच छंद असेल आणि तुम्हाला हे वटत असेल की ते इतरांना आवडेल तर तुम्हाला ई-बुक नक्की लिहायला हवी.\nतुम्ही तुमची ई-बुक अॅमाझॉन किंडल आणि अॅपल आय-ट्युन्स कनेक्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ई-बुक लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्यसाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागत नाही, जो की एका पुस्तकावर होत असतो. तुम्हाला बस तुमची लिहिण्याच्या शैलीवर फोकस करायचा असतो आणि त्यानंतर तुमच्या बुकच्या मार्केटिंगवर. जर हे तुम्हाला जमल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि खूप पैसा कामवाल. सध्यातर लोकं जास्तकरून ई-बुक वाचण्यालाच प्राथमिकता देतात त्यामुळे तुम्हाला काही खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही.\nहा इंटरनेटद्वारे पैसे कमविण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. आजच्या युगात दर दुसरी वव्यक्ती ही स्वतःला ब्लॉगर मानते, कारण त्यांचा इंटरनेटवर ब्लॉग असतो. पण नुसताच ब्लॉग असल्याने काही होत नसत, जर तुम्हाला हे कळाल असेल की त्या ब्लॉगच्या भरवश्यावर तुम्ही जगू शकता आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तरच तुम्ही एक ब्लॉगर आहात. केवळ स्वतःचा एक ब्लॉग असणे याने काहीही साध्य होत नाही, पण जर तुम्ही तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन पटवून दे असाल तरच तुम्ही अॅक्च्युअल ब्लॉगर आहात.\nजर तुम्ही तुमच्या ब्लॉग्स मुळे तुमच्या वाचकांना स्वतःच्या ब्लॉगवर येण्याकरिता आकर्षित करू शकत असाल, जर तुम्ही त्यांच्या फायद्याच काही त्यांच्या समोर मांडू शकत असाल तर नक्कीच तुमच्या ब्लॉगद्वारे तुमच एक मोठं नेटवर्क तयार होऊ शकत. यामुळे जाहिरातदरही तुमच्या ब्लॉगवर त्यांच्या जाहिराती देण्यासाठी आकर्षित होतील आणि तुम्ही पैसे कमावू शकाल.\nब्लॉग बनविण्याआधी हे सुनिश्चित करा की तुम्ही तुमच्या ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना तुमच्या ब्लॉग वर रोज खिळवून ठेवू शकाल. कारण हे इंटरनेटच युग आहे इथे दर सेकंदाला वाचक बदलतात.\n३. ई-मेल मार्केटिंग :\nई-मेल मार्केटिंग हा तर इंटरनेटवरील व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. ज्या लोकांना ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे, त्यांना ईमेलद्वारे मजबूत नेटवर्किंग उभारण्याचं ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. जर त्यांचे सबस्क्रायबर त्यांच्या व्यवसायात रस घेत असतील आणि ते सक्रियपणे सहभाग घेत असतील, तर त्यांना यशस्वी होण्यासून कोणीही थांबवू शकत नाही.\nहो पण हे सुनिश्चित करून घ्याला की तुमचे सबस्क्रायबर डायरेक्टली तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर साईन इन करतील, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल.\n४. ऑनलाईन ट्युटोरिअल :\nऑनलाईन ट्युटोरिअल हे घर बसल्या कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले असाल किंवा तुम्ही काही असं करू शकत असाल जे इतरांना शिकायला आवडेल तर तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करू शकता. यामध्ये शालेय अभ्यासक्रम, ब्युटी ट्युटोरिअल, डान्सिंग, फिटनेस आणि बरच काही तुम्ही शिकवू शकता.\nसध्याच्या पिढीला युट्युबचं जाम वेड लागलंय प्रत्येकजण युट्युब चा चाहता झालाय…कधी गाणी, कधी फनी विडीओ आणि बरंच काही. त्यासोबतच तुम्ही तुमच्या बॉडीला परफेक्ट कसं बनवू शकता याच्या टिप्स, फिटनेस ट्युटोरिअल, जिम ट्युटोरिअल ज्यामध्ये ते स्वतःची आकर्षक बॉडी दाखवून तुम्ही देखील अशी बॉडी/पर्सनॅलिटी मिळवू शकता हे सांगतात आणि आपण मोठ्या इंटरेस्टने ते बघतो.\nतुम्ही एक यूट्युबर बनून खूप पैसे कमवू शकता. बस त्यासाठी तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असण्याची गरज आहे. जर तुम्ही लोकांना काहीतरी इंटरेस्टींग, एन्टरटेनिंग आणि कधी कधी काहीही विचित्र देऊ शकत असाल तर लोकं तुम्हाला वेड्यासारखे फॉलो करतील. (याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’ 😉 )\n६. अॅफिलीएट मार्केटिंग :\nअॅफिलीएट मार्केटिंग ही वेबसाईट बिझनेससाठी देवाहून कमी नाही. एक अॅफिलीएट असणे हा सर्वात लोकप्रिय आणि सोप्या पद्धतीने इंटरनेटवर पैसे कमविण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही भटकायची, काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंटला आणि त्याच्या कामाला सोशली प्रमोट करायचं असतं. ह्या प्रमोशमध्ये वाचकाने किंवा तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्याने खरेदी केली किंवा असलेली कुठलीही कृती केली (कधी सब्स्क्रिप्शन, तर कधी अकाउंट क्रिएशन…काहीही असू शकतं) तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.\nऑनलाईन पैसे कमविण्याचा हा एक सोपा, इंटरेस्टिंग आणि सर्वात उत्तम समजला जाणारा मार्ग आहे.\n७. फ्रीलान्सर म्हणून काम करणे :\nइंटरनेटवरून पैसे कमविण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. हे खूप सोप असत, म्हणजे जर तुम्ही एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा रिव्यू चांगल्याप्रकारे देत असाल तर कुठलीही ब्युटी कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्सचे रिव्यू देण्यासाठी विचारू शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे किंवा फ्री प्रोडक्ट्स मिळू शकतात. असच इतर गोष्टींच्या बाबतीतही असत, जर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर असाल तर तुमच्या फोटोसाठी देखील तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात, जर तुम्ही चांगले लेखक असाल तर तुम्हाला फ्रिलान्सर ब्लॉगर किंवा लेखक म्हणून काम करू शकता.\nमग इंटरनेटवर उगाचच टाईमपास करण्यापेक्षा जर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर काय हरकत आहे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← राहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक���कल करताहेत… अगदी स्टेप बाय स्टेप…\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\nगुगलमधील जबरदस्त नोकरी सोडून हा पठ्ठ्या लोकांना श्रीमंत होण्याच्या टिप्स देत सुटलाय\nजाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nयुट्युबचे हे फिचर्स तुम्हाला माहित आहेत का \nजाणून घ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक\nइस्रोच्या विश्वविक्रमात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘प्लॅनेट’ची गोष्ट\n….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो\nमुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं\nकौटिल्य नीतीवर आधारित वाजपेयींच्या काळातील भारताचे परराष्ट्र धोरण\nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\nशाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय \nभारतातील ‘ह्या’ सर्वात महागड्या मंडपामध्ये गेल्यावर साक्षात ‘महिष्मती’ला आल्यासारखे वाटते\nलोक विमानातून ह्या गोष्टी चोरून नेऊ शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nमराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा\n“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा\nआपल्याच नेत्यांची गुप्तहेरी करणारा ‘भारतीय हेर’ आणि मोरारजी देसाई CIA एजंट असल्याचा आरोप\nअन्यायाला वाचा फोडणारी बेधडक ‘ग्रीन गँग’\n“आबा, तुम्ही भांडलेच पाहिजे” – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ८\nतथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : इनमराठी वरील लेखास प्रतिवाद\nपाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच\nआपलं विश्व असं आहे – भाग १\nप्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १\nया चित्रपटाची निर्मिती तब्बल पाच लाख शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली होती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/in-the-polling-station-there-is-a-confused-atmosphere-in-namo-food-kotwali-sector-20/47268", "date_download": "2019-04-18T16:49:48Z", "digest": "sha1:P4CGHWI3YU4C4Y2SVRKPNI57DTVLUU6S", "length": 6331, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मतदान केंद्रात चक्क 'नमो फूड', कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण | HW Marathi", "raw_content": "\nमतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण\nनवी दिल्ली | उत्तर प्रेदशातील नोएड सेक्टर १५ मधील मतदान केंद्रात ऑन ड्यूटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नेण्यात आलेल्या जेवणावर ‘नमो फूड’ लिहले होते. तर हे मतदान केंद्र कोतवाली सेक्टर २० अंतर्गत येते. या संपूर्ण प्रकर व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता भाजपच्या या प्रकरणा बद्दल निवडणूक आयोग कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या जेवणाच्या पॅकेटवर नमो फूड असे लिहिलेले आहे.\nभाजपचे उमेदवार डॉ. महेश शर्मा यांच्या मतदारसंघातील हा संपूर्ण प्रकार झाला आहे. शर्मा हे मतदान केंद्रात जाण्यापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांपासून भाजप कोणकोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. झी वाहिनीवर आचारसंहितेचे सारे नियम धाब्यावर बसवत मालिकांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर निवडणूक आयोगानने आपला आक्षेप नोंदवत कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण ८ ते १० वेळेत बंद राहणार आहे.\nमोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार, गडकरींचा विश्वास\nगडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट\nमतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’\nप्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण\nविदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:41:25Z", "digest": "sha1:JHVBFO6N677623LLU6MTVH3XM54CGKVV", "length": 2665, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डायरी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nएमआयटीच्या गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक बनवलेल्या अटी केल्या रद्द\nपुणे- एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाचक अटी घालून दिल्या होत्या शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/education/", "date_download": "2019-04-18T16:40:18Z", "digest": "sha1:6GE74AAWAGDBFYMMJSFZBU3CKXH3WHNC", "length": 8935, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "education Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमाल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू करणार : पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nमुंबई : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे...\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nमुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात...\nशिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठ�� कायम प्रयत्नशील राहणार : शिक्षण सभापती विकास रेपाळे\nठाणे :- ‘शिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, तसेच गुरुवर्य स्व.आनंद दिघे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिकवणीनुसार...\nपुणे: पास करण्यासाठी शिक्षकाने विदयार्थीनीला केली शरीरसुखाची मागणी; पोलिसांत गुन्हा दाखल\nपुणे: विद्येच माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षकांच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाने...\nNEETपरीक्षा : भलीमोठी नियमावली जाणून घ्या, अन्यथा परीक्षा देता येणार नाही\nटीम महाराष्ट्र देशा- सीबीएससीने यंदाच्या NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले...\nपेपरफुटी प्रकरण: महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांवरचं संकट तूर्तास टळलं\nनवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण)...\nराज्यातील शालेय विद्यार्थांना आता १ मे नंतरच उन्हाळी सुट्टी\nमुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थांना आता १ मे नंतरच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने तसा शासन निर्णय काढला आहे. काही शाळांतील...\nसंतापजनक: कॉपी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले\nपुणे : बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपी लपवल्याच्या संशयाने काही विद्यार्थीनींना कपडे उतरवायला लावल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे...\nविद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे करत आहेत चालढकल\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटींगसाठी उभारलेला सेट काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे...\nहायकोर्टाचा ‘राज्य सरकार’ आणि शिक्षणमंत्री ‘विनोद तावडेंना’ दणका\nमुंबई : राज्य सरकारने शिक्षकांना पगार जमा करण्यासाठी मुंबै बँकेत खाते उघडण्याची सूचना केली होती. मात्र या निर्णयाला शिक्षक आणि कर्मचारी संघटनांचा विरोध होता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/12/newase-crime-news-1205/", "date_download": "2019-04-18T17:00:47Z", "digest": "sha1:I5J2AU3DWNJRHU3JVAM463JKUCIH7A6B", "length": 5974, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nप्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू\nप्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू\nनेवासे :- लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदान कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचारी अर्जुन रघुनाथ शिंदे (राहणार भेंडे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.\nया घटनेने नेवासे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यात २६९ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी नियुक्त १४९९ कर्मचाऱ्यांना गुरूवारी पहिले प्रशिक्षण देण्यात आले.\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा.…\nनेवासे शहराबाहेर असलेल्या रामलीला मंगल कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तेथे तपशीलवार माहिती दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना दुपारी तीननंतर ज्ञानोदय हायस्कूलमध्ये प्रात्यक्षिकासाठी नेण्यात आले.\nअर्जुन रघुनाथ शिंदे यांना साडेतीन वाजता छातीत दुखायला लागले. सहकारी किशोर देशमुख यांना त्यांनी याबाबत सांगितले. त्यानंतर शिंदे यांना लगेच श्वास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nछगन भुजबळ यांची श्रीगोंद्यात सभा.\nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nखा.सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी दूर होईना…\nमाजी आ.शंकरराव गडाखांविरोधात पकड वॉरंट.\nप्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट \nदुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – ग्रामविकासमंत्री मुंडे.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/tag/crime-update/", "date_download": "2019-04-18T16:41:38Z", "digest": "sha1:NP2QY4ZIU57CGJKNP2PQMJ6E5CL6VQAZ", "length": 5040, "nlines": 68, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Crime Update Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nफरार सरपंचासह एक जणास अटक\nकोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले…\nसंत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.\nअहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या काही भागांची अज्ञात इसमाने स्टुडिओ तुन बाहेर शेतात आणून…\nसंगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.\nसंगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रक्कम…\nसफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस \nअहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय रावसाहेब औटी (यशवंत कॉलनी, शिरूर, पुणे) याने लांबवला. ही घटना ४ जानेवारीला…\nब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक\nआर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे बनावट मिलिटरी कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/today-will-be-the-release-of-the-manifesto-for-the-bjp-lok-sabha-elections/45465", "date_download": "2019-04-18T17:07:50Z", "digest": "sha1:PJY5R7F45GWCRHTEIMFCRV4UGBODQO7S", "length": 6969, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध | HW Marathi", "raw_content": "\nभाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध\nनवी दिल्ली | काँग्रेस पाठोपाठ आता भाजप आज (८ एप्रिल) त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारन�� कोण कोणती कल्याणकारी कामे केली आहे. या संदर्भात माहिती देणार असून शेतकरी, व्यापारी, युवक आणि रोजगार यांच्याशी संबंधित मोठ्या आश्वासनांची घोषणा भाजपकडून केल्याची शक्ता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या अन्य नेते मंडळीच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.\nभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह की अध्यक्षता व भाजपा संसदीय बोर्ड के सदस्यों की उपस्थिति में भारतीय जनता पार्टी 'संकल्प पत्र लोकसभा 2019' का विमोचन\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकताच ‘हम निभाएंगे’ असा वादा करत ‘जन आवाज’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने गरिबांना आर्थिक न्याय योजनेतून मदत, सरकारी नोकऱ्यांमध्ये २२ लाक रिक्त पदे भरणार आणि या जाहीरनाम्यात देशद्रोह आणि पूर्वेकडील राज्यांमधील असलेल्या सशस्त्र बल विशेष अधिकारी कायदा (आफ्सा) कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.\nफिर एक बार, मोदी सरकार भाजपाची नवी टॅगलाईनची घोषणा\nगेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘अब की बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पुन्हा नवी घोषणा दिली आहे. ‘फिर एक बार, मोदी सरकार,’ असे म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.\nAmit ShahBjpCongressfeaturedLok Sabha electionManifestoNarendra ModiRahul Gandhiअमित शहाकाँग्रेसजाहीरनामानरेंद्र मोदीभाजपराहुल गांधीलोकसभा निवडणूकShare\n‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही \nदुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला\nमंत्रालय झाले ‘आत्महत्यालय’ – राज ठाकरे\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/hardik-pandya-and-kl-rahul-can-join-the-indian-team-bcci-suspends-suspension-18797.html", "date_download": "2019-04-18T16:49:32Z", "digest": "sha1:6LQO7KTOLDLXAABNWF6HL2SMMQYVD4SQ", "length": 28453, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आ��ि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकां���ी निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nहार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन\nहार्दिक पांड्या, कारण जोहर आणि केएल राहुल (Photo Credits: Instagram)\n‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शो मध्ये केलेली वक्तव्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना चांगलीच भोवली. लोकांकडून या दोघांवर बरीच टीका झाली. शेवटी बीसीसीआयने (BCCI) कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनच्या (COA) सह घेतलेल्या निर्णयाद्वारे या दोघांना निलंबित केले होते. हार्दिकने जाहीर माफी मागूनही हे प्रकरण काही मिटले नाही. शेवटी या दोघांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता या दोघांना दिलासादायक गोष्ट घडली आहे. बीसीसीआयने या दोघांचेही निलंबन रद्द केले आहे. हे दोन्ही खेळाडू आता सामन्यांमध्ये खेळू शकतात. मात्र या दोघांविरुद्धची चौकशी चालूच राहणार आहे.\nया शो दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताने हे दोघेही वाहवत गेले. महिलांबद्दल असलेले आपले विचार या दोघांनी बऱ्याच स्पष्टतेने मांडले आणि नवीन वादाची ठिणगी पडली. त्यानंतर जनतेसह इतर अनेक खेळाडूंनीही या गोष्टीवर टीका केली. हरभजन सिंगने तर ‘ज्या गाडीत राहुल आणि हार्दिक असतील त्या गाडीतून आपल्या पत्नी आणि मुलींना पाठवणार नाही’ असे भाष्य केले होते. मात्र आता या दोघांचे निलंबन टळले आहे.\nTeam India ICC World Cup 2019 Announced: विश्व चषक खेळण्यासाठी भारतीय संघातील 15 खेळाडूंची नावे बीसीसीआय कडून घोषित\nICC Cricket World Cup 2019: वर्ल्ड क��� स्पर्धेसाठी टीम इंडिया होणार सज्ज; या खेळाडूंना मिळू शकते संघात स्थान\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन प��िसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kimayainsurance.com/testimonials", "date_download": "2019-04-18T16:23:37Z", "digest": "sha1:HKWDXVLERKKTLSWYEKO3GNXX5NWJDB52", "length": 4733, "nlines": 45, "source_domain": "kimayainsurance.com", "title": "KIMAYA INSURANCE | Testimonials", "raw_content": "\nश्री. व सौ. नायकवाडी आणि माझा परिचय २००० साला पासून आहे आमची सहज ओळख LIC च्या ऑफिस मध्ये झाली माझे LIC policy काम काही कारणाने पूर्ण झाले नव्हते त्या संदर्भात ��ी LIC ऑफिस मध्ये आलो असतानां श्री . नायकवाडी साहेबांशी ओळख झाली त्यांनी आपुलकीने विचारपूस करून त्यांची ओळख करून दिली आणि माझे बरेच दिवस राहिलेले काम पण लगेच करून घेतले ह्या आमच्या परिचयाला अता १७ वर्षे झाली , गेल्या १७ वर्षात आमच्या परिचयाचे ऋणानुबंध घट्ट झाले मनीषा ताई आणि किशोर सर आमच्या परिवाराच्या सदस्या प्रमाणे आहेत , दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी सतत हसतमुख असणारे व्यक्तीमत्व नेहमी मदतीस तयार , आणि दिलेली वेळ पाळणार कामाच्या बाबतीत फारच काळजीपूर्वक , कधीही कोणती गोष्ट समोरच्यावर लादली नाही , प्रत्येक पॉलीसीचा काळजीपूर्वक अभ्यास करूनच ती आपल्या क्लायंटला सांगणार पण कधीही हीच पॉलीसी घ्या असा केव्हाही आग्रह करत नाहीत शांत पणे समोरच्या व्यक्तीचे संभाषण ऐकण्याची हातोटी काही विलक्षणच आहे आणि नेहमी आदरपूर्वक संभाषण ही मनीषाताई आणि किशोरसरांच्या यशाचे रहस्य आहे असे मला नमूद करावेसे वाटते, त्यांची ही मेहनत आणि सचोटी त्याना एका उंचीवर घेउन गेली आहे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/uddhav-thackeray-chief-ministers-meeting-to-resolve-the-northeast-mumbai-lok-sabha-seat/43885", "date_download": "2019-04-18T16:57:43Z", "digest": "sha1:OGSBD4NFUJL6THTY5NUJ4O7DCZNIWH6O", "length": 5030, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू | HW Marathi", "raw_content": "\nईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू\nमुंबई | ईशान्य मुंबईतील तिढा सोडविण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा होणार आहे. ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीच्या तिढ्यावर तोडगा काढणार ही बैठक बोलविण्यात आली आहे.\nतसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यांचा कार्यक्रम आणि जिल्हा-तालुका पातळीवरचे मतभेद मिटवण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना चहापानाच्या कार्यक्रमाला बोलावून समन्वय साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उद्धव ठ���करे या निमित्ताने करणार आहेत.\nफैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा\nउत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक\nराज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, ते पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/entertenment/page/3/", "date_download": "2019-04-18T17:22:58Z", "digest": "sha1:Q2OFM5UAKJ5YXDPXU42MRKJPGXFMUGQL", "length": 4683, "nlines": 87, "source_domain": "www.marathigold.com", "title": "entertenment Archives - Page 3 of 18 - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n10 पैसे पासून ते 1800 रुपया पर्यंतची चैनल लिस्ट, जाणून घ्या तुम्ही जे चैनल पहाता ते कितीला पडणार\nकेबल ऑपरेटर्स आणि डीटीएच साठी 29 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार आहेत. यानंतर ग्राहकांकडून मनमानी रक्कम वसूल करता येऊ…\nसलमान खान मुळेच या गरीबाच्या मुलीला मिळाली बॉलीवूड मध्ये संधी, अन्यथा कोणीही ओळखत देखील नव्हते\nबॉलीवूड मध्ये कलाकारांची कमी नाही आहे येथे एका पेक्षा एक टैलेंटेड स्टार्स आहेत. काही स्टार्स असे आहेत ज्यांची पॉपुलरिटी जशी…\nया फोटोंना आनंद महिंद्रा यांनी केले शेयर, त्यावर लिहिले या गोष्टी\nलद्दाखचे इंजिनियर सोनम वांगचुक यांनी गाडी वापरून घर बनवले. घराचा एका भागाचे छप्पर गाडीने बनवले. आता हे फोटो सोशल मिडियावर…\nसुपरस्टार सोबत लग्न केल्यावर चमकले या महिलेचे नशिब, पहिले होती एका सामान्य व्यक्तीची पत्नी\nबॉलीवूडच्या दुनियेत राहणाऱ्या लोकांना प्रसिद्धी आणि नाव सहज मिळते. त्यासाठी व्यक्तीचे बॉलीवूडच्या जगासोबत कनेक्शन असणे पुरेसे आहे. जेथे कलाकार आपल्या…\nया 5 बहिणींच्या जोड्यां आहेत अप्रतिम, ज्यांच्या मध्ये पाहू शकता घट्ट प्रेम\nबॉलीवूड मधील अनेक नाते असे आहेत ज्यांना तुम्ही क्वचितच सिनेमा मध्ये देखील जसेच्या तसे पाहिले असेल पण प्रत्येक्षात त्यांच्या मधील…\nया आहेत बॉलीवूड फिल्म मधील 8 सगळ्यात विचित्र हेयरस्टाईल, नंबर 3 तर कोणीही पैसे दिले तरी करणार नाही\nहेयर स्टाईल आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग आहे. जर ह��यर स्टाईल आपल्या चेहऱ्याला शोभणारी असेल तर आपले व्यक्तिमत्व आकर्षित वाटते. केस…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/Other_Duties.aspx", "date_download": "2019-04-18T16:58:15Z", "digest": "sha1:HPHUVQFF5NBIAQ2JHS63CLG32T2DUKFG", "length": 8163, "nlines": 106, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची आणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\n» सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nपुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/hi/%E2%96%B7-sarah2-verbindet-smart-home-welten/", "date_download": "2019-04-18T17:16:11Z", "digest": "sha1:HAJNCBKC3Q2ORY6OVXYT4DPHVOB7C333", "length": 9140, "nlines": 121, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "▷ SARAH2 verbindet Smart Home-Welten - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nArchivmeldungen महीना चुनिए अप्रैल 2019 मार्च 2019 फरवरी 2019 जनवरी 2019 दिसंबर 2018 नवंबर 2018 अक्टूबर 2018 सितंबर 2018 अगस्त 2018 जुलाई 2018 जून 2018 मई 2018 अप्रैल 2018 मार्च 2018 फरवरी 2018 जनवरी 2018 दिसंबर 2017 नवंबर 2017 अक्टूबर 2017 सितंबर 2017 अगस्त 2017 जुलाई 2017 जून 2017 मई 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2019 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/this-time-raj-thackeray-would-not-have-had-this-time/45413", "date_download": "2019-04-18T16:48:05Z", "digest": "sha1:4IRSQHH5HOVWCTS3EUUETHEABOXER4R5", "length": 6138, "nlines": 69, "source_domain": "hwmarathi.in", "title": "...तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती ! | HW Marathi", "raw_content": "\n…तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n…तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती \nमुंबई | “जे कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनस��चे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या शब्दात हिणवले त्याच कॉंग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे”, अशी शब्दात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “हा देश सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खडड्यात जायला मनसे पक्ष आहे काय ”, असा उपरोधिक सवाल विनोद तावडे यांनी यावेळी केला आहे.\n“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर चालेल का हे आधी शरद पवार यांना विचारुन घ्यावे. नाहीतर पुढील तुमच्या स्क्रिप्ट बंद होतील”, अशीही बोचरी टीका यावेळी विनोद तावडे यांनी केली आहे. “कालच्या मेळाव्यातील भाषणासाठी राज ठाकरे यांनी जसे कष्ट घेतले ते आधी घेतले असते तर आज दुस-यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वतःचे इंजिन आता बंद पडले ते सध्या दुस-याला लावून चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत”\n“भारतामध्ये लोकशाही नसती व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स हयुमन राईटस कौन्सिलच्या टॉप मोस्ट बॉडीवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का मग जगातील सर्व देश मुर्ख आहेत आणि तुमचेच खर आहे का मग जगातील सर्व देश मुर्ख आहेत आणि तुमचेच खर आहे का ”, असाही प्रश्न यावेळी विनोद तावडे यांनी केला आहे.\nममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत \nRaj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल\nकृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या\nप्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार \nराजस्थानमध्ये भर रस्त्यात सापडले बॅलेट युनिट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:23:42Z", "digest": "sha1:L5WO2GRG44AMRLMQWYATN56INIOOVH5I", "length": 22602, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गारुडीकडून सुटका करतांना सर्पमित्राला सापाचा दंश | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nनाशिकचा रणसंग्राम : मतदान केंद्रात आता मोबाईलला बंदी\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फु��े वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra गारुडीकडून सुटका करतांना सर्पमित्राला सापाचा दंश\nगारुडीकडून सुटका करतांना सर्पमित्राला सापाचा दंश\n वार्ताहर- सापांचे खेळ दाखवितांना गारुडीच्या तावडीतून सापाची सुटका करतांना सर्पमित्राला सर्पदंश झाल्याची घटना तळोदा तालूक्यातील मोड या गावात घडली. दरम्यान, सर्प मित्रावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले असून ते धोक्याचा बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की,मोड ता.तळोदा येथे आज दुपारच्या वेळेत एक गारुडी कोब्रा जातीचा सापाचा खेळ दाखवत होता. प्रकार सुरू असल्याची माहिती गावातील प्रमोद उत्तम पाटील या तरुणांस माहिती झाली.प्रदीप हा तालुक्यात सर्पमित्र म्हणून मागील 3 वर्ष भरापासून काम करतो.\nसर्पमित्र असणार्‍या प्रमोदने जीवंत सापांचा खेळ दाखविणे चुकीचे असून अश्या प्रकारे साप सोबत ठेवू शकत नाही .त्याला तुम्ही जंगलात सोडा,असे सांगितले या विषयावरुन सर्पमित्र व गारुडी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.त्यामुळे तेथे गर्दी जमा झाली.या सर्व प्रकारात गारुडीकडील सापाने सर्पमित्र प्रमोद याला सापाने चावा घेतला. सापाने सर्पमित्राला चावा घेतल्यामुळे घाबरलेल्या गारुडीने साप तेथेच सोडून पळाला.\nया प्रकारात साप देखील जखमी झाला.त्यानंतर सर्प मित्राला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सापाने चावा घेतल्याची माहिती मिळताच पर्यावरण अभ्यासक व महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रा राजू यशोद यांनी तब्येतीची विचारपूस केली.शहाद्याच��� सर्पमित्र सागर निकुंभे दीपक मोरे ,भीमराव रावताळे, जमादार यांनी देखील दवाखान्यात येऊन प्रमोदची भेट घेतली.\nजखमी सापावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ किशोर सामुद्रे यांनी सर्प मित्रांच्या मदतीने औषधपचार केले. वनविभागाचे नितीन रोढे, वनपाल आर जे शिरसाठ, यांनी दवाखान्यात जाऊन घडलेला प्रकार जाणून घेतला.शहाद्याच्या सर्पमित्राच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचार्‍यानी सापाला जंगलात सोडले.\nPrevious articleनगाव येथे चौघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण\nNext articleमुंबईच्या धर्तीवर जळगावातही गणरायाचा आगमन सोहळा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमहाराष्ट्रसह देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान पुर्ण\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/prime-minister-narendra-modi-first-rally-in-wardha/44510", "date_download": "2019-04-18T16:49:58Z", "digest": "sha1:44KC5MOTG6B2E4IHJCJIDKA3VY5IBM2I", "length": 5621, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा | HW Marathi", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा\nमुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची महाराष्ट्र दौऱ्यातील वर्धा येथे पहिली प्रचार सभा होणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी महाराष्ट्रात ८ सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज वर्धामध्ये प्रचारासाठी येणार आहेत. या प्रत्येक टप्प्यातील मतदानासाठी मोदींच्या २ सभा आयोजित करण्याचा आल्या आहेत. मोदींच्या मुंबईतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती.\nइस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप\nसत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस\nलोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर\nदंगलीबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना कळवा \nदुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/horse", "date_download": "2019-04-18T17:24:24Z", "digest": "sha1:WMAK2JMKYI2OSCX5TH6FKRDYU2F7RWXS", "length": 4070, "nlines": 160, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "horse - Wiktionary", "raw_content": "\nइंग्रजी शब्द ( हा शब्द इंग्रजी भाषेत वापरात येतो)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/supreme-court/", "date_download": "2019-04-18T16:17:59Z", "digest": "sha1:HL5NNA5CAP23YCC6HVJJ26KD2P4DBCGJ", "length": 13362, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "supreme court Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“जंगलावर हत्तीचा हक्क ‘पहिला’.. पाडा तुमची भिंत\n“हत्तींना जंगलाचा वापर करण्याचा पहिला अधिकार आहे. कुणीही हत्तीच्या क्षेत्रावर अतिक्रमण करू शकत नाही”\nबाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं – बाबरी मशीद लेखमाला : भाग १\nपद्धतीने बाबरी प्रकरणाची खरी पार्श्वभूमी खोटारड्या प्रसारमाध्यमांकडून लपवली जाते.\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील या “प्रगत” देशांमध्ये अजूनही विवाहबाह्य संबंध हा कायद्याने गुन्हा आहे\nअजूनही असे बरेच देश आहेत जिथे व्यभिचार एक गंभीर गुन्हा आहे.\nअॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण\nआपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nयापुढे राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी न्यायालयाचा दुरुपायोग केला गेला तर ते खपवून घेतले जाणार नाही\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nपोलीस अधीक्षकाने अगोदर प्रकरणाची चौकशी करून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय व्यक्तीला अटक होवू शकणार नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\n१९९३ साली मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटातील ६ आरोपींना १६ जून २०१७ साली विशेष न्यायालयाने दोषी ठरवले.\nयाला जीवन ऐसे नाव\nजम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत\nएखाद्या मुलीने जर एखाद्या कश्मीरी नसलेल्या मुलाशी लग्न केले, तर ती एका कश्मीरी नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार गमवेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nअखेर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर आणली बंदी…….पण…\nसुप्रीम कोर्टाच्या या याचिकेवर पाच न्यायाधीशांची एक समिती काम करत होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nहोंडा, हिरो या कंपन्यांनी बाईक्सवर तब्बल १०-१२ हजारांची सुट देण्यामागचं गौडबंगाल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काल तुम्ही सर्वच न्यूज वाहिन्यांवर एक बातमी बघितली\nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === लहान मुलाला ‘शी’ करावीशी वाटली तर त्यानं ती\nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्��ा निर्णयामागचा आधार काय\nनुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार\nविदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय\nचीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nग्राहकांना ५०-७०% कॅशबॅक देऊन एक रुपयाचाही तोटा सहन नं करणारी पेटीएमची चलाख खेळी\nतेलंगणाचा तरुण अमेरिकेतील नोकरी सोडून करतोय सेंद्रिय शेती आणि त्यातून मिळवतोय लाखो रुपये\nचित्त शुद्ध केले तर हे शत्रू मित्र होतील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४३\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nजॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…\nभारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nपांडवांचे गर्वहरण कोणी व कसे केले\nIIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला Flipkart वर विकायला ठेवलं – कारण फारच गमतीशीर आहे\n“खरंच आपण देशासाठी ५२ सेकंद उभे राहू शकत नाही का\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\nफडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईचे केजरीवाल करत आहेत काय\nयावर्षी नासा सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nमृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T17:05:31Z", "digest": "sha1:T2F45VJXKM466T2MO7WPDAL47OEOPZAV", "length": 30154, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "क्रिकेट Archives - Majha Paper", "raw_content": "\nदिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची पत्नी, व्हिडीओ व्हायरल\nApril 18, 2019 , 5:59 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, दिल्ली कॅपिटल्स, व्हायरल, शिखर धवन\nदिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या बाराव्या हंगामात चांगली सुरुवात केली असून दिल्लीचा संघ सध्या ५ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली डेअरडेविल्स नावाने अकराव्या हंगामापर्यंत मैदानात उतरणारा दिल्लीचा संघ, दिल्ली कॅपिटल्स नावाने बाराव्या हंगामात मैदानात उतरला. संघमालक आयपीएल सामन्यांनंतर खेळाडूंसाठी पार्टी आयोजित करत असतात. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनच्या बायकोने अशाच एका पार्टीमध्ये भांगड्यावर ठेका धरला. […]\nका बरे धोनीला भरवतो आहे केदार \nApril 18, 2019 , 5:52 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, केदार जाधव, चेन्नई सुपर किंग्ज, महेंद्र सिंह धोनी\nगतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने आपला धडाकेबाज फॉर्म आयपीएलच्या बाराव्या हंगामात कायम राखला आहे. चेन्नईला आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये केवळ दोन पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईला मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद या संघांनी पराभवचा धक्का दिला आहे. चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. View this post on Instagram Bromance ❤️ A post shared by […]\nविश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार\nApril 18, 2019 , 4:46 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: दिमुथ करुणारत्ने, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, श्रीलंका क्रिकेट\nकोलंबो : श्रीलंकेने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी धक्कादायक निर्णय घेत एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य नसलेल्या खेळाडूला श्रीलंकेने कर्णधार बनवले आहे. जशी एकदिवसीय क्रिकेटमधील भारतामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची प्रतिमा आहे, तशीच श्रीलंकेच्या या खेळाडूची आहे. श्रीलंकेने विश्वचषक स्पर्धेसाठी दिमुथ करुणारत्नेला कर्णधार बनवले आहे. टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळख असणाऱ्या ३० वर्षांच्या दिमुथ करुणारत्नेने ९ वर्षांमध्ये […]\nभारतीय संघात दोन पदवीधर, इतर जेमतेम शिकलेले\nApril 18, 2019 , 4:26 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: क्रिकेटपटू, टीम इंडिया, शिक्षण\nआगामी विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, ��हेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक यांची देखील भारतीय संघात निवड झाली आहे. पण […]\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स्टँडबाय\nApril 17, 2019 , 7:21 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: अंबाती रायडू, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, टीम इंडिया, रिषभ पंत\nनवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून निवड समितीने यातील तीन स्टँडबाय खेळाडूंची नावे बुधवारी जाहीर केली. अंबाती रायडू, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांच्या नावांचा यात समावेश आहे. जर एखाद्या खेळाडूला विश्वचषकाच्या दरम्यान दुखापत झाली तर इंग्लंडला या तिघांपैकी कोणालाही पाठवले जाऊ शकते. रायडू आणि पंतचा संघांमध्ये […]\nअंबाती रायुडूची निवड न झाल्याने आयसीसी देखील आश्चर्यात\nApril 17, 2019 , 4:07 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: अंबाती रायडू, आयसीसी, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, टीम इंडिया\nमुंबई: दोनच दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अनेक खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे अंबाती रायुडू. सध्याचा रायुडूचा फॉर्म पाहता टीम इंडियात त्याची निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. पण रायुडूचा 15 जणांच्या भारतीय संघात भारतीय निवड समितीने समावेश केला नाही. अंबाती रायुडू […]\nयूएईच्या संघाकडून धमाकेदार प्रदर्शन करत आहे हा हरियाणवी खेळाडू\nApril 17, 2019 , 1:45 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयसीसी, आर्यन लाकरा, आशिया चषक, युएई क्रिकेट\nआयसीसी १९ वर्षाखालील संघात आशिया चषक स्पर्धा सध्या मलेशिया येथे सुरू असून असून एका युवा खेळाडूने या स्पर्धेत धमाकेदार प्रदर्शन करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यूएईच्या १९ वर्षाखालील संघाचा आर्यन लाकरा हा कर्णधार असून तो अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिध्द आहे. त्याच्या संघाचा सामना सोमवारी कुवेतच्या संघासोबत झाला होता. त्याने त्या सामन्यात १० षटकात २२ […]\nया पक्षाला जडेजाने दिला पाठिंबा\nApril 16, 2019 , 2:20 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, राजकारण, सर्वात लोकप्रिय Tagged With: भाज��, रविंद्र जडेजा, रिवाबा जडेजा, लोकसभा निवडणूक\nक्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तो कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर देणार याचे उत्तर दिले आहे. रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन आता भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रविवारी जामनगरमधील कार्यक्रमात रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरकारी […]\nनिवडणूक आयोगाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरलाच करता येणार नाही मतदान\nApril 16, 2019 , 1:57 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, राजकारण, सर्वात लोकप्रिय Tagged With: निवडणूक आयोग, राहुल द्रविड, लोकसभा निवडणूक\nबंगळुरू – बंगळुरूमध्ये १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिध्द असलेला राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही. मतदार यादीत द्रविडचे नाव नसल्याने त्याला यावेळी मतदान करता येणार नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाचा द्रविड हा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असून मतदानापासून आता तोच वंचित राहणार असल्याने संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. […]\nटीम इंडियाची विश्वचषकासाठी निवड करणाऱ्या समितीच्या सदस्यांनी खेळले आहेत एवढे सामने\nApril 16, 2019 , 1:49 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: टीम इंडिया, निवड समिती, बीसीसीआय, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा\nमुंबई – भारतीय निवड समितीने काल एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून ज्यात विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात आली होती. विश्वचषकासाठी भारताचा संघ निवड […]\nस्लम क्रिकेटर्सचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये २० एप्रिल पासून सुरु\nApril 16, 2019 , 11:11 am by शामला देशपांडे Filed Under: क्रिकेट, क्रीडा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इंग्लंड, भारत टीम, स्ट्रीट चिल्ड्रन वर्ल्ड कप\nक्रिकेट हा अनेक देशात मोठ्या आवडीने खेळला आणि पहिला जाणारा क्रीडाप्रकार आहे. शहराच्या झोपडपट्टीतील मुलेसुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांनाही संधी मिळेल तेव्हा आणि जागा असेल तेथे आहे त्या साधनांनी क्रिकेट खेळायला आवडते आणि त्यांचे सामने बहुदा झोपडपट्टीतील गल्ल्त्याबोळात खेळले जातात. आता त्यांच्यासाठीही वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असून स्ट्रीट चिल्ड्रन वर्ल्ड कप नावाने हे सामने […]\nविश्वचषकात खेळणार हा भारतीय संघ\nApril 15, 2019 , 3:38 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, मुख्य Tagged With: क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, टीम इंडिया, बीसीसीआय\nमुंबई – पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेल्स येथे खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. #TeamIndia for @ICC #CWC19 💪💪#MenInBlue 💙 pic.twitter.com/rsz44vHpge — BCCI (@BCCI) April 15, 2019 कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, […]\nविश्चचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात स्मिथ-वॉर्नरची वापसी\nApril 15, 2019 , 2:23 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा\nमेलबर्न – इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनाही १ वर्षांची बंदी संपल्यानंतर संघात स्थान देण्यात आले आहे. Here's the Aussie squad out to defend their World Cup title\nआयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा शिखर धवन एकमेव फलंदाज\nApril 13, 2019 , 6:15 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, दिल्ली कॅपिटल्स, शिखर धवन\nदिल्लीच्या संघाने काल कोलकाता नाइट रायडर्सला सलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या खेळीच्या जोरावर 7 विकेटने पराभूत केले. दिल्लीने इडन गार्डनवर पहिल्यांदा कोलकात्याला हरवले आहे. शिखर धवनने दिल्लीला 7 विकेटने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 63 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. आयपीएलमधील ही धवनची सर्वोच्च धावसंख्या […]\nबलात्कार प्रकरणात दोषी आढळला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू\nApril 13, 2019 , 6:04 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: काऊंटी क्रिकेट, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, बलात्कार\nसिडनी – बलात्कार प्रकरणात इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वोरसेस्टरशायरकडून खेळणाऱा ऑस्ट्रेलियन खेळाडू दोषी आढळला आहे. झोपलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा अॅलेक्स हेपबर्नवर आरोप होता. ही घट���ा 1 एप्रिल 2017 मध्ये घडली होती. वेरसेस्टर क्राउन कोर्टाने या प्रकरणी त्याला दोषी ठरवले आहे. सुरुवातीला अॅलेक्सने महिलेचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. तसेच, आपली बाजू मांडताना त्याने म्हटले होते की, […]\nरोहित शर्मा आपल्या चिमुकलीला शिकवत आहे स्पॅनिश भाषा\nApril 12, 2019 , 2:04 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा\nदुखापतीमुळे पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खेळू शकला नाही. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहितची ३ महिन्याची मुलगी या व्हिडिओत हसत आहे. रोहित त्याच्या मुलीला या व्हिडिओत स्पॅनिश शिकवत आहे. View this post on Instagram Spanish lessons at 3months #muybien A […]\nकॅप्टन कुल झाला अँग्री यग मॅन\nApril 12, 2019 , 1:59 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, चेन्नई सुपर किंग्ज, महेंद्रसिंह धोनी\nजयपूर – जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर गुरूवारी खेळल्या गेलेल्या राजस्थान आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत चेन्नईने ४ गडी राखत थरारक विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील त्या कृत्याची चेन्नईच्या या रोमहर्षक विजयापेक्षा चर्चा झाली. When MS Dhoni lost his cool Boss….. pic.twitter.com/v4wJ7r98pf — Shakti Solanki (@shaktisolanki00) April 12, 2019 चेन्नईला या सामन्यात अखेरच्या […]\nपोलार्डकडून पत्नीला वाढदिवसाची अनोखी भेट\nApril 11, 2019 , 2:10 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, किरॉन पोलार्ड, मुंबई इंडियन्स\nमुंबईने वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबचा तीन विकेटने पराभव केला. किरॉन पोलार्डने या विजयात कर्णधाराला साजेशी विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हा विजय पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून समर्पित केला. पोलार्डच्या चेहऱ्यावर सामन्यानंतर आनंद दिसत होता. Be it 🇮🇳 or 🇹🇹 or anywhere in the 🌏, we all […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nभाजपमध्ये काँग्रेस आमदार काल��दास को...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nविश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलं...\nउर्जित पटेलांनी यामुळे दिला राजीनाम...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-486557-2/", "date_download": "2019-04-18T16:46:47Z", "digest": "sha1:UZEL5CADVC7SAJPK4JBNEJIE6JLXPI3X", "length": 11873, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'व्हीव्हीपॅट' मशिनचे प्रात्यक्षिक - Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी : महापौर राहुल जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान मशिनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.\nमतदानाची मिळणार खात्री : राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी सादरीकरण\nपिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी “ईव्हीएम’, “व्हीव्हीपॅट मशिन’चा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या “व्हीव्हीपॅट’ मशिनचे आज (गुरुवारी) विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसमोर प्रात्यक्षिक करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहापालिकेत झालेल्या प्रात्यक्षिकावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक ���धिकारी दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक श्‍याम लांडे, तुषार कामठे, कॉंग्रेसचे मयुर जयस्वाल, शेकापचे भालचंद्र फुगे उपस्थित होते.\nआगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी “व्हीव्हीपीएट’ मशीन वापरली जाणार आहे. या नव्या “ईव्हीएम’मुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे.\nशहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते “ईव्हीएम’, “व्हीव्हीपॅट मशिन’ आणि “मोबाईल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे दिलीप गावडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nपूर्व वैमन्यस्यातून तरुणावर वार\nपिंपरी : निगडीत कपड्याच्या दुकानात चोरी\nदुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेला लुटले\nनोकरीच्या आमिषाने एक लाखांची फसवणूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nराष्ट्रवादीला माण खटावमधून हद्दपार करा : शेखर गोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/02/22/news-2204/", "date_download": "2019-04-18T16:18:31Z", "digest": "sha1:TS3ZZO5OG54JEX5AOPWQJLOMTNGGE4Q2", "length": 4615, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रेल्वेरूळावर मृतदेह आढळला. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वेरुळावर आढळून आला.\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा.…\nकोपरगावचे रेल्वेस्टेशन मास्टर विजयपाल सिंग यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बागलेचे नातेवाईक, मित्र परिवाराने तेथे मोठी गर्दी केली होती.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nश्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार \nशरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nकोणी किती माया गोळा केली हे जनतेसमोर आणणारच : नगराध्यक्ष वहाडणे\nफरार सरपंचासह एक जणास अटक\nभाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार \nकंटेनर – दुचाकीच्या धडकेत महिला ठार.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/02/20/news-2006/", "date_download": "2019-04-18T17:11:48Z", "digest": "sha1:5DJTN3WXIHVL7JVNENYTXCQJRTSRPWWG", "length": 5758, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रोहित पवार म्हणतात आदेश दिला तरच विधानसभा लढवू,अन्यथा.... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nरोहित पवार म्हणतात आदेश दिला तरच विधानसभा लढवू,अन्यथा….\nरोहित पवार म्हणतात आदेश दिला तरच विधानसभा लढवू,अन्यथा….\nपक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न.\nजामखेड :- तालुक्यातील युवकाच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांनी आदेश दिला तरच विधानसभा लढवू, अन्यथा पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले.\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \nआरणगाव येथे नागरी सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र पवार, माजी सरपंच संतोष निगुडे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, शाखा अध्यक्ष निखिल पंडित, उपाअध्यक्ष मोहसीन शेख, विशाल राऊत, तालुका उपाध्यक्ष गणेश म्हस्के, अर्जुन निगुडे, अमोल दळवी, अविनाश निगुडे यांच्या सह रा कॉ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकिरकोळ वादातून वडिलांसह सावत्र भावास मारहाण.\nआ.शिवाजी कार्डिलेंकडून आ.राहुल जगतापांचे कौतुक \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nमुलीच्या विवाहाच्या विवंचनेत विषारी औषध प्राषन करून पित्याची आत्महत्या.\nएकटी असल्याचे पाहून कॉलेज तरुणीवर बलात्कार.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/benefits-of-not-eating-sugar/", "date_download": "2019-04-18T17:16:40Z", "digest": "sha1:DSLVEKAJDKPW56I2XZZ3TO2KYGL22KI4", "length": 14808, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "साखर खाणं बंद केल्याने शरीरावर हो���ारे हे परिणाम थक्क करणारे आहेत!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसाखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसाखर हा शरीरासाठी सर्वात उपयोगी पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण साखर पचनामध्ये सहाय्य करते, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते. पण असे असले तरी अति साखरेचे दुष्परिणामही दिसून येतात. साखरेच्या अतिसेवनामुळे चरबी वाढते, लठ्ठपणा, मधुमेह आणि डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.\nतर मंडळी या साखरेच्या अतिसेवनाला सर्वात जास्त कारणीभूत आहे चहा आणि नंतर इतर गोड गोष्टी आल्याच.\nदिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळा चहा पितो तसेच वेगवेगळे गोड पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शेवटी नाईलाजाने आपण साखर खाणे पूर्णपणे बंद करतो.\nपण मित्रहो तुम्हाला माहित साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो आहे का चला जाणून घेऊ या\n१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृद्य हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.\n२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. साखर कमी केल्याने तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.\nतुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.\n३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.\n४. साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.\n५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.\n६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.\nसाखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.\n७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.\nसाखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.\n८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.\n९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, कारण साखर ही पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.\n१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधे दुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहापासून सुटकारा मिळू शकतो.\nतर मंडळी, असे कित्येक फायदे आपल्या शरीराला साखर कमी केल्याने होतात.\n घ्याच आता साखर कमी करण्याचा कटू निर्णय\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल किती उपयोगी आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही\nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२) →\nदारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.\nइयरफोन्स वापरण्याचे हे धोके जाणून घेतलेत तर इयरफोन्स वापरणे बंद कराल\nभारतीय खाद्यसंस्कृतीतील अनन्यसाधारण ‘साखर’ : आहारावर बोलू काही – भाग २\nइंटरनेट नसतानाही तुम्ही मोबाईल बँकिंग वापरू शकता…कसं\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nतुमच्या बालपणाच्या आठवणी खोट्या आहेत\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nजेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी” च्या बिजनेसचे शेअर्स विकायला काढतात\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nया सात गोष्टी पार्टनरला सांगितल्या नाहीत तरी चालतंय बरं का..\nजॉन एफ केनेडी हत्याकांड : अद्यापही न सुटलेलं गूढ\nमायकल जॅक्सनच्या गुर��त्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या ४५ डिग्रीच्या “फॉरवर्ड लीन”चे हे आहे रहस्य\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nकाश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १\nपशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…\nसुंदरबनचे जंगल आणि तिथल्या हजारो लोकांना वाचवण्यासाठी आयुष्य वाहिलेल्या एका वृद्धाची कथा\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nपहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ\nभारतावर इंग्रजांनी राज्य केलं नसतं तर आज भारत “असा” असला असता\nदहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/10/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T16:47:39Z", "digest": "sha1:FWX2TCRGGX7PQCCNXFXIM3EBX5SDW4EA", "length": 35441, "nlines": 178, "source_domain": "jaihindbks.com", "title": "मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nकित्येक नागरिकांना वेळोवेळी वर्तमानपत्रात मुंबई उच्च न्यायालयाने विविध आदेश दिल्याचे वाचण्यात येते. कित्येक आदेश हे नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय असतात आणि काही तर थेट जीविताशी संबंधितही असतात. अशा वेळी असे आदेश प्राप्त करण्याची नागरिकांची इच्छा असते मात्र ते केवळ वकीलच करू शकतात व प्रत्येक वेळी केवळ वकिलांवरच अवलंबून राहावे लागते अशी चुकीची धारणा करून बसतात. उलट सामान्य जनतेने थ���डा वेळ न्यायालयीन आदेश व प्रक्रिया समजून घेण्यास समर्पित केल्यास ते क्रांतिकारी बदल घडवू शकतात असे आमचे प्रामाणिक मत आहे.\nकित्येक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये तर मंत्रालय, शासकीय विभाग, तथाकथित मोठे नेते व अधिकारी यांच्या विरोधातही आदेश अथवा मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई अथवा ताशेरे ओढल्याचे वाचण्यात येते. तसेच कित्येक नागरिक हे स्वतः मुंबई उच्च न्यायालयात पक्षकार असतात मग अशा वेळी अशा याचिका अथवा केसमध्ये आदेश, निर्णय कसे पाहावेत, याचिका अथवा केसची पुढील तारीख कशी पहावी हे माहित नसल्याने न्यायालयीन निर्णय अथवा कामकाज याबद्दल कमालीची सांशकता असते.\nतसेच कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सरकारकडून हेतुपरस्पर कोर्टाच्या निर्देशानुसार उत्तर दाखल न करणे,\nचाल-ढकल करणे, कार्यवाही करणेबाबत उशीर करणे आणि कित्येक दोषी अधिकारी, नेते अथवा कंपन्या यांना वाचविण्यासाठी अशा प्रकरणांत ‘तारीख पे तारीख’ चा खेळ कसा चालेल हे कट कारस्थानाद्वारे कुरापती करणे असे प्रकार केले जातात. न्यायालय हे आधीच प्रचंड ओझ्याखाली असल्याने त्याकडूनही प्रत्येक प्रकरणांत लक्ष देणे अशक्य असते. अशा वेळेस नागरिकांना जर कामकाज ऑनलाईन समजले आणि देखरेख करू लागले तर नक्कीच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध मोठा बदल घडेल या रणनीतीने हा लेख जाहीर करण्यात येत आहे.\nमुंबई उच्च न्यायालयातील याचिका/केस यांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय कसे पहावे\nसर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे, त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nत्यानंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nत्यानंतर याचिकेची सद्यस्थिती बघण्यासाठी ‘Case Status’ या बटनवर क्लिक करा (लाल रंगाने अधोरेखित भाग बघा)-‘Case Status’ वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nत्यानंतर आपणास ४ अतिरिक्त बटन दिसतील ते खालीलप्रमाणे-\nयातील ३ प्रवर्गाची माहिती आपण घेणार आहोत-\n१) ‘Case Number Wise’ अथवा याचिका/केस क्रमांक पाहून सद्यस्थिती, आदेश अथवा निर्णय पाहणे-\nहा प्रवर्ग ज्यांच्या स्वतःच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित अथवा निकाली निघाल्या आहेत अशा लोकांसाठी आहे. यामध्ये व्यक्तीस मुंबई उच्च न्यायालयातील स्वतःचा केस/याचिका क्रमांक माहित असतो. आता समजा आपल्या वकिलांनी केस याचिकेचा क्रमांक WP/5761/2010 असा सांगितला आहे. तरी वर नमूद केलेप्रमाणे ‘Case Number Wise’ या बटन वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nअत्यंत महत्वाचे- हा सर्वात महत्वाचा भाग असून वाचकांनी हा भाग काळजीपूर्वक समजून घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्येक केस अथवा याचिकेची माहिती घेणे खूप सोपे होईल. सर्वप्रथम Bench हे बटन बघा ते खंडपीठासाठी आहे. मुंबई उच्च न्यायालयाची ३ खंडपीठे आहेत, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. आता याचिकेच्या क्रमांकाबरोबर आपली याचिका कोणत्या खंडपीठात येथे हे माहित असणे स्वाभाविक आहे.\nआता वर दिलेला याचिका क्रमांक WP/5761/2010 हे मी पुण्याच्या आय.एल.एस.विधी महाविद्यालायाविरोधात कायद्याचा विद्यार्थी असताना केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठाकडून विधी महाविद्यालयाची चौकशी सुरु करण्यात आली होती त्यास विधी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या याचिकेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम पुणे विभाग हा मुंबई खंडपीठात येत असल्याने मी Bench हे मुंबई (वेबसाईट नुसार ‘Bombay’) निवडेन.\nत्यानंतर पुढील बटन येते ते ‘Side’ चे. आता सदर रिट याचिका ही सिविल असल्याने तिथे ‘Civil’ हे निवडण्यात येईल. जर याचिका ही मुंबई भागातील असेल तर मात्र सिविल याचिका असली तरी मुंबई उच्च न्यायालायचे मूळ अधिकारक्षेत्र म्हणून Original निवडावे. मात्र वर नमूद प्रकरण हे पुण्याचे म्हणजेच मुंबईबाहेरील असल्याने केवळ ‘Civil’ निवडत आहे.\nत्यानंतर पुढील भाग येतो तो Stamp/Regn या बटनचा. हा भागही महत्वाचा पण अत्यंत साधा आहे. बऱ्याच वेळा कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये वकिलांकडून अथवा याचिकाकर्त्यांकडून काही तांत्रिक चुका होतात जसे की याचिकेत जोडलेले झेरॉक्स हे काळपट असणे ई. त्यावेळेस याचिकाकर्त्यास अथवा वकिलांस ती त्रुटी दूर करण्यास अवधी दिला जातो मात्र तोपर्यंत गंभीर विषयाच्या याचिकेत नुकसान होऊ नये म्हणून याचिकेस तात्पुरता क्रमांक दिला जातो.\nजेव्हा याचिकेत कोणतीही त्रुटी नसते तेव्हा याचिकेस ‘Registration Number’ भेटतो व जेव्हा याचिकेत काही त्रुटी बाकी असतील तेव्हा त्यास ‘Stamp’ क्रमांक भेटतो. आता वरील याचिकेत काही तांत्रिक त्रुटी नसल्याने व त्यास ‘Registration Number’ भेटला असल्याने मी ‘Register’ निवडेन. त्यामुळे आपल्याला मिळालेली याचिका नोंद ही ‘Stamp’ आहे की ‘Registration Number’ भेटलेली आहे हे जरूर तपासावे. तसेच वर नमूद केलेप्रमाणे मुंबईमधील याचिका असल्यास Original निवडण्यास विसरू नये.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nत्यापुढील भाग येतो तो Type म्हणून. याचिका अथवा केसचा प्रकार काय आहे ते नमूद करणे इथे अपेक्षित आहे. वर नमूद याचिका क्रमांकमध्ये WP म्हणजेच Writ Petition अर्थ असल्याने Civil Writ Petition हे बटन क्लिक केले आहे. (हेच मुंबई उच्च न्यायालयाचे जर Original अधिकारक्षेत्र असते तर Writ Petition(OS) असे बटन दिसेल). वरीलप्रमाणे सर्व माहिती योग्यप्रकारे भरल्यानंतर ‘Search By Case No’ हे बटन क्लिक केले की खालीलप्रमाणे वर नमूद याचिकेचे तपशील पेज उघडले जाईल.\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nयामध्ये याचिका म्हणजेच त्यावर निर्णय होऊन याचिका अंतिम स्तरावर येऊन निकाली काढण्यात आली आहे असे दिसत आहे. तसेच न्यायालयाने याचिकेवर काय निर्णय दिला हे पाहण्यासाठी ‘Listing Dates/Orders’ या बटनवर क्लिक केल्यास त्यानंतर न्यायालयाने आतापर्यंत या याचिकेत दिलेले सर्व आदेश दिसतील ती आपण पीडीएफ स्वरूपात थेट डाउनलोड करू शकता. याचिका निकाली काढण्यात आल्याने पुढील तारीख उपलब्ध नाही अन्यथा प्रलंबित प्रकरणांत पुढील तारीख ही ‘Next Date’ स्वरुपात दिसते.\n२) Party Wise अथवा पक्षकाराचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-\nअधिकारी, नेते अथवा सामाजिक कार्यकर्ते यांच्याबाबतच्या याचिकेसंबंधी-\nकित्येक वेळा आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात मोठे नेते, अधिकारी अथवा काही सामाजिक कार्यकर्ते ई. संबंधी याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती भेटते. अशा वेळेस पक्षकाराचे नाव टाकूनसुद्धा संबंधित याचिकेची माहिती प्राप्त करता येते. वर नमूद केलेप्रमाणे Party Wise या बटनवर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nवर नमूद केलेप्रमाणे Bench व Jurisdiction ई. माहिती भरलेनंतर Party Name अथवा पक्षकाराचे नाव टाकावे आणि त्यानंतर सदर व्यक्ती अथवा संस्था हे याचिकाकर्ते (Petitioner) आहे की प्रतिवादी (Respondent) ही माहिती भरावी. त्यानंतर ज्या वर्षी आपणास याचिका दाखल झाली असल्याची माहिती आहे Filing Year निवडावे व Submit बटनवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे नाव टाकले आहे त्यासंबंधी सर्व याचिका उघडले जातील व त्यानुसार आपण प्रत्येक याचिका उघडून संबंधित आदेश, निर्णय ई. प्राप्त करू शकता.\nउदाहरणार्थ आपणास सन २०१९ मध्ये राज्यात किती शाळांच्या विरोधात याचिका दाखल झाल्या अथवा कसे याची माहिती हवी असल्यास Party Name मध्ये School आणि प्रतिवादी म्हणजेच Respondent अशी माहिती दाखल केल्यास सर्व शाळांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल सर्व प्रकारच्या याचिकांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय ई. माहिती खालीलप्रमाणे त्वरित प्राप्त करता येईल.\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nशासकीय विभाग, मंत्रालय, राजकीय नेते व अधिकारी यांबाबत-\nइतकेच नाही तर आपणास ‘Ministry’, ‘Home’, ‘Education’, ‘Police’ ई. शब्द वापरून शासनाच्या महत्वाच्या विभागांना पक्षकारमध्ये नाव टाकून त्यांचेविरोधात किती याचिका दाखल झाल्या आहेत व त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत हे सुद्धा जनता दरवर्षीप्रमाणे पाहू शकते. कित्येक याचिकांमध्ये न्यायालयाने शासनास प्रतिज्ञापत्र अथवा जबाब दाखल करण्याचे आदेश दिलेले असते मात्र शासनाचे संबंधित विभाग ते हेतुपरस्पर दाखल करीत नाहीत याबाबत सामान्य जनता माहिती अधिकराद्वारे तर पत्रकार बांधव आपल्या लेखणीद्वारे समाजात जागरूकता आणून मोठा क्रांतिकारी बदल घडवू शकतात.\n२) Advocate Name Wise अथवा वकिलांचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-\nकित्येक वेळा पक्षकाराचे नाव टाकूनही माहिती मिळत नाही अशा वेळेस वर्तमानपत्र अथवा माहितीद्वारे प्राप्त झालेल्या वकिलांचे नाव टाकल्यास माहिती प्राप्त करता येऊ शकते. वर नमूद केलेप्रमाणे केवळ वकिलांचे नाव टाकल्यास त्या वकिलांच्या नावाने जितक्या याचिका आजतागायत दाखल झाले असतील त्या सर्वांची यादी समोर येते आणि त्यानुसार आपणास हवे असलेल्या याचिकेची म��हिती प्राप्त होऊ शकते.\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) म��ाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\n2 thoughts on “मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे”\nआपले काम खूपच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूपच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक आहे.\nआपल्या या शब्दांबद्दल मनःपूर्वक आभार उद्धवजी, सामान्य जनतेस कायद्याचे शिक्षण दिल्यास मोठी क्रांती सहज होईल असा आम्हाला विश्वास आहे.\nNext Next post: महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ganesh-festival-kicks-off-in-city-with-fervour/", "date_download": "2019-04-18T17:06:21Z", "digest": "sha1:UUTX2FXPLUCMIILRLUH5WUCCZDV644QV", "length": 19383, "nlines": 290, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Ganesh festival kicks off in city with fervour | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन ���ोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या द���सर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nNext articleमंगलमय वातावरणात गणरायाचे जल्लोषात स्वागत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/11/08/congress-tdp-alliance-is-east-india-company-owaisi/", "date_download": "2019-04-18T17:14:21Z", "digest": "sha1:77XHGY6GOWELDSAGDMFAVANHGXJAOQR5", "length": 7569, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काँग्रेस-टीडीपीची युती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी - ओवैसी - Majha Paper", "raw_content": "\nकाँग्रेस-टीडीपीची युती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी – ओवैसी\nNovember 8, 2018 , 9:12 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: असुउद्दीन ओवेसी, एमआयएम, कॉंग्रेस, टीडीपी, तेलंगणा, विधानसभा निवडणूक\nचंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगु देसम आणि काँग्रेसची युती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा अवतार आहे, अशी खरमरीत टीका ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहाद-ए-मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. त्याचसोबत त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षांवरही निशाणा साधला आहे.\nतेलंगाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात ओवैसी यांनी हे वक्तव्य केले आहे. तेलंगाणाचे निर्णय आता आंध्र प्रदेशात बसलेले चंद्राबाबू नायडू करणार का किंवा नागपुरमधील रा. स्व. संघ करणार अथवा दिल्लीतील काँग्रेस पक्ष करणार, असा सवाल ओवैसी यांनी केला. ईस्ट इंडिया कंपनीचे निर्णय ज्या प्रकारे ब्रिटनमध्ये होत होते तसेच तेलंगाणातील या महायुतीचे सर्व निर्णय तेलंगाणाच्या बाहेर होत आहेत, असे ओवैसी म्हणाले. राज्यात जर काँग्रेस-तेलुगु देसम युती मजबूत झाली तर राज्यातील नेत्यांवर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.\nया वक्तव्याद्वारे त्यांनी राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाला बळ दिले असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. तेलंगाणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 11 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.\nह्युंडाईची हायड्रोजन एसयूव्ही एका चार्जवर जाणार ८०५ किमी\nही आहे दुबईची राजकुमारी, तिला आहे कार कलेक्शनचा छंद\nकंबर, पा��, दात दुखण्यांवर हे करून पहा\nही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन\n२३२ अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती राज्य सरकारकडून बंद\nया अभिनेत्यांचे हरविले चक्क ‘ऑस्कर’\n९७ लाखापैकी केवळ सव्वा चार लाख युवकांना नोकरी\nहा आहे भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया\nयेथे जाण्याचे धाडस कोणाचेच नाही \nशरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखावी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-kopardi-rape-murder-case-275593.html", "date_download": "2019-04-18T16:26:56Z", "digest": "sha1:3OZOKZXUSNPIXDMQW5RAPRBDAESN43D7", "length": 11402, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डीप्रमाणेच इतर खटल्यांचा न्याय जलदगतीने लागेल?", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलत��, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nकोपर्डीप्रमाणेच इतर खटल्यांचा न्याय जलदगतीने लागेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅल��� करा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ashok-chavan-rip-to-patangrao-kadam-284195.html", "date_download": "2019-04-18T17:10:45Z", "digest": "sha1:BONZIAECKSSK6ESLWYEM7F2YH5UAEZHE", "length": 17646, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अशोक चव्हाणांनी पतंगराव कदमांना वाहिली श्रद्धांजली!", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा ��िंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nअशोक चव्हाणांनी पतंगराव कदमांना वाहिली श्रद्धांजली\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील समर्पित व अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.\n10 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील समर्पित व अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nपतंगराव कदम यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'पतंगराव कदम आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सहावेळा आमदार आणि सहकार, शिक्षण, महसूल, मदत व पुनर्वसन, वने अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पक्ष संघटनेतही विविध पदांवर कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. पतंगराव कदम यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण करून काही दिवस शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत नोकरी केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.'\nभारती विद्यापीठाच्या देश आणि परदेशात १८० शाखा असून ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक मानली जाते. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सोनहिरा सहकारी कारखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी, ग्राहक भांडार आणि मल्टीशेड्यूल्ड बँक अशा विविध सहकारी संस्थांची स्थापना करून सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. या सगळ्यातून अशोक चव्हाण यांनी पतंगराव कदम यांच्या आटवणींना उजाळा दिला आहे.\nराजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, क्षेत्रासोबतच त्यांनी कला व क्रीडा क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. राजकारणापलीकडे त्यांचे विविध पक्षांतील नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. असंही ते म्हणाले.\nपतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ashok chavanpatangrao kadampolitical careervikhe patilअशोक चव्हाणपतंगराव कदममृत्यूराजकीय प्रवासराधकृष्ण विखे पाटील\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठ���चून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bjp-action-on-raosaheb-danve-267421.html", "date_download": "2019-04-18T16:28:02Z", "digest": "sha1:5HZHH5IPNXSAN2X7LSFF6BOEX7QKOGUH", "length": 14489, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nरावसाहेब दानवेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात\n. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी दोन नावाची चर्चाही सुरू झाली आहे.\n16 आॅगस्ट : या ना त्या विधानामुळे वादात अडकणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता चांगलेच संकटात सापडले आहे. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी दोन नावाची चर्चाही सुरू झाली आहे.\nशेतकऱ्यांना 'साल्या' म्हणं, \"लक्ष्मी आली तर स्विकारा\" असं भर जाहीर सभेत आवाहन करणे रावसाहेब दानवे आपल्या विधानामुळे पुरते अडचणीत सापडले होते. त्यांच्या विधानामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली होती.\nआता भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याची तयारी केलीये. भाजप कार्यकार्यरीणीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांच्या जागी पर्याय देण्यावर विचार होणार आहे. जर दानवे यांची उचलबांगडी झाली तर त्यांच्या जागी कोण असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPraosaheb Danveभाजपरावसाहेब दानवे\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-tejas-puraskar-2018-nashik-7/", "date_download": "2019-04-18T16:27:23Z", "digest": "sha1:R2MTCLZIFMRI55HGALPIO6CXO6KOXJEJ", "length": 33088, "nlines": 278, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात ‘तेजस’चा तुरा! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nनाशिकचा रणसंग्राम : मतदान केंद्रात आता मोबाईलला बंदी\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवा��� वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही म��फ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra कर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात ‘तेजस’चा तुरा\nकर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात ‘तेजस’चा तुरा\n‘देशदूत तेजस पुरस्कार’ सोहळा अपूर्व उत्साहात\nनाशिक |विशेष प्रतिनिधी स्वत:च्या कार्यकर्तृत्वाला अंगभूत कौशल्याची जोड देत जीवनशैली समृद्ध करणार्‍या आणि त्या माध्यमातून समाजाला योगदान देणार्‍या तरुणाईचा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा ‘देशदूत’चा हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने नोंदवलेली उपस्थिती त्याचे वेगळे वैशिष्ट्य राहिले.\nकर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ गेले अनेक दिवस नाशिक जिल्हावासियांच्या उत्कंठतेचा भाग बनून राहिला होता. याअंतर्गत अकरा विविध श्रेणीमधील प्रत्येकी चार आणि वाचक श्रेणीमध्ये दोघांना नामांकने देण्यात आली होती.\nपरीक्षकांच्या चमूने परीक्षणांती श्रेणीनिहाय पुरस्कारार्थींवर शिक्कामोर्तब केले. शनिवारी रावसाहेब थोरात सभागृहात तीन तास रंगलेल्या सोहळ्यात पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली.\nयाप्रसंगी सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सारस्वत बँकेचे संचालक हेमंत राठी, ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा व जनक सारडा, लिनीचे संचालक विष्णूशेठ भागवत, भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक निवृत्ती भदाणे आदी उपस्थित होते.\nसदर उपक्रमास सारस्वत बँकेने मुख्य प्रायोजकत्व दिले, तर लिनी (प्रायोजक), भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्स (सहप्रायोजक)े, दिल्ली पब्लिक स्कूल (नॉलेज पार्टनर) आणि श्री ऍडव्हर्टायझिंग (आऊटडोअर पार्टनर) यांचेही सहकार्य लाभले.\nप्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात ‘देशदूत’चे संचालक जनक सारडा यांनी समाज प्रबोधनासोबत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने ‘देशदूत’ने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने गुणवंतांना गौरवण्याच्या परंपरेचा उल्लेख केला.\nज्ञानवंत गुणवंत सन्मान, कर्मयोगिनी, येवला दर्पण आणि आताचा ‘तेजस’ पुरस्कार ‘देशदूत’ परंपरेला समृद्धीची किनार बहाल करणारे प्रयोग असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी ‘देशदूत’च्या वतीने सर्व अतिथी तसेच उपक्रमास सहकार्य करणार्‍या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.\nगौरी औरंगाबादकर यांनी गणेशवंदना सादर केल���, तर दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन परी ठोसर यांनी केले. ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी आभार मानले.\nया सोहळ्याला जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांच्यासह जिल्ह्यातील ‘देशदूत’ वाचक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nजल्लोष अन् भारवलेले वातावरण\nतरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी नाशिककरांनी रावसाहेब थोरात सभागृहात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांना जागेअभावी सभागृहात उभे राहावे लागले.\nसभागृहात जागा नसल्याने नाशिककर सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत उभे होते. तरुणाईचा तेजस पुरस्कार असल्याने नाशिककरांनी सभागृहात जल्लोष केला. कला व संस्कृती, शेती, समाजकारण, क्रीडा, राजकारण आदी क्षेत्रातील पुरस्कार जाहीर होताच नाशिककर जल्लोष करत होते.\nविशेष राजकारण क्षेत्रातील उदय सांगळे, नयना गावित, यतीन कदम यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांच्या आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराने टाळ्या व शिट्या वाजवत जल्लोष केला. विविध क्षेत्रातील नाशिककर उपस्थित असल्याने सभागृहात भारवलेले वातावरण होते.\nप्राजक्त देशमुख (कला व संस्कृती), गोकुळ जाधव (कृषी), उदय सांगळे (राजकारण), प्रमोद गायकवाड (समाजकारण), प्रसाद खैरनार (क्रीडा), सचिन जोशी (शिक्षण), सोहम गरूड (स्टार्ट-अप्स), पंकज घाडगे (मार्केटिंग व फायनान्स), पवन कदम (तंत्रज्ञान), डॉ. राजन पाटील (वैद्यकीय), ऍड. सुवर्णा पालवे-घुगे (विधी) आणि सचिन गडाख (वाचक) आदींचा समावेश आहे.\nया मान्यवरांनी केले परीक्षण\nविनोद शहा, सुरेखा बोराडे, अपूर्वा जाखडी, राजेश गडाख, ऍड. समीर जोशी, कैलास क्षत्रिय, संजय क्षीरसागर.\nभारावलेले अन् भावनाप्रधान या पुरस्कार सोहळ्यात अनेक सुप्त गुणवंतांचे कार्य सर्वांसमोर आले. ‘देशदूत तेजस पुरस्कारा’च्या रूपाने मिळालेल्या शाबासकीच्या थापेमुळे पुरस्कारार्थी भारावून गेले होते. अनेकांना तर आनंदाश्रू अनावर झाले.\nयावेळी खेळाडू प्रसाद खैरनार याने आपली आई कर्करोगाशी झुंज देत असताना तिने ‘देशदूत’च्या पुरस्कारासाठी जाण्याचा आग्रह केला. हा पुरस्कार तिला समर्पित करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर पंकज घाडगे याने आपली आई अस्तित्वात नाही, परंतु तिची स्वप्ने पूर्ण करायची असून ‘देशदूत तेजस पुरस्कार’ याची सुरुवात असल्याची भावना व्यक्त केली.\n‘आयर्न मॅन’ डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा सन्मान\nफ्रान्स येथे झालेल्या जागतिक पातळीवरील खडतर स्पर्धेत विक्रम नोंदवत ‘आयर्न मॅन’ किताब पटकवणारे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.\nयावेळी डॉ. सिंगल म्हणाले, ‘देशदूत’च्या तेजस पुरस्कार सोहळ्याने जिल्ह्यातील खरे हिरे शोधून काढले आहेत. त्यांनी नाशिकसाठी, देशाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले ते अभिमानास्पद आहे. आपण आपले शहर, जिल्हा प्रगतिपथावर नेण्याचे ठरवले तर ते सहज करू शकतो. मी एक छोटासा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी ठरलो.\nमाझ्या करिअरची सुरुवात नाशिक येथून झाली. १९९७ पासून माझा ‘देशदूत’ परिवाराशी संबंध आहे. अतिशय निष्ठेने ‘देशदूत’ छुप्या हिर्‍यांना सर्वसामान्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आला आहे. हा उपक्रम असाच सुरू राहून खरे हिरे समाजासमोर येत राहावेत, अशी अपेक्षा डॉ. सिंगल यांनी व्यक्त केली.\nस्वप्नील, अमृताच्या गीतांवर थिरकली तरुणाई\n‘राधा ही बावरी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘आज मै उपर आसमा निचे’, ‘ही पोरी साजूक तुपातली..,’ ‘पिंगा ग पोरी पिंगा’ अशा गायक स्वप्नील बांदोडकर व अमृता दहिवलकर यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरला.\nटाळ्या, शिट्या अन् वन्स मोअरने सभागृह दणाणून गेले होते. स्वप्नीलने पुणे-मुंबई-पुणे या चित्रपट गीतादरम्यान आवाहन केल्यानुसार प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून हातात हलवत ठेवल्या. यावेळी सर्व सभागृहात काजवे अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, मधल्या वेळेत स्वप्नील बांदोडकरची मुलाखत सूत्रसंचालिका परी ठोसर यांनी रंगवली.\nPrevious article१० सप्टेंबर २०१८, ई – पेपर , नाशिक\nNext articleडॉक्टरांअभावी प्रशस्त रुग्णालय असून खोळंबा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमहाराष्ट्रसह देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान पुर्ण\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure", "date_download": "2019-04-18T17:30:26Z", "digest": "sha1:GB5DCJVGQXHNTGDKN5NWKGP5PME3BOYS", "length": 5661, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई विकास प्रकल्प, नवीन बांधकामे, महानगरपालिका, रिअल इस्टेट आणि शहरी पायाभूत सुविधा बाबतीत बातम्या", "raw_content": "\n'कोस्टल रोडचं काम जैसे थे' ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nBy मुंबई लाइव्ह टीम\nक्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम ४५ टक्के पूर्ण\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकोस्टल रोडचं काम सुरूच राहणार; स्थगितीस न्यायालयाचा नकार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतील पायाभूत सोईंसाठी २.७५ लाख कोटी रुपये\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'सीएसएमटी'बाहेरील 'सब वे' त लागणार एस्केलेटर्स\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई, पुणे, नाशिकच्या म्हाडा लाॅटरीला आचारसंहितेचा फटका\nBy मुंबई लाइव्ह टीम\nम्हाडाच्या २१७ घरांसाठी ६ हजार अर्ज\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमोनोरेल स्थानकांवर सोलार पॅनल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआर्किटेक्ट चंदन केळकर यांच्या कार्यालयावर मोतीलाल नगर रहिवाशांचा मोर्चा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकुलाबा संक्रमण शिबिरातील कुटुंबियांना हक्काचं घर मिळणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nम्हाडाच्या २१७ घरांसाठी लवकरच लॉटरी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअखेर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला मुहूर्त सापडला, रविवारी वडाळा -सातरस्ता मोनो सुरू\nBy मुंबई लाइव्ह टीम\nघर घेणाऱ्यांसाठी खूशखबर; जीएसटी ७ टक्क्यांनी कमी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअलिबाग, पेन, पनवेल, वसई आता महामुंबईत\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरखडलेल्या पूर्नव��कासासाठी म्हाडाकडे 1 हजार कोटींची मागणी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसिडकोच्या 1100 घरांची सोडत लवकरच सुरू होणार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nघरांच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता\nBy मुंबई लाइव्ह टीम\nएमएसआरडीसीला दणका, वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाला न्यायालयाची स्थगिती\nBy मुंबई लाइव्ह टीम\nएमआयजी क्लबला म्हाडाचा दणका, कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी ५३ कोटींचा दंड\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/Donations.aspx", "date_download": "2019-04-18T16:46:40Z", "digest": "sha1:PATIBCMYB4PLTZ7DECLTAWBIKYP4NLLC", "length": 6113, "nlines": 70, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nमासिक/ त्रैमासिक /अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\n» सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nपुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/manohar-parrikars-funeral-millions-of-people-gathered-at-the-funeral/42885", "date_download": "2019-04-18T16:45:19Z", "digest": "sha1:2ZJLEDPN7BQRFUCXIRR44PGF362JE5G5", "length": 5880, "nlines": 70, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला", "raw_content": "\nमनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला\nमनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला\nपणजी | गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन. पर्रीकर यांच्या मुलांने त्यांना मुखाग्नी दिली. भावूक मनाने पर्रीकरांना अखेरचा निरोप दिला. पर्रीकर यांच्या पार्थिवावर मीरामार किनाऱ्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला होता. पर्रीकर यांनी रविवारी (१७ मार्च) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोनापावला येथील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला.\nगेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेतही अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून पर्रीकर अत्यवस्थ होते. आज सकाळी पर्रीकरांचे पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पर्रीकरांची अंत्ययात्रा निघाली.\nBJP-Shivsena Alliance | युतीमध्ये भाजपचं “मोठा भाऊ” काय आहे आकड्यांचं गणित \nसांगलीत देशी दारूचा मोठा साठा जप्त\nअध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने केली दिलगिरी व्यक्त\nदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भी�� आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-nashik-news-deshdoot-nashik-45/", "date_download": "2019-04-18T16:49:55Z", "digest": "sha1:BX3G6S2A3O4PYDF2LPVJYQECSSJ3VD7L", "length": 24362, "nlines": 271, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पोळ्यासाठी बळीराजाची लगबग | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्��ातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, ���िर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक पोळ्यासाठी बळीराजाची लगबग\nनवीन नाशिक शेती, शेतकरी आणि बैल यांच्या अनन्यसाधारण संबंधांचे प्रकटीकरण करणारा उत्सव..अर्थात पोळा रविवार दि. ९ रोजी पारंपारिक पद्धतीना साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात या सणाला तर खूपच महत्त्व आहे. कारण आपल्यासाठी वर्षभर शेतात काबडकष्ट करून घाम गाळणार्‍या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाची तयारी महिनाभर आधीच सुरू होते.\nसंपूर्ण गावात आपले बैल उठून दिसावेत यासाठी शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी केली जाते. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शासकीय ध्येय धोरणांच्या अदूरदर्शीपणामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली. त्याचा परिणाम बैलोत्सवाच्या अर्थात पोळ्याच्या सणावरही झालेला दिसून आला.\nशहर परिसरात पारंपारिक शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस लुप्त होत असला तरी पंचक्रोशीतील ग्रामीण भागात आजही पोळ्याचे महत्त्व अबाधित असल्याचे दिसून येते. नवीन नाशिकचा परिसर हा विल्होळी, पाथर्डी, पिंपळगाव खांब, सारुळ, वाडिवर्‍हे, दाढेगाव, मोरवाड��, कामठवाडा, राजूर बहुला या ग्रामीण भाग व नाशिक शहराला जोडणारा मध्यवर्ती परिसर आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण संस्कृतीचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न नवीन नाशिकमध्ये दिसून येतो. पोळ्यासारख्या सणांच्यावेळी हे महत्त्व अधोरेखित होताना दिसते.\nग्रामीण भागातील शेतकरीवर्ग पोळ्याच्या पूर्वतयारीच्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकर्‍यांनी आपापल्या बैलांसाठी गोंडे, शेंब्या, घांगरमाळ, मोतीसर, बाशिंगे, झूल, घाटी, घोंगर, पैंजण, रेबिन, चाळ, कासरा, मोरखी, पितळी साखळी, वेसन, कवडी माळ, तिरंगी माळा, घुंगरु पट्टे, माथोरी, चवर, बेगड, तोडे अशा साहित्याची खरेदी केली. शनिवारी या खरेदीला अधिकच उधाण येणार असल्याने या साहित्य विक्रीची बाजारपेठही सजून सज्ज झाली आहे.\nमात्र आगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍याला बैल सजावटींच्या वस्तुच्या वाढलेल्या भावांचा फटका सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.\nमात्र परिस्थिती कशीही असली तरी बैलपोळा साजरा करण्याची मानसिकता असल्याने शेतकरी उद्या साजर्‍या होणार्‍या पोळ्याच्या जय्यत तयारीला लागला आहे यात शंका नाही.\nPrevious article८ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nNext articleवृद्धाच्या खूनप्रकरणी संशयित ताब्यात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,...\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/the-big-announcement-of-the-congress-rs-72-thousand-for-the-poor-family-which-is-less-than-12-thousand-rupees/43716", "date_download": "2019-04-18T16:45:30Z", "digest": "sha1:M5BPKXOCBY45BZQ25ER2TG7WVYI6EYG3", "length": 6138, "nlines": 75, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेसची मोठी घोषणा, १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये | HW Marathi", "raw_content": "\nकाँग्रेसची मोठी घोषणा, १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये\nकाँग्रेसची मोठी घोषणा, १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये\nनवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारपेक्षा कमी असलेल्या कुटुंबाना वर्षा अखेरीस ७२ हजार रुपये मिळाणार असल्याची घोषणा राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील श्रीमंताना मदत करतात, परंतु आम्ही देशातील गरीबांना मदत करणार, असे सांगत मोदींवर टीका केली\nराहुल पुढे असे देखील म्हणाले की, या योजनेचा लाभ देशातील २० टक्के गरीब जनतेला मिळणार असल्याचे राहुल यांनी म्हणाले आहे. या योजनेचा लाभ देशातील ५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी जनतेला थेट फायदा मिळाणार असल्याचे सांगितले आहे.\nराहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे\nआर्थिक दृष्ट्या कमकुवत घटनांना न्याय देणार\n२० टक्के गरीब जनतेला वर्षाला ७२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार\n५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी जनतेला याचा थेट फायदा मिळाणार\nज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना यांचा फायदा मिळणार आहे\nLoksabha Elections 2019 | दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला..\nसुशीलकुमार शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे \n#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार\nअमृतसरमधील रावण दहन आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करा \nआघाडीत एमआयएम, मनसेला स्थान नाही\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्���वस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/article-183015.html", "date_download": "2019-04-18T16:27:26Z", "digest": "sha1:C22Z52TA5ZG3FN25A7C7INFOKWZH6ALF", "length": 24023, "nlines": 46, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - माझा कृष्ण सखा !–News18 Lokmat", "raw_content": "\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत\nअर्जुनाचा बाणाभक्तांचा राणायादवांमाजी शहाणा...कृष्ण माझाराधेसाठी गुन्हाद्रौपदीपुढे उणारुक्मिणीचा उखाणा...कृष्ण माझानित्य नवा तरी जुनाभेटे पुन्हा पुन्हा... ज्याला हवा तसा बहाणा...कृष्ण माझा\nकृष्ण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. सगळ्यात प्रचलित अर्थ म्हणजे, रंग निदर्शक, काळा सावळा. पण कृष्ण या शब्दाचा खरा अर्थ आहे आपल्याकडे खेचून, आकर्षून घेणारा. त्यामुळे असेल कदाचित, कृष्ण लीला वर्णने मनाला मोहवतात. रामकथा किंवा शिव आख्यानात कृष्ण चरित्राएवढे आकर्षण नसते. म्हणून आजही आपल्या देशातील प्रत्येक नवजात बालक त्या, त्या घरातील गोपाल \"कृष्ण\" असतो, म्हणजे जीवनाच्या आरंभ काळाला आम्ही जसे कृष्णासोबत जोडले आहे, तद्वत आमचा अंतिम श्वास आणि अखेरचा प्रवास श्रीराम नामाशी बांधलेला दिसतो. म्हणून मला राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचा श्वासोच्छ्वास असल्यासारखे वाटतात .\nभारतीय समाज आणि संस्कृतीचा रोमहर्षक प्रवाह गेली अनेक शतके अव्याहतपणे सुरू आहे... कथा-दंतकथांना शब्द आणि सुरामध्ये गुंफत, मानवी नातेसंबंधांतील सारे बारकावे रंगवत सुरू असलेला हा प्रवास काही युगपुरुषांच्या जगण्याभोवती फिरतोय. होय, थोडा विचार करून पाहा, आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा मार्ग राम, कृष्ण आणि शिव या तीन युगपुरुषांच्या नावानेच पुढे जातो आणि म्हणूनच कृष्णाष्टमी असो वा रामनवमी, या राम-कृष्णांच्या जन्माचा उत्सवही आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. (बालकृष्ण-पार्थ कस्तुरे)\nभगवान शिव ही देवता राम-कृष्णांच्याही आधीची, बर्‍यापैकी आदिम. त्या देवाचे आरंभीचे उपासकही शिवाप्रमाणे भोळेभाबडे. त्यामुळे राम-कृष्ण या राजवंशाशी संबंधित युवराजांच्या जन्माची वेळ आणि दिवस जसा त्यांच्या भक्तांना ठाऊक आहे, तसा शिवजन्माचा निश्चित उल्लेख कुठे आढळत नाही. खरे तर शिवाचा संबंध पृथ्वी आणि विश्वाच्या उत्पत्तीशी जोडलेला असल्यामुळे भगवान शिवशंभो यांचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. हिमालयातील गंगेला भूतलावर आणून मानवी समाजाला जीवनदान देणार्‍या शिवाने अनिष्ट ते भस्म करण्याची भूमिका घेऊन डबलरोल निभावलेला दिसतो. त्यामुळे राम-कृष्णांएवढा नसेल, परंतु शिवसुद्धा भारतीय जनमनाला आवडतो, भावतो. त्याचा भाबडा भोळेपणा आजही भारतीय लोकसाहित्यामध्ये कथा -काव्यरूपाने जिवंत आहे.\nतसे पाहायला गेलो तर राम-कृष्ण आणि शिव या तिन्ही देवांमध्ये राम सगळ्यात लोकप्रिय आणि लोकमान्य. सध्याच्या काळासंदर्भात बोलायचे तर राजमान्यसुद्धा. भारतातील काही राज्यं वगळता तुम्ही कुठेही गेलात तर रामराम, जय रामजी की आदी अभिवादनानेच संभाषणाला सुरुवात होते. कारण आमच्या समाजात मर्यादा पुरुषोत्तम राम हाच आदर्श मानला जातो. राम हा आदर्श पुत्र आहे, बंधू आहे, सखा आहे, खारीची काळजी घेणारा प्रेमळ माणूस आहे. मुख्य म्हणजे तो सामाजिक चौकट मानणारा आहे. कोण्या एका धोबी बांधवाच्या टिप्पणीमुळे राजा श्रीराम आपल्या पत्नीला, देवी सीतेला कायमची सोडतो. त्याच्या त्या भूमिकेवर आजही टीका होते. त्यामुळेच असेल कदाचित सबंध गुजरात ज्या कृष्णाला भजतो, उठता बसता \"जय श्रीकृष्ण' बोलतो. तो बालपणीचा प्रेमसखा, बिनधास्त, धडाकेबाज श्रीकृष्ण घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीत उतरले नाहीत. त्यांनी प्राधान्य दिले श्रीरामाला. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी राम आपल्या हृदयात आणि ओठांवर जपला होता.\nसमजा, गांधीजींनी रामाऐवजी श्रीकृष्णाची बंडखोरी, संयम, जिद्द, प्रेम, करुणा, आस्था, धैर्य, शौर्य आणि कूटनीती यांचा पुरस्कार केला असता, तर कदाचित आजच्या भारताचे चित्र वेगळे दिसले असते. आम्ही ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला जास्त मानले, तो प्रभू राम हा मानवातून देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करणारा होता. त्याउलट श्रीकृष्ण म्हणजे वारंवार आपले माणूसपण सिद्ध करणारा पूर्णपुरुषोत्तम.\nभागवत पुराणात असे म्हटले आहे की, रामाचा त्रेतायुगातील अवतार आठ कलांचा, तर कृष्णाचा द्वापारयुगातील अवतार हा सोळा कलांचा आहे, म्हणून तो सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम. अगदी बालपणापासून तर जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कृष्ण माणसासारखा वागला. फक्त माणसांशीच नव्हे तर सकल प्राणिमात्रांशी तो 'माणुसकी'ने वागला, म्हणून कृष्ण आमच्या सगळ्या दे���ांमध्ये वेगळा दिसतो. सच्चा माणूस वाटतो आज आपल्याकडे दहीहंडीच्या निमित्ताने लाखो रुपयांची उधळपट्टी करणार्‍या लोकपालांना म्हणजे नेत्यांना आणि त्या उत्सवात डीजेच्या तालावर बेधुंदपणे थिरकणार्‍या \"गोपालांना\" कृष्णाच्या या माणुसकीची जाण नाही. आणि आपल्या अवतीभवती असणार्‍या समाजातील दुदैर्वी स्थितीचे भान नाही.\nकृष्ण लहान होता, अगदी छोटा. त्यावेळी आईने आकाशातील इंद्राला नैवेद्य दाखवणे त्याला आवडले नव्हते. तो यशोदा मैयाला उद्देशून (बालकृष्ण-पार्थ कस्तुरे)\nम्हणाला, आई गं, तो आकाशातला देव थोडीच हा नैवेद्य खाणार आहे किती छान पदार्थ केले आहेस गं... चल आण तो नैवेद्य, मीच खातो. कृष्ण फक्त बोलून थांबला नाही, तर त्याने तो नैवेद्य फस्तही केला आणि आईला म्हणाला, आता या गोवर्धन पर्वताची पूजा कर. हाच आपल्या गायी-गुरांना चारापाणी देणारा खरा देव. कृष्णाच्या त्या आगळिकीने इंद्र देव रागावला. त्याने पाऊस, धारांचा, गार गारांचा वर्षाव करून अवघ्या गोकुळवासीयांना छळण्यास सुरुवात केली; पण बोलणारा कृष्ण लढणाराही होता. त्याने स्वत:च्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला. साध्या , दुबळ्या गोपाळांचा त्या पराक्रमात सहभाग असावा म्हणून त्यांना आपल्या काठ्यांवर गोवर्धन तोलण्याची विनंती केली. विजयाचे इतके सार्वजनीकरण जगात इतरत्र कुठेच पाहायला मिळणार नाही.\nअसा हा भलता चतुर माणूस, कृष्ण. इथे ती सारी दृश्यं मालिका आपल्या डोळ्यासमोर येते, करंगळीवर गोवर्धन उचलून धरणारा कृष्ण आपल्या मित्रांकडे, आईकडे आणि मुख्य म्हणजे प्रेमप्रिय राधेकडे कसा हसून पाहत असेल. त्याचा नटखट, नाटकी स्वभाव तेथेही जागाच असणार. कारण कोणतेही मोठे काम करताना साधेपणा दाखवणे हे तर त्याचे खास वैशिष्ट्य. त्याने गोकुळात किती तरी राक्षस मारले, पण कधीच कसलाही गाजावाजा केला नाही. कालिया नागाला त्याने धडा शिकवला, पण ती लढाई पार पाडून पाण्याबाहेर येताना तो सुमधुर बासरी वाजवत येतो. जणू काही घडलेच नाही. थेट महाभारत युद्धापर्यंत त्याचे हे वर्तन असेच राहिले. पण गोवर्धनावरील त्याची पहिली लढाई मोठी आव्हानात्मक होती. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील त्याचा पहिला एल्गार होता.\nकृष्णाच्या त्या धाडसाला, आगळिकीला आपोआपच लोकलढ्याचे रूप आले आणि इंद्र देव हरला. कृष्ण तिथेच थांबला नाही. त्याने आपल्या घरातील दह्या-दुधाच्या मडक्यांवर गोरगरीब गोपाळांचाही हक्क असल्याचे मान्य केले. तसे पाहिले तर तो नंद राजाचा मुलगा होता. त्याने लोणी खावे म्हणून त्याची आई त्याच्या मागे असे; पण त्याने दहीहंडी फोडायची सुरुवात केली... ती पेंद्या, म्हाद्या, गोंद्या या आपल्या गरीब घरातील सवंगड्यांसाठी. बालपणी इतरांचा विचार करणारा हा कृष्ण मोठा झाल्यावरही इतरांसाठीच जगला. अत्याचारी कंसाला धडा शिकवून तो मथुरेचा राजा बनू शकला असता, अगदी हक्काने पण त्याने आजोबा उग्रसेन महाराजांना त्यांचे राज्य परत दिले. गोकुळ, मथुरेपासून सुरू झालेला त्याचा तो प्रवास पार हस्तिनापुरापर्यंत झाला, पण दुसर्‍यांसाठी. कधी गोपाल, कधी पांडव तर कधी यादवांच्या हिताची काळजी घेत कृष्ण जगला. अगदी भर महाभारत युद्धकाळात श्रीकृष्ण दररोज संध्याकाळी युद्ध थांबल्यावर जखमी हत्ती, घोडे यांची सेवाशुश्रुषा करण्यात मग्न असे. आम्हाला त्याच्या या प्रेमळ करुणामयी स्वभावाची ओळखच झालेली नाही. तो अफाट पराक्रमी होता, पण तेवढाच साधा, सरळ...\nमहाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून जेव्हा कृष्णाची निवड झाली, तेव्हा अगदी त्याच क्षणी कृष्ण उष्टी-खरकटी काढत होता. लोक धावत त्याला बोलवायला गेले तर हा हीरो खरकटे हात रेशमी उपरण्याला पुसत पुढे सरसावला, अगदी सहजपणे आणि तटस्थपणे. लोकांना त्याची रासलीला आणि राधाप्रेमाची कथाकाव्ये ठाऊक आहेत. त्याची कपटकारस्थाने आणि रणछोडदासपणाच्या कहाण्या लोक रंगवून सांगतात, पण कृष्ण जी कोणती गोष्ट करायचा, ती तन्मयतेने, प्रेमाने, निष्ठेने, त्वेषाने, जोशाने आणि नवनव्या उन्मेषाने करायचा हे आपण विसरतो. द्रौपदीची भरसभेत विटंबना होत असताना सगळ्या पुरुषांनी भरलेल्या त्या सभागृहात द्रौपदीच्या मदतीला धावून आला फक्त पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण... सगळे अतिरथी, महारथी, त्यागी, विद्वान, पराक्रमी गप्प होते. दुर्योधनाच्या दहशतीने आपले कर्तव्य विसरले होते, तेव्हा पुढील परिणामांचा विचार न करता, पुढे आला तो कृष्ण. म्हणून आजही प्रत्येक मुलीला त्याची, त्याच्या कहाण्यांची, गाण्यांची भुरळ पडते.\nआपल्या समाजमनात घर करून बसलेले हे राम-कृष्ण वा शिव प्रत्यक्षात होऊन गेले की नाहीत, यावर तज्ज्ञ-विचारवंत आणि अभ्यासक खूप चर्चा करीत असतात. आपल्याला त्या वादात पडण्याचे कारण नाह���; पण कृष्णाने द्रौपदीची इज्जत वाचवली होती, यावर भारतातील तमाम आया-बहिणींचा विश्वास आहे. म्हणूनच असेल कदाचित यमुना नदीच्या काठावर वृंदावन क्षेत्री एक झाड आहे, दरवर्षी त्या झाडाला भाविक बायका ओढणी किंवा रुमाल बांधतात. आपण रक्षाबंधन करतो न्, अगदी तसेच. ते झाड त्याच्या हिरव्याकंच पानांऐवजी दूरवरून लक्षात येते ते रंगीबेरंगी ओढण्यामुळे. देशभरातील आयाबाया त्याला ओढणी बांधून हात जोडतात. द्रौपदीचे दुष्ट हातांपासून रक्षण करणारा कृष्ण आपला सखा, भाऊ, बाप बनून पाठराखण करो, हीच कामना त्यामागे असते... आज दिल्लीत, मुंबईत, ठाण्यात, पुण्यात, रेल्वेत, शेतात, घरात, ऑफिसात भीतीने वावरणार्‍या महिलांना पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचा आधार वाटतो... दर पाच वर्षांनी निवडून येणार्‍या लोकशाहीतील लोकांच्या सरकारने त्यापासून काहीतरी बोध घ्यावा. दहीहंडीचे 'अर्थपूर्ण' राजकारण करणार्‍या आमदार - नगरसेवकांनी काहीतरी शिकावे, एवढीच साधी अपेक्षा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nअमरावतीत या गावात शून्य मतदान, गावक-यांनी टाकला मतदानावर बहिष्कार\n'दिग्विजय सिंगांना धडा शिकविण्यासाठीच साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी'\nमुकेश अंबानी जगातल्या सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत; TIME च्या लिस्टमध्ये समावेश\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/now-travel-by-plane-from-sea-to-sea-seaplane-300180.html", "date_download": "2019-04-18T16:26:09Z", "digest": "sha1:TNJOMOMGGXR3I23XBBHN2QJERR4ONPGZ", "length": 14978, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींचा मेगा प्लान, पाण्यावर चालणाऱ्या विमानाने होणार समुद्र सफर", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं ���ाय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही म��दान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nमोदींचा मेगा प्लान, पाण्यावर चालणाऱ्या विमानाने होणार समुद्र सफर\nमुंबई, 12 ऑगस्ट : तुम्ही आत्तापर्यंत समुद्राची सफर बोटीतून किंवा जहाजातून केली असेल. मात्र लवकरच सी प्लेनमधून तुम्ही सागरी सफर करु शकता. सीप्लेन सेवेचा आवाका वाढवण्यासाठी केंद्रानं मेगा प्लॅन तयार केलाय. देशाच्या विविध भागात सीप्लेनचे तळ बनवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. नागरी उड्डाण मंत्रालयानं याबाबतची घोषणा केली आहे.\nमहाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे पहिल्या टप्प्यात ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि आसाम या 5 राज्यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या साबरमती, सरदार सरोवर आणि ओडिशाच्या चिल्का सरोवराजवळ सीप्लेनचं तळ तयार करण्यात येणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी गुजरातमधून सीप्लेननं सफर केली होती. त्यानंतर सी प्लेनच्या योजनेला आणखी बळ मिळालं आहे.\n- स्पाईसजेट, पवनहंस सारख्या कंपन्या सीप्लेन खरेदीसाठी उत्सुक\n- स्पाईसजेट 10 ते 14 सीटर सी प्लेनची निर्मिती करणार\n- महिंद्रा एयरोस्पेस आणि वीकिंग एअर लिमिटेडही उत्सुक\n- महिंद्राकडून 19 प्रवासी क्षमता असलेल्या एरोप्लेनची निर्मिती\n- पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आंध्रप्रदेश, आसामचा समावेश\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मा���ोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/news/page-3/", "date_download": "2019-04-18T16:25:34Z", "digest": "sha1:UOVMMIUBKYT5W7OM2HPVNIBSDB33WLP2", "length": 12695, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोट��\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nसांगण्यासारखं काही नसल्यानेच नरेंद्र मोदींनी केला जातीचा उल्लेख - काँग्रेसचा आरोप\n'शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू केलं. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही.'\nBSF Recruitment 2019 : 10वीनंतर नोकरीची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nनिवडणुकीदरम्यान हवामानानेही बदलला रंग; अवकाळी पावसानंतर आता हा आहे अंदाज....\nमुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी, कार्यकाळही तीन वर्षांनी कमी केला\nफाॅर्म 16 मध्ये केलेत मोठे बदल, नोकरदारांनी हे जाणून घ्या\nमलायका झाली अर्जुनची चाहती,'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या टीझरबाबत म्हणाली...\nRBI घेऊन येतेय 50 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या काय आहे खास\n'PM Narendra Modi'रिलीजचा मार्ग मोकळा निवडणूक आयोगासाठी सिनेमाचं स्क्रिनिंग\n'या' 8 कामांसाठी काढू शकता PF मधून पैसे\nकाँग्रेसचे कालीदास कोळंबकर शिवसेना उमेदवारासाठी प्रचा��ाच्या मैदानात\n5 वर्षात मिळवा 15 लाख रुपये, अशी करा गुंतवणूक\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE/all/page-6/", "date_download": "2019-04-18T16:27:32Z", "digest": "sha1:3OMUCSIRH6WXJM2JHSRSOQYQ7EYZ3VXU", "length": 12449, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुस्लिम- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\n...तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात हिंसाचार होईल- अमेरिका\nआगामी लोकसभा निवडणुकी पूर्वी भारतात जातीय हिंसाचार होण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे.\nVIDEO : काँग्रेससुद्धा हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nराम मंदिरासाठीचा मोदी सरकारचा मास्टर प्लॅन तुम्हाला माहीत आहे का\nचित्रपटाचे नाव आहे, रोमिओ अकबर वाल्टर अर्थात RAW\nप्रियांका गांधी भारतात या दिवशी परतणार\nदोनपेक्षा अधिक मुलं असल्यास 'या' सुविधा काढून घ्या : रामदेव बाबा\nप्रियांका गांधी कुठे आहेत नेत्यांना झाली स्वागताची घाई\nप्रियांका गांधी रायबरेलीमधून लढणार का लोकसभेची निवडणूक\nयोगींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधींची राजकारणात एंट्री\nMIMच्या आमदाराने मुस्लीम आरक्षणाची याचिका घेतली मागे\nकाँग्रेसच्या बैठकीत उमेदवारीवरून नेत्यांच्या समर्थकांनी घातला गोंधळ\n'बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो'\nVIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:47:39Z", "digest": "sha1:CS7DIHXXMTTQVQC2HHQ6MYD7QK6ZYUJV", "length": 2585, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अवस्था Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nभारताची ‘अर्थव्यवस्था’ चुकीच्या दिशेनं मार्गस्थ :अर्थतज्ञ अमर्त्य सेन\nनवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे असं प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी वक्तव्य केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T16:38:48Z", "digest": "sha1:KONHCTO4IPD3AKBHO37FRQVDFFRDAMYE", "length": 9012, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जयकुमार रावल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दल���त मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जयकुमार रावल\nहरयाणा सरकार करणार पानिपत युद्ध स्मारकासाठी सर्वतोपरी मदत\nटीम महाराष्ट्र देशा- पानिपतच्या तिसऱ्या युध्दात महाराष्ट्रातील सैनिकांनी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण केले. या युद्धात पराभव पत्करावा लागला तरी मराठा...\nधुळे महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार बिनविरोध\nधुळे: धुळे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज मनपा सभागृहात विशेष सभा पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेत भाजपच्या...\nमाल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू करणार : पर्यटनमंत्री जयकुमार रावल\nमुंबई : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे...\nतारकर्लीतील स्कुबा डायव्हिंग सेंटरला पॅडी संस्थेमार्फत पंचतारांकित प्रमाणपत्र\nमुंबई : तारकर्ली (जि. सिंधुदुर्ग) येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला आज प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इनस्ट्रक्टर्स (पॅडी) या संस्थेमार्फत पंचतारांकित दर्जाचे...\nचित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आता ‘एक खिडकी योजना’\nमुंबई : राज्यात विविध स्थळांवर होणारी चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट, माहितीपट आदींच्या चित्रीकरणासाठी आता विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी...\nरायगडला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्राची केंद्रासोबत भागीदारी – पर्यटनमंत्री\nनवी दिल्ली : रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनासोबत भागीदारी करणार असल्याची, माहिती पर्यटनमंत्री जयकुमार...\nगुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट\nमुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेऊन दोन्ही राज्यातील...\nनवाब मलिक यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप\nटीम महाराष्ट्र देशा- चौकशीसाठी बोलाविल्याच्या राग आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पो��ीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची...\nआम्ही केलेल्या आरोपांच्या संदर्भातील पुरावे कोर्टात सादर करू – नवाब मलिक\nटीम महाराष्ट्र देशा: मंत्री जयकुमार रावल यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही...\nनवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार – जयकुमार रावल\nटीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा पवित्रा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:40:53Z", "digest": "sha1:CVALE6FMXX6KQTLMHRNSVBORH6PD2FW3", "length": 3281, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टाइम्स ऑफ इंडिया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - टाइम्स ऑफ इंडिया\nमला माझ्या मर्यादा कळल्या, कर्करोगाशी झुंजत असलेल्या इरफान खानचे भावूक पत्र\nटीम महाराष्ट्र देशा- गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या...\n‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने’… उत्तकपत्रिकेतच लिहिली प्रेमकथा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘ये मोहब्बद भी त्या चिज है, ना जिने देती है ना मरने… सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना…’ असं एका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/get-rid-of-paralysis/", "date_download": "2019-04-18T17:22:00Z", "digest": "sha1:Z3NVQNXOMEHX4KUABR75YJO4FUWWJVTP", "length": 7263, "nlines": 85, "source_domain": "www.marathigold.com", "title": "लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/health/लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास का��ीही होणार नाही, पहा आणि शेयर करा\nलकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा\nलकवा मारणे ही एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग निकामी होतो. यास इंग्रजी मध्ये पैरालिसिस म्हणतात, हा आजार साधारणपणे 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना होतो. पण आजकाल हा आजार तरुण वयात म्हणजे अगदी 30 पेक्षा कमी वयाच्या लोकांना झाल्याचे पण पाहण्यात आले आहे.\nजर सावधानी घेतली गेली नाही तर लकवा कधीही होऊ शकतो. जर दुर्भाग्याने लकवा झाला तर त्यादरम्यान काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आम्ही येथे माहीती देत आहोत, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करून लकवाग्रस्त रोगी बिलकुल ठीक होऊ शकतो.\nलकवा होण्याची 3 कारणे असू शकतात.\nशरीराचा एखादा भाग जास्त वेळ दबलेला राहिल्यामुळे देखील लकवा होऊ शकतो. जास्तवेळ एखादा भाग दाबलेला राहिल्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही, ज्यामुळे आपला मेंदू त्या भागाचा रक्तप्रवाह थांबवून टाकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तो भाग निकामी होतो आणि लकवाग्रस्त होतो.\nअमलीपदार्थ सेवन केल्यामुळे रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढते ज्यामुळे धमन्या बाधित होतात आणि लकवा होतो.\nकधी कधी जास्त तणावात राहिल्यामुळे डोक्यात रक्त गोठले जाते ज्यामुळे पैरालिसीस होण्याची शक्यता वाढते. यासाठी जास्त चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे.\nलकवा झाल्यास करा लगेच हे उपाय\nलकवा झाल्यावर लगेच रुग्णाला एक चमचा मध मध्ये 2 लसून मिक्स करून खाऊ घाला. यामुळे लकव्या पासून सुटका मिळू शकते.\nकोणाला लकवा झाला असेल तर कबुतर चे मिट खाऊ घाला असे केल्यामुळे लकवा लगेच ठीक होऊ शकतो. हे उपचार लकवा झाल्यास सर्वात जास्त वापरले जातात.\nकलौंजी (काळे जिरे) चे तेलाने लकवा झालेल्या जागी मालिश करा.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा : कोणती भाजी स्टोन 3 दिवसात तर गाठ 1 दिवसात विरघळवते, संधिवात आणि केसांना पण आहे वरदान\nया बिया देतील टक्कल असलेल्यांना कंगवा करण्याची संधी आणि दीर्घकाळ काळे, घनदाट केस देऊ शकतात\nगुडघ्या मधून टकटक असा आवाज येतो, अवघ्या चाळीशी मध्येच गुडघे त्रास देतात, बसल्यावर उठण्यास त्रास होतो, यावर अचूक आणि रामबाण घरगुती उपाय\nपती-पत्नीचे नाते अटूट असते, फक्त 1 गोष्ट त्या��ना वेगळे करू शकते\nतुम्हाला माहीत नसतील टिश्यू पेपर चे हे ब्युटी ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल\nसलमान खान देखील एका कारणामुळे आहे मेकर्स वर नाराज, दोन गीतकारांनी अगोदरच आपली नाराजी जाहीर केली आहे\nशरीरात वाढले आहे युरिक एसिड तर हे ड्रिंक्स करतील मदत तुम्हाला\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/androidapps/mcoc+act+1999+in+Marathi:", "date_download": "2019-04-18T16:22:04Z", "digest": "sha1:EPCHBZZVJKA7Z4IKNH2F2UVHYN4UNK2K", "length": 2149, "nlines": 32, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "Tag: \"mcoc act 1999 in Marathi\" - Android Apps", "raw_content": "\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ ऑडियो अ‍ॅप\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ ऑडियो अ‍ॅप उद्देश व कारणे यांचे निवेदन : कलम २ व्याख्या : कलम ३ संघटित गुन्ह्यासाठी शिक्षा : कलम ४ संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने बेहिशेबी संपत्ती जवळ बाळगल्याबद्दल शिक्षा : कलम १४… more »\nपेड मराठी अ‍ॅड्राईड अ‍ॅप\nफ्री मराठी अ‍ॅड्राईड अ‍ॅप्स\nफ्री मराठी ऑडियो अ‍ॅप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/theatre", "date_download": "2019-04-18T17:30:01Z", "digest": "sha1:FK4SCLHV6SAHKYYE6PK3IJ7KQCVR7NEY", "length": 4647, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नाट्यसृष्टीतील ताज्या बातम्या - नाटक, प्रत्यक्ष सादरीकरण, पथनाट्य", "raw_content": "\nसंस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न\nनवं कोरं एकवचनी नाटक 'मी माझे मला'\nमोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'\n…आणि २० वर्षांनी रंगभूमीवर परतले विजय पाटकर\nतेंडुलकरांच्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार’ नाटकात नीलकांती पाटेकर\nसुबोध करणार 'अश्रूंची फुले'\nरंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'\nदेशपांडेंसोबत 'पंचविशीत' परतणार संजय\nफ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली\nही आहे 'दादा, एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक\nExclusive : प्रियाच्या 'त्या' पोस्टने केला अनेकांचा 'पोपट'\nरुईया कॅालेजच्या 'एकादशावतार'ने पटकावला कोकण चषक\nगुरू-राधिकाच्या उपस्थितीत रंगला ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग\nमराठी रंगभूमीवर खुलणार 'खळी'\nप्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा\nहे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट\nEXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग\nअॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nBy मुंबई लाइव्ह टी��\n'टिळक आणि आगरकर'सोबत रंगभूमीवर अवतरणार 'वाजे पाऊल आपुले'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/blog-anil-dhanwate/", "date_download": "2019-04-18T16:43:52Z", "digest": "sha1:F52TBU34CJ6BA5GTSOI3JO5QI63AG5E6", "length": 39823, "nlines": 267, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : व्यापार्‍यांना कैद, शेतकर्‍यांना फाशी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्���ा ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special Blog : व्यापार्‍यांना कैद, शेतकर्‍यांना फाशी\nBlog : व्यापार्‍यांना कैद, शेतकर्‍यांना फाशी\nअनिल घनवट ( शेतकरी संघटना)\nआधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापार्‍यांनी माल खरेदी करू नये, असा महाराष्ट्र कृषिउत्पन्न पणन (विनियमन) अधिनियम 1963 चा जुनाच कायदा आहे. या कायद्यानुसार कायदा मोडणार्‍या व्यापार्‍यांचे खरेदी परवाने रद्द करण्याची तरतूद आहे. त्यात सध्याच्या सरकारने सुधारणा करून व्यापार्‍यांना दंड व शिक्षेची तरतूदीचा निर्णय घेतल्याच्या वार्तेने शेती बाजार ढवळून निघाला. नगर जिल्ह्यातील आडते व्यापार निषेधासाठी ठप्प झाला. सरकारने या निर्णयावरून माघार घेतल्याचे वृत्त होते. शेती, शेतीमाल, बाजार, सरकार आणि वास्तव या अनुषंगाने केलेले हे भाष्य….\nएक शेतकरी दोन पोते मूग जामखेडच्या (जि. नगर) तहसील कार्यालयात घेऊन आल्याची फोटोसहित बातमी वर्तमानपत्रात पाहिली. शेतकरी भीमराव पाटील यांना महाविद्यालयात जाणार्‍या मुलींना ‘एसटी’चा पास काढून देण्यासाठी पैशाची गरज होती. राज्य शासनाने नुकतीच व्यापार्‍यांना कैदेची व दंडाच्या शिक्षेची तरतूद केल्यामुळे व्यापार्‍यांनी खरेदी बंद केली. दुसरी काही विक्रीची व्यवस्था नाही म्हणून सरकारच्या दारात हा शेतकरी आला आहे. या अनुषंगानेच अन्यही जिल्ह्यांत आंदोलने दिसली.\nलोकप्रिय घोषणांचा मोह सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. कोणत्याही पिकाला परवडतील असे दर नाहीत. ऊस, कापूस, कांदा यासारखी मनगदीफ समजली जाणारी पिके हमखास तोट्याची झाली आहेत. भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे व शेतकरी सरकारच्या नावाने खडे फोडत आहे, हे सरकारच्या लक्षात आले आहे. ही कोंडी फोडून बाहेर पडण्यासाठी सरकार लोकप्रिय घोषणा करीत आहे. दीडपट हमी भाव, व्यापार्‍यांना कैदेची तरतूद यासारख्या वरकरणी शेतकर्‍यांच्या बाजूने दिसणार्‍या घोषणा होत आहेत.\nशेतकरी संघटनेने जाहीरपणे मंत्रिमंडळाच्या या तरतुदीला विरोध केला आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या. संघटना व्यापार्‍यांची हस्तक झाली काय असे प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे. व्यापारी शेतकर्‍यांचे दुश्मन आहेत, शेतकर्‍यांना लुटतात अशी भूमिका शेतकरी संघटनेने कधीच घेतलेली नाही. उलट अनोळखी ठिकाणी आपला माल विकून देणारा आपला मित्र आहे, अशी मांडणी संघटना करते. दोष व्यापार्‍यांचा नाही, सरकारी धोरणाचा आहे. सरकारने जाहीर केलेल्या तरतुदीचा वटहुकूम काढला, कायदा केला तर काय होईल असे प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे. व्यापारी शेतकर्‍यांचे दुश्मन आहेत, शेतकर्‍यांना लुटतात अशी भूमिका शेतकरी संघटनेने कधीच घेतलेली नाही. उलट अनोळखी ठिकाणी आपला माल विकून देणारा आपला मित्र आहे, अशी मांडणी संघटना करते. दोष व्यापार्‍यांचा नाही, सरकारी धोरणाचा आहे. सरकारने जाहीर केलेल्या तरतुदीचा वटहुकूम काढला, कायदा केला तर काय होईल सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी रोज कुठे ना कुठे आंदोलने करावे लागतील. सुरू झालेच तर काटे नाहीत, मनुुष्यबळ नाही म्हणून सुरू होणार नाहीत. सुरू झाले तर आठवड्यात बारदाना, सुतळी अभावी बंद. पुन्हा सुरू झाले तर गोदामे नाहीत म्हणून बंद. घातलाच माल सरकारला तर 48 तासांत शेतकर्‍याला पैसे देण्याचे बंधन असताना कैक महिने प्रतीक्षा करावी लागणार. मग मुलीच्या शिक्षणासाठी मूग विकून पैसे कसे येणार सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी रोज कुठे ना कुठे आंदोलने करावे लागतील. सुरू झालेच तर काटे नाहीत, मनुुष्यबळ नाही म्हणून सुरू होणार नाहीत. सुरू झाले तर आठवड्यात बारदाना, सुतळी अभावी बंद. पुन्हा सुरू झाले तर गोदामे नाहीत म्हणून बंद. घातलाच माल सरकारला तर 48 तासांत शेतकर्‍या��ा पैसे देण्याचे बंधन असताना कैक महिने प्रतीक्षा करावी लागणार. मग मुलीच्या शिक्षणासाठी मूग विकून पैसे कसे येणार वेळेला माल विकला नाही, पैसे मिळाले नाहीत तर वैफल्यग्रस्त शेतकरी फाशी घेण्याच्या मानसिकतेत जाणार नाही, याची हमी सरकार घेणार का\nसरकारी केंद्रांवर शेतीमाल विकणे एक दिव्यच असते. पहिली 7/12 च्या उतार्‍यावर पिकाची नोंद आवश्यक. तलाठ्याकडे जाऊन नोंद करा. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, उतार्‍याच्या झेरॉक्स काढा, ऑनलाईन नोंदणी करा. एकरी सरकार किती क्विंटल सांगेल त्यानुसार घरातील इतर सदस्यांच्या नावे माल खपविण्यासाठी पुन्हा वरील सर्व पुराव्यांसह प्रत्येकाचे झेरॉक्स जोडा. मग बसा वाट पाहत. ममेरा नंबर कब आयेगाफ हे विचारण्यासाठी केंद्रावर चकरा. मेसेज आला तर ग्रेडर सांगतो ‘अजून वाळवुन आणा’ हमालांनी माप करावे म्हणून क्विंटलला 100 रुपये हमालांना द्यायचे. चाळणी ताठ लावायची का पडती लावायची हे हमालाच्या हातात असते. चाळणी खाली बरेच धान्य पडते. त्याला घेणारा कोणी नाही म्हणून फेकून देणे एवढाच पर्याय. माल सरकारी गोदामात गेल्यानंतर पैसे कधी मिळतील, याची काही खात्री नाही. पुन्हा बँकेत चकरा माराव्या लागतात. बँकेत पैसे आलेच तर बँक पहिले कर्ज वसूल करते. असे हे अग्निदिव्य पार केल्यावर शेतकर्‍याची अन् पैशाची गाठ पडते. राज्यात खरेदी केलेला माल केंद्र सरकारच्या गोदामात पोहोचल्याशिवाय राज्याला पैसे मिळत नाहीत व गोदामात पहिलाच माल शिल्लक असल्यामुळे नवीन माल घेता येत नाही, अशी अडचण आहे. या सर्व कटकटींना वैतागून शेतकरी व्यापार्‍याकडे माल विकणे पसंत करतात. पैसे कमी मिळाले तरी रोख मिळतात. झेरॉक्सचा कुटाणाही नाही. सरकारच्या या धोरणामुळे झेरॉक्सवाल्यांना अच्छे दिन आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.\nआधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापार्‍यांनी माल खरेदी करू नये असा महाराष्ट्र कृषिउत्पन्न पणन (विनियमन) अधिनियम 1963 चा जुनाच कायदा आहे. या कायद्यानुसार कायदा मोडणार्‍या व्यापार्‍यांचे खरेदी परवाने रद्द करण्याची तरतूद आहेच; पण त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. सरकारने यापूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी केली असती तर नवीन तरतुदीची गरज भासली नसती. आता ही होण्याची शक्यता नाही. कारण सरकारला माहीत आहे की सर्व धान्य खरेदी करण्याची क्षम���ा सरकारकडे नाही; परंतु या कायद्याचा आधार घेऊन व्यापर्‍यांच्या गोदामावर धाडी घालणे, पावत्या तपासणे अशा अधिकाराचा वापर करून सरकारी बाबू व्यापार्‍यांना छळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापार्‍यांना पोलिसी धाक दाखविण्याची व्यवस्था असलेला हा निर्णय भ्रष्टाचाराला प्रचंड वाव देणारा, व्यापार्‍यांना लुटण्याची संधी देणारा ठरू शकतो. या नुकसानीची भरपाई शेतकर्‍याला कमी दर देऊनच करणार यात काही शंका नाही.\nदेशातील कडधान्याची गरज भागविण्यासाठी भारत सरकारने मोझँबिकसारख्या अफ्रिकी देशाबरोबर 2021 पर्यंतचा करार केला आहे. दर वर्षी दोन लाख टन कडधान्य आयात होणार आहे. ज्यावर्षी भारतातील तुरीची क्विंटलला 5050 रुपये आधारभूत किंमत दिली होती, त्या वर्षी तूर आयातीचा खर्च 10,114 रुपये आला होता. याचे स्पष्टीकरण लोकसभेत विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मागितले होते. आयात व देशांतर्गत खरेदी केलेला माल साठविण्यासाठी प्रति टन 250 रुपये दरमहा सरकारला खर्च आहे. लाखो टन माल साठविणे, वाहतूक करणे, पॅकिंग पुरविणे यात करदात्यांचा प्रचंड पैसा वाया जात आहे व कोणाचेच हित साधले जात नाही.\nसाठविलेल्या कडधान्याचे काय करायचे हा यक्ष प्रश्न सरकार पुढे आहे. सैन्यदल, पॅरा मिलिटरी फोेर्सला वाटप करुनही प्रचंड प्रमाणात माल शिल्लक आहे. या तुरीची डाळ करण्यासाठी प्रती किलो 75 रुपये खर्च करून 35 रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानात विक्रीस दिली आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या कडधान्याचे जाहीर लिलाव करुन 3000 ते 3500 रुपये दराने व्यापार्‍यंानाच विकली जात आहे. हा अव्यापारेषू व्यापार करून देशातील धान्य व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे व करदात्यांचा कष्टाचा पैसा वाया जात आहे. या शिवाय सरकारी गोदामांमध्ये पाऊस, पाणी, उंदीर, घुशी व भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे सडणार्‍या धान्याचा हिशोबच नाही.\nसरकारने शेतीमालाच्या व्यापारातील हस्तक्षेप कायमस्वरूपी थांबवावा ही शेतकरी संघटनेची मूळ भूमिका आहे. अगदी आधारभूत किमती जाहीर करण्याचा खटाटोपसुद्धा बंद करावा. 2018-19 च्या आधारभूत किमती जाहीर करताना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के दर दिला अशी शेखी सरकार मिरवत असले तरी, महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या उत्पादन खर्चाइतकी सुद्धा आधारभूत किंमत एकाही धान्याला दिलेली नाही. उदा. महाराष्ट्र शासनाने मुगाला 9234 रुपये दर देण्याची शिफारस केली आहे. केंद्र शासनाने 6975 रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. आधारभूत किमती वाढवून खरेदीच नाही झाली तर काय उपयोग देशाच्या घटनेत परिशिष्ट 9 घुसवून आवश्यक वस्तू कायद्याच्या आधाराने शेतीमालाचे भाव सरकार पाडत आले आहे. सत्तेत आलेल्या सर्वच पक्षांनी हे धोरण राबविले. डाळ निर्यातीला कायमस्वरुपी बंदी होती. आता अनावश्यक आयात गळ्याशी आल्यावर विद्यमान सरकारने काही काळापुरती बंदी उठविली आहे. निर्यातबंदी, अनावश्यक आयाती, साठ्यांवर मर्यादा व किरकोळ विक्री दरावर कमाल मर्यादा लादणे अशा प्रकारांमुळे शेतीमालाचा व्यापार कायम अनिश्चिततेच्या भोवर्‍यात अडकलेला राहिला. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची विश्वासार्हता गमाविण्यापर्यंत वेळ आली आहे.\n – शेतीमाल व्यापारात स्थैर्य यावे यासाठी, जनतेला खाऊ घालण्यासाठी शेतकर्‍यांकडून स्वस्तात शेतीमाल लुटण्याचे धोरण सराकारने बदलणे आवश्यक आहे. शेतीमालाच्या खुल्या व्यापाराच्या आड येणारे कायदे रद्द करावेत. शेतीमाल व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवावा. एखाद्या शेतीमालाची आयात करण्याची गरज पडलीच तर तो व्यापार्‍यांना आयात करू द्यावा, सरकारने हा उपद्व्याप करू नये. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार आयात शुल्क आकारावे. कोणत्याही शेतीमालाला निर्यातबंदी असू नये. साठ्यांवरील बांधणे व राज्यबंदी सारखे उपाय कायमस्वरूपी हद्दपार करावेत. एखादा शेतीमाल महाग झाला म्हणून लगेच निर्बंध लादले जाण्याची टांगती तलवार व्यापार्‍यांच्या डोक्यावर असू नये. सार्वजनिक वितरण व्यवस्था बंद करून फुड कुपनसारखा पर्याय निवडावा म्हणजे सरकारला धान्य खरेदी, साठवणूक, वाहतूक, वितरण या सर्वासाठी होणारा खर्च बंद होईल व होणारा भ्रष्टाचारही संपुष्टात येईल. शेतकर्‍यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी हा सरकारचा प्रामाणिक हेतू . व्यापार्‍यांनी खरोखरच आधारभूत किमतीच्या खाली माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला तर सरकारला रोज, खरेदी सुरू करण्यासाठी व चुकारे मिळावेत यासाठी होणार्‍या आंदोलनाला तोंड देत बसावे लागेल. शेतकरी व सरकार दोघेही सदैव रस्त्यावर असतील.\nPrevious articleराज्याचे मुख्य सचिव दीपक कुमार जैन यांच्या हस्ते गटविकास अधिकारी पाटील यांचा गौरव\nNext articleचांदवडच्या पर्वत रांगांनी पांघरला हिरवा शालु\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nBlog : निसर्गाचा मेकओव्हर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/must-watched-shortfilm-naked/", "date_download": "2019-04-18T16:46:03Z", "digest": "sha1:SD6DC7544HYGA4QGJ6TK6H3AMTQOB5NW", "length": 11984, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Naked- नक्की पहायला हवा असा लघुपट!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nNaked- नक्की पहायला हवा असा लघुपट\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nदीर्घ सिनेमांपेक्षा बऱ्याच जणांना लघुपटाची अर्थात शॉर्ट फिल्म्स पाहण्याची आवड असते आणि ते चांगलही आहे म्हणा, कारण एकतर त्यात नेहमीच्या सिनेमासारखा तोच तोच पणा नसतो, दुसरं म्हणजे एखाद्या विषयाची आपल्याला माहित नसलेली दुसरी बाजू वेगळ्या दृष्टीकोणाने पाहायला मिळते आणि पुढे कित्येक दिवस त्या पाहिलेल्या शॉर्ट फिल्मचं मनावर गारुड राहतं ते ही वेगळंच\nगेल्या ५-६ वर्षांमध्ये हे शॉर्ट फिल्म्सचं फॅड खूप वाढलंय, त्यातून कित्येक नव नवीन विषय हातळले गेलेत, जे कमर्शियल फिल्म निर्माते सहसा टाळतात. यामध्ये फिल्ममेकिंगची आवड असणारे तरुण आघाडीवर आहेत. १०-१५ मिनिटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी किंवा त्यातून वेगळा संदेश देणारी कथा शोधून काढणं आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती जिवंत करणं, हे वाटतं तेवढ सोप्प काम नाही. याचं शॉर्ट फिल्म्सच्या जगताने कितीतरी उत्तमोत्तम फिल्म दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आपल्या फिल्म इंडस्ट्रीला दिले. आज २-३ तासांच्या फिल्मला जेवढा मान दिला जातो, तेवढाच मान शॉर्ट फिल्म्सना देखील मिळतो, त्यामुळे प्रस्थापि��� दिग्दर्शकांना देखील शॉर्ट फिल्म्स बनवण्याची चटक लागली नाही तर नवलच अश्याच प्रस्थापित दिग्दर्शकांपैकी एक राकेश कुमार यांनी देखील मध्यंतरी एक शॉर्टफिल्म बनवली होती. शॉर्ट फिल्मचे नाव- Naked अर्थात नग्न अश्याच प्रस्थापित दिग्दर्शकांपैकी एक राकेश कुमार यांनी देखील मध्यंतरी एक शॉर्टफिल्म बनवली होती. शॉर्ट फिल्मचे नाव- Naked अर्थात नग्न फिल्मला टायटल इतक जबरदस्त दिलंय की कोणाचीही उत्सुकता चाळावी, अश्याच उत्सुकतेतून हा लघुपट पाहण्यात आला आणि काहीसा वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले.\nकल्की कोचलीन आणि रीताभरी यांचा अभिनय शॉर्ट फिल्म संपल्यानंतरही लक्षात राहतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस तरी चित्रपटाची नशा काही केल्या उतरत नाही, हेच या शॉर्ट फिल्मचे यश मानावे लागेल. हाताळलेला विषय हा काही नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे… कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या “बोल राधा बोल” पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी (भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या “बोल राधा बोल” पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी (भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी…..) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहोतच कि …तेव्हा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही …. म्हणून नक्की बघा…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← रोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nदहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…\nमनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nसर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले\nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\nफ्रिक्वेंटली विहंगम : विमानातून फोटोग्राफी करण्याचा रोचक अनुभव\nवरुथीणी एकादशी : मोदींचा आत्मक्लेश\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या ग��ष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\n तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\nप्लॅस्टिक बंदीवर एवढा विचारात पाडणारा लेख तुम्ही वाचलाच नसेल\nबियरप्रेमींना आश्चर्य वाटेल असं – बियर आणि स्त्रियांचं अज्ञात ऐतिहासिक “नातं”…\nएका मराठी माणसाने सांभाळले होते RBI चे गव्हर्नर पद, जाणून घ्या RBI बद्दल अश्याच काही रंजक गोष्टी\nतुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nरॉस व्हिटेले नाही, आमच्यासाठी युवराजच आहे ‘सिक्सर किंग’ \nनामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा\nआपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही\nअँड्रॉइड फोन्समध्ये नेहेमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय..\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ravindra-waikar-threatens-to-sue-sanjay-nirupam-274464.html", "date_download": "2019-04-18T16:49:15Z", "digest": "sha1:SIG4MRIMPFSHBEP5N2SUCGMMQLQO3EU6", "length": 14336, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रवींद्र वायकरांचा संजय निरुपमांवर 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा", "raw_content": "\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्��क्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nरवींद्र वायकरांचा संजय निरुपमांवर 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nराज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.\n16 नोव्हेंबर : राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.\nआरे इथं अनधिकृतरित्या वायकर यांनी व्यायामशाळा बांधल्याचा निरुपम यांनी आरोप एका पत्रकार परिषदेत केला होता. या पत्रकार परिषदेत आरेतील २० एकर जागा वायकर यांनी हडपल्याचा निरुपम यांनी आरोप केला होता. निरुपम यांच्या विरोधात हा दिवाणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्याविरोधात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं वायकर यांनी सांगितलंय.\nया प्रकरणासंदर्भात निरुपम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती पण निर्णय वायकर यांच्या बाजूने लागला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sanjay nirupamरवींद्र वायकरसंजय निरुपम\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:delete", "date_download": "2019-04-18T17:31:42Z", "digest": "sha1:MN2IBYKODRGZE3EOF3KRX2WR6PQXNPZH", "length": 5288, "nlines": 238, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "साचा:delete - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील श���वटचा बदल १४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/stop-slaughter-of-mangrove-otherwise-the-mumbai-thane-area-will-be-deserted-say-hc-274455.html", "date_download": "2019-04-18T16:45:46Z", "digest": "sha1:WQ62FBCXECQNVXE7TB3LENWWLGGIBCY3", "length": 15012, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...अन्यथा मुंबई-ठाणे परिसराचं वाळवंट होईल-हायकोर्ट", "raw_content": "\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\n...अन्यथा मुंबई-ठाणे परिसराचं वाळवंट होईल-हायकोर्ट\nनवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झालीये. याविरोधात हायकोर्टात विविध याचिका प्रलंबित आहे.\n16 नोव्हेंबर : तिवरांची कत्तल थांबवा अन्यथा मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं वाळवंट होईल अशी भीती आज मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे.\nनवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झालीये. याविरोधात हायकोर्टात विविध याचिका प्रलंबित आहे. याच संदर्भात ठाणे मनपा आयुक्तांविरोधात एक जनहित याचिका दाखल केलीय. हायकोर्टानं प्रशासनाला यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची सूचना देत सुनावणी तहकूब केली. यावेळी कोर्टाने याच गतीनं जर तिवरांची कत्तल होत राहिली तर या महानगरांत लोकवस्तीच उरणार नाही, मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार\nतसंच दुबई आणि अन्य आखाती देशांत लोकं वाळवंटात उद्यान बनवतायत, आपण मात्र त्याच्याउलट जातोय. आज मुंबईत आणि आसपासच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती वाढतेय, लोकं जीम, स्विमिंग पूल अश्या अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या आलिशान टॉवरमध्ये राहायला जातायत. पण पर्यावरणाचा समतोल साधला नाही तर निसर्गासमोर एकदिवस सर्व मातीमोल होईल अशीही भितीही मुख्य न्यायमूर्तींनी बोलून दाखवली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Mangrovemumbai high courtठाणेतिवरतिवरांची झाडंमुंबईमुंबई हायकोर्ट\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नादेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T16:39:12Z", "digest": "sha1:CLOJQLRVMERTEBLKHRMQWV6CRNRJU5CW", "length": 2543, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अपघातातील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nवाराणसी दुर्घटना; मृताच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत द्या – राज बब्बर\nवाराणसी – वाराणसीमध्ये मंगळवारी सांयकाळी केंट रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता. मागील तीन वर्षांपासून याचे काम सुरू होते. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T16:48:37Z", "digest": "sha1:UL77VXXHDOYC7XTMTCBGQHPC3LXJ3TDW", "length": 2563, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इयरफोन्स Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमार्केटमध्ये चर्चा गुगल असिस्टंटयुक्त वायरलेस इयरफोन्सची\nमुंबई – वनप्लस कंपनीने बुलेट या नावाने नवीन वायरलेस इयरफोन्स भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली असून यात गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AD/", "date_download": "2019-04-18T17:04:56Z", "digest": "sha1:65JAASL6JOW4F5RGT4AL4CSYZAVK7U6L", "length": 2607, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कलम ३०७ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कलम ३०७\nकचरा प्रश्न औरंगाबाद: आंदोलकांवर दाखल केले हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे\nऔरंगाबाद: कचरा प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कचरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:34:55Z", "digest": "sha1:B3UP23BAUF67CHY7URMLXZMGT2NQKE3S", "length": 2567, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पैठणी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nपैठणीला जीएसटीतून सूट देण्यासाठी राज्य शासनाची जीएसटी कौन्सिलकडे शिफारस\nनाशिक : महाराष्ट्राचे महावस्त्र असलेली हातमाग पैठणी साडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे रेशीम व जरी या कच्च्या मालासोबतच पैठणी विक्रीसाठी जीएसटीमधून सूट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/evm-temper/", "date_download": "2019-04-18T16:43:42Z", "digest": "sha1:6LC46YJKZRPA6JNM5P22RAQLKPBGJPUD", "length": 2537, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "evm temper Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nनिवडणूक आयोग म्हणजे पिला हाऊसच्या गंजलेल्या कोठ्यांतील तवायफ\nटीम महाराष्ट्र देशा: निवडणूक मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनबद्दल देशभरातून तक्रार केली जात आहे. ईव्हीएम मॅनेजकरून केंद्रातील सत्ताधारी भाजप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/14/the-women-in-these-countries-are-the-most-beautiful/", "date_download": "2019-04-18T17:12:02Z", "digest": "sha1:TFOBBQTT3FBV7NVXDV3YUMFGE73KEZRX", "length": 10892, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ह्या देशांमधील महिला सर्वात सुंदर - Majha Paper", "raw_content": "\nह्या देशांमधील महिला सर्वात सुंदर\nApril 14, 2019 , 5:58 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अर्जेंटिना, ब्राझील, रशिया, लाईफस्टाईल, सुंदर महिला\nजगभरातील अनेक देशांमधील महिला त्यांच्या अवर्णनीय लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या देशांतील सामान्य मुली देखील इतक्या देखण्या आहेत, की त्यांचे ��ौंदर्य पाहून सुंदर अभिनेत्रींची, मोठमोठ्या जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या सौंदर्यवतींचा देखील सहजी विसर पडावा. रँडम स्टोरी डॉट कॉम नामक वेबसाईट ने याच अनुषंगाने सर्वेक्षण केले असता, त्यांनी एका यादीच्या द्वारे कोणकोणत्या देशांमधील महिला अतिशय सुंदर आहेत याची माहिती जाहीर केली आहे.\nह्या यादीनुसार सर्वप्रथम आहे लॅटव्हिया हा देश. ह्या देशामधील महिलांना ‘ब्युटीफुल ब्लॉन्डस्’ असे ही म्हटले जाते. केवळ ह्या महिलांचे सौंदर्यच नाही, तर ह्यांची बोलण्याची पद्धत, ह्यांचे हावभाव देखील अतिशय आकर्षक समजले जातात. त्यानंतर आहे स्वीडन हा देश. ह्या देशातील महिलांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली असते असे म्हटले जाते. त्यामुळेच ह्या देशातील महिला देखील अतिशय आकर्षक समजल्या जातात. उंचपुऱ्या, सडपातळ, भुरे केस असणाऱ्या, निळ्या डोळ्यांच्या या महिला अतिशय सुंदर समजल्या जातात.\nब्राझील देशातील महिला त्यांच्या ‘स्पोर्टी लुक’ करिता प्रसिद्ध आहेत. ह्या देशामध्ये गोऱ्या व सावळ्या ह्या दोन्ही वर्णांच्या स्त्रिया तितक्याच सुंदर आणि आकर्षक आहेत. ब्राझील मधील महिला जागतिक पातळीवरील सौंदर्यस्पर्धांमध्ये नेहमीच अग्रणी राहिल्या आहेत. स्पेन देशाच्या महिला त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आकर्षक समजल्या जातात. ह्या महिलांना फॅशन बद्दल उत्तम ज्ञान असते, आणि त्याचा वापर त्या आपल्या दैनंदिन आयुष्यातील पोशाखांमध्ये उत्तमरीत्या करीत असतात. ह्या महिलांना उन्हामध्ये ‘टॅन’ होणे आवडते. तसेच फिटनेसचा बाबतीत ह्या महिला अतिशय दक्ष असतात.\nरशिया देशातील महिला सुंदर निळे डोळे आणि उत्तम शरीरसौष्ठवासाठी ओळखल्या जातात. तर फ्रांस देशातील महिला, त्यांचे बहिर्मुखी व्यक्तिमत्व आणि सकारात्मक विचारसरणी मुळे आकर्षक समजल्या जातात. भारतीय महिला देखील इतर देशांतील महिलांच्या मानाने तसूभरही कमी नाहीत. भारतामध्ये हर तऱ्हेचे वर्ण आणि रूप असणाऱ्या सौंदर्यवती महिला आहेत. भारतातील महिला अतिशय आकर्षक समजल्या जातात. इटली देशातील महिलांना ‘ बेला ‘ म्हणून ओळखले जाते. इटालियन महिला अतिशय देखण्या समजल्या जातात. त्यांच्या उत्तम फॅशन सेन्स करिता ह्या महिल्या ओळखल्या जातात.\nअर्जेन्टिना देशातील महिला अतिशय ‘रोमँटिक’ समजल्या जातात. उंच आणि काहीश्या सावळ्या दिसणाऱ्या ह्या महिला अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेत्या होताना पाहायला मिळतात. साउथ अफ्रिका देशातील महिला देखील अतिशय आकर्षक समजल्या जातात. अतिशय खेळकर व्यक्तिमत्वाच्या आणि फिटनेसच्या बाबतीत खूपच दक्ष असणाऱ्या अश्या ह्या महिला आहेत.\nअवघ्या एका रात्रीत झाले या मंदिरांचे निर्माण \nएका रुपयाचे महागडे नाणे\nपगानीची सुपरकार हुआयरा बीसी\nजया बच्चन यांच्याकडून अमिताभ यांना आगळी भेट\nरॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे परिक्षा केंद्र पुण्यात सुरू\nहोंडाने आणली नवी X-Adv ऍडव्हेंचर क्रॉसओव्हर स्कुटर\nपाच आजारांसाठी आता बालकांना फक्त एकच लस\nकॅन्सर, एड्‌सवरील औषधे महागणार\nआपल्या शरीरास आवश्यक तेवढे पाणी आपण पीत आहात का\nजॉर्जियामध्ये सापडली ८००० वर्षं जुनी वाईन\nकन्जन्क्टीव्हायटीस ( डोळे येणे ) पासून असा करा आपला बचाव\nया जोडप्याने साजरा केला लग्नाचा १०० वा वाढदिवस\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/waterproof-mobile-swim-in-water-made-by-prashant-raj/", "date_download": "2019-04-18T16:50:24Z", "digest": "sha1:R43XYOVFVSHEF2MYBFD2FVONWD3KADLK", "length": 12816, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nआज मोबाईल फोन्सची क्रेझ इतकी वाढली आहे की प्रत्येकाला लेटेस्ट फिचर असणारा असा मोबाईल हवा असतो, ज्याचे फंक्शन इतर स्मार्टफोन्स पेक्षा थोडे हटके असतील, मग तेवढंच इम्प्रेशन पण ���ारता येतं ना राव पण हे महागडे मोबाईल्स सांभाळण देखील तितकंच जिकरीच काम असतं. खासकरून पाण्यापासून, कारण मोबाईल एकदा का पाण्यात पडला की त्याची काही शाश्वती देता येत नाही. शेवटी बोलून चालून यंत्रच ते पण हे महागडे मोबाईल्स सांभाळण देखील तितकंच जिकरीच काम असतं. खासकरून पाण्यापासून, कारण मोबाईल एकदा का पाण्यात पडला की त्याची काही शाश्वती देता येत नाही. शेवटी बोलून चालून यंत्रच ते याच समस्येवर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी वॉटरप्रुफ मोबाईलची संकल्पना पुढे आणली. आज बाजारात अनेक वॉटरप्रुफ मोबाईल्स उपलब्ध आहेत ज्यांना पाण्यापासून कोणताही धोका नाही. याच वॉटरप्रुफ मोबाईल्स क्षेत्रात क्रांती घडवणार कार्य केलयं आपल्या भारतीय पठ्ठ्यानं याच समस्येवर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी वॉटरप्रुफ मोबाईलची संकल्पना पुढे आणली. आज बाजारात अनेक वॉटरप्रुफ मोबाईल्स उपलब्ध आहेत ज्यांना पाण्यापासून कोणताही धोका नाही. याच वॉटरप्रुफ मोबाईल्स क्षेत्रात क्रांती घडवणार कार्य केलयं आपल्या भारतीय पठ्ठ्यानं या तरुणाने तयार केला आहे असा मोबाईल जो वॉटरप्रुफ तर आहेच पण हा मोबाईल पाण्यावर तरंगतो देखील \nबंगळूरमध्ये राहणाऱ्या प्रशांत राज या तरुणाने हा मोबाईल तयार केला आहे. त्याने हा मोबाईल बाजारात आणण्यासाठी कंपनी देखील स्थापन केली असून कंपनीचे नाव ठेवले आहे ‘Comet Core’ जगामध्ये अश्या प्रकारचा मोबाईल इतर कोणत्याही कंपनीने अजून बनवलेला नसून ही किमया आपल्या प्रशांतने साधून दाखवली आहे.\nयावर प्रतिक्रिया देताना प्रशांत म्हणतो,\nहा मोबाईलच्या युगातील सर्वात मोठा शोध ठरू शकतो. आजवर जेवढे शोध लागले त्यांनी मोबाईलच्या तंत्रज्ञानावर कार्य केले. मी मात्र लोकांची समस्या हेरली आणि त्यावर काम सुरु केले. तेव्हा कुठे माझ्या मेहनतीला फळ मिळालं आणि पाण्यावर तरंगणारा हा मोबाईल मी तयार केला.\nया मोबाईलमध्ये इतर स्मार्टफोन्सप्रमाणे भन्नाट फीचर्स देखील आहेत. या मोबाईलचा कॅमेरा १६ मेगापिक्सल असून स्क्रीनची साईज ४.७ इंच इतकी आहे. एवढचं नाही तर 2GHz Octa-core प्रोसेसरच्या साथीला ४ जीबी रॅम सुद्धा आहे. म्हणजेच फोन हँग होण्याची चिंताच मिटली.\nप्रशांतने हा मोबाईल अजूनही बाजारात आणला नाही, कारण त्याला या मोबाईलवर अजून सुधारणा करून ग्राहकांना एक बेस्ट स्मार्टफोन ऑफर करायचा आहे. त���ीही जे लोक या मोबाईलच्या प्रेमात पडले आहेत ते अॅडव्हान्स बुकिंग करू शकतात. या मोबाईलची किंमत १६००० रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.\nभारतीय तरुणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल भयंकर आकर्षण आहे, या आकर्षणाला योग्य ते खतपाणी दिलं तर यापेक्षाही भन्नाट शोध आपले भारतीय पोट्टे लावू शकतात याबद्दल शंका नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← डॉक्टरांचं हस्ताक्षर इतकं वाईट का असतं\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nNPA म्हणजे काय, कशामुळे, कोणामुळे : NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)\nधक्कादायक : चर्चिलच्या ह्या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nFebruary 16, 2018 इनमराठी टीम Comments Off on “बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nहे हॉटेल हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांकडून पैसे घेत नाही.\nबुलेट ट्रेन (१) : आर्थिक दृष्ट्या तोट्यातील ताजमहाल अन जगप्रसिद्ध हूवर धरण\nचंद्रयान १ नंतर आता ISRO ची चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nप्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी सप्तपदी \nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nन्यायाचा खून : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरील गंभीर आरोपांना दाबण्याचं “सर्वपक्षीय” कारस्थान\nनेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nयुद्ध सोडून ही लोकोपयोगी कामेदेखील करतं भारतीय सैन्य\nदारू पिणाऱ्यांना यापुढे डॉक्टरांकडे जाताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागणार आहे\nजुन्या नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामागे ६ महिन्यांची गुप्त कार्यवाही\n‘दिल दोस्ती दोबारा’ : मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा D3 चा सिक्वेल\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अव��श्वसनीय कहाणी\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nकोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T17:08:57Z", "digest": "sha1:UHQXMGOZ5KYFFSK7BPJHVPHGUIMFZ7WH", "length": 3771, "nlines": 60, "source_domain": "mulakhat.com", "title": " विज्ञान – मुलाखत", "raw_content": "\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nजागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर नेहमीच आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. मग त्यांची...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/advani-is-our-inspiration-everybody-in-the-party-respect-them/43416", "date_download": "2019-04-18T16:49:28Z", "digest": "sha1:PT5OYHU3MZKZ6TFZEIKI7WZCCC2LCFLN", "length": 7531, "nlines": 69, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर ! | HW Marathi", "raw_content": "\nअडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nअडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर \nनवी दिल्ली | “लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापलेले नाही. मात्र, त्यांचे वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत आहेत. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे”, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने गुरुवारी (२१ मार्च) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात भाजपच्या एकूण १८४ उमेदवारांच्य��� नावांचा समावेश होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून उमेदवारी दिल्याने विरोधी पक्षाकडून भाजपवर प्रचंड टीका होत आहे.\n“अटलजी आणि अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत आहेत. पक्ष कोणताही असो त्यात बदल होतच असते. त्यांना तिकीट न देण्याचा आणि त्यांच्या पक्षातील योगदानाचा एकमेकांशी संबंध लावला जाऊ शकत नाही. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे”, असेही गडकरी यावेळी म्हणाले. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी नागपूरमधून तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.\nजर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार , असा टोला आता काँग्रेसकडून लागवण्यात आला आहे. “पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी यांना जबरदस्तीने मार्गदर्शक मंडळात पाठवले आणि आता त्यांची संसदीय जागा देखील त्यांच्याकडून काढून घेतली. जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार , असा टोला आता काँग्रेसकडून लागवण्यात आला आहे. “पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी यांना जबरदस्तीने मार्गदर्शक मंडळात पाठवले आणि आता त्यांची संसदीय जागा देखील त्यांच्याकडून काढून घेतली. जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार भाजप भगाओ, देश बचाओ”, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nप्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये\n#LokSabhaElections2019 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, २१ उमेदवारांच्या नावांचा समावेश\nसरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज\nशिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्त���त बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/marathi/suvrat-joshi-and-prajakta-mali-starer-dokyala-shot-marathi-movie-trailer-out-watch-here-21119.html", "date_download": "2019-04-18T17:22:53Z", "digest": "sha1:CFKLFWQKICP2SLVAOZN3RLJEYZUCTN7N", "length": 29243, "nlines": 184, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Dokyala Shot Trailer: सुव्रत जोशी-प्राजक्ता माळी यांची हटके लव्हस्टोरी असलेला 'डोक्याला शॉट' सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला! | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण ���ोतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDokyala Shot Trailer: सुव्रत जोशी-प्राजक्ता माळी यांची हटके लव्हस्टोरी असलेला 'डोक्याला शॉट' सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला\nDokyala Shot Trailer: 'बालक पालक,' 'येलो' यांसारखे हटके सिनेमे दिल्यानंतर उत्तुंग ठाकूर निर्मित एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'डोक्याला शॉट' (Dokyala Shot) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.\n'डोक्याला शॉट' हा सिनेमा म्हणजे चार क्रेझी मित्रांची कथा आणि एक आगळवेगळी प्रेमकथा. या सिनेमात एक मराठमोळा मुलगा 'शुभू' नावाच्या एका साऊथ इंडियन मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघेही लग्न करायचे ठरवतात. लग्नाची सर्व तयारी होते आणि लग्नाच्या दोनच दिवस आधी मित्रांसोबत क्रिकेट खेळताना त्याच्या डोक्याला दुखापत होते. या अपघातात त्याची स्मृती जाते आणि अचानक त्याला लग्नाबद्दल काहीच आठवेनासे होते. त्यानंतर मित्रांना वाटणाऱ्या भीतीपोटी त्याचे मित्र काय काय करतात, याची गोष्ट म्हणजे 'डोक्याला शॉट.'\nसिनेमात सुव्रत-प्राजक्ता यांच्यासोबतच रोहित हळदीकर, गणेश पंडीत आणि ओमकार गोवर्धन हे कलाकारही आहेत. शिवकुमार पार्थसारथी (Shivkumar parthasarathy) दिग्दर्शित हा सिनेमा 1 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी ही जोडी 'पार्टी' सिनेमात एकत्र झळकली होती.\nKaagar Trailer: 'कागर' सिनेमाचा ट्रेलर आऊट; 'जुनं जाणार तेंव्हाच नवं येणार' म्हणत दमदार राजकारण्याच्या भूमिकेत 'रिंकू राजगुरू'\nStudent Of The Year 2 Memes: अनन्या पांडे, तारा सुतारिया, टायगर श्रॉफ च्या SOTY2 ट्रेलर नंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटील��", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/new-rules-introduced-in-cricket/", "date_download": "2019-04-18T16:41:21Z", "digest": "sha1:D2HPGUIREQR6ZSIIKQJUJ3VUA4OVATAE", "length": 16297, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "एकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही? मग हे नवीन 'नियम' तुम्हाला माहित असायलाच हवे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजगभरात लोकांना फुटबॉलनंतर कोणता खेळ आवडत असेल, तर तो क्रिकेट आहे. भारतात तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. भारतामध्ये क्रिकेटपेक्षा जास्त दुसरा कोणताच खेळ प्रसिद्ध नाही. भारतातील लोक क्रिकेटचा कोणताच सामना पाहिल्याशिवाय राहत नाही. धोनी, कोहली, सचिन, युवराज यांसारखे मोठमोठे दिग्गज क्रिकेट स्टार भारताला लाभले आहेत. क्रिकेटच्या नियमांविषयी तर तुम्हाला माहित असेलच, कारण क्रिकेटचे प्रेम हे भारतीय लोकांच्या नसानसात एवढे भिनले आहे की, क्रिकेट जगतातील सहसा बहुतेक गोष्टी लोकांना माहिती असतेच. ह्या ऑक्टोबरपासून क्रिकेटमधील काही नियमांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तसेच काही अन्य नवीन नियम देखील बनवण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, हे नियम नक्की कोणते आहेत आणि त्याचा क्रिकेटच्या खेळावर काय परिणाम होणार आहे…\nया नियमांची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ ऍलॉर्डिस यांनी ट्विटरवर दिली होती.\n१. बॅटच्या जाडीमध्ये बदल.\nया नियमाप्रमाणे बॅटच्या आकारामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही, तो तसाच राहील. फक्त बॅटच्या जाडीमध्ये बदल करण्यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन नियमाप्रमाणे, यापुढे बॅटची रुंदी १०८ मिमी, खोली ६७ मिमी आणि किनार ४० मिमी असेल. यापेक्षा जास्त प्रमाण असलेल्या बॅट वापरण्यास मनाई आहे.\n२. रन-आउटचा नवीन नियम\nआयसीसी नवीन नियमाविषयी म्हणाली की, नवीन नियानुसार जर फलंदाजाची बॅट क्रिजच्या म्हणजेच रेषेच्या आता आली असेल व ती हवेत असेल आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षकाने विकेट्स उडवल्या असल्यास फलंदाजाला धावचीत दिले जाणार नाही. तसेच, स्टम्पिंगला देखील हाच नियम लागू करण्यात आला आहे. जर फलंदाज रेषेच्या आता आला असेल आणि पाय हवेत असेल, तर तो फलंदाज आउट नसेल.\nसीमेवरील झेल घेताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डरला पहिल्यांदा चेंडूचा स्पर्श होणे गरजेचे आहे. त्यानंतर तो सीमेबाहेर गेला आणि परत येऊन झेल पकडला तरी देखील चालेल. पण चेंडूला स्पर्श न करता तो बाहेर गेला आणि झेल पकडल्यास त्या धावा दिल्या जातील.\nजर चेंडू फलंदाजच्या हेल्मेटवर टप्पा पडल्यानंतर फलंदाज झेल बाद, स्टम्पिंग किंवा धावचीत झाल्यास तो फलंदाज बाद झाला आहे, असे मानले जाईल.\n३. डिसिजन रिव्यू सिस्टम\nआताच्या नवीन नियमानुसार, अंपायर कॉलमुळे जर निर्णय लागला, तर टीम आपला रिव्यू गमावणार नाही. अंपायर कॉलने निर्णय झाल्यास त्या टीमला परत रिव्यू घेण्याची संधी मिळणार आहे आणि जोपर्यंत अंपायर कॉलने निर्णय होईल तोपर्यंत टीमला रिव्यू दिला जाईल.\n४. नो- बॉल, बाइज आणि लेग बाइज\nपहिल्यांदा फलंदाजापर्यंत चेंडू जाईपर्यंत चेंडूचे दोन-तीन टप्पे पडले, तरी चालत असतं. पण आता या नवीन नियमानुसार चेंडू हा एकाच टप्प्यामध्ये फलंदाजापर्यंत पाहोचला पाहिजे, एक टप्याच्यावर चेंडूचा टप्पा पडल्यास तो नो – बॉल दिला जाईल.\nजर चेंडू पिचच्या बाहेर गेला किंवा क्षेत्ररक्षकाने त्याच्यामध्ये व्यत्यय आणला, तर अंपायर त्याला नो – बॉल देऊ शकतो.\nबाय आणि लेग बाय हे जर नो – बॉलमध्ये घेतले गेले, तर ते वेगळे मोजले जातील. गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त एक नो – बॉल दिला जाईल.\nआताच्या नवीन नियमानुसार, अंपायरना बेशिस्त वागणाऱ्या आणि बाचाबाची करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार आहे.\nया नियमाविषयी आयसीसीने म्हटले आहे की, पायरशी बाचाबाची करणे, अंपायरशी अयोग्य आणि मुद्दाम शारीरिक संपर्क करणे. खेळाडू किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर शारीरिक रूपाने हल्ला किंवा हिंसा करणे, अंपायरचे न ऐकणे हे यामुळे खेळाला गुन्ह्याचे स्वरूप येते. असे होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.\nअसे हे आयसीसीचे नवीन नियम लागू झाले आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात क्रिकेटमध्ये बदल होण्याची संभावना आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nनोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असले तर ‘ह्या’ गोष्टी नक्की करून पहा\nस्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भा���तीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज\nटीम इंडियाचा शहाणा मुलगा- अजिंक्य रहाणे\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nएका अयशस्वी लेखकांच्या आयुष्यातला रक्ताळलेला अनपेक्षित थरार… “तिसरी घंटा”\nभारतीय जेम्स बॉंड: अजित कुमार डोवल\n“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत\nबॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nगुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण\nमराठा आरक्षण मोर्चा : राज ठाकरेंचा सरकारला “इशारा” व जनतेला “आवाहन”\n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \n तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nदुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची धक्कादायक विधानं : इंग्लंडचं वास्तव\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\nAustralia मधलं जमिनीखालचं शहर \nएलीयन्सच्या शोधासाठी नासाला मदत करणाऱ्या एका भारतीयाची गोष्ट…..\nलॉर्ड्सवर दादाने टी शर्ट काढून साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा\nएका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\nक्रूर, वेडा, तरीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या ‘जोकर’ बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nअश्वत्थामा डोक्यावर जखम घेऊन आजही या किल्ल्याच्या मंदिरामध्ये पूजा करतो…\nपुरुष आणि स्त्री मधला फरक दर्शवणारे ८ गमतीशीर cartoons\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/udhav-on-metro-3-n-fire-craks-271767.html", "date_download": "2019-04-18T16:26:46Z", "digest": "sha1:YF2EY7KYUJW7L2TRM7DJGPHW6TUA2KEK", "length": 16346, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंकडून मेट्रो 3च्या कामाची पाहणी, फटाके बंदीलाही विरोध", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्��� \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nउद्धव ठाकरेंकडून मेट्रो 3च्या कामाची पाहणी, फटाके बंदीलाही विरोध\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यासाठी ते आझाद मैदानातल्या बांधकाम साईटवर आले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्रीही आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मेट्रो 3 प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. फटाक्यांच्या बंदीबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी आता पंचागच फाडून टाका, म्हणजे सण-वार हे विषय येणारच नाहीत, फटाके फोडण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर दिलं.\nमुंबई, 11 ऑक्टोबर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यासाठी ते आझाद मैदानातल्या बांधकाम साईटवर आले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्रीही आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी मेट्रो 3 प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. मेट्रोच्या प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेनं आरे कॉलनीतील पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून मेट्रो प्रकल्पाला विरोध केला होता. पण आजच्या भेटीनंतर मात्र, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजाऊन घेतले जातील, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय.\nदरम्यान, फटाक्यांच्या बंदीबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी आता पंचागच फाडून टाका, म्हणजे सण-वार हे विषय येणारच नाहीत, फटाके फोडण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर दिलं. मराठी माणसाच्या सणांवर गदा आलेली शिवसेनेला अजिबात खपवून घेणार नाही असंही ते ��्हणाले. फटाकेबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळाले होते त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी फटाकेबंदीला शिवसेनेचा विरोधच असल्याचं स्पष्ट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: firecracksMetro 3shivsenaudhav thakeryउद्धव ठाकरेफटाकेबंदीमेट्रो-3शिवसेना\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/other-sports/hockey-world-cup-2018-anthem-song-teaser-8597.html", "date_download": "2019-04-18T17:12:48Z", "digest": "sha1:JIDEMVSEJFAYXDA7O5ZIF3DTZWKPTAAG", "length": 28631, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Hockey World Cup 2018 Anthem: 'जय हिंद इंडिया' गाण्याचा प्रोमो, शाहरुख आणि ए आर रेहमान घेऊन आले नवं चॅलेंज ! | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दि���स मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nHockey World Cup 2018 Anthem: 'जय हिंद इंडिया' गाण्याचा प्रोमो, शाहरुख आणि ए आर रेहमान घेऊन आले नवं चॅलेंज \nHockey World Cup 2018 Anthem: 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप 2018 (Hockey World Cup 2018) च्या पार्श्वभूमीवर खास अँथम सॉन्ग बनवण्यात आलं आहे. नुकताच या गाण्याचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. 'जय हिन्द इंडिया' (Jai Hind India) असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यासाठी पहिल्यांदा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि संगीतकार ए आर रेहमान (A.R.Rehman) एकत्र येणार आहे.\n'जय हिन्द इंडिया' (Jai Hind India) या अँथम सॉन्गचे दोन टीझर लॉन्च करण्यात आलेले आहेत. यामध्ये रेहमान आणि शाहरुख खान खास हुक स्टेप करताना दिसत आहेत. सोबतच त्यांनी चाहत्यांनाही हुक स्ट्रेप करण्याचं आवाहन केलं आहे. 27 नोव्हेंबरला अँथम सॉन्ग रिलीज केलं जाणार आहे. शाहरुख आणि ए आर रेहमान प्रमाणेच या गाण्यामध्ये नयनतारा, शिवमणि, नीती मोहन, श्वेता मोहन, साशा तिरुपति, श्वेता पंडित आणि हर्षदीप हे कलाकार झळकणार आहेत.\nभारतात हॉकी वर्ल्ड कपला 27 नोव्हेंबर 2018 पासून रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात होईल. रेहमान आणि शाहरुखच्या लाईव्ह परफॉर्मेंसची देखील चर्चा आहे. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान ओडिसाच्या कलिंगा स्टेडिअमवर वर्ल्ड कपचे सामने रंगतील. यात जगातील 16 टीम्स सहभागी होणार आहेत.\nHockey World Cup 2018 : भारत उपांत्यपूर्व फेरीत बाद, नेदरलॅंडची भारतावर 2-1 ने मात \nHockey World Cup 2018: Indian Hockey Team साठी आजचा समाना महत्वपूर्ण, उपात्यंफेरीत मिळणार का प्रवेश\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार ��्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T16:42:10Z", "digest": "sha1:EJ4NO6HWEZDF4U2RRKNGHCTIVYZQYLJ3", "length": 11059, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...त्यामुळेच मला दिलेलं निमंत्रण रद्द करण्यात आलं- नयनतारा सहगल - Dainik Prabhat", "raw_content": "\n…त्यामुळेच मला दिलेलं निमंत्रण रद्द करण्यात आलं- नयनतारा सहगल\nमुंबई: 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या भाषणाने वाद निर्माण होण्याच्या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.\nदरम्यान, नयनतारा सहगल यांनी यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आलं असावं, गोवंश, गोमांसावरुन होणाऱ्या हत्या, द्वेषाचं राजकारण, लेखकांचे-विचारवंतांचे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी” असं त्यांनी म्हटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n‘या’ गावात ग्रामस्थांनी टाकला मतदानावर टाकला बहिष्कार\nराज्यात दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.६३ टक्के मतदान\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मोडण्याची भाजपाची नीती: अजित पवार\nलोकसभा निवडणूक: दुसऱ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.४० टक्के मतदान\nजेंव्हा शिवसेना भाजपाला विचारायची ‘हेच का अच्छे दिन’\nदिशाभूल करून निवडणुका जिंकायच्या हेच भाजप-सेना युतीचं ब्रीद: अजित पवार\nम्हणून नरेंद्र मोदी इतरांच्या घरात डोकावतात- शरद पवार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nराष्ट्रवादीला माण खटावमधून हद्दपार करा : शेखर गोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-46/", "date_download": "2019-04-18T16:28:22Z", "digest": "sha1:IPIBBB77LJAEDEOLMX6VAIQTQ247OTVK", "length": 12890, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थी कारवाईच्या कचाट्यात सापडले - Dainik Prabhat", "raw_content": "\nविद्यार्थी कारवाईच्या कचाट्यात सापडले\nउरूळी कांचनमध्ये पोलिसांची धडक कारवाई : पालकांचीही भंबेरी\nउरुळी कांचन – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी रोड तसेच डॉ मणिभाई देसाई कॉलेज परिसरात रोडरोमिओवर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहन चालवणाऱ्यांवर अल्पवयीन मुलांवर तसेच ट्रिपल सीट, लायसन्स न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेटसह वाहनांवर कारवाई करण्यात आली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउरुळी कांचन परिसरात जमिनीला सोन्यापेक्षा जास्त बाजारभाव असल्याने अनेक विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालयात तसेच डॉ. मणिभाई देसाई कॉलेजमध्ये हे दुचाकीवरून येतात. हे विद्यार्थी बेभान पद्धतीने वाहने चालवित आहेत. त्यामुळे हा त्रास मुलांना व गावकऱ्यांना होऊ लागला. हे प्रमाण वाढत गेले. पालकांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला गेल्यावर लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस नाईक सचिन पवार, संदीप देवकर, सोमनाथ चितारे, अमोल भोसले, बाळासाहेब गाडगे यांनी विद्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावर वाहनांची तपासणी केली.\nयावेळी अनेक विद्यार्थ्यांकडे लायन्स नव्हते. एका गाडीवर तीन ते चार जण बसलेले होते. काही दुचाकी वाहनांना नंबर प्लेट नसल्यामुळे हे चालक कारवाईच्या कचाट्यात सापडले. फॅन्सी नंबरच्या वाहनांवर कारवाई केली. हॉर्नचे विविध आवाज असलेल्या डझनभर वाहनांवर कडक कारवाई केली. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची भंबेरी उडाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहन चालक अलगद अडकले.\n“लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आठवड्यात दोनवेळा कारवाई करणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे लायन्स आहे का. तो दुचाकी कशी चालवितो. गाडीची नंबर प्लेट कशी आहे या सर्व गोष्टी पाहून पालकांनी आपल्या मुलांना वाहन द्यावीत. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाणार आहे.\n– चेतन थोरबोले, सहायक पोलीस निरीक्षक, उ���ुळीकांचन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआढळरावांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणार : शरद बुट्टे पाटील\nजनावरांसाठी खाद्य आणण्याकरिता निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू\nयंदा पाऊस कमी; गुढी पाडव्यानिमित्त पंचांग वाचन\nधरणालगतची गावेच तहानलेली; वेल्हे तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई\nउजनीतील गाळ उपसा प्रश्‍न सरकारी कामात ‘रूतला’\nतुमच्यासारखं तोंड लपवून फिरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही\nबारामती नगरपरिषदेसमोर सापडलेल्या बॅगेत आढळले 13 लाख\nविवाह पत्रिका देण्यासाठी निघालेल्या वधूचा अपघाती मृत्यू\n#Video : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ओतुरमध्ये कडकडीत बंद; शहिदांना वाहिली आदरांजली\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjp-is-not-a-tradition-of-anti-nationalists-bjps-senior-leader-lk-advani-has-expressed-his-feelings/45240", "date_download": "2019-04-18T16:59:29Z", "digest": "sha1:TLXOQCQCLJP2K4E4HYUHLMMVWCLD4NRE", "length": 17030, "nlines": 74, "source_domain": "hwmarathi.in", "title": "विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही ! | HW Marathi", "raw_content": "\nविरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nविरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही \nमुंबई | लालकृष्ण आडवाणी यांनी मौन मोडले आहे. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे.पूर्वीच्या काळी मोठे राजकारणी व नेते एकमेकांना पत्रे लिहून आपल्या भावना, एखाद्या विषयावरील मत व्यक्त करीत होते व त्यावर मंथन (आता चिंतन) होत असे. ‘डिजिटल इंडिया’मुळे पत्राची जागा ‘ब्लॉग’ने घेतली. विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही. ज्यांचे आपल्याशी राजकीय मतभेद आहेत त्यांना आपल्या पक्षाने कधीही देशविरोधी किंवा शत्रू मानलं नाही, तर केवळ प्रतिस्पर्धी मानले. इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही 1975 नंतर वेगळे घडत नव्हते. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा व गर्जना तेव्हा झाल्या व त्या गर्जना करणार्‍यांची पुढची पिढी ‘मोदी इज नॉट इंडिया’ असा प्रतिवाद करीत आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हा विचार लोकांच्या पचनी पडला नव्हता. ही आपल्या लोकशाहीची खुबसुरती आहे व आडवाणी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये तीच भावना व्यक्त केली आहे, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आडवाणी यांनी मौन सोडल्यानंतर आनंद व्यक्त करत त्यांच्या पत्रातून भाजपच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.\nआडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘मन की बात’ जोरकसपणे मांडली आहे. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. आता त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यांनी मौन सोडले आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत.\nअखेर लालकृष्ण आडवाणी यांनी मौन मोडले आहे. पण ते तोंडाने बोलले नसून लिखाणातून बोलले आहेत. पूर्वीच्या काळी मोठे राजकारणी व नेते एकमेकांना पत्रे लिहून आपल्या भावना, एखाद्या विषयावरील मत व्यक्त करीत होते व त्यावर मंथन (आता चिंतन) होत असे. ‘डिजिटल इंडिया’मुळे पत्राची जागा ‘ब्लॉग’ने घेतली. त्यामुळे आडवाणी यांनी व्यक्त होण्यासाठी ‘ब्लॉग’चा आधार घेतला. पण त्य��साठी त्यांनी तब्बल पाच वर्षे घेतली. आडवाणी यांनी म्हटले आहे की, विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही. ज्यांचे आपल्याशी राजकीय मतभेद आहेत त्यांना आपल्या पक्षाने कधीही देशविरोधी किंवा शत्रू मानलं नाही, तर केवळ प्रतिस्पर्धी मानले. आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठाने हे मत व्यक्त केल्यामुळे त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या एका प्रमुख संस्थापकाने हे बोलावे याचे प्रयोजन काय आडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘मन की बात’ जोरकसपणे मांडली आहे. विरोधक देशविरोधी कारवाया करीत आहेत व भाजपविरोधक खासकरून पाकिस्तानसारख्या शत्रूची भाषा बोलत असल्याच्या तोफा प्रचारात धडाडत आहेत. प्रचारात विकास, प्रगती, महागाई, बेरोजगारीसारखे मुद्दे मागे पडले व पाकिस्तान, राष्ट्रीय सुरक्षा यांना महत्त्व आले आहे. पुलवामातील चाळीस जवानांचे बलिदान व त्यानंतर हवाई दलाने बालाकोटच्या दहशतवादी केंद्रावर केलेल्या हल्ल्याने इतर विषय\nझाला. तो तात्पुरता होता. विरोधकांनी हवाई हल्ल्याचे पुरावे मागणे जसे चूक आहे तसे पुरावे मागणार्‍यांना देशविरोधी मानणे चूक आहे, असे आडवाणी यांच्या लिखाणातून दिसते. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत हा भाजपच्या प्रचाराचा बिंदू आहे व विरोधकांना तो मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की, मोदी म्हणजे देश नाही. विरोधकांचे हे म्हणणे चुकीचे नसेलही, पण इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही 1975 नंतर वेगळे घडत नव्हते. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा व गर्जना तेव्हा झाल्या व त्या गर्जना करणार्‍यांची पुढची पिढी ‘मोदी इज नॉट इंडिया’ असा प्रतिवाद करीत आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हा विचार लोकांच्या पचनी पडला नव्हता. ही आपल्या लोकशाहीची खुबसुरती आहे व आडवाणी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये तीच भावना व्यक्त केली आहे. आडवाणी यांनी सांगितले की, माझ्यासाठी आधी देश, नंतर पक्ष व सगळ्यात शेवटी मी. आडवाणी यांची पिढी हाच मंत्र घेऊन जगली व लढली. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत. त्या योग्य पद्धतीने आणि निःपक्ष पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे मत आडवाणी यांनी मांडले आहे ते नेमके कोणासाठी देशातील भाजपविरोधकांनी असा धुरळा उडवला आहे की, मोदी पुन्हा जिंकले तर देशात एकाधिकारशाही, देश व्यक���तिकेंद्रित बनेल. मोदी भारतीय संविधानाचा गळा घोटतील. पुन्हा निवडणुका होणार नाहीत. असा धुरळा उडवणे हा विरोधकांचा कचखाऊपणा आहे. विरोधकांनी ठामपणे उभे राहावे व त्यांना जे पटत नाही त्यास विरोध करावा. पण\nविरोधकांना एक नेता नाही\nआणि एक विचार नाही. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यास मोदी किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी काय करणार देशात सध्या जर काही चुकीचे घडत असल्याची कुणाची भावना असेल तर त्यास सत्ताधारी पक्ष जबाबदार नसून ढेपाळलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. 2014 साली मतदारांनी देशातील तत्कालीन सत्ताधार्‍यांनाच झिडकारले असे नाही, तर विरोधकांनाही झिडकारले. तरीही विरोधक त्यांना हवे ते बोलतात. हे देशात लोकशाही मरण पावल्याचे लक्षण नाही. आमची सत्ता आली तर चौकीदारास तुरुंगात टाकू, असे जाहीरपणे बोलणे व त्यानंतरही मुक्त फिरणे हे काही देशात व्यक्तिस्वातंत्र्य संपूर्ण संपल्याचे लक्षण नाही. मोदी हे संविधानाचा गळा घोटतील व पुन्हा निवडणुका होणार नाहीत असे जे म्हणतात ते देशातील जनतेचा अपमान करीत आहेत. संविधानाचा गळा घोटणे सोपे नाही व पुन्हा प्रकाश आंबेडकरांसारखे नेते संविधान बचाव आंदोलनासाठी उभे आहेतच. विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. आडवाणी यांनी त्यांची भूमिका मांडली, पण विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे. मात्र त्याचे खापर ते मोदींवर फोडत आहेत. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. आता त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यांनी मौन सोडले आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत.\nजाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त\nभाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन\nमंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या तिजोरीतून उधळपट्टीवर टीकास्त्र\nअण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय \nकॉंग्रेसचे सरकार आले तर शेतक-यांना दहा दिवसात मिळेल कर्जमाफी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठ��� बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/pratik-patils-resignation-from-vasantdada-patils-resignation/43660", "date_download": "2019-04-18T16:56:07Z", "digest": "sha1:ADXTJTOA4P6EOWXAVBAFSMO3ZYIANS6K", "length": 5562, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी | HW Marathi", "raw_content": "\nवसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nवसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nमुंबई | सांगलीतून काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे. म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर आमचे बंधू विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, असे त्यांनी सांगितले.\nवसंतदादाच्या नावाने सामाजिक क्षेत्रात काम करणार असल्याचे प्रतिक यांनी म्हटले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची परंपरागत जागा आहे. काँग्रेसने उमेदवारीत डावलले गेलेल्यामुळे प्रतीक पाटील यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जाते. तसेच प्रतिक हे सध्या भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क वाढविला आहे. दोघांची नुकतीच भेट झाल्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.\nकाँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश\nमाढ्यातील ओपनिंग बॅट्समन आता संघात १२ वा गडी म्हणून खेळत आहे \n#MarathaReservation : जाणून घ्या… मराठा समाजाला आरक्षणाद्वारे कोणते लाभ मिळणार\n#LokSabhaElections2019 : पंतप्रधानांनी भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T16:40:11Z", "digest": "sha1:AUIBCJBTG3EBWJ5UOUALPUUFPC26K5Y4", "length": 2640, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनिरुद्ध खांडेकर (सहखजिनदार) Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अनिरुद्ध खांडेकर (सहखजिनदार)\nमागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली \nपुणे : भारतातातील औषध बाजार हा १ लाख २० हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T16:47:02Z", "digest": "sha1:QYEQ6IOE272GIM6D73BTEGVT3LIPHDSR", "length": 2606, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जीतू शिव्हारे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जीतू शिव्हारे\nBabumoshai Bandookbaaz- बाबूमोशाय बंदूकबाज सिनेमातील ‘बर्फानी’ गाणं रिलीज\nबर्फानी या गाण्याला गौरव दागोवन्कर याने कंपोज केलं असून गालिब असद भोपलीने याचे बोल लिहिले आहेत. कुशल नंदीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात नवाझ हा बाबू नावाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T16:40:57Z", "digest": "sha1:47GYFNPN7VLFD7LNF5FBYKGAYNPPQWSY", "length": 2501, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मारबत मिरवणुक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मारबत मिरवणुक\nमारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार\nनागपूर : नागपूर शहरातून तान्ह्या पोळ्याला २२ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीत यंदा चीन आणि ब्ल्यु व्हेल गेम चे बडगे काढले जाणार आहेत. आयोजकांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-04-18T16:40:40Z", "digest": "sha1:B7QXVPNWFAAJRLKRR2DSWKN5OQPJNPOP", "length": 2720, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख\nमहाजणांच्या भेटीवर रणजीतदादांचा खुलासा, म्हणे कारखान्याच्या पाणीपट्टीसंदर्भात भेटलो\nटीम महाराष्ट्र देशा: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने सध्या राजकीय गोटात चर्चेला उधान आले आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/india-vs-new-zealand-2nd-odi-india-win-by-90-runs-and-2-0-lead-in-the-series-19086.html", "date_download": "2019-04-18T16:54:29Z", "digest": "sha1:DIWRRXUDNA67AAPRWRJTTP4QNNLNPCY6", "length": 32871, "nlines": 184, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "India vs New Zealand, 2nd ODI: न्यूझीलंडला धक्का देत टीम इंडिया 90 धावांनी विजयी, मालिकेत 2-0 ची आघाडी; प्रजासत्ताक दिनाच्या मोक्यावर 'विराट' भेट | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्��स्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nIndia vs New Zealand, 2nd ODI: न्यूझीलंडला धक्का देत टीम इंडिया 90 धावांनी विजयी, मालिकेत 2-0 ची आघाडी; प्रजासत्ताक दिनाच्या मोक्यावर 'विराट' भेट\nक्रिकेट अण्णासाहेब चवरे Jan 26, 2019 04:27 PM IST\nIndia vs New Zealand, 2nd ODI: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) शनिवारी माऊंट मॉनगनुई (Mount Maunganui) येथे दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) जिंकत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) भेट दिली. भारीतय संघाने न्यूझीलंडवर 90 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना माऊंट मॉनगनुई येथे सोमवारी( 28 जानेवारी) खेळला जाणार आहे. नाणेफेक जिंकत भारताना पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारीत 50 षटकांमध्ये 4 गडी गमावत 324 धावा केल्या. उत्तरादाखल मैदानात फलंदाजीस उतरलेला न्यूझीलंड संघ (Zealand Team) 41 धावांमध्ये सर्व गडी बाद 234 धावांमध्येच गारद झाला. आजच्या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याची गोलंदाजी विशेष कामगिरी करताना पाहायला मिळाली. एकट्या कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार गडी बाद केले.\nभारताने ठेवलेल्या आव्हानाचा पाटलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची लय बिघडवण्यात कुलदीप यादव यशस्वी ठरला. त्याने मार्टिन गप्लिट याला अवघ्या 15 धावांमध्ये चहलच्या हातात झेल देऊन बाद केले. त्यानंतर शमीने विल्यमसन याला 20 धावांवरच क्लिन बोल्ड केले. या दोन हिट विकेट पडल्यानंतर न्यूझीलंड संघात अस्वस्थता पसरली. जी न्यूझीलंडला पुढे पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली. युजवेंद्र चहल याने मैदानावर बऱ्यापैकी जम बसवलेल्या सलामीविर कॉलिन मुनरो या���ा 31 धावांमध्ये पायचित केले. न्यूझीलंड संघाला बसलेला हा तिसरा धक्का होता. त्यानंतर लवकरच केदार जाधवच्या चेंडूवर धोनीने स्टंपींगचा जबरदस्त अविष्कार दाखवत रॉस टेलरला 22 धावांमध्येच तंबूत धाडले.\nकुलदीप यादव याने टॉम लॅथम याला 34 आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम याला अवघ्या 3 धावांवरच शिकार बनवले. या विकेटमुळे सामना फिरला आणि भारताचे पारडे जड झाले. त्यानंतर कुलदीपने अल्पावधीतच हेनरी निकोल्स याला 28 धावांवर गारद केले. दरम्यान, त्यापूर्वी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धमाकेदार खेळी करत टीम इंडियाला शनिवारी दुसऱ्या वन-डे मध्ये न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांमध्ये 4 गडी बाद 324 धावा केल्या. एमएस धोनी 48 आणि केदार जाधव 22 धावांवर नाबाद राहिले. (हेही वाचा, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दिलासा; BCCI ने रद्द केले निलंबन)\nदरम्यान, भारतीय संघाकडून शिखर धवन याने 66 आणि रोहित शर्मा याने 87 धावा काढत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. रोहित शर्माने 62 धावा 6 चौचार 2 षटकारांच्या रुपात त्याच्या एकदिवसीय सामन्यांतील 38 वे शतक ठोकले. शिखर धवन यानेही आपल्या वन-डे करिअरमधील 27वे अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा मात्र 96 धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले. कप्तान विराट कोहली आणि अंबादती रायडू यांनी वेगवान 64 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ अल्पावधीतच 200 धावांवर पोहोचला. रायडूने 47 धावा केल्या.\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार र���पयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3", "date_download": "2019-04-18T17:31:48Z", "digest": "sha1:JJSD5YMDXIER7RXUQHM64KXV3EIR6DLR", "length": 3365, "nlines": 84, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "दक्षिण - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :दक्षिण= निर्देशात्मक शब्द\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-04-18T17:31:39Z", "digest": "sha1:QPDQH5BFCI7A6244KIFZRFTENIRL6X4M", "length": 2712, "nlines": 57, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "यंग मातंग युवा संघ - Wiktionary", "raw_content": "यंग मातंग युवा संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:56:47Z", "digest": "sha1:4UKWIZ2HD24OLQLV7BS7SHFBFR3XMWUV", "length": 12656, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी आहे तर जेपीसीला का घाबरता ? - शिवसेना - Dainik Prabhat", "raw_content": "\nसरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी आहे तर जेपीसीला का घाबरता \nनवी दिल्ली: राफेल करारावरून शिवसेनेने देखील संशय व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ‘सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.\nअरविंद सावंत म्हणाले, जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसून सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का . याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असाही प्रश्न सावंत यांनी केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. लोकसभेमध्ये बोलताना आज राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राफेलबाबत लोकसभेमध्ये येऊन चर्चा करण्याचे धाडस नसल्यामुळे ते आपल्या खोलीमध्ये लपून बसनेच जास्त पसंत करतात.”\nयावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राफेलबाबतची एक ऑडिओ क्लिप लोकसभेमध्ये सादर करण्याची परवानगी मागितल्याने सभागृहामध्ये एकाच गोंधळ उडाला.\nराहुल गांधींच्या या मागणीवर बोलताना केंद्रीय वित्त मंत्री अर���ण जेटली यांनी जोरदार आक्षेप नोंदविताना, “सदर ध्वनी फित ही नकली असून कोणीतरी राजकीय हेतूने ती बनवली आहे. या ध्वनीफितीच्या सत्यतेबाबत राहुल गांधी प्रमाण देऊ शकतात काय ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच ���ाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/enforcement-directorate-has-issued-notice-to-pakistani-singer-rahat-fateh-ali-khan-under-foreign-exchange-management-act-19672.html", "date_download": "2019-04-18T16:52:57Z", "digest": "sha1:MGOXQ33SXKVJYQRYNUHT5OEIXFSZHR4P", "length": 28706, "nlines": 185, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राहत फतेह अली खान यांच्यावर स्मगलिंगचा आरोप; ED ने बजावली नोटीस | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनु���ान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nराहत फतेह अली खान यांच्यावर स्मगलिंगचा आरोप; ED ने बजावली नोटीस\nलोकप्रिय गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांच्यावर स्मगलिंगचा आरोप करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राहत फतेह अली खान गेल्या तीन वर्षांपासून भारतात विदेशी चलनाचा तस्करी (Smuggling Foreign Currency) करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत राहत फतेही अली खान यांनी भारतात अवैधरित्या 3,40000 यूएस डॉलर कमावले आहेत. त्यापैकी त्यांनी 225000 डॉलरची तस्करी केली. फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ED कडून त्याला नोटीस पाठवण्यात आली. त्यात ED ने 2 कोटी 61 लाखांचा हिशोब मागितला आहे. या नोटीसला राहत याने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्यास तस्करी केलेल्या रक्कमेवर 300% दंड भरावा लागेल. हा दंड न भरल्यास भारतात त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल.\nयापूर्वी राहत फतेह अली खानवर परद���शी चलनाच्या स्मगलिंगचा आरोप लावण्यात आला होता. 2011 मध्ये त्याला दिल्लीच्या इंदिरा गांदी इंटरनॅशनल एअरपोर्टवर सव्वा लाख डॉलरसह पकडले होते.\nबॉलिवूडची अनेक गाणी राहत फतेह अली खान यांच्या सुमधूर आवाजाने लोकप्रिय झाली आहेत. 'रश्के कमर', 'दिल तो बच्चा है जी', 'लागी तुझसे मन की लगन', 'मैं जहां रहूं' आणि 'जग घूमिया' ही त्यापैकीच काही गाणी. त्यांच्या आवाजाचे भारतात प्रचंड चाहते आहेत.\nPulwama terror attack: राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर T-series ने YouTube चॅनलवरुन हटवले पाकिस्तानी कलाकाराचे गाणे\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंग��ोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/trai-new-rules-first-report-15-percent-reduction-in-cable-and-dth-21183.html", "date_download": "2019-04-18T17:21:03Z", "digest": "sha1:FFHJIXOEYNRO5DMUHVIQO3X3JDM2OIYO", "length": 28614, "nlines": 182, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नवीन नियमांमुळे केबल-डीटीएच शुल्कात 15 टक्क्यांनी कपात | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्���ा या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती न��मित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nनवीन नियमांमुळे केबल-डीटीएच शुल्कात 15 टक्क्यांनी कपात\nप्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)\nट्रायने (TRAI) लागू केलेल्या नवीन नियमांमुळे त्याच्या प्रभाव देशभरात उत्तमरित्या होत असून प्राथमिक अहवालानुसालर केबल आणि डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात 15 टक्क्यांनी कपात झाल्याचे ट्रायने म्हटले आहे. महानगरांमध्ये 10 ते 15 टक्के कपात झाली आहे. तर ग्रामीण भागात 5 ते 10 टक्के कपात झाल्याचा दावा ट्रायकडून करण्यात आला आहे.\nग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी देण्यात आली आहे. तर विरुद्ध कृती करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या घरात एकापेक्षा अधित टीव्ही संच असल्यास त्यांना कोणत्या दराने सेवा उपलब्ध करुन द्यावी याबाबत लवकरच डीपाओ तर्फे निर्णय घेतला जाणार आहे. तर प्रीपेड सेवा धारकांनी त्यांचे पॅकेज संपेपर्यंत कोणाताही अडथळा आणू नये असे निर्देश ही देण्यात आले आहेत. (हेही वाचा-टीव्ही वाहिन्यांबाबत TRAI चे नवे नियम; 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची संधी)\nमात्र काही वाहिन्यांनी त्यांच्या मतानुसार तयार केलेली पॅकेजेस ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. त्याचसोबत सामूह��क वाहिन्याचे पॅकेज अशा पद्धतीचे पॅकेज तयार केले असून ते ग्राहकांना घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ट्राय अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी सांगितले आहे.\nEffects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल\nट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढली; आता 31 मेपर्यंत वाहिनीनिवडीचे स्वातंत्र्य\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या ��ोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/how-to-protect-your-device-while-using-public-wi-fi-9498.html", "date_download": "2019-04-18T16:15:56Z", "digest": "sha1:6FEQ3HTZYBDUSQ5B5CT6EXZ4KPSGGPSI", "length": 30301, "nlines": 189, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Public Wi-Fi वापरण्यापूर्वी सुरक्षिततेच्या 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा ! | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nPublic Wi-Fi वापरण्यापूर्वी सुरक्षिततेच्या 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा \nइंटरनेट (Internet) हा आपल्या आयुष्याचा अभिवाज्य भाग झाला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन्स, मॉल्स, हॉटेल्स अनेक ठिकाणी फ्री वाय फायची (Free Wi Fi) सुविधा उपलब्ध असते आणि अनेकदा आपण या सुविधेचा लाभ घेत असतो. मात्र अशाप्रकारच्या फ्री वाय फायचा वापर करणे अनेकदा त्रासदायक ठरु शकते. कारण पब्लिक वाय फायद्वारे तुमचा स्मार्टफोन हॅक करुन तुमची खाजगी माहिती लिक होऊ शकते.\nअनेकदा हॅकर्स (hackers) वायफाय ओपन ठेवून याचा वापर खाजगी डेटा हॅक करण्यासाठी करतात. पासवर्ड नसलेल्या वायफायला तुम्ही जर डिव्हाईस कनेक्ट करत असाल तर त्याद्वारे तुमचा मॅक अॅड्रेस आणि आयपी अॅड्रेस राऊटरमध्ये रजिस्टर होतो. त्यानंतर हॅकर्स स्निफिंग टूलचा वापर करुन ट्रॅफिकला इंटरसेप्ट करतात. डेटा पॅकेट्सच्या स्वरुपामध्ये ट्रान्सफर होतो. हॅकर्सकडे अनेक प्रकारचे टूल्स असतात. त्याच्या माध्यमातून या पॅकेट्स इंटरसेप्ट करुन तुमची ब्राऊजिंग हिस्ट्री हॅकर्सला अगदी सहज कळू शकते. नेटवर्क स्निफींगच्या माध्यमातून व्हिजिबल ट्रॅफीक हॅकर्स अगदी सहज इंटरसेप्ट करु शकतात. यासाठी हॅकर्स वायरशार्क पॅकेट स्निफर टूलचा वापर करतात.\nत्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या काही टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. यामुळे तुम्ही वायफाय राऊटरवरुन अनवॉन्टेड डिव्हाईस ब्लॉक ���रु शकता.\n# यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरुन Fing नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप अॅपलच्या अॅपस्टोरमध्ये देखील उपलब्ध आहे.\n# हे अॅप इंस्टाल केल्यानंतर ते ओपन करा.\n# होमस्क्रीनवर वायफाय कनेक्टीव्हीटी दिसेल. यात रिफ्रेश आणि सेटींग्सचे ऑप्शन्स दिलेले असतील.\n# रिफ्रेशवर क्लिक केल्यावर तुम्हाला वायफायला कनेक्ट होणाऱ्या डिव्हाईसेसची लिस्ट दिसेल.\nया लिस्टवरुन डिव्हाईस नेमके मोबाईल आहे की लॅपटॉप हे कळेल.\n# या अॅपवरुन तुम्ही कनेक्टेड डिव्हाईसचा मॅक अॅड्रेस देखील पाहु शकता. जे डिव्हाईस राऊटरवरुन ब्लॉक करायचे आहे ते कॉपी करा. या अॅपवरुन तुम्ही वेबसाईट आणि नेटवर्कींगचे पिंग मॉनिटरिंगही करु शकता.\nया सोप्या टिप्स तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हॅकींगला आळा घालण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील.\nTags: hackers Public Free Wi Fi टिप्स पब्लिक फ्री वाय फाय हॅकर्स\nमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आता लोकलमध्ये मिळणार Free Wi-Fi\n 'या' फोटोंवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, नाहीतर तुमचा मोबाईल हॅक होईल\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्र���मिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T17:33:50Z", "digest": "sha1:QTMPUPD5U5LZST7OXZ77NOHSBZJ3F6FK", "length": 5292, "nlines": 86, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:मुखपृष्ठ दुवा - Wiktionary", "raw_content": "\nहा/हे वर्ग पान विक्शनरी मुखपृष्ठावरून दुव्याने सांधलेला असण्याची शक्यता आहे तेव्हा हा लेख किंवा विभाग परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने संपादकीय योगदान करून सहकार्य करा अथवा आपली मनमोकळी प्रतिक्रीया विक्शनरी:चावडी येथे नोंदवा.\nविक्शनरी:निर्वाह पानावर मुखपृष्ठ व विक्शनरीची दैनंदिन देखभाल कशी करावी या बद्दल माहिती उपलब्ध केली आहे तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान मुखपृष्ठावरून सांधलेले नसेल तर हा संदेश काढून टाका.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मुखपृष्ठ दुवा‎ (१ क, १३ प)\n\"मुखपृष्ठ दुवा\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २००७ रोजी १६:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-33-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T17:06:58Z", "digest": "sha1:UHS43ZBGL3CUFULYL36J3II2VBYX3P5R", "length": 13374, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी 33 \"तेजस्विनी' महिनाभरात - Dainik Prabhat", "raw_content": "\nआणखी 33 “तेजस्विनी’ महिनाभरात\nपीएमपी प्रशासनाची महिलांसाठी खास सेवा\nपुणे – गतवर्षी महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरू केलेल्या “तेजस्विनी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत महिलांसाठी शहरात 30 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत असून इतर मार्गांवरही मागणी वाढत आहे. यातच येत्या महिन्याभरात नव्या 33 तेजस्विनी बसेस शहरात दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“तेजस्विनी’ बसेसला महिलांचा अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या एकूण 9 मार्गांवर 30 बसेसमार्फत “तेजस्विनी’ची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 200 पेक्षा जास्त फेऱ्या होत आहेत. यातच पीएमपी प्रशासनाने “तेजस्विनी’ची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्याने फायदा होत आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागातून मागणी वाढत आहे. मात्र, सद्यस्थितीत बसेसची संख्या कमी असल्याने बसेस उपलब्ध करुन दिल्या जात नव्हत्या. मात्र, येत्या महिनाभरात शहरात टाटा कंपनीच्या नव्या 33 “तेजस्विनी’ मिडीबसेस दाखल होणार आहेत. या बसेस आल्यानंतर मागणी असलेल्या ठिकाणी जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n“तेजस्विनी’ बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याने बसेस तुडूंब भरतात. अशा परिस्थितीचा काही महिलांकडून फायदा घेण्यात येत असून विनातिकीट प्रवास केला जात असल्याचे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर “तेजस्विनी’मध्ये दामिनी पथकाची स्थापना केली आहे. या माध्यमातून फुकट्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.\n….नव्या बसेसचा रंग आकर्षक\nशासन निधीतून या विशेष “तेजस्विनी’ बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या वेळेत उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आहे त्या मिडीबसमधीलच बसेस “तेजस्विनी’ म्हणून सुरू आहेत. मात्र, शासन निधीतून देण्यात येणाऱ्या या बसेस महिनाभरात उपलब्ध होणार असून त्या “ऑरेंज’ रंगाच्या असतील, अशी माहिती प्रशासनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nयेत्या महिनाभरात नव्या 33 तेजस्विनी बसेस दाखल होणे अपेक्षित आहे. यासाठी आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. नव्या बसेस उपलब्ध झाल्यानंतर ज्या ठिकाणी तेजस्विन�� बसेसची मागणी आहे. अशा ठिकाणी बसेस वाढवण्यात येतील.\n– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकिय संचालक, पीएमपी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604123905/view", "date_download": "2019-04-18T16:52:02Z", "digest": "sha1:F7JYSGCU4JQBJRXZP3OVQTL57M3V5QRV", "length": 12405, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भज�� - जगाचे वैभव मी नाही पाहात ...", "raw_content": "\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआ���े कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - जगाचे वैभव मी नाही पाहात ...\nजगाचे वैभव मी नाही पाहात अमृताची गोडी देवा तुझ्या नामांत, तुझ्या नामांत देवा उद्धरुनी जात ॥धृ॥\nतुझ्या नामाचा ठेवा सापडला मजदेवा तेने आनंद झाला माझ्या जीवा रात्रदिवस मी गुण तुझे गात, गुण तुझे गात ॥१॥\nजात होता जन्म वाया बरे केले देवराया अकस्मात लाविले तुझे गुण गाया अकस्मात लाविले तुझे गुण गाया तुझे गुण गात गात मग्न मी रहात ॥२॥\nनामिवंत नको काही भक्ती तुझी मजला देई तेने भवसागर तरुनी मी जाई ने मज पैलतीरी लाव तुझा हात लाव ॥३॥\nतुझे नाम रे देवा रुक्मीणीस लागे गोड तीस नाही आता कशाची चाड धरीले तुझे हे चरण नाही सोडीत नाही सोडीत ॥४॥\nराज्याचा नाश करणें. ‘वडिलोपार्जित चाकर नेकीनें वागेल, त्याचे हातून दौलत बुडविणें घडणार नाहीं’ -शिवादि४६.\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/food/page/3/", "date_download": "2019-04-18T17:21:45Z", "digest": "sha1:OW34LJIBU7HAENECD65IS4PHMJI6VOWW", "length": 4387, "nlines": 87, "source_domain": "www.marathigold.com", "title": "food - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHyderabadi Dum Biryani Recipe in Marathi : हैद्राबादी दम बिर्याणी रेसेपी संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. ज्यालोकांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे…\nटरबूजाचे बीज खाण्यामुळे मिळतात अनेक फायदे, डायबेटीस, स्कीन, हार्ट आणि इतर आजारात फायदेशीर\nटरबूज उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे पण याचे बीज (बिया) संपूर्ण वर्ष खाऊ शकता. या बिया खाण्यास स्वादिष्ट लागतात एवढेच नाही…\nडायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर आहे रताळे सेवन करणे, ब्लड शुगर ठेवते कंट्रोल मध्ये\nडायबेटीसच्या रुग्णांना आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत भरपूर काळजी घ्यावी लागते. डायबेटीसचे रुग्ण जास्त बटाटे खाऊ शकत नाहीत. मधुमेह झालेल्या लोकांना कमी…\nया 5 वस्तू जर तुम्ही व्हेज समजून खात असाल तर सावध व्हा\nतुम्हाला लहानपणा पासून सांगण्यात आलेले असेल कि जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वाहारी, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस…\nजीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे, जाणून घ्या काय आहेत याचे फायदे\nजीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक…\nरक्त शुद्ध करण्याचे उपाय म्हणून आहारात करा या गोष्टींचा समावेश\nरक्त शुद्ध करण्याचे उपाय : आपल्या शरीरातील रक्त शरीराच्या लाखो-करोडो सेल्सना ऑक्सिजन, मिनरल्स आणि अन्य पोषक तत्व पोहचवण्याचे कार्य करते…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/15/in-the-romantic-film-vidyut-jamwal/", "date_download": "2019-04-18T17:14:30Z", "digest": "sha1:ADU2RJ5SFYXWCAR4JIGQHYWFEDLWNSPG", "length": 7674, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोमॅन्टिक चित्रपटात विद्युत जामवालची वर्णी - Majha Paper", "raw_content": "\nरोमॅन्टिक चित्रपटात विद्युत जामवालची वर्णी\nApril 15, 2019 , 1:33 pm by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: खुदाहाफीज, विद्युत जामवाल\nअलिकडेच अभिनेता विद्युत जामवालचा ‘जंगली’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळाले आहे. एका रोमॅन्टिक चित्रपटासाठी आता विद्युतची वर्णी लागली आहे. तो दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी ‘खुदाहाफीज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nअलिकडेच ‘खुदाहाफीज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यापूर्वी नसीरुद्दीन शाह आणि शर्मन जोशी यांची भूमिका असलेल्या ‘अल्लाह के बंदे’ या चित्रपटाचे फारुख कबीर यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असेल. अॅक्शन सीनदेखील या चित्रपटात असणार आहेत. या अॅक्शन सीन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीम मार्गदर्शन करणार आहेत. विद्युतसोबत चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.\nकुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यापूर्वी अभिषेक पाठक यांनी ‘प्यार का पंचनामा’, ‘दृश्यम’ आणि ‘रेड’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोरोक्को आणि केरळ या ठिकाणी ‘खुदाहाफीज’ या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला जुलै महिन्यात सुरुवात होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अधिकृत माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nबीएमडब्ल्यूने भारतात लॉन्‍च केली एक्स५ एम आणि एक्स६ एम\nरक्ताद्वारे ‘एचआयव्ही’ संसर्गाचे प्रमाण चिंताजनक\nडोनट खाऊन ही कन्या मिळवितेय लाखो डॉलर्स\nमहिलांमध्ये वाढतो आहे स्तनाचा कर्करोग\nया भाज्या तुमच्या ओळखीच्या आहेत का\nफेसबुकच्या जन्मस्थळाला मार्कची १३ यर्षांनंतर भेट\nमाझ्या बकरीचा समद्यास्नी लागलय लळा…\nप्रदूषण मृत्यूचे मोठे कारण\nपास्ता खाल्याने तरुणाचा झाला मृत्यू\nमरणासन्न झाडांना लसणामुळे मिळेल संजीवनी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/announcing-the-candidacy-of-swabhimani-shetkari-sanghat-from-sangli-to-vishal-patil/44351", "date_download": "2019-04-18T16:52:37Z", "digest": "sha1:H5MYHHMUX726UPY4L3BMDAV2P4WQHBKB", "length": 5931, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी | HW Marathi", "raw_content": "\nसांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nसांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी\nसांगली | बहुचर्चित अशा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (३० मार्च) वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशाल पाटीलच्या उमेदवारीची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पाटील हे २ एप्रिलला अर्ज भरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nसांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली. यानंतर सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यावरून वाद सुरू होता. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला विरोध केला होता. अखेर सांगलीच्या जागेचा तिढा सुटला आहे. ही जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार, असा निर्धार विशाल पाटील यांनी म्हटले होते. परंतु राजू शेट्टी यांनी काल (२९ मार्च) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. यानंतर विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला.\nCongressfeaturedLok Sabha electionRaju ShettySangliSwabhimani Shetkari SanghatanaVasantdada PatilVishal Patilकाँग्रेसराजू शेट्टीलोकसभा निवडणूकवसंतदादा पाटीलविशाल पाटीलसांगलीस्वाभिमानी शेतकरी संघटनाShare\nप्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nपुलवामामध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मोदींच्या कार्याचा गवगवा\nहे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत \nलोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्य��ला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/4-2_TransferOrders.aspx", "date_download": "2019-04-18T16:35:33Z", "digest": "sha1:TDXZMP6XMYB3BIKVBYZIZYDH4MELY3FK", "length": 5917, "nlines": 83, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/marathi-phrase-involved-in-marathi-language-after-battle-of-panipat/", "date_download": "2019-04-18T16:23:03Z", "digest": "sha1:62MWW657Q6TMLQANG4WNHXL4UZGKDYE6", "length": 15782, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याला काय दिलं? तुम्ही स्वत:च जाणून घ्या!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याला काय दिलं तुम्ही स्वत:च जाणून घ्या\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपानिपताने मराठ��� साम्राज्याला काय दिले यावर अनेक जणांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात फायदा झाला आणि काही जण म्हणतात तोटा झाला. ते काहीही असो पण पानिपताने मराठी भाषेला खुप फायदा झाला. कसा म्हणताय अहो अनेक वाक्प्रचार जनमानसात रूढ झाले आणि ते रोजच्या वापरत सुद्धा वापरले जाऊ लागले.\nत्यातील काही ‘सदाशिवराव भाऊ’ यांच्याबद्दल असणारे वाक्प्रचार हे पानिपत येथे राहणाऱ्या लोकांनीच वापरायला सुरुवात केली.\nहा वाक्प्रचार तर पानिपत झाल्यानंतर खूपच प्रचलीत झाला. पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.\nविश्वास तर गेला पानिपतात :\nपानिपतात विश्वासरावांचा दुर्दैवी अंत झाला. तर त्यासंदर्भात या वाक्यप्रयोग केला जातो. समजा एखाद्याने म्हटले की, तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही तेव्हा “विश्वास तर गेला पानिपतात” असा शब्दप्रयोग सुरु झाला.\nहा वाक्प्रयोग तेव्हा वापरण्यात येतो जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या मनुष्याकडे एखादी वस्तू फुकट मागू लागतो. ज्या व्यक्तीकडे ही वस्तू मागण्यात येते तो माणूस जो दुसऱ्या माणसास ‘क्या भाऊ की लूट है क्या\nयाचा संदर्भ शोधायला गेलं तर कदाचित दोन घटनांमुळे हा वाक्यप्रयोग वापरत असावेत असे कळून येते. या दोन्ही घटनांचा उल्लेख शंकर नारायण जोशी यांची ‘पानिपत कुरुक्षेत्र वर्णन’ या आपल्या पुस्तकात केले आहे.\nपहिली घटना अशी की, १५ ऑगस्ट १७६० च्या सुमारास जेव्हा भाऊ सैन्यासह दिल्लीत येऊन पोहोचले आणि साधारण १० ऑक्टोबरला ‘कुंजपुरा’ हे ठिकाण घेतले, त्यावेळेला मुघलांचा पराभव करून मराठ्यांनी बरीच लूट केली. आता हा मुद्दा राहतो की, यातील प्रत्यक्ष किती लूट पेश्व्यांकडे आली\nकारण एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च भागवून किती रक्कम राहणार दुसरी घटना म्हणजे पानिपतनंतर अब्दालीच्या सैन्याने केलेली लूट जोशी यांच्यामते या दुसऱ्या घटनेमुळे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा कारण ही लूट सहज मिळालेली होती.\nक्या भाऊ का घोडा लगा है\nहा अजून एक वाक्प्रचार वापरला जातो तो भाऊंच्या घोड्याच्या बाबतीत आहे. हा घोडा फारच उत्तम होता असे म्हटले जात असे. विशेष प्रसंग असले की या घोड्याचा वापर भाऊ करत असत. तिथल्या लोकांच्या मते ज्यावेळेला कुंजीपुरावर मराठ्यांनी हल्ला केल�� तेव्हा गावाच्या बाहेर असणाऱ्या तटावरून आत या घोड्याने उडी मारली होती. त्यामुळे या घोड्याची किंमत ही भरपूर होती.\nजर एखादा शेतकरी बैलांच्या बाजारात बैल विकत घ्यायला जात असे तेव्हा समजा समोरच्या शेतकऱ्याने जर अवास्तव किंमत सांगितली तर विकत घेणारा, ‘ तुम्हारा बैल क्या भाऊका घोडा लागता है” असा वाक्यप्रयोग करायचे. याचा अर्थ तुझा बैल इतका चांगला आहे का की तू त्याची इतकी किंमत मागतो आहेस.\nहा एक मजेशीर शब्दप्रयोग वापरला जातो. भाऊंनी उत्तरेत येताना बरेसचे द्रव्य आणले होते आणि लढाईनंतर बरीच लुटालूट झाली त्यात बरेसचे स्थानिक लोक अचानक श्रीमंत झाले. तेव्हापासून कुणी मनुष्य अचानक श्रीमंत झाला तर त्याला “भाऊका बन्या” असे म्हणले जाऊ लागले.\nभाऊ का प्रताप है:\nही सुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. भाऊंनी पानिपतवर इतका पराक्रम गाजवला की त्याचे पोवाडे तिथल्या भागात गायले जाऊ लागले. पानिपतच्या आजूबाजूला “सुखाखेडी” नावाचा भाग आहे, तर तिथे कुस्त्यांचे आखाडे लढवले जातात आणि या भागात बाहेरचा कुणीही पहेलवान जिंकू शकत नाही आणि नेहमी इथल्याच पहेलवानाचा विजय होतो. याच गोष्टीला इथले लोकं, “भाऊ चा प्रताप” असे म्हणतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारताबद्दल तुम्ही न वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी \nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४ →\nमराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील\nपानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला\nजमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा\nभारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार\nहस्तमैथूनच्या या ९ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\nइंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी\nजैन बांधव कांदा आणि लसूण का खा�� नाहीत\nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nआधुनिक विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nरामानंतर रघुवंशातील ह्या राजांनी सांभाळला अयोध्येचा राज्यकारभार\n‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव\n“यात्रीगण कृपया ध्यान दे…” हा कुणाचा आवाज आहे माहित आहे\nलिओनार्डो दि कॅप्रीओ + अभिनयाचं अजब रसायन = प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स\nहे आहे जगातील सर्वात थंड गाव; येथील थंडीने पाणीच काय लोकांच्या पापण्याही गोठतात\nप्रत्येक भारतीयापासून लपवून ठेवलं गेलेलं त्रिपुरातील अराजकाचं बीभत्स “लाल” सत्य\nइस्राईलच्या समुद्रात सापडली दीड हजार वर्ष जुनी सोन्याची नाणी\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/virat-breaks-the-ice-about-his-dispute-with-anil-kumble-263474.html", "date_download": "2019-04-18T17:01:10Z", "digest": "sha1:FNJXI65NPM4HN3SN4CVTAJOABVFD3H63", "length": 14138, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट कोहलीनं सोडलं मौन", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nविराट कोहलीनं सोडलं मौन\nड्रेसिंग रुममध्ये झालेली चर्चा मी कधीही बाहेर सांगणार नाही असं वक्तव्य विराट कोहलीने शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी केलंय\n23 जून : कोहली-कुंबळे वादावर पहिल्यांदाच कोहलीनं आपले मौन सोडलंय. ड्रेसिंग रुममध्ये झालेली चर्चा मी कधीही बाहेर सांगणार नाही असं वक्तव्य विराट कोहलीने शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी केलंय.कुंबळेसोबतच्या कोहलीच्या संबंधांबाबत बोलताना त्याने हे वक्तव्य केलंय.\nदोनच दिवसांपूर्वी कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कुंबळेच्या राजीनाम्याचा आपण आदर करतो असं कोहलीच म्हणणं आहे. 'अनिल भाईंनी निश्चित स्वरुपात आपले विचार व्यक्त केले आहेत आणि त्यांनी पदावरून हटण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो', असंही कोहली पुढे म्हणाला. ही घटना स्पर्धेनंतर घडलेली आहे याकडंही कोहलीनं लक्ष वेधलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' 15 शिलेदारांमध्ये हुकुमी एक्काच गायब\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/4-1-b_3_Training_Department.aspx", "date_download": "2019-04-18T17:00:17Z", "digest": "sha1:O6ISV2SZLUBQE2M3DD7HXXNBIPQHLWWI", "length": 7075, "nlines": 84, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या का��ासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nसंशोधन व विकास विभाग\n» पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे\nपोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे बिनतारी विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना पोलीस बिनतारी विभागाच्या कमकाजाविषयी प्रशिक्षण देण्यात येते.पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, येथे नेमणूकीस असलेल्या अधिकारी कर्मचारी वृंद खालीलप्रमाणे आहे.\n१ पोलीस उप-अधीक्षक बि. सं. (अभि.) ०१\n२ पोलीस निरीक्षक बि. सं. (अभि.) ०१\n३ पोलीस निरीक्षक बि. सं. (वाह.) ०१\n४ पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (अभि.) ०३\n५ पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (वाह.) ०२\n६ सहा.पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (रेडिओ यांत्रिकी ) ०३\n७ सहा.पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (प्रमुख यंत्रचालक) ०२\n८ पोलीस हवालदार (विजतत्री) ०१\n९ पोलीस शिपाई (कर्मशाळा मदतनिस ) ०२\nप्रशिक्षण केंद्रामध्ये चालणारे विविध कोर्सेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/chhattisgarh-chief-minister-gave-a-mirror-as-gift-to-prime-minister-modi/44624", "date_download": "2019-04-18T16:45:47Z", "digest": "sha1:PAPTYCG4IYBM2Q6RFNQ5KR23KDDJLFUS", "length": 5814, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला 'आरसा' | HW Marathi", "raw_content": "\nछत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला ‘आरसा’\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nछत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला ‘आरसा’\nनवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्ष आता विविध मार्गांचा वापर करून समोरच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेली भेट ही याचेच ताजे उदाहरण आहे. भूपेश बघेल यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी चक्क भेट म्हणून आरसा पाठवला आहे.\nमैं आपको यह आईना तोहफा स्वरूप भेज रहा हूं इस आईने को आप लोक कल्याण मार्ग के अपने आवास में किसी ऐसी जगह लगाएं, जहां से आप सबसे अधिक बार गुजरते हों इस आईने को आप लोक कल्याण मार्ग के अपने आवास में किसी ऐसी जगह लगाएं, जहां से आप सबसे अधिक बार गुजरते हों ताकि इस आईने में अपनी शक्ल बार बार देख आप अपनी असली चेहरे को पहचानने की कोशिश कर सकें ताकि इस आईने में अपनी शक्ल बार बार देख आप अपनी असली चेहरे को पहचानने की कोशिश कर सकें\n“मी हा आरसा तुम्हाला भेट म्हणून पाठवत आहे. हा आरसा तुमच्या निवासस्थानातील अशा ठिकाणी लावा जेथून तुम्ही दिवसातून अधिक वेळा ये-जा करता. जेणेकरुन तुम्ही या आरशात स्वत:चा चेहरा पाहून तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करु शकाल”, असे लिहीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या ट्विटला आरशाच्या ऑनलाईन ऑर्डरची रिसिट देखील जोडली आहे.\nफेसबुकने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस-अकाऊंट्स हटविले\nअर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार \nएमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा | नीलम गो-हे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/changing-political-situations-in-china/", "date_download": "2019-04-18T17:09:01Z", "digest": "sha1:XGAECXPFDJOMWJAAZCULVOQEEEWSJPCS", "length": 25014, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nएका प्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार आणि उमद्या लेखकाचे हे शब्द जगाची एकूण ऐतिहासिक आणि राजकीय मांडणी विस्तृत दृष्टिकोनातून पाहिली तर हे तंतोतंत खरे आहे. इतिहास स्वतःला वारंवार पुन्हा घडविण्याचा प्रयत्न करतो. काही सैद्धांतिक आणि प्रतिकात्मक वैशिष्टय या फरकाने हेही तितकंच खरं,\nहेगेलच्या इतिहासाच्या तत्वज्ञानात त्याने म्हणलं आहे, “इतिहास कधीच सरळ मार्गाने घडत नाही, prosperity invites chaos In the end results, both are essentially important\nएवढं सगळं सांगण्याचा हेतू म्हणजे, सध्या जागतिक पातळीवर घडणाऱ्या एका महत्वाच्या तितक्याच गंभीर बातमीचा प्रभाव ११/१२ मार्च २०१८ रोजी जगातल्या एका बलाढ्य आणि शक्तिशाली देशाने राजनैतिक दृष्ट्या घेतलेला महत्वपूर्ण निर्णय-\n“चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष यांच्या राजकीय कार्यकाळाची वर्तमान मर्यादा वाढवून पूढे अमर्याद करण्यात आली, त्यासाठी आवश्यक ते संविधानिक बदल करण्यास मागच्या आठवड्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या सत्रात सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली.\nएकूण ३००० सदस्यांचे सत्र पूर्ण एक आठवडा चालले, यांत इतर अनेक गोष्टीचे प्रस्ताव चर्चिले गेले, पण जागतिक स्तरावर परिणाम होतील असे दोन प्रस्ताव जवळपास बिनविरोध, म्हणजे 2952 एवढ्या मतांनीशी थोडक्यात ९९.८६ % अनुमोदनाने मंजूर करण्यात आले हे विशेष\nएकंदर पाहिले तर संविधानिक बदल करण्यास प्रस्तुत केलेल्या कोणत्याही प्रस्तावास गंभीर चर्चा आणि वेळ आवश्यक असतो, पण चीनच्या राजकारणात हा प्रस्ताव मंजूर होण्यात कमालीची गतिशीलता आणली गेली हेही विशेष\nदुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय पर्यवेक्षण आयोगाची स्थापना\nया कमिशनला सर्व प्रकारच्या उच्च पदस्थ अधिकारी , आद्योगिक मंडळ, आणि व्यावसायिक यांच्यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे काम असेल. या कमिशनला कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आ��े, जेणेकरून यावर नियंत्रण स्वतः ६४ वर्षीय राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि ६९ वर्षीय उप-राष्ट्राध्यक्ष वांग किशान हे करतील. घटनेच्या मार्गाने राजकीय विरोध थोडक्यात तथाकथित गद्दारी ठेचण्याचं संविधानिक हत्यार\nऑक्टोबर २०१७ ला झालेल्या १९ व्या नॅशनल पार्टी काँग्रेस च्या वार्षिक बैठकीत जिनपिंग यांनी येणाऱ्या काही वर्षांचे आर्थिक आणि जागतिक पटलावरचे चीनचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले. या बैठकीत जिनपिंग यांना डेंग शिओ पिंग नंतरचे चीनचे सुप्रीम आणि बलशाली नेतृत्व म्हणून जाहीर(सर्वमान्य) केलं गेलं\n“Xi Jinping Thought On Socialism With Chinese Characteristics For A New Era” ह्या शीर्षकाने जीनपिंग यांचे विचार मार्गदर्शक म्हणून कम्युनिस्ट पार्टीच्या संविधानात समाविष्ट करण्यात आले.\nजिनपिंग यांच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्ष पद, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी पद आणि चीनच्या लष्कराचे सर्वोच्च पद असे तीनही सर्वोच्च वर्तमान नेतृत्वपदे आहेत. १९ व्या पार्टी काँग्रेसच्या बैठकीत जिनपिंग यांनी त्यांचे निवडणुकी दरम्यानचे देशाला केलेले वचन पुनःश्च उद्घृत केले,\n“मी वचन देतो की, चीनला समाजवादी विकासाच्या नव्या युगात घेऊन जाण्याचे सर्वंकष प्रयत्न करेन. जागतिक पातळीवर चीनचे स्थान आणखी भक्कम बनवणे सोबतच शांततामय वातावरण शाबूत ठेवण्याकडे चीन लक्ष देईल” असेही ते यावेळी म्हणाले.\nमाओ कालखंडातील वेदनादायी धडे घेऊन चीनला झालेली मोठ्या मानवी हानी भरून काढण्याची आणि राष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याची गरज पूर्व राष्ट्राध्यक्ष डेंग शिओ पिंग यांना जाणवली होती. १९८० साली सुरू झालेल्या चीनच्या या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळात चीनचा पवित्रा स्वपरिक्षण आणि स्वविकास असा आत्मकेंद्री होता. डेंग शिओ पिंग यांनी काही ठराविक निकष ठरविले होते ते असे,\n“लक्षपूर्वक विकास करणे, स्वतःची विशिष्ट प्रतिमा तयार करणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि ती इतर देशांत परावर्तित न करणे, जागतिक पातळीवर लो प्रोफाइल राखणे”.\nम्हणजेच, चीनने आत्मकेंद्री भूमिका घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि स्वविकास करण्यावर भर द्यावा. जागतिक राजकारणात जास्त हस्तक्षेप न करता शेती, औद्योगिक, वैज्ञानिक आणि राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था यांतील आधुनिकीकरणाकडे लक्ष अर्थात प्राध्यान्य द्यावे असे धोरण स्वीकारले होते.\nयाचं काळात डेंग झिओपिंग यांनी संपूर्ण देशाचे नेतृत्व जर मोठ्या काळासाठी केंद्रित झाले तर राजकीय अनिश्चितता येऊ शकते हे जाणले होते म्हणूनच १९८२ साली आवश्यक असे संविधानिक बदल केले गेले आणि चीनच्या राजकारणात दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याची मर्यादा आली.\n२०१३ साली जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आणि राजकीय प्रमेय बदलायला सुरुवात झाली. त्यांनी धोरणात्मक बदल करून नवीन राजकीय प्रमेये मांडली, त्यानुसार चीन आता आर्थिक दृष्ट्या बराच स्वावलंबी आणि सुदृढ झाला आहे आद्योगिक प्रगती उत्तम साधली असल्या कारणाने जागतिक स्तरावर चीनचा ठसा उमटविला जाणे शक्य आहे असे जिनपिंग यांचे मार्गदर्शन सांगते.\nचीन आता जगाच्या केंद्रस्थानी येण्यास तयार आहे असे जिनपिंग यांचे मत आहे.\n२०५० पर्यंत चीन एक सर्वंकष समृद्ध, सामर्थ्यवान, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत समाजवादी राष्ट्र असेल असे स्वप्न जिनपिंग यांनी दिलेलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आणि पीपल्स आर्म्स पोलीस(PAP) यावर कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण नियंत्रण असेल. भविष्यात चीनने ‘वन रोड वन बेल्ट’ च्या रखडलेल्या कामात अधिक लक्ष घालण्याचे मंजूर झाले आहे.\n२०१३ पासून जिनपिंग यांनी बरेच फेरबदल केले. मूळ पोलिटब्युरो मध्येही सध्याच्या 18 सदस्यांपैकी 15 तर जिनपिंगच्या मर्जीतले आहेत अशी माहिती आहे. मुख्य म्हणजे यांत, परराष्ट्र संबंध आणि धोरण हे खात सांभाळणारा म्हणजेच स्टेट कॉन्सलर ईंचार्ज ऑफ फॉरेन अफेयर्स चा चायनीज प्रतिनिधी नेताही पोलिटब्युरो मध्ये सामील करण्यात आलेला आहे. हा नेता इंडो-सायनो बॉर्डर निगडित समस्या हाताळतो. प्रथमच कोणा अश्या नेत्याला पोलिटब्युरोमध्ये स्थान मिळावं हे विशेष\nसरकार आणि कम्युनिस्ट पक्षाच्या बळकटीसाठी सर्व सत्तेचं केंद्रीकरण आणि पॉलिसी मेकिंग कमिटीची पुनर्रचना यांसारखे मुख्य बदल केले गेले. त्यांनी देशात सर्वप्रथम भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवली, जेणेकरून सर्व विरोधी पक्षनेते आणि मोठे उद्योगपती स्वतःच्या नेतृत्वाखाली यावेत असे प्रयत्न केले, आणि घडलेही तसेच राष्ट्रीयीकृत उपक्रमांना प्राधान्य आणि बळकटी देणे, नियंत्रित बाजारव्यवस्था आणणे, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ठेऊन अभिनव उपक्रमांना उभारी देऊन जिनपिंग यांनी चीनला प्रगतीपथावर अग्रस्थानी ठेवण���याची स्वप्ने दिली आहेत.\nपरंतु हे सर्व बदल करताना मोठी सौदेबाजी, मीडियावर बरेच प्रतिबंध, तसेच मुक्त पत्रकारिता, लेखन व इतर कला यांवर अलिखित सेन्सॉरशिपची गदा आणली गेली आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय हालचालींवर चीन मधील मुख्य मीडिया फक्त प्रशंसनीय वृत्त देण्यात व्यस्त आहे हेही खरेच\nयाचप्रमाणे तेथील सोशल मीडियावरील सर्व स्वतंत्र ब्लॉगिंग साईटवरील टिप्पणी हा सेक्शन तात्पुरता निष्क्रिय करण्यात आला आहे. अमेरिकेचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे तर अमेरिकेतील ह्यूमन राईट्सने कठोर निंदा व्यक्त केली.\nएका गोष्टीची आठवण झाली.\n“जर्मनीच्या एकीकरणानंतर बिसमार्कने जर्मनीला आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवून सर्व जगाशी हितसंबंध निर्माण करून ते जोपासले, आणि कायझरने अति राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली संकटे ओढवून घेतली”\nशेवटी एक म्हण सांगावीशी वाटते–\nबिसमार्कने कमविले ते कायझरने गमावले\nअंततः जागतिक शांतता नेहमी टिकून राहो हीच प्रामाणिक इच्छा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← काहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nचीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\n“व्हर्जिन” शब्दा, ही तुझ्या जन्माची कहाणी…\nअकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.\nतुम्ही चुकीच्या प्रकारे चार्जिंग करत आहात\nही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत\nरामसेतूच्या निर्माणाची ग्वाही देणारं ठिकाण आज भुताटकीने पछाडलेलं आहे\n“#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील\nमहादेवाने का दिले एका चोराला ‘धन देवता’ होण्याचे वरदान\nरोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात\nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी वि���ानातच बनवले ‘स्वप्नातले घर’\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\n“सामने शेर है, डटे रहीयो” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)\nनिःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर\nइतर प्राण्यांप्रमाणे माणसाचाही “मेटिंग सिझन” (प्रणयकाळ) का नसतो\nफ्रिजमधील अन्नामुळे आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी ह्या गोष्टी करा\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १\n“Fastest Growing” भारतीय अर्थव्यवस्थेत, रोज कोट्यवधी बालके उपाशी झोपतात\nमोदींना पर्याय म्हणून “हा” माणूस २०१९ साली पुढे केला जाऊ शकतो\nतुमच्या बालपणाच्या आठवणी खोट्या आहेत\nडॉक्टरकी न केलेले डॉक्टर: केशव बळीराम हेडगेवार\nया दहीकालोत्सवात मुंबई आणि परिसरातील ह्या ५ प्रसिद्ध दहीहंड्यांना नक्की भेट द्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/first-flower-in-space/", "date_download": "2019-04-18T16:57:44Z", "digest": "sha1:NLNYJVPMDVDNDMXNTFYV4PDBMTK4MSBE", "length": 12073, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "...आणि अंतराळात कळीचं फुल झालं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n…आणि अंतराळात कळीचं फुल झालं\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nअंतराळ हे अतिशय गूढ गोष्टींनी भरलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाने अंतराळातील बहुतेक गोष्टी शोधून काढल्या आहेत. पण इतके असून देखील मानवाने अजूनही अंतराळातील १ टक्के गोष्टीचा देखील छडा लावलेला नाही इतकं हे अंतराळ आणि त्याच्या मध्ये दडलेली गुपित प्रचंड आहेत. काहीच वर्षांपूर्वी “अंतराळात पाउस पडतो” हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं होतं. शनीच्या कड्यांभवती असलेल्या विशिष्ट वातावरणामुळे हे घडून येतं, याचा शोध घेण्यास अखेर शास्त्रज्ञांना यश आलंय.\nपण अजूनही मनुष्याला त्याच्या मनात अनादी काळापासून असलेल्या एका प्रश्नाचा ठोस उलगडा मात्र करता आलेला नाही. तो प्रश्न म्हणजे अंतराळात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का\nयाच पार्श्वभूमीवर अंतराळामध्ये एखादी सजीव वस्तू तग धरू शकते का यासाठी अनेक प्रयोग आणि संशोधन करून देखील अजूनही पुराव्यासकट काही निष्कर्ष निघत नव्हता. पण मनुष्याचे प्रयत्न सुरु होते आणि आता त्या प्रयत्नांना काहीसं यश आलंय हे मानायला हरकत नाही.\nआंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात म्हणजेच अंतराळात पहिल्यांदाच फूल उमललं आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नाने पृथ्वीच्या परिघाबाहेर उगवलेली ही पहिली सजीव वस्तू आहे.\nया फुलाचं नाव ‘झिनिया’ असं ठेवण्यात आलं आहे. नासाचे अंतराळवीर स्कॉट यांच्या प्रयत्नातून ६० ते ८० दिवसात हे फूल अंतराळात उगवलं आहे.\nस्कॉट यांच्या म्हणण्यानुसार –\nपृथ्वीच्या परिघाबाहेर घेण्यात आलेल्या या फुलामुळे अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झालेला आहे. येत्या काळात अंतराळात टोमॅटो सारखी पिकं सुधा घेता येऊ शकतात.\nमहत्त्वाचं म्हणजे हे फूल खाण्यायोग्य आहे. ‘झिनिया’ हे अमेरिकेत सॅलडमध्ये खाल्लं जातं. याआधीही वैज्ञानिकांनी अंतराळ केंद्रातील व्हेजी लॅबमध्ये लेट्यूस उगवली होती.\nशास्त्रज्ञांनी अंतराळात उगवलेलं हे फुल अवकाश संशोधन क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल मानलं गेलं पाहिजे. या संशोधनाच्या आधारावर येणाऱ्या काळात शास्त्रज्ञ अजून नव नवीन गोष्टी जगासमोर उलगडतील अशी आशा करूया\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← तथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प →\nनासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल\nनासाच्या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा नवा प्रकल्प : भारताची मान अभिमानाने उंचावणार\nनासाच्या या तंत्रज्ञानामुळे पिकांच्या उत्पादनात होऊ शकते तीनपट वाढ\nहॉकीचा जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या 11 आठवणी\nविविध वस्तूंवर हे बारकोड कशासाठी असतात जाणून घ्या इत्यंभूत माहिती\nमहाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे\nमुंबईत झालेल्या नास्तिक परिषदेचा आढावा\nव्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही\nसरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का\n“उजव्या” ना शिव्या घालणाऱ्या “डाव्या” लोकांची कृष्णकृत्यं\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nस्पर्म काऊंट वाढवण्याच्या १० टिप्स – खुद्द बाबा रामदेवांनी सांगितलेल्या\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहे��� पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\nबिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nकंडोमचा शोध लागला नव्हता तेव्हा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या गेल्यात या विचित्र पद्धती \nत्रिपुरा येथे सापडलेल्या या रहस्यमय शिल्पाकृतींनी संशोधकही भारावून गेलेत\nराम रहीमचं पडद्यामागील सत्य : “डेरा” चे एवढे कट्टर समर्थक का तयार झाले\nजपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा\nरशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा \nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nनिरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment", "date_download": "2019-04-18T17:34:32Z", "digest": "sha1:QXXPXOUCPJSEEH2RAZ2OPCXEMDCHV2M6", "length": 4385, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मनोरंजन-बॉलिवूड, चित्रपटगृह, सिनेमा, लेटेस्ट रिलीज", "raw_content": "\nमराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी; वर्षा उसगावकरांचा आरोप\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकंगना-राजकुमारचे वेडे चाळे पाहिले का\nसलमाननं ठोकला ‘भारत’च्या लुकचा ‘चौकार’\nदगडूशेठ हलवाई गणपती चरणी स्वप्नील-सिद्धू\nराणी लक्ष्मीबाईंच्या महालात स्पृहा\nEXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’\nआमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान\n'मॅडम सर'सोबत तरुण सलमान\nही नवी कोरी जोडी नक्की पहा...\nपहा, सईचा हटके लुक\nसलीम खान, मधुर भंडारकर, हेलन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार\nसाठीतल्या तापसी-भूमी पाहिल्या का\n‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता\n७ वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णींचं अभिनयात पुनरागमन\nरिंकूच्या ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का\nउपेंद्रच्या उपस्थितीत ‘बाळा’चं संगीत प्रकाशन\nदीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास\nसंस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tubelight-film-review-263490.html", "date_download": "2019-04-18T16:54:56Z", "digest": "sha1:CF4UYUBE7QMHS4Y5D54HECID7WUPZV5G", "length": 20905, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्तच फडफड...न पेटलेली ट्युबलाईट !", "raw_content": "\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nफक्तच फडफड...न पेटलेली ट्युबलाईट \nशर्ट काढणारा सलमान, बायसेप दाखवणारा सलमान, तुम्हाला आवडत असेल तर 'ट्युबलाईट' तुमच्यासाठी नाही. 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान'चा सलमान तुम्हाला बघायला मिळणार नाही. ट्युबलाईट हा हॉलीवूड मुव्ही 'लिटील बॉय'पासून इन्सपायर्ड आहे. 'जगतपूर' नावाच्या छोट्याशा गावातली ही कथा आहे. दोन भावांची आणि नात्यांवरच्या विश्वासाची.\n\"माँ-बाप के बाद आपने ही संभाला है यकीन पक्का हो तो इन्सान चट्टाण भी हिला सकता हे यकीन पक्का हो तो इन्सान चट्टाण भी हिला सकता हे..\" हे काही डायलॉग्ज आहेत 'ट्युबलाईट'मधले.\nऐकलेत ना खूप वेळा, मी पण ऐकलेत परत ट्युबलाईटमध्ये. या काही डायलॉग्जवरून तुम्हाला साधारण कल्पना येईल ट्युबलाईट कसा आहे\nशर्ट काढणारा सलमान, बायसेप दाखवणारा सलमान, तुम्हाला आवडत असेल तर 'ट्युबलाईट' तुमच्यासाठी नाही. 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान'चा सलमान तुम्हाला बघायला मिळणार नाही. ट्युबलाईट हा हॉलीवूड मुव्ही 'लिटील बॉय'पासून इन्सपायर्ड आहे. 'जगतपूर' नावाच्या छोट्याशा गावातली ही कथा आहे. दोन भावांची आणि नात्यांवरच्या विश्वासाची.\nसलमान खान ट्युबलाईट आहे. असा मुलगा ज्याचा ट्युब हळूहळू पेटतो. लक्ष्मण (सलमान खान) जो स्लो आहे त्याला एक भाऊ आहे भरत (सोहेल खान). लक्ष्मण पूर्णपणे आपल्या लहान भावावर अवलंबून आहे. लहान भाऊ मोठ्या भावाची काळजी घेतो. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. एक बन्ने चाचा आहेत (ओम पुरी) जे दोघा भावांवर लक्ष ठेवून असतात. बाकी वेळ ते लक्ष्मणला (सलमानला) गांधीजींचे विचार शि���वतात. का, कुणास ठाऊक पण मूळ चायनीज असलेली लिलिंग (चायनीज अभिनेत्री झू झू) आणि तिचा मुलगा गुवाऊ (मॅटीन) जगतपूरमध्ये राहायला येतात. खरं तर या प्लॉटमध्ये अजिबात दम नाही. फक्त हिंदी-चिनी भाई-भाई दाखवण्यासाठी लिलिंगला कोलकात्याहून थेट जगतपूरला आणलंय. सोबत तिचा क्यूट मुलगा आहे ज्याच्याशी मैत्री करण्याचा सलमान प्रयत्न करतो आणि मित्रही होतो. नारायण नावाचा व्हीलन आहे जो उगाच सलमानला मारत राहतो. वाईट वाटण्यापेक्षा इरिटेड होतं की बास्स आता.\nसगळं काही नीट सुरू असताना भारत-चीन युद्ध सुरू होतं आणि सोहेल खान युद्धासाठी जातो. इथेच इंटरव्हल होतो. युद्धात काय होणार सलमान काय करणार याची थोडीफार उत्सुकता वाटते. पण फारसं काही घडत नाही. युद्धाचे सिक्वेन्स अत्यंत गरीब आहेत.\nकबीर खाननं युद्धाच्या सीन्सवर जराही मेहनत घेतलेली नाही. अत्यंत विस्कळीत आहे. सैनिक चालतायत का माहीत नाही कुठे जातायत माहीत नाही कुठे जातायत माहीत नाही पायी का जातायत माहीत नाही पायी का जातायत माहीत नाही असो, कबीर खान आणि सलमान खानचा सिनेमा बघताना असे फालतू प्रश्न विचारायचे नसतात. 150 मिनिटांची फिल्म खूप ताणलीय. इमोशन्स घुसडलेत. नंतर नंतर सलमान रडायला लागल्यावर मी व्हॉट्सअॅपचे मेसेज चेक करायला लागलो. जादूगार शाहरुखही येतो. पण सीनमध्ये जादू नाही. रईसच्या सेटवरुन थेट ट्युबलाईटच्या सेटवर आलाय असं वाटतं.\nसलमान खाननं नवीन काही करण्याचा प्रयत्न केलाय. \"प्रेम रतन धन पायो\" आणि \"बजरंगी भाईजान\"मधल्या सलमान गुणेले दहा केल्यावर जो इनोसन्स तयार होईल तो म्हणजे ट्युबलाईटमधला सलमान. बजरंगी भाईजानमधले इमोशनल सीन्स तुम्हाला रडवतात, किमान पापण्या ओलावतात. ट्युबलाईटमध्ये तसं होत नाही.\nजबरदस्तीनं तुम्हाला इमोशनल व्हायला भाग पाडतायत असं वाटतं. मुळात कथानकच अत्यंत दुबळं आहे आणि त्यामुळे सिनेमा पुरता फसलाय. नसलेल्या कथेला दीडशे मिनिटं खेचल्यावर जे व्हायचंय तेच ट्युबलाईटचं झालंय.\nसोहेल खाननं त्यात डिसेंट काम केलंय. लिलिंग गोड आहे. लहान मॅटीन भाव खाऊन जातो. गाणी ठिकठाक आहेत. थिएटरमधून बाहेर पडताना तुम्ही गाणी तिथंच विसरून बाहेर पडता.\nसलमानचा प्रयत्न, लहान मुलाच्या गोडव्यासाठी दोन स्टार आणि कबीर खानच्या न घेतलेल्या मेहनतीला हाफ स्टार. ट्युबलाईटला मी देतो अडीच स्टार.\nफिल्ममध्ये एक वाक्य आहे. \"यकिन पक्का हो तो आप चट्टान भी हिला सकते है\" हाच यकिन कबीर खानला आहे. कथा असो - नसो फिल्म पैसे कमावणार. मी कितीही स्टार दिले तरी सलमानचे फॅन बघायला जाणारच. फक्त एकच सल्ला देतो. मंथ एंड आहे. नाही बघितला तरी चालेल किंवा किमान पगार होईपर्यंत वाट बघू शकता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\nया परदेशी मुलाला डेट करतेय संजय दत्तची मुलगी, शेअर केला फोटो\nअपघातात दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/02/23/news-2304/", "date_download": "2019-04-18T16:27:39Z", "digest": "sha1:XIF5UZCJQLA6L2MJ2AOJ3PTYJDRGQDOC", "length": 7182, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nमाझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे\nमाझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे\nप्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार.\nअहमदनगर :- जगदगुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळांना किती समजून सांगितले तरी त्यांना समजत नाही, अशा वेळेला कठोर भूमिका घेऊनच स्पष्ट बोलूनच त्यांना वठणीवर आणावे लागते. प्रचारादरम्यान आपण सर्वसामान्यांचे कष्टकर्‍यांचे प्रश्न उपस्थित केले.\nहे काही नाठाळांना रुचले नाही व आपल्याला विरोध करण्यासाठी ही मंडळी आरोप करत आहेत व विघ्न निर्माण करत आहेत. परंतु आपल्याला संघर्षाचे बाळकडू मिळालेले आहे. त्यामुळे मी या नाठाळांना घाबरत नाही, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.\n‘त्या’ प��ड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nबोल्हेगाव येथील स्नेहमेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विखे यांनी बंद पडलेल्या कंपन्या, कारखान्यांचा बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, नवीन कारखाने यायला तयार नाहीत. त्यासाठी उद्योगांना आश्वासित करण्याची गरज आहे , ते एक खासदार करू शकतो.\nमात्र, काही नाठाळ मंडळींशी वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल व ती घेण्याची धमक आपल्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे,धनंजय जाधव उपस्थित होते.\nडॉ. विखे पुढे म्हणाले की, माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी आहे व मी म्हणजे सर्वसामान्यांचा आरसा आहे. वेळप्रसंगी योग्य त्या व्यासपीठावर योग्य ती भूमिका घेऊन सर्वसामान्यांना न्याय देऊन वर्षानुवर्ष असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपदाधिकारी निवडीवरून शिवसेनेंत दोन गटांत राडा \nअवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\n‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \nडॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये \nनिष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/blog/", "date_download": "2019-04-18T16:46:32Z", "digest": "sha1:ZBAUZAPBJP2OZWOWE3H2B54NQ435PQVM", "length": 3306, "nlines": 58, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Blog Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nलावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर \nअहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवड्यातच अमित क���ेक्टर झाला असून, अमित या समाजातील पहिला मुलगा आहे जो कलेक्टर झाला आहे. नगर शहरातील बुरूडगाव रस्ता येथील काळे गल्ली येथे राहणाऱ्या…\nभाजपचा नगर जिल्ह्यतील विजयश्री खेचून आणणारा योद्धा-प्रसाद ढोकरीकर\nकर्जत तालुका पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु आपल्या रणनीतीने स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि…\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/tanaji-g-gite", "date_download": "2019-04-18T16:35:36Z", "digest": "sha1:YJQX5W3JYIKCCSHHW5GPBCTGBUQWQKVK", "length": 14497, "nlines": 389, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सर तानाजी जी गीते यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nप्रोफ.डॉ. सर तानाजी जी गीते\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ.डॉ. सर तानाजी जी गीते ची सर्व पुस्तके\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रोफ. डॉ. नासीर बी. शेख ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रोफ. डॉ. निलेश आर. दांगट ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. निलेश आर. दांगट, प्रोफ.डॉ. सर तानाजी जी गीते\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ. डॉ. बी. डी. खेडकर, प्रो. डॉ. संभाजी जी. शिंदे ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nप्रोफ.डॉ. सर तानाजी जी गीते\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T16:25:18Z", "digest": "sha1:TV6VQ5DQKXKHEOFECTK6ZRGIJEGGBUG3", "length": 32129, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व ! - Dainik Prabhat", "raw_content": "\nतुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व \nतुकाराम माने आपल्या आजोबांबरोबर आळंदीत आले तेव्हा त्यांचं व्यक्‍तिमत्त्व सेवाभावाच्या पूर्णतः उलट होतं. स्वभावही आक्रमक होता; पण माऊलींचा सहवास मिळाला आणि त्यांच्यात बदल होऊ लागला. माऊलींनी मला चांगलं माणूस बनवलं आहे, तर मी त्यांच्याच सेवेत कायम राहिलं पाहिजे, या भावनेची अनेक माणसं आळंदीत आहेत. त्यातलंच एक लोकप्रिय नाव म्हणजे तुकाराम माने\nसेवा म्हणजे नेमकं काय सेवेसाठी करावा लागणारा त्याग म्हणजे काय सेवेसाठी करावा लागणारा त्याग म्हणजे काय याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आळंदीतल्या तुकाराम माने यांना भेटायला हवं. एकदा माऊलींच्या सेवेत आलं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्यातून माऊलीच आपल्याला मार्ग दाखवतील, या त्यांच्या प्रबळ विश्‍वासानंच त्यांच्या जीवनाची आजपर्यंतची वाटचाल झालेली आहे. या विश्‍वासामुळंच आयुष्यात कठीण वाटणारे निर्णय ते अगदी सहजपणे घेऊ शकले. आश्‍चर्य म्हणजे हे निर्णय घेतल्यानंतर आयुष्याचा आलेख उतरता नाही तर तो चढताच राहिला. “हीच तर माऊलींची कृपा आहे… माऊली आपल्याला कधी चुकीच्या दिशेनं नेणारच नाहीत’, हे शब्द त्यांच्या बोलण्यात वारंवार येतात. त्यांचा जीवन प्रवास ऐकल्यावर त्यांच्या तोंडून निघालेल्या या शब्दांची प्रचिती आपल्यालाही येते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतुकाराम माने हे मूळचे सातारचे. त्यांचे आजोबा मुंबईत पोर्टरमध्ये नोकरीला होते. वडील मुंबईत टेलरिंग करायचे. पण तुकाराम माने यांना जास्त सहवास मिळाला तो आजोबांचा ते आजोबांबरोबर आळंदीत आले. माऊलींच्या सहवासात आले, तेव्हापासून ते आजतागायत माऊलींचे सच्चे सेवक बनले. खरंतर भविष्यात तुकाराम माने इतक्‍या सच्चेपणानं सेवा करतील याची खात्री लहानपणी कुणीही देऊ शकलं नसतं. कारण त्यांचा स्वभाव प्रचंड टारगट. मारामारी आणि भांडणं करणं, हा तर स्थायीभाव. सुरा-चाकू कायम खिशात असायचा. त्यांचे केसही अगदी कमरेपर्यंत वाढलेले होते. आजोबा माळकरी होते. मटण-मांस खाणाऱ्यांच्या घरात जातो म्हणून आजोबांनीही त्यांना कधी जवळ केलं नाही. आजोबांची माळ जीर्ण झाली म्हणून त्यांनी काढून त्यांनी नवी घातली. आजोबांनी काढून ठेवलेली जीर्ण तुळशीची माळ तुकाराम यांनी गळ्यात घातली आणि तुकाराम यांच्या अंतर्बाह्य बदलाची सुरुवात झाली. त्याबद्दल ते सांगतात, “” आळंदीत मी “स्वकाम’ संस्थेच्या सारंग जोशी यांच्या संपर्कात आलो. स्वकामच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सेवेचा संस्कार झाला. सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, फक्त त्यातला आनंद घ्यायचा हे मी इथंच शिकलो. अगदी झाडू मारण्यापासून ते शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं विनासंकोच मी करत गेलो. ही कामं करतानाच माझं मनही स्वच्छ होत गेलं. “स्वकाम’द्वारे सेवा करत असतनाच आळंदी देवस्थानात नोकरीची संधी चालून आली. माऊलींच्या पायाशी मला कायम राहता येईल यामुळं मी ही नोकरी स्वीकारली. तेव्हा 1200 रुपये मला पगार होता. खरंतर या पगारात भागायचं नाही, पण कधी काही कमीही पडलं नाही. ही नोकरी मी कशी स्वीकारली त्याचंही आज आश्‍चर्य वाटतं. कारण याआधीच्या नोकरीत मला 6500 रुपये पगार होता. अंधेरीला बॉक्‍स पॅकिंगचं काम मी करायचो. 6500 पगारावरून 1200 रुपयांच्या नोकरीवर कोण रुजू होईल ते आजोबांबरोबर आळंदीत आले. माऊलींच्या सहवासात आले, तेव्हापासून ते आजतागायत माऊलींचे सच्चे सेवक बनले. खरंतर भविष्यात तुकाराम माने इतक्‍या सच्चेपणानं सेवा करतील याची खात्री लहानपणी कुणीही देऊ शकलं नसतं. ���ारण त्यांचा स्वभाव प्रचंड टारगट. मारामारी आणि भांडणं करणं, हा तर स्थायीभाव. सुरा-चाकू कायम खिशात असायचा. त्यांचे केसही अगदी कमरेपर्यंत वाढलेले होते. आजोबा माळकरी होते. मटण-मांस खाणाऱ्यांच्या घरात जातो म्हणून आजोबांनीही त्यांना कधी जवळ केलं नाही. आजोबांची माळ जीर्ण झाली म्हणून त्यांनी काढून त्यांनी नवी घातली. आजोबांनी काढून ठेवलेली जीर्ण तुळशीची माळ तुकाराम यांनी गळ्यात घातली आणि तुकाराम यांच्या अंतर्बाह्य बदलाची सुरुवात झाली. त्याबद्दल ते सांगतात, “” आळंदीत मी “स्वकाम’ संस्थेच्या सारंग जोशी यांच्या संपर्कात आलो. स्वकामच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सेवेचा संस्कार झाला. सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, फक्त त्यातला आनंद घ्यायचा हे मी इथंच शिकलो. अगदी झाडू मारण्यापासून ते शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं विनासंकोच मी करत गेलो. ही कामं करतानाच माझं मनही स्वच्छ होत गेलं. “स्वकाम’द्वारे सेवा करत असतनाच आळंदी देवस्थानात नोकरीची संधी चालून आली. माऊलींच्या पायाशी मला कायम राहता येईल यामुळं मी ही नोकरी स्वीकारली. तेव्हा 1200 रुपये मला पगार होता. खरंतर या पगारात भागायचं नाही, पण कधी काही कमीही पडलं नाही. ही नोकरी मी कशी स्वीकारली त्याचंही आज आश्‍चर्य वाटतं. कारण याआधीच्या नोकरीत मला 6500 रुपये पगार होता. अंधेरीला बॉक्‍स पॅकिंगचं काम मी करायचो. 6500 पगारावरून 1200 रुपयांच्या नोकरीवर कोण रुजू होईल पण वाटतं, की हे माऊलींच्याच मनात असेल. संस्थानात नोकरी लागल्यावर काही दिवसांनी बिर्ला ग्रुपचे वसंतकुमार आणि सरलाबेन बिर्ला यांच्या संकल्पानुसार माऊलींच्या मंदिरात अजाण वृक्षाच्या छायेखाली पवित्र ज्ञानेश्‍वरीचं पारायण केलं.\nया पारायणात मी रंगून गेलो. त्यांनी 1000 रुपये मानधन देऊ केलं; पण माऊलींच्या ज्ञानेश्‍वरीचं अमृत मिळाल्याचं समाधानच इतकं होतं, की हे मानधन घेण्यास मी नकार दिला. बिर्ला यांना माझी हीच गोष्ट आवडली असावी. त्यांनी मला 7500 रुपये पगाराची नोकरी देऊ केली. हा पगार घेतला असता तर तेव्हा समोर असलेले जगण्याचे सगळे प्रश्‍न सुटले असते. तेव्हा माझं लग्नही झालं होतं. पण माऊलींच्या सेवेत राहायचं म्हणून मी या नोकरीला नकार दिला. माझ्यातला हाच सेवाभाव त्यांना आवडला होता त्यामुळं काही दिवसांनी त्यांच्या पंढरपूरच्या गेस्ट हाऊसची व्यवस्था पाहण्यासाठी 12 हजार रुपयांच्या नोकरीची ऑफर त्यांनी मला दिली.\nमी त्यासाठी तयारही झालो. कारण मुलांचं शिक्षण आणि संसाराचा गाडा या पैशांमुळं व्यवस्थित चालणार होता. पंढरपूरला निघालोही. माऊलींच्या सेवेत आपल्याला काहीही कमी पडणार नाही, असं म्हणत बायकोनं विरोध केला. मलाही ते पटलं आणि खरंच माऊलींच्या कृपेनं काहीच कमी पडलं नाही.”\nतुकाराम माने पुढं जमीन खरेदी विक्रीचे कामं करू लागले. खरंतर त्यांचं कुठं ऑफिस नाही, साधं कार्डही नाही. पण या क्षेत्रात त्यांचं नाव खात्रीशीरपणे आणि आदरानं घेतलं जातं. जमिनीचा काही प्रश्‍न उद्‌भवला की लोक त्यांना स्वतःहून फोन करतात. पण त्याची सुरुवात कशी झाली असं विचारलं असता ते म्हणाले,””माऊलींच्या सेवेत असतानाच 2000 साली एका जमिनीचा प्रश्‍न माझ्याकडे आला. तो प्रश्‍न मी सोडवला. मला स्वतःला त्यातून काही नको होतं. त्यामुळं मी खूप कमी किमतीत जमीन विकली. त्यामुळं ज्यांची कधी घरं होऊ शकली नसती, त्यांची घरं झाली. या सगळ्यांनी मिळून माझं नाव सोसायटीला द्यायचं ठरवलं. “तुकाराम नगर’ हे नाव त्यांनी ठरवलं. त्यांची भावना चांगली होती, पण मला माझं नाव द्यायला आवडलं नसतं. कारण त्यांची घरं व्हावी, अशी माझीच इच्छा होती. मग मी त्यांना “संत तुकाराम नगर’ असं नाव द्या असं सुचवलं. त्यांनाही ते पटलं. आजही चाकण रोडला हे नगर आहे.” त्याचप्रमाणे आळंदीत घुंडरे पाटील नगरमध्ये नंदकुमार आंबवणे यांच्या जागेची समस्या माने यांनी कुशलपणे सोडवून त्या जागेवर आंबवणे कुटुंबीयांच्या माध्यमातून इमारतीचे बांधकाम करून घेतले. याच ठिकाणी माने कुटुंबीय गेली 10 वर्षांपासून वास्तव्यास आहे.\nतुकाराम माने यांनी केलेलं संत तुकारामनगरचं केलेलं हे पहिलं प्लॉटिंग. जमिनीशी संबंधित कोणतंही काम करताना तुकाराम माने कोणतंही कमिशन घेत नाहीत. मग त्यांना पैसे मिळतात कसे तर वादात असलेल्या जमिनीवर असलेला बोजा कमी करून ती जमीन तुकाराम माने खरेदी करतात आणि नंतर त्याची विक्री करतात, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. व्यवसाय म्हणून या कामाकडे तुकाराम माने यांनी कधीही पाहिलं नाही. जमीन व्यवहारात अनेक लोक अडकलेले असतात, त्यांना मदत करताना त्यांच्याकडून पैसे कशाला घ्यायचे, मला माऊली देतात ते खूप आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या भावनेनं काम केल्यामुळं त्यांच्याकडे काही प्रॉपर्टीही जमा झाली. ही प्रॉपर्टीचा वापरही माऊलींच्याच सेवेसाठी करायचं त्यांनी ठरवलं आहे. त्यांच्या आळंदीच्या एका जमिनीवर मोठं भक्तनिवास बांधायचं आणि भाविकांसाठी अन्नछत्र बांधण्याचं नियोजन त्यांनी केलं आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मी माऊलींच्याच कृपेनं आलो, अशी भावना तुकाराम माने व्यक्त करतात. इतकंच नाही तर स्वतःची सर्व प्रॉपर्टी आळंदी संस्थानला अर्पण करण्याची त्यांची इच्छा आहे. या मागची भूमिका सांगताना ते म्हणतात, “”माझ्याकडे काहीही नव्हतं. माऊलींच्याच कृपेमुळं मी इथपर्यंत आलो. वडिलांनी हे सगळं निर्माण केलंय ते आपल्यासाठीच आहे, असा भाव त्यांच्या मनात यायला नको. उलट मी जसं स्वतःच्या हिमतीवर पुढं आलो, तसंच त्यांनीही यावं, असं माझं मत आहे. त्यामुळंच जे काही मिळवलं ते माऊलींचं आहे, ते माऊलींनाच अर्पण करावं असं वाटतं.”\nही सगळी सेवा करताना आजही तुकाराम माने आळंदी देवस्थानात सुपरवायझर म्हणून नोकरी करत आहेत. त्यांचा दिवसच माऊलींच्या दर्शनानं सुरू होतो. त्यानंतर विश्रांतवड, माऊलींची बाग, चालवलेली भिंत, पद्मावती मंदिर या ठिकाणी ते राउंड घेतात. सर्व व्यवस्थेची पाहणी व इतर संस्थानची काही कामं करतात. हे काम त्यांना नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून करण्याची इच्छा आहे. मानधन नको असा अर्जही त्यांनी संस्थानला दिला होता; पण नियमानुसार कर्मचाऱ्याला मानधन घेणं बंधनकारक आहे. मग तुकाराम माने वर्षभराचं सगळं मानधन ते दान करतात. अलीकडेच एक लाख रुपयांची देणगी त्यांनी संस्थानला दिली आहे. कर्मचारी आपलं मानधन देणगी स्वरूपात पुन्हा परत करतो, ही संस्थानच्या इतिहासातली आगळी वेगळी घटना आहे. याच सेवाभावासाठी तुकाराम माने आळंदीत लोकप्रिय आहेत.\n“सेवेसि ठायी तत्पर’ हे हिरोजी इंदलकरांनी शिवाजी महाराजांसाठी रायगडाच्या पायरीवर कोरलेलं वाक्‍य आहे. त्याचप्रमाणं माऊलींच्या सेवेत तुकाराम माने अखंडपणे आहेत. त्यांच्या सहवासात आल्यानंतरच त्यांचं आयुष्य पूर्णतः बदलेलं, अशी त्यांची धारणा आहे. इतकंच नाही तर अनेक चांगली कामं माऊलींनी माझ्याकडून करून घ्यावी, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. “माणसांचं आयुष्य इच्छा-अपेक्षांचं आहे. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी.. दुसरी पूर्ण झाली की तिसरी.. हे चक्र सुरूच राहणार आहे. जगण्याच्या या चक्रातून लवकरच मुक्‍त होऊन मला संन्यास घ्यायचा आहे. कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करून मला सेवाभाव पत्करायचा आहे. त्यादिशेनंच माझी वाटचाल सुरू आहे.’ अशा भावना व्यक्‍त करून माऊलींच्या सेवेत ते आतूर असल्याचं अधोरेखित करतात.\nराजकारणात जाऊ नये अशी “त्यांचीच’ इच्छा\nअलीकडेच तुकाराम माने यांनी राजकारणातही नशीब आजमावून पाहिलं. निवडणुकीत निवडून येईल अशी खात्री असल्यानं ते निवडणुकीत उभे राहिले. मात्र ऐनवेळी “राजकारण’ केलं गेलं. त्यामुळं आपण निवडून येणार नाही हे त्यांना निकालाआधीच कळून चुकलं. निकालाच्या दिवशी त्यांचे पाठीराखे “तुकाराम माने तुम्ही निवडून येणार..’ असं म्हणत होते. पण माने मात्र सकाळीच माऊलींच्या सेवेत हजर झाले होते. “राजकारणात गेलो असतो, तर आयुष्याला कदाचीत चुकीची दिशा मिळाली असती, त्यामुळं माऊलींनीच त्या वाटेला मला जाऊ दिलं नाही’, अशी भावना तुकाराम माने व्यक्‍त करतात.\nमाने कुटुंबात आदराचं स्थान\nसेवाभावामुळं तुकाराम माने यांच्याकडे कुटुंबातही आदरानं पाहिलं जातं. घरातला कोणताही निर्णय त्यांना विचारल्याशिवाय घेतला जात नाही. त्यांचे आई-वडील गावाकडे असतात. त्यांची आजी वयाच्या शंभरीजवळ आहे. तरीही ती शेतात काम करू शकते इतकी ठणठणीत आहे. हे सगळं माऊलींच्या कृपाशीर्वादानं घडत आहे, असं माने म्हणतात. माने यांच्या पत्नीचीही मोलाची साथ त्यांना आहे. आपला पती चुकीचं काम करणार नाही, याचा तिला विश्‍वास असतो. ओम आणि पांडुरंग ही मुलंही मानेंच्या संस्कारात घडत आहेत.\nमाऊलींच्या सेवेत मानेंचा अश्‍व\nमाऊलींच्या पालखीच्या अश्‍वाचे शितोळे सरकार मुख्य मालक. 2018 च्या वारीत माऊलींच्या पालखीच्या अश्‍वाचे निधन झाले. तत्काळ दुसरा अश्‍व उपलब्ध होणं अवघड होतं. राजाभाऊ चोपदार यांनी तुकाराम माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला अश्‍व लगेचच उपलब्ध करून दिला. माऊलींच्या सेवेत आपला अश्‍व असल्याची भावनाच माझ्यासाठी खूप मोठी असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर भविष्यात माऊलींसाठी अश्‍वाची गरज लागली तर आपलाच अश्‍व त्यांच्या सेवेत असावा या भावनेनं माने दोन अश्‍व माद्यांचा सांभाळ करत आहेत.\nसंकलन: एम. डी. पाखरे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिशोर मासाळ : आक्रमक आ���ि दणकट नेतृत्व\nस्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’\nप्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा\nअसा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक\nस्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं\nगुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह \nस्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://akshaybhasha.org/the-anemia-project/anemia-project-iron-rich-foods-for-indian-women/", "date_download": "2019-04-18T17:26:44Z", "digest": "sha1:SIZ7MCBOYRCLK5NY6OELKILA4NX3QZDS", "length": 12638, "nlines": 118, "source_domain": "akshaybhasha.org", "title": "Anemia project – Iron rich foods for indian women – Akshaybhasha.Org", "raw_content": "\nAkshayBhasha Purpose अक्षयभाषा उद्देश\nBal Kavita बाल कविता\nChandobatil Goshti चांदोबातील गोष्टी\nरंग कार्यक्रम मार्च ३०, २०१९ शनिवार (Rang Program)\nताटाची डावी बाजू- चटण्या -कोशिंबिरींची व उजवी बाजू- भाज्या- आमटीची – दोन्ही बाजू एकमेकींना पूरक हव्यात.\nशेवग्याचा कोवळा पाला (2कप)धुऊन घ्यावा. थोड्या तेलात (1टेबल स्पून) मोहरी, तिखट, ह��द टाकून फोडणीला टाकावा. वाफ आल्यानंतर शिजलेली मुगाची डाळ टाकावी. चवीपुरते मीठ व चिमूटभर साखर टाकल्यानंतर नीट मिसळून भाजी पूर्णपणे शिजवावी. पाला थोडा कडवट असण्याची शक्यता असते; त्यासाठी लिंबाचा रस शेवटी टाकावा. या भाजीत लोहाचे व इतर अनेक व्हिटॅमिन्सचे प्रमाण बरेच असते त्यामुळे पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या व्यक्तींनी ही भाजी आठवड्यातून एकदा जरूर खावी.\nलोह समृद्ध भाज्या लोहाचे प्रमाण ( १ कप = अर्धी वाटी )\nसोयाबीन, उकडलेले १ कप – ८.८ mg\nकाकवी २ टेस्पून – ७.२ mg\nतुरीची डाळ १ कप – ६. ६ mg\nपालक, शिजलेला १ कप – ६. ४ mg, प्रथिने – ५. ३५ gm\nछोले, शिजलेले १ कप – ४. ७ mg\nचवळीचे दाणे,शिजलेला १ कप – ४. ३ mg\nराजमा , शिजलेला १ कप – ३.९ mg\nनवलकोल पाला,शिजलेला १ कप – ३.२ mg\nशेवग्याचा पाला, उकडलेला १ कप – ०. ९ mg , प्रथिने – २.२ gm, कॅल्शियम, व्हिटॅमिन A ++\nबटाटा , उकडलेला एक मोठा – ३.२ mg\nबीटचा पाला,शिजलेला १ कप – २.७ mg\nवाटाणे, शिजलेले १ कप – २. ५ mg\nफरसबी , १ कप – ०. ८ mg\nस्त्रियांना मासिक पाळी सुरु झाल्या वर्षांपासून ते ती संपत पर्यंत १८ mg लोहाची गरज दररोज असते. पाळी संपल्यानंतर लोहाची गरज ८ mg रोज एवढी असते (पुरुषांइतकीच ). शाकाहारी जेवणासाठी लोहाचे RDA (recommended daily allowance) हे १. ८ पट अधिक आहे. म्हणजे ३२. ४ mg लोह हे रोजच्या जेवणातून मिळायला हवे. हे लोह किमान तीन जेवणांमधून हळूहळू मिळवावे लागेल कारण एका वेळी लोह समृद्ध भाज्या खूप खाल्ल्या जाऊ शकत नाहीत.\nमहाराष्ट्रीयन जेवणाचे ताट व लोहाचे प्रमाण –\nपोळ्या – दोन- ३ mg ,\nवरण – १ वाटी- ६. ६ mg ,\nफरसबी , १/२ कप – ०. ४mg\nकढीपत्ता -१ कप – २ mg + दाणे – १ कप ६. ७ mg + आमचूर,तिखट, इत्यादी चवीसाठी =चटणी -सव्वा कप (अडीच वाट्या ) -जवळपास ९ mg iron. लिंबू वेळेवर पिळल्यास iron absorption जास्ती होईल. एका जेवणात ही चटणी खाल्ली जाईल- १ टेबलस्पून (एका कपाच्या १/१६) जास्तीत जास्त = ०.५६ mg iron.\nअंदाजे एका जेवणातील लोहाचे प्रमाण – जवळपास 11.86 mg . यातील किती टक्के लोह शरीरात absorb होईल याचे प्रमाण प्रत्येकासाठी वेगळे असू शकेल. शाकाहारी जेवणातून २ ते २० % लोह absorb होते.\nकढीलिंबाची पाने धुऊन घ्यावी (1 कप). कोरडी झाल्यानंतर थोड्या तेलात (1 टी स्पून)जिऱ्याबरोबर कुरकुरीत होतपर्यंत परतावी. नंतर चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर व आमचूर टाकावे. पाव वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकावा. आणि हे सगळे मिश्रण मिक्सर मधून काढावे. ही चटणी म्हणजे रोजच्या जेवणातून लोह म���ळवण्याचा चविष्ट मार्ग\nलोह समृद्ध भाज्या लोहाचे प्रमाण\nकाजू १/४ कप – २. १ mg\nबेदाणा १/२ कप – १ . ६ mg\nबदाम १/४ कप – १. ३ mg\nसूर्यफुलाच्या बिया १/४ कप – १. २ mg\nनाचणी १/४ कप – ३.९ mg , कॅल्शियम ++\nटॉमॅटो ज्यूस १ कप – १. ० mg\nटोमॅटो, शिजलेले १ कप – १ . ६ mg\nतीळ २ टेस्पून – १. ० mg\nकढीलिंब १/२ कप – १. ० mg , फोलिक ऍसिड – २३. ५ mcg\nचपाती १ मध्यम – १. ५ mg\nतांदूळ, शिजलेला ( short grain )१ कप – जास्तीत जास्त २ . ७ mg\nचहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास लोहाचे शोषण आतड्यांमधून पुरेसे होणार नाही. तसेच खूप पालक खाल्यास देखील लोहाच्या शोषणावर दुष्परिणाम होईल.\nसमजा २० % लोह absorb झाले तरी १४ mg मधून २.८ mg च लोह अंगी लागेल. त्यामुळे आहारातील लोहाचे प्रमाण कसे वाढवावे याचा स्त्रियांनी नेहमीच विचार करावा. जेवणात जर vitamin C असलेल्या भाज्या आणि फळे (लिंबू,संत्री,आवळा, भोपळी मिर्ची,पेरू, टोमॅटोज,ताजे वाटाणे,पपई इत्यादी) असतील तर लोहाचे absorption जास्त होईल. मांसाहारा मधून लोह पटकन आणि जास्त प्रमाणात शरीरात पोचते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/jammu-kashmir-4-terrorists-of-lashkar-e-taiba-let-killed-in-an-encounter-with-security-forces-in-lassipora-area-of-pulwama-district/44489", "date_download": "2019-04-18T16:48:32Z", "digest": "sha1:PODFDLKVSBT4O6MNYCG3GLY7DV7L55EP", "length": 5878, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पुलवामामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान | HW Marathi", "raw_content": "\nपुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान\nश्रीनगर | दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा परिसरात आज (१ एप्रिल) सकाळी भारतीय लष्कर आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांच्या कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यात २ एके रायफल्स, १ एसएलआर आणि १ पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.\nभारतीय लष्कराला लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रांनी या संपूर्ण भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय लष्कर गोळीबार सुरू केला. या गोळीबारील लष्कराने चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.\nचार ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. भारतीय लष्कराची ही मोठी करावाई असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे.\nfeaturedIndian ArmyJammu KashmirLashkar-e-TaibaLassiporaPulwamaजम्मू-काश्मीरपुलवामाभारतीय लष्करलष्कर-ए-तोयबालासीपोराShare\nभगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच \nइस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप\nअडीच माणसांनी देश बर्बाद केला\nहरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या | राहुल गांधी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/dawood-gave-thertaing-call-on-auction-of-his-property-274427.html", "date_download": "2019-04-18T16:51:25Z", "digest": "sha1:QSOLGYUMBIEGBP2A4K2DLI2BYUVRNZIA", "length": 14617, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालमत्तेच्या लिलावानंतर दाऊद खवळला, दिली बाॅम्बस्फोटांची धमकी", "raw_content": "\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nमालमत्तेच्या लिलावानंतर दाऊद खवळला, दिली बाॅम्बस्फोटांची धमकी\nआपली मालमत्ता सैफी बुऱ्हानी ट्रस्टनं विकत घेतल्यामुळे दाऊद इब्राहिम खवळल्याची बातमी आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दाऊदच्या माणसाचा फोन आला होता.\n16 नोव्हेंबर : आपली मालमत्ता सैफी बुऱ्हानी ट्रस्टनं विकत घेतल्यामुळे दा��द इब्राहिम खवळल्याची बातमी आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दाऊदच्या माणसाचा फोन आला होता. वेळ पडली तर 1993च्या स्फोटांची पुनरावृत्ती करू, अशी धमकी दाऊदच्या माणसानं दिल्याचा दावा या प्रतिनिधीनं केलाय. याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत, तपास सुरू आहे.\nया आधीचा इतिहास पाहता, जेव्हा जेव्हा दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात ज्यांनी कोणी बोली लावल्या, त्यांना दाऊदच्या माणसांनी धमक्या दिल्यात.\nकाल झालेल्या लिलावात सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टनं या तीनही मालमत्ता विकत घेतल्यात. एकूण 11 कोटींना या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. भेंडी बाजार परिसराचा पुनर्विकास सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्ट करणार आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्र 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/ram-nath-kovind-files-nomination-for-presidential-polls-263472.html", "date_download": "2019-04-18T16:23:54Z", "digest": "sha1:AY4OSEBAOLDK25CKYZO4WQOKIJ34AB37", "length": 13824, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजक��रणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रम���साठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nकोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यात.\n23 जून : राष्ट्रपतीपदासाठी आज भाजपतर्फे रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यात.\nविशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारखे भाजपचे जेष्ठ नेतेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे आत्तापासून बऱ्यापैकी बहुमत असल्याने अर्ज भरतानाही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आत्मविश्वास झळकत होता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nomitationramnath kovindरामनाथ कोविंदराष्ट्रपती\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nEVM च्या मतदानात पराभव पण मतपत्रिकांमुळे विजय \nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरि���ायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/08/radhakrishna-vikhe-patil-may-join-bjp-801/", "date_download": "2019-04-18T16:15:57Z", "digest": "sha1:QLJCROR24QUHXFGSTV7J6GW33S4ANWNX", "length": 7096, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेंचा शुक्रवारी भाजप प्रवेश\nअहमदनगर :- पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे.\nत्यासाठी १२ एप्रिलचा ‘मुहूर्त’ ठरला असून डाॅ. सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभेत हा पक्षप्रवेश हाेईल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दाेघेही विखेंच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल आहेत.\nतसेच पुत्र सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पक्षात त्यांची होणारी घुसमट जगजाहीर आहे.\nअहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.\nदोन युवकांना तरी नोकरी दिली का\nसात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार…\nशिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस चे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पोस्टर वर स्टार प्रचारक असलेल्या राधाकृष्ण विखे यांचा फोटो नसल्याने एकाच खळबळ उडाली.\nसुजय विखे यांच्या प्रवेशापूर्वी जिल्हा भाजपा पदाधीकार्याना कोनातीच कल्पना नव्हती.\nआणि आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबत पण आजूनही कोणत्याच पदाधीकार्याना काहीच कल्पना नसल्याचे समजते.\nअहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.\nदोन युवकांना तरी नोकरी दिली का\nसात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.\n‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनिष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम \nपालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या छावण्यांना दंड\nआपल��याला हे देखील आवडेल लेखक अधिक\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.\nराधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता \nपुत्रप्रेमामुळे अखेर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात दाखल \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/03/27/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T17:07:16Z", "digest": "sha1:NXBUMHILSMMYD5CJWPHVEL45M3CL6H2S", "length": 8724, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खरेदीत पुरूषांचा पेशन्स कमीच - Majha Paper", "raw_content": "\nखरेदीत पुरूषांचा पेशन्स कमीच\nलंडन दि. ९ – खरेदी हा खास महिलांची मकतेदारी असलेला प्रांत मानला जात असला तरी पुरूष अनेक वेळा महिलांबरोबर या खरेदी पर्वात सामील होत असतात. मात्र यूके मध्ये नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार खरेदी प्रकरणात पुरूषांचा पेशन्स सरासरी २६ मिनिटेच टिकतो असे स्पष्ट झाले आहे. महिलांचा पेशन्स संपायला किमान दोन तास लागतात व तेही खरेदी करण्याची वस्तू पसंत न पडल्याने हा कंटाळा येतो. वस्तू पसंत पडत गेल्यास कितीही वेळ महिला खरेदीत घालवू शकतात.\nयूकेच्या कॅशबॅक साईट क्विडो डॉट कॉमचे व्यवस्थापकीय संचालक या सर्वेक्षणाचे साक्षीदार होते. ते सांगतात २ हजार पुरूषांचा या सर्वेक्षरात सहभाग होता. चार पैकी एका पुरूषाने जोडीदार अथवा मत्रिणीबरोबर खरेदी करणे बोअरिंग असल्याची कबुली दिली. १० पैकी आठ जणांनी कपडे खरेदी बोअरिंग असल्याचे सांगितले तर ४५ टक्के पुरूषांनी जोडीदार अथवा मैत्रिणीबरोबर एकत्र खरेदी करण्याचे टाळत असल्याचे सांगितले.\nखरेदी करताना महिला निर्णय लवकर करत नाहीत. अशा वेळी किवा भूक लागली असताना, तहान लागली असताना, दुकानात गर्दी असेल तर किवा टिव्ही वरचा एखादा चांगला कार्यक्रम हुकतोय असे वाटले तर पुरूषांचा पेशन्स लवकर संपतो असेही आढळले आहे. ४८ टक्के पुरूषांनी महिलाची खरेदी सुरू असताना ते दुसरीकडेच फिरत असतात असे सांगितले तर तीन पैकी १ पुरूष दुकानात न जाता बाहेर थांबणेच पसंत करतात. पाच पैकी एक पुरूष जोडीदाराची खरेदी सुरू असताना अन्य महिलांना टाईप पास म्हणून न्याहाळण्यात वेळ घालवितात तर खरेदीनंतर चांगले जेवण किंवा कांही ट्रुीट मिळण्याचा वायदा असेल तर ५८ टक्के पुरूष खरेदीत आनंद वाटत असल्याचे नाटक करतात.\nमहिलांच्या या सह शॉपिगमुळे घटस्फोटापर्यंत पाळी येण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले असल्याचे समजते.\nजपानमधील ही व्हेंडिंग मशीन्स पुरवितात चक्क किड्यांचा खाऊ \nनवीन वर्षासाठी चीन सजले\nटूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपेशी कमजोर\nकाळे मिरे अनेक आजारांवर उपयुक्त\nअल्पमोली, बहुगुणी औषधी, जायफळ\nटेलरिंगचे काम करणाऱ्या मुलाला मिळाली १९ लाखांच्या पॅकेजची नोकरी\nलवकरच बाजारपेठेत दाखल होणार मारुतीची मिनी क्रॉसओव्हर इग्निस\nबदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी\nबारावीचे अर्ज भरण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले रहस्य झाले अचानक प्रकट \nतुमच्या आवडीची कॉफी सांगते तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/15/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T17:10:03Z", "digest": "sha1:LUW5H4MSOGBRKMB4MPPTE2RYP3O57SU2", "length": 9378, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिल्लीच्या मध्यवस्तीतले हे स्थान अनेकांसाठी अज्ञातच - Majha Paper", "raw_content": "\nदिल्लीच्या मध्यवस्तीतले हे स्थान अनेकांसाठी अज्���ातच\nApril 15, 2019 , 11:24 am by शामला देशपांडे Filed Under: पर्यटन, सर्वात लोकप्रिय Tagged With: किन्नर, दिल्ली, मेहरोली, हिजडों का खानकाह\nभारताची राजधानी दिल्ली पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक रोज येत असतात. दिल्ली मधील अनेक ऐतिहासिक वास्तू पर्यटकांच्या यादीत असतात मात्र खुद्द दिल्लीतील रहिवासी दिल्लीच्या मेहरोली या गर्दीच्या आणि ऐन मध्यवस्तीत असलेल्या एका अश्याच ऐतिहासिक जागेबद्दल अनभिज्ञ आहेत असे दिसून येते. मेहरोलीच्या बाजारात या जागेचे छोटेसे प्रवेशद्वार आहे मात्र ते सहजी लक्षात येत नाही. ही जागा फार चर्चेत नाही मात्र ती ऐतिहासिक महत्वाची आहे यात शंका नाही. या ठिकाणाला हिजडों का खानकाह असे नाव आहे. कुतुबमिनार जवळ असलेल्या या जागेच्या नावावरून ती किन्नर समुदायाला समर्पित आहे हे लक्षात येते. किन्नर समुदायाला अध्यात्माशी जोडणारा हा दुवा आणि ही जागा अतिशय शांत आणि लोकांची वर्दळ कमी असलेली आहे.\nया जागेत किन्नर समुदायाचे काही कार्यक्रम होतात. येथे बरेचदा गरिबांना मोफत जेवण दिले जाते तेव्हा हा परिसर गजबजून जातो. बाहेर छोटे लोखंडी गेट आहे तेथे कधीच कुलूप नसते. आत एक जुनी मशीद आहे आणि या परिसरात सुमारे ५० हिजड्यांच्या कबरी आहेत. हा सारा परिसर अतिशय स्वच्छ आहे. या जागेची देखभाल किन्नरच करतात. लोदी वंश शासन काळातील या जागेत असलेल्या किन्नर कबरी १५ व्या शतकातील असल्याचे सांगतात. थोड्या उंचावर आणखी एक कबर असून तिला आच्छादन केले गेले आहे. ही कबर हाजी किंवा मियासाब यांची असल्यचे सांगितले जाते.\nकिन्नर लोकांसाठी हे खास स्थान आहे आणि केवळ दिल्लीच नाही तर शेजारी हरियाना, पंजाब राज्यातून तसेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश येथूनही किन्नर येथे येतात. ते बहुदा १०,१५ अथवा ५० अश्या गटात येतात. येथे येऊन ते दुवा करतात. फुले चढवितात, आणि गाणी, नृत्य, प्रार्थना अशी सेवा करतात. गुरुवारी येथे गर्दी असते. या जागेची मालकी किन्नर हाजी पन्ना यांच्याकडे असून येथे आसपास दुकाने आहेत. त्याचे भाडे आजही १०० रुपये आहे.\nयेथे सर्वसामान्य लोकांना सहज प्रवेश मिळत नाही. मात्र विनंती केली तर प्रवेश दिला जातो. सुफी अध्यात्माचे हे केंद्र आहे असेही सांगितले जाते.\nआजारी गाय मालकाला पाठविणार मेसेज\nउत्तम, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी करा या सवयींचा अवलंब\nया विशिष्ट धर्मस्थळी बोलले जातात हे नवस\nया सुल्तानची होती १ हजार मुले, गिनीज बुकमध्ये आहे नोंद\n२५ लाखांची नोकरी सोडून करतो आहे मुलींचा नट्टापट्टा\nमूळचे भारतीय असणाऱ्या जोडप्याचा अमेरिकेमध्ये पुरस्कार देऊन सन्मान\nदेशभरात असे साजरे होते आहे नवरात्र\nयेथील जमिनीखाली अस्तित्वात आहे खरेखुरे पाताळ\nपीजी बुगाटीची लाखमोलाची सायकल\nमालकाविनाच चालतात ही दुकाने\nदिल्ली पोलिसांनी पोस्टरसाठी निवडला लेडी कमांडोचा चेहरा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/article-115216.html", "date_download": "2019-04-18T17:07:39Z", "digest": "sha1:T3PXKQJDR6TJOSLGQDT54U4KKCMS4OUW", "length": 1580, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - वाकचौरेंचा पुतळा दहन–News18 Lokmat", "raw_content": "\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nअमरावतीत या गावात शून्य मतदान, गावक-यांनी टाकला मतदानावर बहिष्कार\n'दिग्विजय सिंगांना धडा शिकविण्यासाठीच साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी'\nमुकेश अंबानी जगातल्या सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत; TIME च्या लिस्टमध्ये समावेश\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/court-rejects-petition-against-plastic-ban-287019.html", "date_download": "2019-04-18T16:41:28Z", "digest": "sha1:37WDYGLFQ2BJ5D43TIALN2MP73P765Y5", "length": 14797, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात प्लास्टिक बंदी कायम, प्लास्टिक उत्पादकांची याचिका कोर्टाने फेटाळली", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nराज्यात प्लास्टिक बंदी कायम, प्लास्टिक उत्पादकांची याचिका कोर्टाने फेटाळली\nप्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती ती वाढवून तीन महिने करण्यात आलीये.\nमुंबई, 13 एप्रिल : मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टिक बंदीला विरोध करणाऱ्या उत्पादकांची मागणी फेटाळून लावलीये. तसंच प्लास्टिक उत्पादकांच्या सुचनांचा सरकारला विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्लास्टिक बंदिच्या विरोधात प्लास्टिक उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावलीये.\nयासोबतच सरकारला याचिकार्त्यांच्या सुचनांचा विचार करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती ती वाढवून तीन महिने करण्यात आलीये.\nया तीन महिन्यात प्लास्टिक वापरावरुन कुणालाही दंड आकारण्यात येणार नाही. प्लास्टिक उत्पादकांना सरकारसोबत चर्चा करण्याचे निर्दैश देण्यात आले आहे. याचिकेची पुढील सुनावणी 8 जुनला करण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai high courtplastic banप्लास्टिक पिशवीप्लास्टिक बंदीमुंबई उच्च न्यायालयमुंबई हायकोर्ट\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nलोकप्रिय सरबत रुह अफजा बाजारातून गायब, कारण...\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, रा��� ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090604/mumbai.htm", "date_download": "2019-04-18T17:08:46Z", "digest": "sha1:JDDS4E46YLP6WX54SZXNMJR73WXD34JO", "length": 28979, "nlines": 61, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ४ जून २००९\nपोलिसांसाठी बुलेटप्रुफ जाकीट खरेदीत भ्रष्टाचार - रामदास कदम\nमुंबई, ३ जून / खास प्रतिनिधी\nमुंबई पोलिसांसाठी ७० ते ८० हजार रुपये किमतीची अशी प्रत्येकी १७ किलोची जाकिटे खरेदी करण्यात आली. मात्र १० किलो वजनाची जाकिटे ३३ हजार रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मुंबई पोलिसांच्या जाकीट खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज विधानसभेत केला. मुंबई पोलिसांकडे असलेल्या जाकिटांपेक्षा कमी वजनाचे जाकीटच त्यांनी सभागृहात फडकावले. आंध्र प्रदेश सरकारने सुरक्षेसाठी उपयुक्त नसल्याने नाकारलेले स्कॅटर वाहन मुंबई पोलिसांनी सात कोटी रुपयांना खरेदी केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.\n२६/११ च्या हल्ल्यासाठी कोटय़वधी रुपयांची समुद्रमार्गे तस्करी\nमुंबई, ३ जून / प्रतिनिधी\nमुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीसाठी कोटय़वधी रुपये दुबईहून समुद्रमार्गे पाठविण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. कोटय़वधी रुपये कोणी दिले यांची नावेही मिळाली असून या माहितीची खातरजमा केली जात असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यासाठी दाऊदच्या मुंबईस्थित हस्तकानेही आर्थिक मदत केल्याची चर्चा आहे. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात हा दुवा तपासण्यात आलेला नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.\nपालिकेतील सफाई कामगारांना मिळणार किमान वेतन\nमुंबई, ३ जून / प्रतिनिधी\nमहानगरपालिकेतील सफाई कामगारां��ा आता केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे म्हणजे दिवसाला १८० रुपये असे किमान वेतन देण्याचे पालिका आयुक्तांनी मान्य केले आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाने आज कामगारमंत्री नवाब मलिक यांची या प्रकरणी भेट घेतली होती. या निर्णयाचा महापालिकेतील सुमारे साडेसहा हजार कंत्राटी सफाई कामगारांना फायदा होणार आहे. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या एका शिष्टमंडळाने मलिक यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.\nठाकरेंचे श्रद्धास्थान असलेल्या भय्यू महाराज, नम्र मुनी यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका\nशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ज्यांच्या पायाशी लीन होतात अशा नम्र मुनींवर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या भय्यू महाराजांवर शिवसेनेच्या मुखपत्रात टीका झाल्याने शिवसेनेचा भगवा फडकविण्याकरिता आपले अध्यात्मिक सामथ्र्य वापरणारे हे संतमहंत नाराज झाले आहेत.\n‘कुबेर’वर सापडलेल्या वस्तू साक्षीदाराने ओळखल्या\nत्यातील बहुतांशी पाकिस्तानात तयार केल्याचा दावा\nमुंबई, ३ जून / प्रतिनिधी\nभारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्यासाठी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या ‘कुबेर’ नौकेचा वापर केला त्यावर सापडलेल्या ब्लँकेट्स, जॅकेट्सह शंभराहून अधिक वस्तूंची पंच साक्षीदाराने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर ओळख पटवली. या ब्लँकेट्स आणि जॅकेट्वर सापडलेले घामाचे नमुने हे कसाब आणि ठार झालेल्या नऊ दहशतवाद्यांच्या घामांच्या नमुन्यांशी जुळत असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाल्याचेही अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी या वेळी न्यायालयाला सांगितले.\nशालेय शिक्षणमंत्र्यांची ‘वादग्रस्त परंपरा’ अखंडच\nराज्यातील लोकशाही आघाडी सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री आणि नवा वाद असे समीकरणच तयार झाले आहे. गेल्या दहा वर्षांंमध्ये हे खाते भूषविलेल्या सर्वच मंत्र्यांचे काही ना काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निर्णय सध्या असाच वादग्रस्त ठरतो आहे. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयास विरोध होत आहे. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या आ���दारांनीच त्याला विरोध दर्शविला आहे.\nविरार येथे परप्रांतीयांकरिता घरे बांधू देणार नाही -उद्धव ठाकरे\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई शहराच्या मुळावर आले आहे. एमएमआरडीए विरार येथे परप्रांतीयांकरिता बांधत असलेली ४३ हजार घरे शिवसेना कदापि होऊ देणार नाही. या घरांची एक वीट रचू देणार नाही, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिला. ठाकरे म्हणाले की, एमएमआरडीए वसईजवळ सुमारे ४३ हजार घरे भाडेतत्त्वावर बांधत असून भाडेकरूंसाठी १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी (डोमिसाईल) असल्याची अट शिथिल केली आहे. ही अट काढल्यामुळे महाराष्ट्रात ८०० ते १५०० रुपये महिना भाडय़ाची ही घरे घेण्याकरिता परप्रांतातून लोंढेच्या लोंढे येऊन आदळतील. अशा प्रकारच्या योजना निर्माण करून मुंबई व आसपासच्या परिसरात मराठी माणसांना अल्पमतात आणायचे व मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान यात आहे. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. मुंबईतील सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या त्याचवेळी काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या डोक्यात हा कारस्थानी किडा वळवळू लागला. पण हा महाराष्ट्रद्वेषाचा किडा शिवसेना ठेचून काढील आणि मराठी माणसाचे अस्तित्व आणि अस्मितेसाठी निकराचा लढा देईल. मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला आहेच आता वसई, विरार, ठाणे येथूनही त्याला खतम करण्याचे कारस्थान काँग्रेसने शिजवले आहे.\nअण्णा हजारे यांचे जाबजबाब घेऊन गुन्हे नोंदवू- नितीन राऊत\nसमाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येच्या कटासंबंधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) कडून माहिती घेण्यात येईल व अण्णा हजारे यांचे जाबजबाब घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील, असे आश्वासन गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी आज विधान परिषदेत दिले.अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी दिल्याची माहिती उघड झाली आहे. विधान परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी आज पुन्हा ही बाब सभागृहात उपस्थित करून हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप केला. हजारे यांनी पोलीस संरक्षण नाकारले असल्याकडे नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आदेश सभापतींनी दिले. नितीन राऊत म्हणाले की, पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणातील आरोपींच्या चौकशीत हजारे यांना मारण्याची बाब प्रकाशात आली. पारसमल जैन यांनी ही बाब फेटाळली असल्याचे कळते. हजारे यांच्यासंबंधातील तपास प्रगतीपथावर आहे. अण्णा हजारे यांना चार पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे. हजारे यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली, असा सवाल कपिल पाटील यांनी केला तर मुख्य आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे का, अशी विचारणा अनिल परब यांनी केली. हजारे यांनी सुपारी कुणी दिली त्याचे नाव नमूद करण्याची मागणी अरविंद सावंत यांनी केली.\nराज्याच्या सागरकिनारी १२ सागरी पोलीस ठाणी\nमुंबई, ३ जून / प्रतिनिधी\nराज्याच्या समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या सागरी किनारी १२ सागरी पोलीस ठाणी उभारण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. राज्याच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे. सागरी भागातील हद्दीत गस्त आणि सुरक्षा याबाबतची जबाबदारी तटरक्षक दलाकडे देण्यात आली असल्याचेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे. बृहन्मुंबईतील बंदर परिमंडळामध्ये येणाऱ्या सागरी हद्दीमध्ये एकूण नऊ बंदरे असून प्रत्येक बंदरावर अहोरात्र पहारे तैनात करण्यात आलेले आहेत. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर चार पोलीस नौका व एक संयुक्त नौका गस्तीसाठी तैनात करण्यात आली आहे. दोन नौका बीएआरसी व ट्रॉम्बे परिसरात अत्याधुनिक सामग्रीसह सज्ज आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी गृह सचिव, केंद्र सरकार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीला न्यायालयीन चौकशी आयोगाचा दर्जा देण्यात आलेला नसला तरी समितीची कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे, असेही जयंत पाटील यांनी अनंतराव थोपटे, सचिन अहिर आदी सदस्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.\nकेबल ऑपरेटरांकडून होणाऱ्या चोरीसंदर्भात कडक कायदा करणार\nमुंबई, ३ जून / प्रतिनिधी\nकेबल ऑपरेटरकडून होणारी सॅटेलाइट सिग्नलची चोरी आणि करचुकवेगिरीच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येईल, असे ग��हराज्यमंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला स्पष्ट केले. त्याचप्रमाणे महसूल आणि अन्य संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तालुका आणि जिल्हा पातळ्यांवर तपासणी मोहीम हाती घेण्यात येईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईतील केबल ऑपरेटर सॅटेलाइट सिग्नलची चोरी करून कोटय़वधींचा गैरव्यवहार करीत असल्याबद्दलचा मूळ प्रश्न हरिश्चंद्र पाटील, सरदार तारासिंग आदी सदस्यांनी विचारला होता. कल्याण येथील स्टार डेन या कंपनीच्या संमतीशिवाय त्यांच्या कंपनीच्या प्रक्षेपणाच्या सिग्नलवरून प्रक्षेपण चोरून बिर्ला कॉलेज परिसरातील टीव्ही, केबल ग्राहकांना अनधिकृतपणे प्रसारित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे नसीम खान म्हणाले. या चोरीप्रकरणी ऑक्टोबर २००८ ते जानेवारी २००९ या कालावधीत दररोज सुमारे ६० हजार रुपयांचा असा सुमारे ६.९० कोटी रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.\nदेवीदास गायकवाड हत्येप्रकरणी चौघांना अटक\nकल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी योगेश धामापूरकर, शेखर धामापूरकर, अमित सोनावणे, मनोज कळशीकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. कल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड हे साईबाबा केबल या नावाने केबलचा व्यवसाय करत होते. नवपंचक सोसायटीची केबल जोडणी न्यायालयाच्या आदेशने गायकवाड यांनी तोडली. या वादातून काल त्यांच्यावर हल्ला झाला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका नगरसेवकाचा या खुनामागे सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करून याबाबत सबळ पुरावे मिळताच नगरसेवकाला अटक करण्यात येईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या बोलीवर सांगितले.\nविद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजना सर्व शाळांना लागू करणार\nराजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजना आता अनुदानित व विना अनुदानित सर्वच शाळांना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.या योजनेची व्यापक माहिती शिक्षक व पालकांना नसल्याने अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहिलेत का, असा प्रश्न प्रकाश शेंडगे व पांडुरंग फुंडकर यांनी विचारला होता. त्यावर विखे म्हणाले की, या योजनेसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र हे खरे आहे की, खेडय़ातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचावयाची आहे. त्यामुळेच ही योजना सर्वदूर नेण्यासाठी आता विनाअनुदानित शाळांसाठीही लागू करण्यात येईल. शिवसेनेचे दिपक सावंत म्हणाले की, या योजनेअंतर्गत चष्मा, दप्तर यांचे नुकसानही भरून दिले जाते. मात्र योजनेबाबत फारशी माहितीच लोकांपर्यंत नाही. तर शेंडगे म्हणाले की, ही योजना चांगली असली तरीही त्यासाठी अपघातानंतर सात दिवसांमध्ये शिक्षण खात्याकडे अर्ज करावा लागतो व ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. यावर विखे म्हणाले की, याबाबत विधि व न्याय खात्याशी चर्चा करून ही प्रक्रिया सोपी करण्याबाबत ठोस पावले उचलली जातील.\nबाबासाहेब पुरंदरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा\nमुंबईतील समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या समितीच्या अध्यक्षपदावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नियुक्त करण्यावरून सुरू झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पुरंदरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळला नसला तरी पुरंदरे यांना शिवसेना खंबीरपणे पाठिंबा देईल, असे आश्वासन शिवसेनाप्रमुखांनी दिल्याचे समजते. याबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या भेटीत खमंग, खुसखुशीत असे काही नाही. वासुदेव नावाच्या एका चित्रकारांनी शिवसेनाप्रमुखांचे चित्र काढले आहे. माझे चित्र काढण्याचे त्यांनी मान्य केले होते. ते काढून घेण्याकरिता मी तेथे गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांबरोबर चित्रकला, चित्रकार व जुनी चित्रे या विषयावर सविस्तर चर्चा झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:38:23Z", "digest": "sha1:ET2QWX72A6DKC77HYAJY42CAF56MKP2W", "length": 2495, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माफीनामा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेस��डून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nआमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा\nटीम महाराष्ट्र देशा – महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी आमदार राम कदम यांनी राज्य महिला आयोगाकडे खुलासा सादर केला आहे. त्यांनी आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:37:27Z", "digest": "sha1:ULXOWBZEYPJ2QXUOX6YO66QXFY42YKUF", "length": 2544, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वांगी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nकरमाळा : ऊसतोडीसाठी आलेल्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nसोलापूर (प्रतिनिधी):- करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात ऊसतोडीसाठी आलेल्या एका दाम्पत्याची अल्पवयीन मुलगी मोकळ्या रानात शौचासाठी गेली असता तिच्यावर अज्ञातांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T16:37:41Z", "digest": "sha1:5SFCADYCNZATFS4EWLH3LBP6Y4QWF7EL", "length": 2658, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विजय राऊत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - विजय राऊत\nउस्मानाबाद लोकसभा; लढाई राणादादा आणि ओमराजेंची, प्रतिष्ठा पणाला सोपल – राऊतांची\nविरेश आंधळकर: उस्मानाब��द लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ राणाजगजितसिंह पाटील तर शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/dilip-sopal/", "date_download": "2019-04-18T16:38:56Z", "digest": "sha1:DLHVJSQFHKZHXBMVWKMOPNBMJYKEQN4G", "length": 8821, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "dilip sopal Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nउस्मानाबाद लोकसभा : वाचा कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nउस्मानाबाद : (प्रवीण डोके) लोकसभेसाठी सध्या सर्वच पक्ष्याची जिल्ह्यात जोरदार तयारी असल्याचे पाहवयास मिळत आहे. प्रत्येक पक्षामध्ये नेत्यांची भाऊगर्दी वाढली आहे...\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून आ.दिलीप सोपलांचे नाव आघाडीवर\nउस्मानाबाद: लोकसभेला बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव सध्या आघाडीवर दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह...\nस्वतःचे अपयश झाकण्यासाठी बार्शी तालुका उस्मानाबादमध्ये समाविष्ट करण्याचा ठराव\nबार्शी : गेल्या काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्याचा मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करावा, अशी मागणी करणारा ठराव बार्शी नगर पालिकेतील सत्ताधारी...\nबार्शीचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश करण्याची नसती उठाठेव..\nनगरपरिषदेचे नेते श्री राऊत हे नरेंद्र मोदींचा स्थानिक अवतार असून त्यांनी परिणामांचा विचार न करता हुकूमशाही प्रवृत्तीने नोटबंदी केली तर हे जिल्हाबंदी करताहेत...\nसर्वाधिक उत्पन्न असलेल्या आमदारांच्या यादीत बार्शीचे आमदार दिलीप सोपल देशात सहावे\nटीम महाराष्ट्र देशा : देशातील आमदारांच्या वार्षिक उत्पन्नानुसार यादी करण्यात आली आहे, यामध्ये सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या टॉप 20 मध्ये महाराष्ट्रातील चार...\nपावसाअभावी जळून चाललेल्या पिकांचे पंचनामे करा, आ. दिलीप सोपल य��ंची मागणी\nबार्शी : पावसाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही बार्शी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, पावसाअभावी खरिपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे...\n‘देवेंद्र’ दरबारी बार्शीतील ‘राजेंद्र’ एकत्र; बाजार समितीवर सत्ता स्थापनेचा राऊत गटाचा मार्ग मोकळा\nबार्शी : कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सुटला आहे. बाजार समितीवर सर्वाधिक...\nबार्शी : राजेंद्र राऊत दिलीप सोपल यांना रोखण्यात यशस्वी होतील का \nबार्शी – विधानसभा निवडणूक आली की संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते ते म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघावर.बार्शी विधानसभेचा १९६२ पासूनचा...\nVIDEO: कट्टर विरोधक आमदार दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांचे ‘फु बाई फु’\nबार्शी: गेली २५ वर्षे बार्शी तालुक्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असणारे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आज चक्क फुगडी खेळली आहे. याला...\nहल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ \nमहाराष्ट्र देशा ऑनलाईन: नाकर्त्या भाजप सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार अशा हल्लाबोल यात्रेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/isha-ambani-and-anand-piramal-to-move-into-rs-450-crore-bungalow-at-worli-sea-face-7278.html", "date_download": "2019-04-18T16:46:17Z", "digest": "sha1:MZCENYN4DDJGVQDOMOMUJVJUGN2YMQMJ", "length": 29438, "nlines": 187, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचे नवे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मत���ान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठ��ंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nईशा अंबानी-आनंद पिरामल यांचे नवे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल\nरिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचे डिसेंबरमध्ये शुभमंगल होणार आहे. ईशाचा विवाह उद्योगपती अजय पिरामल यांच्या मुलाशी आनंद पिरामल होणार आहे. काही दिवसांपूर्वी इटलीत ईशा-आनंदचा साखरपुडा पार पडला. लवकरच विवाहबद्ध होणारी ईशा अंबानी लग्नानंतर वरळी सीफेस जवळील बंगल्यात राहायला जाणार आहे. हा बंगला अनेक सुखसोयींनी सजलेला आहे. ईशा-आनंद पीरामल साखरपूडा ; कोण कोण असेल तिच्या सासरच्या घरी \nउद्योगपती अजय पिरामल यांनी तब्बल 452 कोटींना हा बंगला खरेदी केला आहे. मुलगा व सून यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून हा बंगला देण्यात येणार आहे. ईशा-आनंदचा हा नवा बंगला 50 हजार चौरस फुटांचा असून पाचमजली आहे. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नपत्रिकेची खास झलक (Video)\nकाय आहेत बंगल्याची वैशिष्ट्यं\n# ईशा-आनंदच्या नव्या बंगल्यात बेसमेंटला तीन मजले असून त्याचा वापर सर्व्हिस आणि पार्किंगसाठी करण्यात येणार आहे. ईशा अंबानी सर्वात लहान करोडपती ; इतकी आहे तिची संपत्ती\n# त्यानंतर बेसमेंटला एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि डबलल हाईट मल्टिपर्पज रुम आहे.\n# तळमजल्याला एक एंट्रन्स लॉबी आहे.\n# वरच्या मजल्यावर लिव्हिंग रुम, डायनिंग हॉल, ट्रिपल हाईट मल्टिपर्पज रुम, बेडरुम आणि स्टडीज असणार आहे.\nआनंद पिरामल हा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा एकुलता एक मुलगा आहे. अजय पिरामल यांची पिरामल एंटरप्रायजेस फार्मा, हेल्थकेअर, रियल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्व्हीसेस, ग्लास पॅकेजिंग आणि फायनान्स सर्व्हीस या क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी 30 देशांमध्ये बिजनेस करते. यात युएस, युके, जपान, साऊथ आशिया या देशांचा समावेश आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स 100 पेक्षा जास्त मार्केटमध्ये विकले जातात.\nTags: Anand Piramal Isha Ambani Isha-Anand Wedding आनंद पिरामल ईशा अंबानी ईशा अंबानी आनंद पिरामल विवाहसोहळा नवा बंगला\nVogue मॅगझिनवर 'ईशा अंबानी'चा जलवा (Photos)\nYear Ender 2018 : यंदा हे '8' सेलिब्रेटीज अडकले विवाहबंधनात \nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडण���क आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला म���; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/02/17/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T17:03:25Z", "digest": "sha1:TXBULMVT5X55SA7HHOZM4PIXGBK7B5AN", "length": 13281, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विसरभोळ्या डॉक्टरांवर इलाज - Majha Paper", "raw_content": "\nआपल्याला प्राध्यापक विसरभोळे हे पात्र माहीतच आहे आणि विसरभोळ्या प्राध्यापकांमुळे किती गंमतीजमती होत असतात हे आपण नेहमीच ऐकत, पहात असतो परंतु प्राध्यापकांच्या इतकेच सर्जनसुध्दा विसरभोळे असतात. विसरभोळ्या प्राध्यापकांमुळे गंमती होतात. परंतु त्यांचा विसरभोळेपणा कोणाच्या प्राणावर बेतत नाही. विसरभोळ्या डॉक्टरांचे मात्र तसे नसते. त्यांचा विसरभोळेपणा एखाद्या पेशंटला ङ्गारच महागात पड���्याची शक्यता असते. कारण हे विसरभोळे डॉक्टर एखाद्या पेशंटचे ऑपरेशन करतात, त्यासाठी त्याचे पोट उघडतात आणि ऑपरेशन नंतर पोट झाकताना आत काहीतरी विसरून ठेवून जातात. ऑपरेशनची घाई असते. उघडलेल्या पोटाला लवकर झाकावे लागते. त्या गडबडीमध्ये पोटात काय राहिलेले आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग पोटामध्ये एखादा चिमटा आणि कधीकधी कात्रीसुध्दा राहिलेली असते. ऑपरेशन करताना सर्जिकल कापूस ङ्गार वापरावा लागतो आणि ऑपरेशनच्या दरम्यान रक्त वाहायला लागल्यानंतर ते रक्त शोषून घेण्यासाठी कापसाचे बोळे रक्तवाहिन्यांवर ठेवले जातात. कधी कधी असे बोळे रक्ताने एवढे ओले होतात की, त्यांचा रंग बदलून रक्तासारखा होऊन जातो आणि असा बोळा पोटात राहून जातो.\nअसे अनेक प्रकार होतात. आत राहिलेला कापसाचा बोळा पुढे कुजतो आणि त्यामुळे रुग्णाच्या पोटाच्या पोकळीत इन्ङ्गेक्शन होते. असे इन्ङ्गेक्शन त्याच्या प्रकृतीच्या गुंतागुंतीस कारणीभूत ठरू शकते. अमेरिकेत अशा प्रकारांची पाहणी केली असता त्या देशामध्ये दरवर्षी असे चार हजार प्रकार घडतात असे आढळून आले. याबाबत आता डॉक्टर मंडळी सावध झाली आहेत. कारण डॉक्टरांच्या विसरभोळेपणाचा ङ्गटका बसलेले असे रुग्ण आता न्यायालयात धाव घ्यायला लागले आहेत आणि सारे काही पुराव्यानिशी सिध्द होत असल्यामुळे डॉक्टर मंडळी अडचणीत यायला लागली आहेत. तिचा विचार करून अमेरिकेतल्या शल्य चिकित्सकांच्या संघटनेने एक नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचे शीर्षकच ‘नो थिंग लेफ्ट बिहाइंड’ अर्थात मागे काही राहिलेले नाही यावर लक्ष द्या असे आहे.\nयाबाबत डॉक्टरांच्या परिषदा होत आहेत आणि त्यांना सावध केले जात आहे. यावर इलाज म्हणून एका डॉक्टरने एक अङ्गलातून युक्ती काढली आहे. नॉर्थ कॅरोलीनातील अमेरिकन कॉलेज ऑङ्ग सर्जन्स या संस्थेतील एका डॉक्टरने आर.एङ्ग.ऍश्युअर डिटेक्शन असे एक नवीन तंत्र शोधले आहे. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणार्‍या कापसाच्या बोळ्यांमध्ये एक रेडिओ ङ्ग्रिक्वेन्सी टॅग अशी छोटीसी चीप ठेवली जात आहे. ती आकाराने ङ्गार लहान आहे. मात्र ती कापसासोबत वापरल्याने कापसाच्या वापरावर काही परिणाम होणार नाही. अशा प्रकारची टॅग असलेला हा कापूस जर रुग्णाच्या पोटात चुकून राहिला तर पोट बंद करण्याच्या आधी करावयाच्या एका चाचणीमध्ये तो ���ाहिल्याचे लक्षात येईल. म्हणजे कापूस आत असेल तर पोटाच्या जवळ आणलेले एक इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आवाज करायला लागेल. त्या यंत्रातील आवाजाची यंत्रणा आणि कापसाला जोडलेला तो टॅग यांची रेडिओ ङ्ग्रिक्वेन्सी सारखी असल्यामुळे ते यंत्र आत कापूस राहिल्याचे आवाज काढून सूचित करील.\nअशा रितीने वापरल्या जाणार्‍या या टॅगला खर्च येईल परंतु पोटात कापसाचे बोळे राहिल्यामुळे होणार्‍या संभाव्य नुकसानीच्या मानाने हा खर्च अगदीच किरकोळ असेल त्यामुळे या टॅगच्या वापरला गती मिळत आहे. रुग्णाच्या पोटात काहीतरी सोडून देणार्‍या डॉक्टरांना हा एक दिलासा आहे. कारण रुग्णाच्या पोटात अशा पध्दतीने काही राहू नये यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक उपाययोजना सांगितल्या असल्या तरी ऑपरेशन हा एक असा प्रसंग असतो की, त्याप्रसंगी डॉक्टर आणि नर्स यांना त्या उपाय योजनांची प्रत्येक वेळी तंतोतंत आठवण राहतेच असे नाही. डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांना ऑपरेशनच्यावेळी येणारा तणाव मोठा विचित्र असतो. त्यामुळे त्यावर असा एखादा उपाय आवश्यकच आहे.\nअंडे तुमचे रक्षण करेल मधुमेह होण्यापासून\nनवीन अनाथाश्रमाच्या खोदकामात सापडले ५००० विचित्र जीवांचे सांगाडे \nऔरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले एव्हरेस्ट शिखर\nतब्बल १४३ वर्षांनी शास्त्रज्ञांना सापडला दुर्मिळ मासा\nबायका या गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाही\nआता आईस्क्रीमचा स्वाद निवांत घेता येणार\nशरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा करा अवलंब\nकार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरा ही मोबाईल अॅप्स\n४५ वर्षांपासून भंगारात पडलेल्या कारसाठी लागली ४.५ कोटींची बोली\nजागतिक आरोग्य संघटनेमुळे भारतातील क्षयरोगाचे भीषण वास्तव आले समोर\nझोपेच्या सवयीवर चंद्राचा परिणाम\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीड���, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/07/10/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T17:06:36Z", "digest": "sha1:7CTI4CBRVRGFXKYPKBZTH4LZESWB6NOD", "length": 9322, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न - Majha Paper", "raw_content": "\nनोकरीच्या क्षेत्रामध्ये एक विलक्षण कोंडी झालेली आहे. आजच नव्हे तर पूर्वीपासून कमी-जास्त प्रमाणात ती तशी आहे. एखादा उमेदवार नुकताच शिकून बाहेर पडलेला असतो आणि कुठे तरी नोकरीचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो मुलाखतीला जातो तेव्हा सारे काही चांगले असल्याचे आढळते पण त्याला एक प्रश्‍न विचारला जातो की, तुम्हाला कामाचा अनुभव आहे का तो उमेदवार नुकताच शिकून बाहेर पडलेला असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव नसतो. म्हणून त्याला ती नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून अनुभव येत नाही. अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही. अशी ही कोंडी ङ्गोडून कुठे तरी अनुभव घेण्यासाठी नोकरी करावी लागते. ती सुद्धा मिळणे मुश्कील होते.\nअशी कोंडी ङ्गोडण्याचा एक प्रयत्न सोलापूरच्या इंटेलीसॉफ्ट कॉम्प्युटर कन्सल्टंटस् या संस्थेने सुरू केला आहे. नुकत्याच शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले प्रॅक्टिकल ज्ञान आणि कामाचा अनुभव या दोन्हींचा समन्वय करून या संस्थेने एक्स्पीरियन्स डेव्हलपमेंट इंटर्नशीप प्रोग्राम आखलेला आहे.\nहा अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थी या संस्थेतच काम करेल. म्हणजे प्रत्यक्ष काम हाच त्याच्या ट्रेनिंगचा भाग असेल. अनुभव घेण्यासाठी नोकरी आणि इंटरर्नशीप या दोन्हींचाही समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. या काळात हे उमेदवार स्वत: सॉफ्टवेअर डेव्हलप करतील आणि कामाचा अनुभव घेतील.\nसध्याच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत भरपूर गुण मिळतात परंतु सॉफ्ट स्कील्स्चा अभाव असल्यामुळे त्यांना नोकर्‍या मिळू शकत नाहीत आणि साधारणत: ही कौशल्ये निसर्गत: असतात, वातावरणातून निर्माण होतात किंवा संस्कारातून बाणले जातात असे मानले जाते. मात्र या तिन्ही कारणांनी ज��यांच्याकडे ही कौशल्ये नसतील त्यांच्यामध्ये ती निर्माण करण्याचा प्रयत्न या संस्थेत केला जातो. तेव्हा अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही अशा कोंडीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना इंटेलीसॉफ्टने एक आशेचा किरण दाखवलेला आहे. संपर्कासाठी पत्ता- www.intellisoft.co.in/ED असा आहे.\nविवाहात अडचण केल्याबद्दल ओबामांनी मागितली माफी\n‘बेनेली’ची २५० सीसी बाईक लाँच\nमुकेश अंबानीच्या यशात निताच्या जन्मतारखेचा वाटा\nकेंद्र सरकारमध्ये पुढील आर्थिक वर्षात २.८३ लाख नोकऱ्या\nगुगलमध्ये काम करतात चक्क २०० बकऱ्या आणि पगारही घेतात\nमासे खा, निरोगी व्हा\nमारूती सुझुकीची लिमिटेड एडिशन स्विफ्ट\nअल्पवधीतच प्रसिद्ध झाला जगातील सर्वात कुरूप कुत्रा\nआयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये\nदोनशे वर्षांपासून लपवून ठेवलेल्या राणीच्या हृदयाचे रहस्य नेमके काय\nटर्मिनेटरच्या बाईकची ३ कोटी ३० लाखात विक्री\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics", "date_download": "2019-04-18T17:26:24Z", "digest": "sha1:POM7ZOAU5XTDLCBDQ6TWGU7WED3BP6BC", "length": 5476, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राजकीय बातम्या, अपडेट्स आणि ठळक घडामोडी (हेडलाइन)", "raw_content": "\nभाजपाला घाबरणार नाही - उर्मिला मातोंडकर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nप्रकाश मेहतांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा; काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'मतदान केंद्रावर गरजेनुसार वैद्यकीय सेवा' - केंद्रीय निवडणूक आयोग\nBy मुंबई ला���व्ह टीम\n'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे\nBy मुंबई लाइव्ह टीम\nतावडेंना एकदा तरी गाडीत बसू द्या; राजनाथ सिंग यांना मनसेचं साकडं\nBy मुंबई लाइव्ह टीम\nशिवसेनेच्या राहुल शेवाळेंना आमदार कोळंबकरांचा पाठिंबा\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTube वरून हटवला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबाॅसच्या आदेशानंतर कोळंबकर करणार युतीचा प्रचार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nबोरिवलीतील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमी तर अॅक्सीडेंटल पाॅलिटीशियन- मनोज तिवारी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउत्तर भारतीय मतदारांसाठी भोजपुरी कलाकार रिंगणात\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउर्मिला मातोंडकरला हवंय पोलिस संरक्षण\nBy मुंबई लाइव्ह टीम\nभाजपा आमदार मंदा म्हात्रेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविमानतळावरही मतदान जागरूकता अभियान\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई इंडियन्सची Historic कामगिरी; ठरली २०० टी-२० खेळणारी पहिली टीम\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mahpolwireless.gov.in/ProactiveDisclosure/4-1-b_7_Traffic.aspx", "date_download": "2019-04-18T16:37:41Z", "digest": "sha1:ZUOWTFWQOGUDJWJVKJ4W3VPKWUW4ALOY", "length": 7995, "nlines": 77, "source_domain": "mahpolwireless.gov.in", "title": "पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे", "raw_content": "\nबिनतारी संदेश विभागाची संक्षिप्त पाश्वर्भूमी\nकामांचा आणि कर्तव्याचा तपशील\nअधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा\nसंशोधन व विकास विभाग\nअधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणात होणार्‍या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम\nसार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रीयेची\nआणि त्यावरील देखरेखाची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायीत्व\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये\nसार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारी कक्षा\nसार्वजनिक प्राधिकरणामध्ये घेतले जाणारे काही महत्वाचे प्रशासकिय आणि अर्धन्यायिक निर्णय\nमाहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा\nअंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा\nसमित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील\nमाहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी\nजनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय\nसार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची\nसार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रानिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती\nमासिक/ त्रैमासिक/अर्ध वार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्ट्य\nभरीव प्रमाणात शासकिस अर्थ साहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाची यादी\nसार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत\nसंशोधन व विकास विभाग\nमध्यवर्ती तपासणी कार्यालय व सनियंत्रण स्थानक तसेच मा. संचालक कार्यालयातील \"क\" शाखा येथील कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. मध्यवर्ती तपासणी कार्यालयाची वार्षिक निरीक्षण/तपासणी करणे.\nमुंबई व नागपूर आयुक्तालये वगळून महाराष्ट्र राज्यातील उर्वरीत पोलीस आयुक्तलये व जिल्हा पोलीस मुख्यालये येथील बिनतारी घटकांचे बिनतारी दळणवळणासंबंधी वार्षिक निरीक्षण /तपासणी करणे.\nमा.संचालक कार्यालयाकडून वेळोवेळी नेमून देण्यात आलेली विशेष कामे उदा.बिनतारी यंत्राचालकांच्या प्राविण्य परिक्षा इ.\nमहाराष्ट्र रज्यातील बिनतारी द्ळणवळणाचा दैनंदिन आढावा घेणे,अतिव्रष्टी,भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे वेळी बिनतारी यंत्रणा खंडित अथवा व्यत्यय आल्यास,उच्चकंपन बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करता यावी यासाठी उच्चकंपन यंत्रणेवरील कामकाजाचा बिनतारी यंत्रचालकांना सराव रहावा याकरिता दर रविवार उच्चकंपन यंत्रणेवर बिनतारी संदेशाची देवाणघेवाण करणेबाबत आवश्यक कार्यवाही घेणे.\nमहाराष्ट्र राज्यातील बिनतारी दळणवळण संदर्भात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करून घेणे.\n१. पोलीस उप-अधीक्षक बि. सं. (वाह.) ०१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-12-february/", "date_download": "2019-04-18T17:22:53Z", "digest": "sha1:ULCNXELHF2FPOOC6QWT5PJPNMWXQ7VGF", "length": 23205, "nlines": 100, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मंगळवार 12 फेब्रुवारी : गणपती बाप्पा 7 राशीवर करणार आपली कृपा, होण��र सगळ्या इच्छा पूर्ण", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/horoscope/मंगळवार 12 फेब्रुवारी : गणपती बाप्पा 7 राशीवर करणार आपली कृपा, होणार सगळ्या इच्छा पूर्ण\nमंगळवार 12 फेब्रुवारी : गणपती बाप्पा 7 राशीवर करणार आपली कृपा, होणार सगळ्या इच्छा पूर्ण\nआज मंगळवार 12 फेब्रुवारी चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nतुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत – त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.\nतुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा/उभी राहणार नाही.\nहृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.\nतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.\nअमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.\nतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.\nतुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.\nविश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.\nसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्��ावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.\nमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वत:ला राजेशाही वागणूक द्या. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.\nतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.\nआज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\nबुधवार 13 फेब्रुवारी : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील सर्वोत्तम, तर 2 राशींना होऊ शकते आर्थिक समस्या\nगुरुवार 18 एप्रिल : या 4 राशींवर माता लक्ष्मी करणार कृपा, तर 2 राशींना समस्या येऊ शकतात\nबुधवार 17 एप्रिल : आज या 7 राशींची दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे होतील पूर्ण, नकारात्मक विचारा पासून दूर राहा\nशनिवार 13 एप्रिल : शनिदेवाच्या कृपेने या 4 राशीच्या घरामध्ये येणार शुभवार्ता, मोठे यश मिळणार\nबुधवार 13 मार्च : क्रोध बिघडवू शकतो या 3 राशीचे काम, तर बाकी राशींचे वाढणार मनोबल\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ramdas-athawale-calls-for-sc-st-reservation-in-cabinet-rajya-sabha-1577027/", "date_download": "2019-04-18T16:40:56Z", "digest": "sha1:IAJ55JGFRVL5RLMEKULTGITGGMD7IGY7", "length": 16526, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ramdas Athawale calls for SC ST reservation in Cabinet Rajya Sabha | राज्यसभा, मंत्रिमंडळातही आरक्षण असावे-आठवले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निवडणूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nराज्यसभा, मंत्रिमंडळातही आरक्षण असावे-आठवले\nराज्यसभा, मंत्रिमंडळातही आरक्षण असावे-आठवले\nराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळ मिळणार नसून गुजरातमध्ये भाजपच बहुमताने सत्तेत येईल\nरामदास आठवले (संग्रहित छायाचित्र)\nलोकसभा, विधानसभाप्रमाणे राज्यसभा, विधान परिषद व मंत्रिमंडळातही मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण असावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सुरक्षा विभागातील तिन्ही दल व खेळातही आरक्षणाची मागणी करताना त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nजाहीर सत्कार कार्यक्रमानिमित्त अकोला दौऱ्यावर आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपल्याला चांगले दिवस आल्याचे सांगतानाच, सत्तेत दलितांना लोकसंख्येनुसार वाटा मिळत नसल्याची खंत रामदास आठवले यांनी बोलून दाखवली. रिपाइंचा वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पािठबा असून, विदर्भात सिंचन आणि औद्योगिक विकास झाला असता तर, वेगळे राज्य मागण्याची वेळ आली नसती. विरोधात असताना भाजपने वेगळ्या विदर्भाला पािठबा दिला होता. आता केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने भाजपने तो शब्द पाळावा, त्यासाठी आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय गृह���ंत्री यांना भेटणार आहोत. रिपब्लीकन ऐक्य संदर्भात बोलताना त्यांनी ऐक्य ही काळाची गरज असल्याचे सांगून, अ‍ॅड. प्रकाश आंबडेकरांनी त्याचे नेतृत्व करावे, आपल्याला ते मान्य असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. ऐक्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना आंबेडकरी जनतेनेच जिल्हाबंदी करावी. यापूर्वीचे ऐक्य आंबेडकरी जनतेच्या रेटय़ामुळेच झाले असून त्याचे श्रेय कोणत्याही नेत्याने घेऊ नये. ऐक्यामध्ये काही नेत्यांचा खोडा असल्याची टीकाही त्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांच्यावर केली.\nमागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बढतीमध्ये आरक्षणाचा मुद्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यासाठी संसदेत कायदाच करण्यात यावा, यासाठीचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप संविधान बदलणार नसून काँग्रेसकडून तसा अपप्रचार करण्यात येत असल्याचा आरोप आठवले यांनी केला. दलितांवरील अत्याचार हे जातीयवादातून होत असून, सर्वच पक्षांच्या सत्तेत दलितांवर अत्याचार झाले आहेत. त्यामुळे दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा राजकीय करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांच्या खात्याशी संबंधित योजना व आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, अशोक नागदिवे, गजानन कांबळे, डी. गोपनारायण आदी उपस्थित होते.\nराहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे\nराहुल गांधी हे अधून-मधून दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले मानतात. दलित समाजाबद्दल त्यांना एवढाच आपलेपणा वाटत असल्याने त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श ठेवावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. महात्मा गांधींचे जातमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी राहुल गांधीनी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घ्यावा, त्यांच्यासाठी उच्चशिक्षित मुलगी पाहण्याची जबाबदारी आपण स्वीकारू, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.\nराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळ मिळणार नसून गुजरातमध्ये भाजपच बहुमताने सत्तेत येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला. गुजरातमध्ये इतर नेते कितीही उडय़ा मारत असले तरी, मोदींची सर्वात मोठी उडी राहील. मतांचे विभाजन टाळण्यासाठी गुजरात व हिमाचलमध्���े रिपाइं उमेदवार देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. २०१९ मध्येही केंद्रात भाजपच सत्तेत येणार असून आपला पाठिंबा कायम राहणार आहे. त्यावेळी आपला कॅबिनेट मंत्रिपदावर दावा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘रिपाइं’ची फूट पक्ष नेतृत्वामुळे टळली\nपक्षातील फूट टाळण्यासाठी रामदास आठवले यांची सारवासारव\nमोदी आयपीएलचे कॅप्टन तर मी चांगला फलंदाज: आठवले\nभीमा कोरेगाव हिंसाचारामागे जिग्नेश मेवाणीचा हात नाही-आठवले\n..तब समझेगा मेरा बळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nमोदी पुन्हा निवडून आलेत तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील - राज ठाकरे\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T16:21:00Z", "digest": "sha1:UFOBUJR4Z2A447YUUPL4YMP7BS3EKCZU", "length": 10769, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंडीगडला होणार ई-लिलाव - Dainik Prabhat", "raw_content": "\nचंडीगडमध्ये विविध भागांत रिकाम्या असलेल्या रहिवासी आणि व्यापारी मालमत्तांचा लिलाव ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा लिलाव तिथे 10 वर्षांनंतर होत आहे. या लिलावात 43 रहिवासी आणि 27 व्यापारी मालमत्तांचा समावेश करण्यात आला असून, लिलाव येत्या जानेवारीत होणार आहे. या मालमत्तांची “रिझर्व्ह प्राइस’ एका यादीद्वारे जाहीर करण्यात आली आहे. जानेवारीच्या 5 ते 10 तारखेदरम्यान हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल, असे सांगितले जाते.\nरहिवासी मालमत्तांसाठी किमान “रिझर्व्ह प्राइस’ 89.26 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर कमाल “रिझर्व्ह प्राइस’ 7.53 कोटी रुपये इतकी आहे. व्यापारी मालमत्तांसाठी किमान 33 लाख रुपये तर कमाल 13.87 कोटी रुपये इतकी “रिझर्व्ह प्राइस’ ठेवण्यात आली आहे. यापूर्वी चंडीगडमध्ये 2009 या वर्षी 45 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. त्यातून प्रशासनाला 100 कोटींचा महसूल मिळाला होता. अर्थात, या लिलावानंतर रिअल इस्टेट बाजारपेठेत सातत्याने घसरण दिसत असून, चंडीगडमध्ये रहिवासी किंवा व्यापारी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यात लोकांना फारशी रुची नसल्याचे दिसून आले आहे. व्यापारी मालमत्तांमधील बहुतांश मालमत्ता सेक्‍टर 36, 42, 44, 39 आणि 40 या भागांतील असून, जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेल्या रिझर्व्ह प्राइसनुसार लिलाव करण्यात येणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमालमत्ता खरेदी करताना (भाग-२)\nमालमत्ता खरेदी करताना (भाग-१)\nकच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीचा बोझा ग्राहकांवर\nहाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-२)\nहाऊसिंग इंडस्ट्रीत नवा ट्रेंड (भाग-१)\nरिअल इस्टेटमध्ये तेजीची शक्‍यता\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची श��्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T16:16:33Z", "digest": "sha1:XLZAP5WTCM2XAY56BBU43J5B4T4PPEVZ", "length": 13557, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवगावातील स्मशानभूमीतील अतिक्रमणे काढण्याची मागणी - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेवगावातील स्मशानभूमीतील अतिक्रमणे काढण्याची मागणी\nशेवगाव: येथील मिरी रस्त्यावरील ईदगाह मैदान जवळील स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढून त्याला वॉल कंपाऊंड करून देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nभूखंडाचे श्रीखंड परस्पर लाटून माया जमवण्याचे काम शासकीय कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांच्या युतीतून ठिकठिकाणी सातत्याने चालू आहे. शेवगावही त्याला अपवाद नाही हेच या मुस्लिम बांधवांच्या मागणीवरून अधोरेखित होत आहे. कर्जतच्या तौसीफची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने या बाबीमध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे.\nयासंदर्भात मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार या गट नंबरमध्ये ही 14 गुंठे जागा 1920 साली मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी तत्कालीन शासनाने दिली होती. आज जरी ती जागा शहराच्या मध्यवर्ती दिसत असली तरी 1920 साली येथे प्लेगची साथ आली होती तेव्हा प्लेगने मयत झालेल्या मुस्लिम बांधवांना गावाबाहेर दफन करण्यासाठी ही जागा दिली होती. शहराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे ही जागा आता शहराच्या मध्यवर्ती आली आहे. त्यामुळेच अनेकांनी ती चोहोबाजूंनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी तेथे घरे, व्यावसायिक गाळे बांधून ती गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही या जागेत अनेक मुस्लिम कबरी आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअतिक्रमण केलेल्या मंडळींनी त्यांचे सांडपाणी या स्मशानभूमीत सोडल्याने कबरीची विटंबना ���ोते, तसेच या पाण्यात डुकरे, मोकाट जनावरे हुंदडतात, कबरीला घासतात त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जातात. तरी येथे झालेले अतिक्रमण काढून शासकीय सातबारानुसार या 14 गुंठे जागेला वॉल कंपाऊंड करून मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबत सिटीसर्वे व गट नंबरचे नकाशे जोडले आहेत, तसेच मोजणी फी अर्जदार करण्यास तयार आहे असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पत्रकारांना देण्यात आल्या असून याकामी मदतीची याचना करण्यात आली आहे. या निवेदनावर सय्यद मेहराज बशीर, शेख मुनीर पठाण, शेख लाला बाबूभाई, शेख शहारूख, शेख मुनीर आदिंच्या सह्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस्‌ ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्य���नासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indians-increase-canadas-citizenship-level-by-50-percent/", "date_download": "2019-04-18T16:57:12Z", "digest": "sha1:ELRHJO45BKTMITJO3CFYZQX7HIR2OOFG", "length": 10669, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीयांनी कॅनडाचे नागरीकत्व घेण्याच्या प्रमाणात 50 टक्के वाढ - Dainik Prabhat", "raw_content": "\nभारतीयांनी कॅनडाचे नागरीकत्व घेण्याच्या प्रमाणात 50 टक्के वाढ\nमुंबई: भारतीय नागरीकांनी कॅनडात नागरीकत्व घेण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ होत असून चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यात तब्बल पंधरा हजार नागरीकांनी कॅनडाचे नागरीकत्व घेतले आहे. हे प्रमाण आधीच्या वर्षापेक्षा 50 टक्‍क्‍यांनी आधिक आहे. कॅनडाच्या मुंबईतील दुतावासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी ते ऑक्‍टोबर 2018 या काळात एकूण 15 हजार 16 भारतीय नागरीकांना कॅनडाचे नागरीकत्व देण्यात आले आहे.\nतेथे पहिल्यास्थानावर फिलिपाईन्सचे नागरीक आहेत त्यांना याच कालावधीत 15 हजार 642 नागरीकांसाठी कॅनडाचे नागरीकत्व देण्यात आले आहे. या देशाचे नागरीकत्व घेणाऱ्या अन्य देशांतील नागरीकांचे प्रमाण असे, इराण 7921, चीन 7609. कॅनडाने या कालावधीत एकूण 1 लाख 39 हजार विदेशी नागरीकांना आपल्या देशाचे कायम नागरीकत्व दिले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘स���ा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/tag/etv/", "date_download": "2019-04-18T16:45:52Z", "digest": "sha1:INFBGADM6RBOWAI32JSUNG7U2UWBFSC7", "length": 3635, "nlines": 60, "source_domain": "mulakhat.com", "title": " ETV – मुलाखत", "raw_content": "\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nप्रसिध्द मुुलाखतकार राजूपरूळेकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक���तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2019-04-18T16:56:12Z", "digest": "sha1:UIJ7MTMLJV2H3M56G7LUBYMKLYGI52QE", "length": 2869, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाग विदर्भ आंदोलन समिती आणि जांबुवंतराव धोटे विचार मंच Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - नाग विदर्भ आंदोलन समिती आणि जांबुवंतराव धोटे विचार मंच\nआघाडीची डोकेदुखी वाढली; महाराष्ट्रात आप डझनभर पक्षांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीत उतरणार\nटीम महाराष्ट्र देशा- सर्व विरोधी पक्ष महागठबंधनात अडकवून घेत काँग्रेसला मोठे करण्याची तयारी करीत असताना महाराष्ट्रात मात्र आघाडीसामोरच्या अडचणी वाढल्या आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T16:41:51Z", "digest": "sha1:7UOMSBFR6BW5DTIBLBJLLZGRIDPKBU6E", "length": 2639, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नामदेव मेटांगे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - नामदेव मेटांगे\n२३/१० चा वेतनश्रेणीचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी\nमुंबई/टीम महाराष्ट्र देशा : उद्या ४ जुलै रोजी विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे. या मध्ये विविध प्रश्नांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:40:32Z", "digest": "sha1:AZWEOUS3LESZ7CHRITQO57ZSTQNNQ6KZ", "length": 6388, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुरस्कार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n‘मला अजूनही राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला नाही’\nटीम महाराष्ट्र देशा – अनाथ मुलांची मी आई होते, त्यांचा सांभाळ करते. अशा मुलांना खायला दोनवेळची भाकर मिळावी, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने...\nयंदाचा आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना प्रदान\nपुणे – आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे...\nम. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस\nटीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी शिफारस राज्य सरकारने...\nटिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला- विखे पाटील\nपुणे : पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषणादरम्यान जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. टिळक...\nमहाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार\nनवी दिल्ली : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा...\nस्नेहबंध पुरस्काराचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते वितरण\nअहमदनगर: स्नेहबंध सामाजिक प्रतिष्ठान तर्फे आयोजित रांजणगाव मोहत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या स्नेहबंध...\nस्नेहबंध परीवारा तर्फे दिला जाणारा ‘स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर\nनेवासा / भागवत दाभाडे : रांजणगाव देवी येथील स्नेहबंध प्रतीष्ठानच्या वतीने दर वर्षी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या सामाजिक ,उद्योग, कृषी ,शासकीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/elections-in-bhandup-today-271732.html", "date_download": "2019-04-18T17:05:21Z", "digest": "sha1:O6LR23JLXTGCVQSQ43SMC7KSBNXLBA32", "length": 15160, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भांडूप पोटनिवडणुकीसाठी आज मतदान", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिका���ी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nभांडूप पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nकाँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांचं निधन झालं.त्यामुळे इथली नगरसेवकाची जागा रिक्त झाली.त्यासाठी ही पोट निवडणुक होते आहे. पण या पोटनिवडणुकीत चूरस सुरू आहे ती शिवसेना विरुद्ध भाजपच्या उमेदवारांमध्येच.\nमुंबई,11 ऑक्टोबर: मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ११६ मधल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यात संख्याबळात अत्यंत कमी अतंर आहे. त्यामुळे आपलं संख्याबळ मजबूत करण्यासाठी, दोन्ही पक्ष��ंनी भांडूप पोट निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.\nकाँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांचं निधन झालं.त्यामुळे इथली नगरसेवकाची जागा रिक्त झाली.त्यासाठी ही पोट निवडणुक होते आहे. पण या पोटनिवडणुकीत चूरस सुरू आहे ती शिवसेना विरुद्ध भाजपच्या उमेदवारांमध्येच. भांडूपच्या ११६ वॉर्डात आता एकुण सात उमेदवार रिंगणात आहेत. या पोट निवडणुकीत २९ मतदान केंद्रांवर ३८ हजार १०५ मतदार आहेत. त्यापैकी किती जण आपला हक्क बजावत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपप्रचारप्रमुखाला भांडूपमध्ये मारहाणही करण्यात आली होती.\nआज होणाऱ्या निवडणुकीचा उद्या निकाल आहे. आता या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपपैकी कोणी बाजी मारतं की दुसरंच कोणी गड जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nमुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी, कार्यकाळही तीन वर्षांनी कमी केला\nकाँग्रेसचे कालीदास कोळंबकर शिवसेना उमेदवारासाठी प्रचाराच्या मैदानात\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/06/ramdev-baba/", "date_download": "2019-04-18T16:41:26Z", "digest": "sha1:XTNCOO7IO2D2SWZ7EV3LD3IZAVNFL3QE", "length": 8019, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nबाबा रामदेव यांनी सांगितले आहेत असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर रा���ू शकाल\nबाबा रामदेव यांनी सांगितले आहेत असे 5 नियम, जे फॉलो केल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल\nयोग गुरु बाबा रामदेव यांनी आरोग्य उत्तम राहावे यासाठी विविध नियम सांगितले आहेत. हे नियम प्रत्येक व्यक्तीने फॉलो करावेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे हे नियम आहेत. आजपासूनच तुम्ही हे नियम फॉलो करण्यास सुरुवात केल्यास फायदा होऊ शकतो.\nसकाळी उठताच पाणी पिण्याची सवय लावावी. तुम्हाला बद्धकोष्ठता, सांधेदुखी, वाढते वजन समस्या असल्यास सकाळी गरम पाणी प्यावे. या समस्या नसतील तरीही सकाळी गरम पाणी पिल्याने फायदा होऊ शकतो. पाणी कधीही उभे राहून पिऊ नये. नेहमी बसूनच पाणी प्यावे. पाणी हळू-हळू प्यावे, पटकन एकाच वेळी पाणी पिऊ नये. पाणी पिल्यानंतर 20 मिनिट प्राणायाम अवश्य करावा.\nपाणी पिल्यानंतर चहा पिणे सोडून द्यावे. याऐवजी सकाळी आवळा-कोरफड ज्यूस किंवा गोमूत्र अर्क पिणे सुरु करावे. यामुळे तुम्हाला थोड्या दिवसातच शरीरात झालेले बदल दिसतील. सकाळी तुळस, लिंबाची पाने चावावीत.\nअवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता हा स्मार्टफोन\nअहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना \nउन्हाळ्यातही कूल रहायचे असेल हे नक्की वाचा \nब्रेकफास्टमध्ये एकसारखे पदार्थ रोज घेऊ नये. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करावा. कधीकधी इडली-सांबर खावे. अंकुरित ध्यान खावे. सलाद अवश्य असावा. महिन्यातील एकदा किंवा दोनदा पराठा नाश्त्यामध्ये घेऊ शकता. आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा.\nस्वयंपाक वेगवेगळ्या तेलामध्ये करावा. कधी सोयाबीन तर कधी मोहरीच्या तेलामध्ये तयार केलेल्या भाज्या खाव्यात. शरीराला सर्वप्रकाराच्या तेलाची आवश्यकता असते. अशाचप्रकारे पोळीसाठीसुद्धा गव्हासोबतच मका, बाजरी, ज्वारी भाकरी करावी. मिक्स धान्याची पोळीही करावी. अन्न चावून-चावून खावे.\nरात्री दही खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी 4 तास अगोदर जेवण करावे आणि जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nधनश्री विखेंचा अर्ज का ठरला अवैध २६ अर्ज ठरले वैध \nतिकीट कापले तरीही पक्षाचेच काम करणार – खा.दिलीप गांधी\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/shivsena-uddhav-thackeray-has-criticized-the-congress-from-the-front-of-the-match-saamana/44480", "date_download": "2019-04-18T16:50:16Z", "digest": "sha1:4YE4PZJ5S6GSXHSYZGHCR56VDFLBNMAZ", "length": 17368, "nlines": 74, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच ! | HW Marathi", "raw_content": "\nभगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच \nभगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच \n भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन गांधीनगरच्या व्यासपीठावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे\nआम्ही गांधीनगरात गेलो व अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. फक्त उमेदवारी अर्ज भरणे हेच तेथे जाण्यामागे एकमेव कारण नव्हते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, राजनाथ सिंहांपासून ‘रालोआ’चे अनेक दिग्गज या मेळाव्यात होते. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा ���िळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा हे एक निमित्त होते, पण त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्हय़ांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. कळा इतक्या पराकोटीच्या आहेत की, जनता त्यांच्यावर लवकरच शस्त्र्ाक्रिया केल्याशिवाय राहणार नाही. आमचे व्यवस्थित जुळले व सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. त्यामुळे काहींना जी पोटदुखी लागली आहे त्यावर सध्या तरी उपचार नाहीत. हिंदुत्वासाठी, देशहितासाठी आम्ही एकत्र आल्याने विरोधकांच्या तोंडात जाणारा लोण्याचा गोळा खाली पडला हे त्यांचे खरे दुःख आहे. अजित पवार, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण वगैरे मंडळींनी आमचे गांधीनगरात जाणे फारच मनास लावून घेतले आहे. ही फितुरी वगैरे असल्याचा शब्दच्छल त्यांनी केला आहे. शिवसेना-भाजप या दोन हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षांतील कटुता मिटली ही फितुरी आहे असे कुणास वाटत असेल तर त्यांच्या डोक्याचा अजहर मसुदी खिमा झाला आहे किंवा जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर बसून हे लोक रोज ‘ढोसत’ असावेत. ‘युती’चे तोरण बांधल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोरथ धुळीस मिळाले आहे आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा हे चिमूटभर उरलेले पक्षही धुळीस मिळालेले दिसतील. आम्ही पुन्हा ‘युती’ केली हा\nआमचा व महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न\nआहे. तुम्ही तोंडाची डबडी वाजवायचे कारण काय आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत व त्या जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. ‘युती’ झाल्यामुळे बऱयाच चांगल्या गोष्टींना गती मिळाली. स्वतः नितीन गडकरी यांच्यासारखे मोठे नेते आता जाहीरपणे सांगू लागले आहेत की, महाराष्ट्र अखंड राहील व स्वतंत्र विदर्भाची घोषणा करणाऱयांना फटकवून काढले पाहिजे असे ते म्हणाले. गडकरी यांच्या भूमिकेस मुख्यमंत्र्यांची ��ंमती आहे व हा शुभशकुन आहे. महाराष्ट्रास तडे देण्याचे संकट ‘युती’मुळे टळले. आता ही फितुरी आहे असे जर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल तर या मंडळींना हुतात्मा स्मारकावर उभे करून खेटराने मारले पाहिजे. मुळात जे ‘फितुरी’ची भाषा करीत आहेत त्यांचा एक पाय तुरुंगात आहे व उद्या राज्यात ‘युती’ची मजबूत सत्ता येताच दुसरा पायही तुरुंगात जाणार आहे. कुणी जलसिंचनाच्या नावाखाली स्वतःचे आर्थिक ‘सिंचन’ करून घेतले आणि राज्याच्या तिजोरीशी फितुरी केली, तर कुणी बीडच्या जिल्हा बँकांत घोटाळे केले. यास फितुरी नाही म्हणायचे तर काय सचोटीचे प्रयोग म्हणायचे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत व त्या जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. ‘युती’ झाल्यामुळे बऱयाच चांगल्या गोष्टींना गती मिळाली. स्वतः नितीन गडकरी यांच्यासारखे मोठे नेते आता जाहीरपणे सांगू लागले आहेत की, महाराष्ट्र अखंड राहील व स्वतंत्र विदर्भाची घोषणा करणाऱयांना फटकवून काढले पाहिजे असे ते म्हणाले. गडकरी यांच्या भूमिकेस मुख्यमंत्र्यांची संमती आहे व हा शुभशकुन आहे. महाराष्ट्रास तडे देण्याचे संकट ‘युती’मुळे टळले. आता ही फितुरी आहे असे जर काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल तर या मंडळींना हुतात्मा स्मारकावर उभे करून खेटराने मारले पाहिजे. मुळात जे ‘फितुरी’ची भाषा करीत आहेत त्यांचा एक पाय तुरुंगात आहे व उद्या राज्यात ‘युती’ची मजबूत सत्ता येताच दुसरा पायही तुरुंगात जाणार आहे. कुणी जलसिंचनाच्या नावाखाली स्वतःचे आर्थिक ‘सिंचन’ करून घेतले आणि राज्याच्या तिजोरीशी फितुरी केली, तर कुणी बीडच्या जिल्हा बँकांत घोटाळे केले. यास फितुरी नाही म्हणायचे तर काय सचोटीचे प्रयोग म्हणायचे मागची चार वर्षे हे विरोधक मेलेल्या सापासारखे पडून होते व महाराष्ट्रातील जनहिताच्या अनेक मुद्दय़ांवर शिवसेना आवाज उठवत होती. आज विरोधी पक्षाला जाग आली ती शिवसेनेच्या जागरूक भूमिकेने. विरोधी पक्षाची कर्तव्ये काय ते त्यांना आम्ही दाखवून दिले. नाहीतर महाराष्ट्रातील\nविरोधी पक्ष म्हणवून घेणाऱयांच्या गोवऱ्या\nसोनापुरात पोहोचल्याच होत्या. ‘युती’ होताच जनहिताचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले. ही फितुरी असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गद्दारांची संपूर्ण ��ोलखोल करावी लागेल. कधीकाळी श्री. शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा अंगास राख फासून हिमालयात जाण्याची भाषा करीत होते, पण महाराष्ट्रात राखेचा काळा बाजार झाल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. विदेशी वंशाच्या सोनिया गांधी हे त्यांना आधी संकट वाटले. त्यातून त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हा नवा पक्ष काढला. मात्र नंतर याच संकटाची उशी करून राष्ट्रवादीवाले झोपले. आता झोपलेल्यांना जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेऊन बरळणाऱयांना कसे जागे करता येणार होय, आम्ही गांधीनगरात गेलो व अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. फक्त उमेदवारी अर्ज भरणे हेच तेथे जाण्यामागे एकमेव कारण नव्हते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, राजनाथ सिंहांपासून ‘रालोआ’चे अनेक दिग्गज या मेळाव्यात होते. आम्ही सगळय़ांनी एकत्र येऊन गांधीनगरच्या व्यासपीठावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. शिवरायांचा महाराष्ट्र संकुचित नाही. तो अखंड हिंदुस्थानचा विचार करतो व त्यासाठीच दिल्लीवर भगवा झेंडा फडकत राहिला पाहिजे. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच\nअशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली \nपुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान\nजेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…\nकवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…\nमहागाई विरोधात काँग्रेसची १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-256229.html", "date_download": "2019-04-18T17:18:48Z", "digest": "sha1:2R4CQZA35C7QAC4JKUSUQLHWEWZU7J4I", "length": 16079, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्कीईंग गेममध्ये विश्वविक्रम", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाड���ी गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुं���ईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमहाराष्ट्र 19 mins ago\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nमहाराष्ट्र 35 mins ago\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमहाराष्ट्र 1 hour ago\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nमहाराष्ट्र 3 hours ago\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nVIDEO: प्रचारामुळे मुलांची भेटच नाही झाली- पंकजा मुंडे\nVIDEO : गणित सोडवायचं की बिघडवायचं ते जनतेनं ठरवायचं- अशोक चव्हाण\nVIDEO : भाजपमधील 'चप्पल कांड'नंतर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया\nभाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर\nभाजपवर नाराज झालेल्या गावांसोबत धनंजय मुंडे साधणार संवाद, पाहा VIDEO\nVIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर\nVIDEO: ही माझी शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदेंनी काय केलं भावनिक आवाहन\nVIDEO: मोदींच्या 'कास्ट कार्ड'वर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल\nVIDEO: आधी लगीन लोकशाहीचं नंतर... \nमतदानानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nVIDEO: निर्मला सीतारमण, पी. चिदंबरम्, रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क\nVIDEO: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान: परळीत मतदारांमध्ये उत्साह\nVIDEO: सोलापुरात EVM बंद पडल्यानं मतदानाला उशीर\nVIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO: राज्यात 10 ठिकाणी मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nVIDEO: ग्लोबल वॉर्मिंगबाबत सुप्रिया सुळे यांचा अजेंडा काय आहे\nVIDEO : पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा गंभीर आरोप\nहीच 'ती' सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेली AUDIO क्लिप\nVIDEO : भाजप नेत्याला धमकी देणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपबाबत सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया\nSPECIAL REPORT : विजयदादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय\nVIDEO : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी म्हणाल्या...\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nThyroid आहे का तुम्हाला मग हे घरगुती उपाय तुम्ही कराच\n12वी Arts नंतर उपलब्ध अनेक पर्याय, 'यामध्ये' होईल उत्तम करियर\nस्वस्त आणि मस्त स्मार्टफोन 11000 रुपयांच्या आत... ऑनलाईन ऑफरचा उद्या शेवटचा दिवस\nलोकसभा निवडणूक २०१९- पोलिंग बूथवर आले स्टार, चाहत्यांनी काढले सेल्फी\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/03/27/ex-mla-rathod-city-politics/", "date_download": "2019-04-18T16:16:49Z", "digest": "sha1:ON3QJV7W24MJFHZUEJ524JHHIYLAC6JL", "length": 7448, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nदोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही…\nदोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही…\nअहमदनगर :- आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले आहे.\nते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली\nभाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी येथील बंधन लॉन्समध्ये झालेल्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्यात राठोड बोलत होते.\n‘भाजपने एका बाजूला संयमशील व सुशिक्षित उमेदवार दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला (प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी) कोणते व कसे नेतृत्व दिले आहे, हे सांगायची गरज नाही.\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणू��� राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \nभाजपने राज्यातील ४७ न्यूरोसर्जनपैकी एक असलेला उमेदवार दिला असताना समोरचेही स्वतःला डॉक्टर म्हणवतात. पण ते मूळापासून आजार दूर करताना तुम्हाला मारूनच टाकतात.\nया सर्व मुद्यांवर व त्यांच्या उद्योगांवर भविष्यातही मी योग्य व्यासपीठावर सविस्तर भाष्य करणार आहे. लोकसभेची निवडणूक देशाची निवडणूक असते.\nपण लोकसभेत जो (राहुल गांधी) डोळे मारून बालिशपणा दाखवतो, त्याचे येथील उमेदवार किती डोळे मारतील ते सांगता येत नाही.\nनगर शहराचे राजकारण बदलले आहे. आम्हाला २४ नगरसेवक जनतेने दिले आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक मताधिक्क्य विखेंना सेना देईल.\nनरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सुजय विखे यांना निवडून आणायचे आहे. यासाठीच हा संकल्प मेळावा आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n…आणि शरद पवारांनी नगरमध्ये मुक्काम टाळला \nभाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nबाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Hide_Selected_Messages", "date_download": "2019-04-18T17:26:08Z", "digest": "sha1:4TOOX5BAIYBVFFERSMZ3YIYGHWG3DRC5", "length": 2951, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Hide Selected Messages - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :निवडलेले संदेश दाखवू नका\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १३:१५ वाजता क���ला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thiscoop.com/content?id=101400", "date_download": "2019-04-18T17:21:01Z", "digest": "sha1:ESZADVQB66AYLIQVPXVD465BN64APW5Q", "length": 6390, "nlines": 75, "source_domain": "thiscoop.com", "title": "या ५ हिरोंनी दिली आपल्या वडिलांना सर्वात महाग गिफ्ट, नंबर ५ ने तर दिली ५.५ करोडची व्हॅन", "raw_content": "\nया ५ हिरोंनी दिली आपल्या वडिलांना सर्वात महाग गिफ्ट, नंबर ५ ने तर दिली ५.५ करोडची व्हॅन\nराकेश रोशन यांचा मुलगा सुद्धा आहे\nवडीलच आपल्या मुलांना काही वस्तू घेऊन गिफ्ट करतात. परंतु आज दाखवणार आहोत बॉलिवूडमधील अशा स्टारबद्दल ज्यांनी आपल्या वडिलांना महाग गिफ्ट दिले आहे.\nवरुण धवन आणि डेविड धवन\nवरुण धवन बॉलिवूड डायरेक्टर डेविड धवन यांचा मुलगा आहे ते बॉलिवूडमधील नामवंत अभिनेता आहेत वरुण धवनने आपल्या वडिलांना डेविड धवन यांना न्यू फरारी गिफ्ट केली होती. ज्याची किंमत ३ करोड रुपये एवढी आहे.\nअभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन\nअभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन एक बॉलिवूड अॅक्टर आहे त्यांनी आपल्या वडिलांना अमिताभ बच्चन यांना ब्रॉन रोल्स रॉयस गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत ४ करोड रुपये आहे.\nटायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ\nबागी टू सारख्या सुपरहिट फिल्ममध्ये एक चांगलं नाव बनवणाऱ्या टायगर श्रॉफ बजेटमधील महसूल अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफने आपल्या वडिलांना जॅकी श्रॉफ यांना लक्झरी वँन गिफ्ट केले आहे. ज्याची किंमत ५.५ करोड रुपये आहे.\nऋतिक रोशन आणि राकेश रोशन\nहृतिक रोशन यांचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे सोबतच बॉलिवूडमधील महशुर डायरेक्टर राकेश रोशन यांचा मुलगा सुद्धा आहे. हृतिक रोशनने वडील राकेश रोशन यांना ३३ लाखाची घडी गिफ्ट केली आहे. बॉलिवूडमधील हे ५ सुपरस्टार यांनी आपल्या वडिलांना सर्वात महागडे गिफ्ट केले आहे.\nसलमान खान आणि सलीम खान\nसलमान खान आणि सलीम खान बॉलिवूडमधील दबंग खान म्हणजेच सलमान खानने आपल्या वडील सलीम खान यांना रॉयल इनफिल्ड बुलेट नावाची बाइक गिफ्ट केली आहे.\nअशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहज��णे कमावते.\nएक ऐसा फल जिससे कैंसर और डायबिटीज भी होगा कम\nभूल से भी घर में ना होने दें इन चीजों की बढ़ौतरी, बढ़ेगा कलेश\nअगर इस-इस दिन खरीदेंगे सोना तो होगी घर में सुख, शांति और बरकत\nकेसरी बनी 2019 की सबसे तेज 100 करोड़ कमाने वाली फिल्म\nकोहली से बेहतर कप्तान साबित हो सकते हैं ये 2 खिलाड़ी, नंबर 1 बदल सकता है आरसीबी की किस्मत\nबाहुबली फेम प्रभास ने बनाया यह बड़ा रिकॉर्ड, जानकर आपको भी होगी खुशी\nया ५ हिरोंनी दिली आपल्या वडिलांना सर्वात महाग गिफ्ट, नंबर ५ ने तर दिली ५.५ करोडची व्हॅन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/marathi/indianlawsmarathi/mahlottry1958marathi/", "date_download": "2019-04-18T17:00:26Z", "digest": "sha1:N5RBY2QALXB2U3FLHGUOS4XAPUTZ3I2G", "length": 5040, "nlines": 55, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "Category: \"महाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८\" - मराठी प्रशिक्षण", "raw_content": "\nशिक्षण किंवा प्रशिक्षण मराठी भाषेत\nCategory: \"महाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८\"\nMaharashtra Lotteries Act 1958 in Marathi | महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ कलम १ - कलम २\nposted on Feb 17, 2018 | by AjinkyaInnovations in महाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८\nमहाराष्ट्र लॉटऱ्या (नियंत्रण व कर आकारणी) आणि बक्षीस स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम १९५८ (सन १९५८ चा महा अधि. ८२) The Maharashtra (Mumbai) Lotteries (Control and Tax) And Prize Competitions Act 1958 (८ ऑक्टोबर १९५८) प्रस्तावना : मुंबई राज्यातील लॉटऱ्यांवर… more »\n2) भारतीय दंड संहिता १८६० मराठी\n3) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३\n4) भारतीय पुरावा अधिनियम १८७२\n5) महाराष्ट्र ( मुंबई )पोलीस अधिनियम १९५१\n6) मोटार वाहन अधिनियम १९८८\n7) लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२\n8) लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२\n9) अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५\nएन. डी. पी. एस नियम १९८५\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०००\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था अधिनियम २०१०\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nसिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://trekbook.in/2018/02/marathi-famous-songs-children-lyrics.html/", "date_download": "2019-04-18T16:41:17Z", "digest": "sha1:IUVMMYASAWRLRWMXHEK34WUBSZWQZWWP", "length": 13716, "nlines": 299, "source_domain": "trekbook.in", "title": "Marathi Famous Songs for Children. Kids Lyrics", "raw_content": "\nझुक झुक झुक झुक अगीनगाडी\nधुरांच्या रेघा हवेत काढी\nरोज रोज पोळी शिकरण\nरेशीम घेईल हजार वार\nचांदोबा चांदोबा भागलास का,\nलिंबोणीच्या झाडा मागे लपलास का,\nआई बाबांवर रुसलास का,\nकशास एकटा बसलास का,\nआता तरी परतून जाशील का,\nदुध न शेवया खाशील का\nचांदोबा चांदोबा भागलास का,\nलिंबोणीच्या झाडा मागे लपलास का,\nआई बिचारी रडत बसे,\nबाबांचा पारा चढत असे,\nअसाच बसून राहशील का,\nबाबांची बोलणी खाशील का,\nचांदोबा चांदोबा भागलास का,\nलिंबोणीच्या झाडा मागे लपलास का,\nझोका उंच कोण काढी\nबाळू, नीट कडी धर\nझोका चाले खाली वर\nऐका कुकुक्‌ शिट्टी झाली\nउजेड तो दूर कसा\nकोकण ते तळी पडे\nआता जरा वाटे दाटी\nधावे गाडी सुटे भान\nतार खाली वर डोले\nआली मुंबई या जाऊ\nराणीचा तो बाग पाहू\nभोलानाथ दुपारी आई झोपेल काय\nलाडू हळूच घेताना आवाज होईल काय\nभोलानाथ, भोलानाथ.. खरं सांग एकदा\nआठवडयातन रविवार, येतील का रे तीनदा\nभोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर\nपोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर\nगोरी गोरीपान फुलासारखी छान\nदादा मला एक वहिनी आण\nगोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी\nअंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी\nचांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण\nवहिनीला आणायाला चांदोबाची गाडी\nचांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी\nहरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान\nवहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा\nतुला दोन थापा, तिला साखरेचा पापा\nबाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान\nए आई मला पावसात जाउ दे\nमला चिंब चिंब होउ दे\nमेघ कसे बघ गडगड करिती\nवीजा नभांतुन मला खुणविती\nमज खूप खूप नाचु दे\nबदकांचा बघ थवा नाचतो\nपायाने मी उडविन पाणी\nसर्दी, वाट्टेल्‌ ते होऊ दे\nदेवाचे घर बाई, उंचावरी\nऐक मजा तर ऐक खरी\nअन मऊ मऊ अंग\nलाल लाल डोळे छान\nतुरु तुरु ह्याची चाल\nपहाल तर थक्क व्हाल\nह्याला खूप खूप हसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/pic-of-the-day-112/", "date_download": "2019-04-18T16:38:50Z", "digest": "sha1:H3BAPGP4H5IXVDAP3VPBUN3S7JOE3725", "length": 17329, "nlines": 280, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Pic of the day | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPrevious articleजिल्ह्यात ठिकठिकाणी बैलपोळा सण उत्साहात साजरा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/03/20/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:35:16Z", "digest": "sha1:47DF5PLVWBKMLYRSREFF6MC35RVC5WRM", "length": 16608, "nlines": 117, "source_domain": "jaihindbks.com", "title": "शिक्षणमंत्र्यांच्या मनाईनंतरही ॲमेनोरा शाळेकडून शेकडो विद्यार्थी फी कारणास्तव बडतर्फ – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nशिक्षणमंत्र्यांच्या मनाईनंतरही ॲमेनोरा शाळेकडून शेकडो विद्यार्थी फी कारणास्तव बडतर्फ\nशाळेने पालकांना शाळेचे शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांचा दाखले घरी पाठविल्याचा प्रकार उघड.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nशिक्षणमंत्र्यांच्या मनाईनंतरही ॲमेनोरा शाळेकडून शेकडो विद्यार्थी फी कारणास��तव बडतर्फ\nपुण्यातील हडपसर भागातील ॲमेनोरा शाळेकडून शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारण देऊन शेकडो विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने विद्यार्थ्यांचा घरी पाठविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याहून मोठी धक्कादायक बाब म्हणजे पालक आज मंत्रालयात शाळेच्या बेकायदा शुल्कवसुली विरोधात शिक्षण मंत्रालायास १ मार्च २०१९ रोजी शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुढील कार्यवाहीचा तपशील घेण्यास हजर असतानाच त्यांच्या घरी पोस्टाने शाळा सोडल्याचा दाखला पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nयाबाबत अधिक माहिती देताना पालक श्री.धीरज गेडाम यांनी की, ‘आम्ही वेळोवेळी शाळा प्रशासनाच्या बेकायदा शुल्क वसुली विरोधात जन आंदोलन व लोकशाही मार्गाने आवाज उठवत आलो आहोत. याबाबत शिक्षण विभागाने तर शाळा प्रशासना विरोधात मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही वरिष्ठ अधिकारींना पाठविला आहे. शाळेने मागितलेले शैक्षणिक शुल्कही बेकायदा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे असूनही शिक्षण विभाग त्यावर वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करीत नव्हते व परिणामी शाळा प्रशासन शिक्षण विभागाच्या याच नाकर्तेपणाचा फायदा घेऊन आम्हाला बेकायदा व अवाजवी फी भरण्यास सक्ती करत होते’.\n‘या प्रकारा विरोधात आम्ही नुकतेच याच महिन्यात १ मार्च रोजी शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे यांच्याशी मंत्रालयात भेट घेतली होती. त्यामध्ये शाळेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यावेळेस आम्हाला शिक्षणमंत्र्यांनी शालेय शुल्कबाबत आदेश देण्याचे आश्वासन दिले होते व शाळेच्या प्रतिनिधींना कोणत्याही परिस्थितीत मुलांना त्रास न देण्याच्या व शाळेतून न काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. शाळेची फी स्वतः शिक्षण विभागानेच बेकायदा जाहीर केल्याने व शाळेविरुद्ध कारवाई प्रस्तावित केल्याने शिक्षणमंत्र्यांनी पालकांनी किती फी भरावी याबाबत काय आदेश दिले जाणून घेण्यासाठी आम्ही आज मंत्रालयात आलो असताना आम्हाला शाळेने पालकांनी मागणी न करता सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे दाखले दिले असल्याचे कळले’ असे श्री.गेडाम यांनी पुढे सांगितले.\nयाबाबत संघटनेस शाळेच्या पालकांनी दाखविलेया कागदपात्रांच्या आधारे खालील बाबी स्पष्ट होत आहेत-\nशिक्षण विभागाने ॲमेनोरा शाळेकडून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ चे वेळोवेळी उल्लंघन केले आहे व परिणामी त्यांच्याविरोधात कठोर कारवाईबाबत निर्देश देण्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारींना प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गतही कलम १८ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येऊनही शाळेने सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे दाखले पाठवून आपली मुजोरी कायम ठेवली आहे हेच याद्वारे स्पष्ट होत आहे असे पालकांचे म्हणणे आहे.\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार���गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/03/05/news-505/", "date_download": "2019-04-18T16:54:18Z", "digest": "sha1:XMUJ7LYOQ2WOFCSGMGF3Z2ST4TZR6B4F", "length": 7835, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nराज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी \nराज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी \nभाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली\nअहमदनगर :- राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असतानाही, मनपा सभापती निवडणुकीत मात्र दोघांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली.\n‘स्थायी’ सभापती निवडीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात बसपला मतदान केले. राष्ट्रवादी बडतर्फ गटाने अर्ज माघारी घेत बसपला साथ दिली. बसपचे मुदस्सर शेख यांनी शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांचा पराभव करीत सभापतीपदावर कब्जा केला.\nमहिला- बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपच्या लता शेळके बिनविरोध निवडूणआल्या.उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \nदरम्यान, राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असता���ा, नगरमध्ये युतीत बिघाडी असल्याचे स्पष्ट झाले. सभापती निवडणुकीत भाजपशी युती होण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न झाले.\nजिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी खा. दिलीप गांधी यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा केली होती. मात्र, युतीची चर्चा निर्णायक वळणावर आलीच नाही. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला ‘कात्रज’चा घाट दाखवत बसपचे मुदस्सर शेख यांना मतदान केले.\nसंख्याबळाच्या दृष्टीने तिसर्‍या स्थानी असणार्‍या भाजपने शिवसेनेला दूर ठेेवत बसप व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौर व उपमहापौरपद मिळविले आहे.\nमात्र, राज्यात युती झाल्याने मनपा सभापती निवडणुकीत युती होईल का याकडे लक्ष लागले होते. मात्र, नगरमध्ये शिवसेना व भाजप एकमेकांचे विरोधक असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त \nसुजय विखे ‘या’ पक्षाकडून लोकसभा लढविणार \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nबाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/muslim/", "date_download": "2019-04-18T16:16:19Z", "digest": "sha1:WXQOA3TDR3BT3KCHJCLPUQIWRXHRIYWY", "length": 15224, "nlines": 136, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Muslim Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया मुस्लिम पुजाऱ्याने ४० वर्षांच्या अखंड भक्तीने पावन केलंय आसामातील एक ‘शिवमंदिर’\nधार्मिक सलोखा टिकवणाऱ्या, धर्माच्या पलीकडे असणाऱ्या माणुसकीची शिकवण देणाऱ्या प्रयत्नांची दखल मात्र आपण घेतली पाहिजे.\nमध्ययुगीन काळात मुस्लिमांना यवन किंवा म्लेंच्छ का म्हटले जायचे\nहे नाव त्याकाळी अपमानकारक नव्हते, कारण चंद्रगुप्त मौर्य यांनी यवन राजकुमारीशी लग्न केले होते\nयाला जीवन ऐसे नाव\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nअनेकांना हिंदू धर्मातील परंपरा आवडतात. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची, शिकून घेण्याची उत्सुकता आहे.\nमोदींच्या राज्यात मुस्लीम असुरक्षित असल्यामुळे मी “घरवापसी” केली\nजर व्यक्ती मुस्लीम असेल तर तिला न्याय मिळणार नाही का हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत.\nकम्युनिस्ट चीनने उचललंय इस्लामविरुध्द हत्यार, कारण भारतीयांसाठी धक्कादायक आहे\nमशिदी उध्वस्त करण्याबरोबरच इस्लामी कट्टरपंथीयांचा शोध मोठ्या वेगाने घेण्यात येत आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nया मुस्लिम देशात आजही रामायण, महाभारताची सार्वजनिक सादरीकरणे होतात\n२०१२ मध्ये गिनीज बुकाने याला जागातील सर्वात जास्त काळ चालणारे स्टेज परफॉर्मन्स म्हणून घोषित केले आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nगझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही\nआज हे मंदिर धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण बनलेले आहे, कारण हिंदूंच्या बरोबरच रमजानमध्ये मुस्लिम बांधव देखील येथे येऊन अल्लाहची इबादत करतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nमिलोश झेमान हे बऱ्याच काळापासून आपल्या सर्व वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत.\n१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या दिवसाचा इतिहास\nपंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.\nयाला जीवन ऐसे नाव\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\nअनुनयाचे राजकारण मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला जितके जबाबदार आहे, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त ‘दार ऊल उलुम’ सारख्या मुलतत्ववादी इस्लामचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे अस्तित्व जबाबदार आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\n“दोन्ही धर्म एकच मार्ग दाखवितात. मग त्यात काय अडचण आहे\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nरोहिंगे मुस्लीम बांगलादेशमधील रिलीफ कॅम्पस मध्ये वास्तव्यास आपल्याच रोहिंग्या समाजातील हिंदू महिलांना लक्ष्य करत असल्याचे उघड झाले आहे.\n“वंदेमातरम” जरूर म्हणेन – पण… : एका मुस्लिम बांधवाचं परखड मत\nमला अल्लाम्मा इकबालच्या “सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा” या ओळी आठवतात.\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सध्या ट्रिपल तलाक हा विषय पेटलेला आहे. मिडिया\n भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय\nबनारसी साडीच्या प्रसिद्धीमागे आहे एका मुघल बादशहाचा हात\nजाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\nफास्टफूडची पॅकेजिंग – कॅन्सरला निमंत्रण\nपहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी मारणाऱ्या पृथ्वी शॉचा हा रोमहर्षक प्रवास प्रेरणादायक आहे\nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nहे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nविमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत\nF1 ते F12 या Functional Keys चा वापर तुम्हाला माहित आहे का…\nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\nचॉकलेट खा आणि निरोगी राहा\nविविध समाजांमध्ये “मर्द” झाल्याचं सिद्ध करण्याच्या ह्या प्रथा – अंगावर काटे आणतात\n‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत\nतब्बल ६०००० लोकांचा बळी घेणारं भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं एक सर्वात मोठं नैसर्गिक संकट\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nआंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही “नो बॉल” नं टाकणारे हे ५ दिग्गज गोलंदाज तुम्हाला माहित आहेत का\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-news-15/", "date_download": "2019-04-18T16:17:34Z", "digest": "sha1:Q5XI2ADRADZHAQVUELWCMQGWVWKVRZHC", "length": 9744, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जनधनमध्ये किमान रकमेची मर्यादा नाही - Dainik Prabhat", "raw_content": "\nजनधनमध्ये किमान रकमेची मर्यादा नाही\nनवी दिल्ली – प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल दंड आकारला जात नाही. केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी ही माहिती दिली.\nबॅंकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2028 पर्यंत 33.66 कोटी बॅंक खाती आहेत यापैकी 28.16 कोटी खाती कार्यरत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसंबंधित खातेधाराने विनंती केल्यास बॅंक खाते बंद करण्यात येते. रिझर्व्ह बॅंकेच्या पत्रकानुसार केवायसी निकषांची पूर्तता न करणाऱ्या अथवा त्या संदर्भात माहिती न देणाऱ्या खातेदाराला नोटीस दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने खाते बंद करण्याची परवानगी बॅंकांना आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडिझेल कारचे उत्पादन चालूच ठेवणार – मारुती सुझुकी\nबडोदा बॅंक विलीनीकरणास लागणार दोन वर्षे\nसुरेश प्रभूंकडून नागरी उड्डयन क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा\nजेट एअरवेज कंपनीला घरघर\nनकारात्मक घडामोडीमुळे विप्रोचा शेअर कोसळला अडीच टक्‍क्‍यांनी\nबॅंक ऑफ महाराष्ट्रची माइंड सोल्यूशन्ससोबत भागीदारी\nशेअर निर्देशांक विक्रमी पातळीवर\nसरलेल्या वर्षात खादीच्या विक्रीत भरीव वाढ\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/six-bjp-candidates-in-maharashtras-third-list-of-candidates/43483", "date_download": "2019-04-18T16:50:31Z", "digest": "sha1:DQ5LYBQOLR32TL2YGXAETU257FHDGRVW", "length": 6829, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश | HW Marathi", "raw_content": "\nभाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आज (२३ मार्च) आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश आहे. पुण्याच्या बहुचर्चित अशा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काल (२२ मार्च) जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीत दीव-दमण या एकाच मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले होते. लालूभाई पटेल हे दीव-दमण येथून लढणार असल्याचे भाजपने शुक्रवारी जाहीर केले.\nआगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून पुण्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी तर कालच स्वगृही परतलेल्या डॉ. भारती पवार या दिंडोरीमधून लढणार आहेत. निवडणूक समितीची काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीनंतर भाजपने एकूण ३६ उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. भाजपच्या या तिसऱ्या यादीत आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओडिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. या एकूण ३६ पैकी ६ उमेदवार महाराष्ट्रातील आहेत.\nभाजपच्या तिसऱ्या यादीतील महाराष्ट्राच्या ६ उमेदव���रांची नावे\nस्मिता उदय वाघ जळगाव\nडॉ. भारती पवार दिंडोरी\nकांचन राहुल कुल बारामती\n#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार \nकाँग्रेसची सातवी यादी जाहीर, जालन्यातून विलास औताड यांना उमेदवारी\nसंभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार\nजात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत\nथोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार, मोठ्या घोषणेची शक्यता\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-489-51-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:15:57Z", "digest": "sha1:X3HOPQYGZ6UQ2QINRZQ6SUMNZ553NHTV", "length": 11093, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आतापर्यंत 489.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन - Dainik Prabhat", "raw_content": "\nआतापर्यंत 489.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन\nपुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम वेगात सुरू असून आतापर्यंत सुमारे 461.99 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून 489.51 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत चालेल अशी शक्‍यता आहे.\nयंदाच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गळीत हंगाम लवकर सुरू करण्यात आला. पण, डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने सर्व कारखाने वेगाने सुरू झाले. सध्या राज्यात तब्बल 185 साखर कारखाने सुरू आहे त्यातील 99 सहकारी व 86 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 411.21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 424.50 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी पेक्षा यंदा गाळप हंगामाचा वेग जास्त आहे, पण गेल्या वर्षी मे अखेर गाळप हंगाम सुरू होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराज्यात सध्या पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 62 कारखाने सुरू आहेत. त्यात 31 सहकारी व तेवढेच खासगी कारखाने आहेत.याशिवाय कोल्हापूरमध्ये 36, तर नांदेडमध्ये 32 साखर कारखाने सुरू आहेत. नगर-28, तर औरंगाबाद विभागात 22 कारखाने सुरू आहेत.\nराज्यात आगामी काळात दुष्काळाच्या झळा तीव्र होणा�� आहेत. त्यामुळे उसाला पाणी कमी पडण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सध्या राज्यात ऊस तोडणी वेगात सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n“इंद्रायणी’तील जलपर्णी काढण्याऐवजी ढकलली\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100829062904/view", "date_download": "2019-04-18T16:56:27Z", "digest": "sha1:PY6SLNT4MEXSCQE7ILDEETNZN3FIH5K5", "length": 14090, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सिद्धारुढस्वामी - प्रकरण १८", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्री सिद्धारूढस्वामी चरित्र|\nपदे, आरत्या व अभंग\nसिद्धारुढस्वामी - प्रकरण १८\nप्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .\n निगमवंद्य तूं विश्वव्यापका ॥\nत्वरित तारि बा त्वत्पदांशका सदय आरुढा शिष्यतारका ॥३३॥\nते गेल्यावर त्यांच्यापैकी तीन शिष्य पुनः परत येऊन स्वामीस सांगू लागले की , तुम्ही आम्हास ब्रह्मोपदेश करणे योग्य नाही ; कारण अप्रत्यक्ष असलेली व कधी न ऐकलेली वाक्ये ऐकून आमचे मन अभावरुप होते . सद्भावरुप होत नाही . अवधूत म्हणाले मन शून्यात लय होते किंवा ज्ञानशून्यात लय होते ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल . तसे अनुभवास येत नाही . याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्यभाव सदभाव म्हणावा . हे ऐकून शिष्य म्हणाले तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ . अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार ( रामोशी ) अशी भ्रांती होते ; तशी तुमची भ्रांती आहे . तेव्हा ते म्हणाले तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी , आरुढ म्हणाले ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा , उजेड आणि अंधार न समजणार्‍या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरुप आहे . हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले . अवधूत म्हणाले सांगितले एवढे विसरु नका . ते असो . विद्यपंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते ते म्हणाले अभिमान असला तर काय झाले ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल . तसे अनुभवास येत नाही . याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्यभाव सदभाव म्हणावा . हे ऐकून शिष्य म्हणाले तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ . अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार ( रामोशी ) अशी भ्रांती होते ; तशी तुमची भ्रांती आहे . तेव्हा ते म्हणाले तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी , आरुढ म्हणाले ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा , उजेड आणि अंधार न समजणार्‍या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरुप आहे . हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले . अवधूत म्हणाले सांगितले एवढे विसरु नका . ते असो . विद्यपंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते ते म्हणाले अभिमान असला तर काय झाले अवधूत म्हणाले विद्यागर्वापासून पंडित ब्रह्मराक्षसाच्या जन्मास जातात . ते समजून घेऊन काही पंडित भयाने विद्यागर्व सोडून देतील तर बरे हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले , आणि आम्हाला ब्रह्मस्थिती मिळेल असा आशीर्वाद द्यावा असे म्हणाले . तेव्हा तुमची भावना चांगली असेल तर तसे होईल , असा आशीर्वाद देऊन अभयहस्त त्यांचे शिरी ठेवून चालते झाले .\nअवधूत हे तेथून निघून अहिल्याघाटावर येऊन तेथे क्षणभर विसावा घेऊन नंतर नारदघाट पाहून , तेथून चौसत्तीघाटावरुन पांडेश्वरघाटाला येऊन चक्कीघाट पाहून महास्मशान घाटास जाऊन तेथे शिवालयात महादेवाची मूर्ती पाहून तेथून यक्षराजाच्या घाटास येऊन नंतर लोलार्क घाट पाहून , काशीसंगमघाटास जाऊन आनंदाने थोडा विसावा घेऊन नंगा घाटावर जाऊन बसले . तेथे एक नंगा बैरागी येऊन विचारु लागला की , वस्त्रे धारण करणाराला काळजी असते , सुख नसते . तू साधू असून तुला वस्त्रे कशाला पहिजेत अवधूत म्हणाले , वस्त्रें वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणार्‍या इंद्रियविषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही अवधूत म्हणाले , वस्त्रें वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणार्‍या इंद्रियविषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही नंगा म्हणाला , प्रारब्धाने व्यवहार चालला असता शांतता असेल तर सुख -दुःख नाही . सिद्धारुढ म्हणाले , तर मग शांतताच सुखाचे साधन होय . पांघरुण घेणे न घेणे हे सुखाचे साधन नव्हे . बैरागी म्हणाला , \" मू दिवाणा दिल शियाना \" म्हणजे वर खुळ्यासारखा दिसतोस , पण आत शहाणा असून ब्रह्मनिष्ठा आहेस . असे म्हणत निघून गेला .\nअवधूत तेथून निघून व्यासकाशी म्हणतात , त्या रामनगरास जाऊन राजाच्या पक्क्या तलावावर बसून क्षणभर विश्रांती घेऊन गिरिजादेवीच्या देवालयात जाऊन निर्विकार -समाधिस्थ होऊन राहिले . इतक्य��त देवीचा पुजारी येऊन आरुढास पाहून म्हणाला , हा अतिथी कित्येक दिवसांचा उपाशी असावा . कारण याचे पोट अगदी पाठीस लागले आहे . हे ऐकून आरुढ मनात म्हणाले की , व्यासमुनींनी काशीत तीन दिवस भिक्षा मागितली , भिक्षा मिळाली नाही . म्हणून काशीला नानाप्रकारांनी तुच्छ केल्यामुळे काशीबाहेर जा , असा परमात्म्याने त्याला शाप दिल्याने , ते जसे उपाशी बाहेर पडले त्याप्रमाणेच मी आज तीन दिवस उपाशी असून , आज इथे आलो आहे . इथे प्रारब्धपरिचारक काय करतो पाहू . असा विचार करीत आहेत , इतक्यात पुजारी म्हणाला , हे अतिथी , तू कोण आहेस अवधूत म्हणाले , तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे . तर मग जेवण करतोस काय अवधूत म्हणाले , तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे . तर मग जेवण करतोस काय तू जेवलास तर मी जेवतो . पुजारी म्हणाला , मला भूक लागली आहे . घरी जाऊ या . पुजार्‍याने घरी जाऊन मालपुवा वगैरे पक्वान्ने राजाच्या भोजनशाळेत पाहिजे तेवढी आणली . ते दोघे भोजन करीत बसले आहेत , इतक्यात आसपासचे बरेच अतिथी गोळा झाले . तेही त्यांच्या बरोबर जेवून तृप्त झाले . मग स्वामी पंचक्रोश यात्रेस निघाले .\nअन्य वृत्तिदृक धीर होसि तूं अन्यमुक्तिदृक देसि इष्ट तूं ॥\nमी तुझ्या पदीं नम्र होई गा सिद्धआरुढा मोक्ष देइ गा ॥३४॥\nस्त्री. एक तृणधान्य ; बरटी पहा .\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nबोधपर अभंग - ४९११ ते ४९२०\nबोधपर अभंग - ४९०१ ते ४९१०\nबोधपर अभंग - ४८९१ ते ४९००\nबोधपर अभंग - ४८८१ ते ४८९०\nबोधपर अभंग - ४८७१ ते ४८८०\nबोधपर अभंग - ४८६१ ते ४८७०\nबोधपर अभंग - ४८५१ ते ४८६०\nबोधपर अभंग - ४८४१ ते ४८५०\nबोधपर अभंग - ४८३१ ते ४८४०\nबोधपर अभंग - ४८२१ ते ४८३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/03/%E0%A5%B2%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T16:35:08Z", "digest": "sha1:TCGHTMCNKHWXXW4CXVL7J6HL3EAHJE6Z", "length": 16441, "nlines": 112, "source_domain": "jaihindbks.com", "title": "ॲमेनोरा शाळेच्या पालकांना पालकमान्य फी भरून बहिष्कृत मुलांना पुनर्प्रवेश देण्याचा निर्णय – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nॲमेनोरा शाळेच्या पालकांना पालकमान्य फी भरून बहिष्कृत मुलांना पुनर्प्रवेश देण्याचा निर्णय\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nपुण्यातील हडपसर भागातील ॲमेनोरा शाळेकडून शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारण देऊन शेकडो विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी पाठविण्याच्या प्रकाराबाबत अखेरीस शिक्षण विभागाचे उच्च अधिकारी, बहिष्कृत विद्यार्थ्यांचे पालक व शाळेचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत शिक्षण अधिकारी यांच्या दि.३०.०३.२०१९ च्या पत्रानुसार तूर्तास पालकांनी त्यांना मान्य असलेली अंशतः शुल्क भरावे व उर्वरित वादातीत असलेल्या शुल्काबाबत जिल्हा न्यायालयाकडून आदेश आणावा असा सर्वसंमत प्रस्ताव मान्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे परिणामी तक्रारदार पालकांना तूर्तास तरी तात्पुरता दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. याबाबत अधिक माहीती या आधीच्या बातमीत देण्यात आली होती त्याची लिंक खालीलप्रमाणे-\nशिक्षणमंत्र्यांच्या मनाईनंतरही ॲमेनोरा शाळेकडून शेकडो विद्यार्थी फी कारणास्तव बडतर्फ\nयाबाबत अधिक माहिती देताना पालक श्री.धीरज गेडाम यांनी सांगितले की, ‘शाळेने ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे दाखले फी न भरल्याचे कारण देऊन पोस्टाने घरी पाठवले होते. त्यानंतर पालकांनी जन आंदोलन केले. मुळात शाळा प्रशासनाने आकारलेली फी ही बेकायदा असल्याचे व त्यामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ यांचा भंग झाल्याचे हे स्वतः शिक्षण विभागाने आपल्या अहवालात जाहीर केले आहे व असे असूनही शाळा प्रशासन आमच्याकडून सुमारे रु.७५०००/- आणि रु.८५०००/- हे मागील २ शैक्षणिक वर्षांसाठी शैक्षणिक शुल्क सक्तीने मागत आहे. याउलट पालकांची त्याबाबत प्रत्येक वर्षीसाठी रु.४९९५०/- भरण्याची तयारी आहे. शिक्षण विभागाने याबाबत उर्वरित शुल्क भरण्याचा आदेश दिल्यास आम्ही ते ही भरण्यास तयार होतो.’\n‘अखेरीस शिक्षण विभागाच्या बैठकीत पालकांनी तूर्तास रु.४९९५०/- इतके शुल्क भरावे आणि उर्वरित शुल्काबाबत न्यायालयात याचिका दाखल करावी व न्यायालयाचा निर्णय सगळ्यांना मान्य असेल असे लेखी आश्वासन द्यावे असे सर्वमताने मान्य करण्यात आले असून आम्ही त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणार आहोत.’ असे श्री.गेडाम यांनी पुढे सांगितले.\nय��बाबत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले की ‘शाळा ही ८ एप्रिल २०१९ रोजी पुन्हा सुरु होणार असून त्यावेळेस शाळा व शिक्षण विभाग यांनी दिलेले लेखी आश्वासन पाळण्यात येईल अशी आम्ही अशा करीत आहोत मात्र याबाबत शाळेने मुलांना प्रवेश न दिल्यास पुन्हा जन आंदोलन तसेच न्यायालयीन मार्गांचा अवलंब करण्यात येईल व यावेळेस केवळ शाळा प्रशासन नाही तर शिक्षण विभागाविरोधातही फौजदारी कार्यवाहीसाठी याचिका दाखल करण्यात येतील.’\nसंघटनेस वर नमूद केलेले शिक्षण अधिकारी यांचे प्राप्त झालेले पत्र खालीलप्रमाणे आहे-\nॲमेनोरा शाळेच्या पालकांना पालकमान्य फी भरून बहिष्कृत मुलांना पुनर्प्रवेश देण्याचा निर्णय\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, प���णे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nNext Next post: माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/category/legal-remedies-marathi/", "date_download": "2019-04-18T16:35:20Z", "digest": "sha1:SX23F5UPBDED24NGDB5S32QPXOSGMS4L", "length": 239279, "nlines": 808, "source_domain": "jaihindbks.com", "title": "Legal Remedies (Marathi) – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nLegal Remedies (Marathi) भ्रष्ट अधिकारी व अन्यायाविरोधात कायद्याने कसा लढा द्यावा याबाबत अज्ञान असल्याने कित्येक सामान्य जनतेचे अपरिमित नुकसान होत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले होते. परिणामी राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील जनतेस ज्यांना इंग्रजी भाषेची समस्या आहे मात्र भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध विविध अधिकार संस्था, आयोग तसेच न्यायालयात लढा द्यायचा आहे यासाठी मराठीतून पोस्ट केलेले खालील लेख नक्की वाचावेत.\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत कित्येक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मधील अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे जगजाहीर आहे मात्र अशा अधिकार्‍यांवर तक्रार करूनही सामान्य जनतेस न्याय मिळत नाही त्याचे ���ारण म्हणजे कित्येक नागरिकांना तक्रार केल्यानंतर त्याचा पाठपुरावा कसा करावा हेच माहित नाही तसेच राज्य सरकारने वेळोवेळी याबाबत नियम जाहीर केले आहेत त्याबाबत सामान्य जनतेस माहिती नाही.\nअशाच विविध नियमांपैकी एक म्हणजे दिनांक ७ मार्च २०१५ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे एक नियमावली करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातील विविध अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तसेच सदर तक्रार व त्याबाबतचा अहवाल २ महिन्यांच्या आत दाखल करणे अशी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली असून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कायद्याने कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nतसेच राज्य सरकारने वर नमूद केल्याप्रमाणे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार जर संबंधित अधिकारीने दोषी अधिकारीवर कारवाई करण्यास कुचराई केली तर त्याचे विरोधातही शास्तीची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जनतेने या नियमावलीचा व्यवस्थित व प्रभावी वापर केल्यास २ महिन्यांत दोषी अधिकारीवर कार्यवाहीचा अंतिम अहवाल राज्य शासनास दाखल करता येऊ शकेल.\nवर नमूद ७ मार्च २०१५ रोजीचे शासनाच्या परिपत्रकाची पीडीएफ स्वरूपातील प्रत ही खालीलप्रमाणे आहे-\nमहानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nवर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक ७ मार्च २०१५ रोजीच्या नियमावलीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत-\n१) साधारणपणे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ च्या विविध तरतुदीनुसार राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत कारवाई करण्यात येते हीच नियमावली महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांवरही लागू होते मात्र वर नमूद दिनांक ७ मार्च २०१५ रोजीच्या नियमावलीनुसार प्रशासनास सोपे व्हावे म्हणून स्थानिक प्राधिकरण अथवा अधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे परिणामी शिक्षण आयुक्त यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर संबंधित सक्षम अधिकारी हे दोषी अधिकाऱ्यांवर वर नमूद नियमावलीतील तरतुदीस अनुसरून कठोर कारवाई करू शकतात.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत आदेश\n२) सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या अधिकारीच्या विरोधात शास्तीची कारवाई करायची आहे त्यासंदर्भात स्थानिक प्राधिकरण अथवा म्हणजेच सक्षम अधिकारीने शिक्षण आयुक्त यांच्याकडे आधी ‘सूची-अ’ नुसार प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे संबंधित प्रस्ताव शिक्षण आयुक्त यांनी मान्य केल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने सदर अधिकारी च्या विरोधात कार्यवाही करणे संबंधीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत शिक्षण आयुक्त व राज्य शासन यांना पाठवणे बंधनकारक आहे.\nअत्यंत महत्वाचे- आता आपल्यापैकी कित्येक वाचकांना हे लक्षात आले असेल की जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जेव्हा तक्रार केली जाते त्यामुळे तेव्हा त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस दिली जाते त्यानंतर नागरिकांना पुढील कार्यवाहीची माहिती नसल्याने कोणतीच कारवाई पुढे होत नाही परिणामी नागरिकांनी यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे कार्यरत असणाऱ्या भ्रष्ट व कार्यक्षम अधिकारी यांच्याविरोधात त्यांच्या वरिष्ठ सक्षम अधिकारीकडे ‘सूची अ’ नुसार आधी प्रथम शिक्षण आयुक्त यांची मान्यता घेणे संदर्भात प्रस्ताव पाठवण्याची आग्रह धरावा. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसान केले असल्यास त्याबाबतही सविस्तर तपशील देण्याची तरतूद करण्यात आली आहे\nत्यानंतर शिक्षण आयुक्त यांनी सदर प्रस्तावामध्ये सुधारणा असल्यास तसे नमूद करून शासनाकडे दहा दिवसांत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे कार्यरत असलेल्या ‘गट-अ’ व ‘गट-ब’ प्रवर्गाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मान्यता घेऊन ‘गट क’ व ‘गट ड’ च्या अधिकारींच्या विरोधात कारवाई करणे संबंधी अहवाल सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nइतकेच नाही तर वर नमूद केलेल्या नियमावली मध्ये दिलेल्या ‘सूची-अ’ व ‘सूची-ब’ नुसार प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी विरुद्ध शास्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे व जे अधिकारी या सूचीनुसार संबंधित अधिकारी विरोधात शास्तीची कार्यवाही करणे संबंधी प्रस्ताव दाखल करणार नाहीत त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरोधात शास्तीची कारवाई करणे संब��धी तरतूद करण्यात आली आहे.\nएकंदरीत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरुद्ध नागरिकांनी त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केल्यानंतर जर वरिष्ठ अधिकारी केवळ कारणे दाखवा नोटीस देत असतील तर त्याचा विरोध करावा व त्यांना ‘सूची अ’ व ‘सूची ब’ नुसार शिक्षण आयुक्त यांना प्रस्ताव पाठविण्यासाठी आग्रह धरावा अथवा जनआंदोलन किंवा योग्य ते न्यायालय अथवा विविध आयोग जसे की लोकायुक्त, बाल हक्क आयोग व मानवी हक्क आयोग येथे तक्रार करावी.\nअशा वेळेस अपरिहार्य कारणास्तव ज्या नागरिकांना वकील नेमणे शक्य नाही त्यांनी खालील लेखांचा अभ्यास करून संबंधित न्यायालय अथवा आयोग येथे याचिका जरूर दाखल करावी. त्यासाठी संघटनेतर्फे खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nतसेच संघटनेचे या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने लढण्यास मार्गदर्शन करणारे मराठीतून सर्व लेखांची लिंक एकाच पेजवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\n८) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n९) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n१०) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n११) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n१२) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१३) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१४) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१५) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१६) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१७) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१८) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१९) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on April 12, 2019 April 12, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र, महाराष्ट्र शिक्षण मंत्रालयLeave a comment on महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nकित्येक नागरिकांना वेळोवेळी वर्तमानपत्रात मुंबई उच्च न्यायालयाने विविध आदेश दिल्याचे वाचण्यात येते. कित्येक आदेश हे नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय असतात आणि काही तर थेट जीविताशी संबंधितही असतात. अशा वेळी असे आदेश प्राप्त करण्याची नागरिकांची इच्छा असते मात्र ते केवळ वकीलच करू शक��ात व प्रत्येक वेळी केवळ वकिलांवरच अवलंबून राहावे लागते अशी चुकीची धारणा करून बसतात. उलट सामान्य जनतेने थोडा वेळ न्यायालयीन आदेश व प्रक्रिया समजून घेण्यास समर्पित केल्यास ते क्रांतिकारी बदल घडवू शकतात असे आमचे प्रामाणिक मत आहे.\nकित्येक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये तर मंत्रालय, शासकीय विभाग, तथाकथित मोठे नेते व अधिकारी यांच्या विरोधातही आदेश अथवा मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई अथवा ताशेरे ओढल्याचे वाचण्यात येते. तसेच कित्येक नागरिक हे स्वतः मुंबई उच्च न्यायालयात पक्षकार असतात मग अशा वेळी अशा याचिका अथवा केसमध्ये आदेश, निर्णय कसे पाहावेत, याचिका अथवा केसची पुढील तारीख कशी पहावी हे माहित नसल्याने न्यायालयीन निर्णय अथवा कामकाज याबद्दल कमालीची सांशकता असते.\nतसेच कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सरकारकडून हेतुपरस्पर कोर्टाच्या निर्देशानुसार उत्तर दाखल न करणे,\nचाल-ढकल करणे, कार्यवाही करणेबाबत उशीर करणे आणि कित्येक दोषी अधिकारी, नेते अथवा कंपन्या यांना वाचविण्यासाठी अशा प्रकरणांत ‘तारीख पे तारीख’ चा खेळ कसा चालेल हे कट कारस्थानाद्वारे कुरापती करणे असे प्रकार केले जातात. न्यायालय हे आधीच प्रचंड ओझ्याखाली असल्याने त्याकडूनही प्रत्येक प्रकरणांत लक्ष देणे अशक्य असते. अशा वेळेस नागरिकांना जर कामकाज ऑनलाईन समजले आणि देखरेख करू लागले तर नक्कीच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध मोठा बदल घडेल या रणनीतीने हा लेख जाहीर करण्यात येत आहे.\nमुंबई उच्च न्यायालयातील याचिका/केस यांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय कसे पहावे\nसर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे, त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nत्यानंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nत्यानंतर याचिकेची सद्यस्थिती बघण्यासाठी ‘Case Status’ या बटनवर क्लिक करा (लाल रंगाने अधोरेखित भाग बघा)-‘Case Status’ वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nत्यानंतर आपणास ४ अतिरिक्त बटन दिसतील ते खालीलप्रमाणे-\nयातील ३ प्रवर्गाची माहिती आपण घेणार आहोत-\n१) ‘Case Number Wise’ अथवा याचिका/केस क्रमांक पाहून सद्यस्थि���ी, आदेश अथवा निर्णय पाहणे-\nहा प्रवर्ग ज्यांच्या स्वतःच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित अथवा निकाली निघाल्या आहेत अशा लोकांसाठी आहे. यामध्ये व्यक्तीस मुंबई उच्च न्यायालयातील स्वतःचा केस/याचिका क्रमांक माहित असतो. आता समजा आपल्या वकिलांनी केस याचिकेचा क्रमांक WP/5761/2010 असा सांगितला आहे. तरी वर नमूद केलेप्रमाणे ‘Case Number Wise’ या बटन वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nअत्यंत महत्वाचे- हा सर्वात महत्वाचा भाग असून वाचकांनी हा भाग काळजीपूर्वक समजून घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्येक केस अथवा याचिकेची माहिती घेणे खूप सोपे होईल. सर्वप्रथम Bench हे बटन बघा ते खंडपीठासाठी आहे. मुंबई उच्च न्यायालयाची ३ खंडपीठे आहेत, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. आता याचिकेच्या क्रमांकाबरोबर आपली याचिका कोणत्या खंडपीठात येथे हे माहित असणे स्वाभाविक आहे.\nआता वर दिलेला याचिका क्रमांक WP/5761/2010 हे मी पुण्याच्या आय.एल.एस.विधी महाविद्यालायाविरोधात कायद्याचा विद्यार्थी असताना केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठाकडून विधी महाविद्यालयाची चौकशी सुरु करण्यात आली होती त्यास विधी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या याचिकेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम पुणे विभाग हा मुंबई खंडपीठात येत असल्याने मी Bench हे मुंबई (वेबसाईट नुसार ‘Bombay’) निवडेन.\nत्यानंतर पुढील बटन येते ते ‘Side’ चे. आता सदर रिट याचिका ही सिविल असल्याने तिथे ‘Civil’ हे निवडण्यात येईल. जर याचिका ही मुंबई भागातील असेल तर मात्र सिविल याचिका असली तरी मुंबई उच्च न्यायालायचे मूळ अधिकारक्षेत्र म्हणून Original निवडावे. मात्र वर नमूद प्रकरण हे पुण्याचे म्हणजेच मुंबईबाहेरील असल्याने केवळ ‘Civil’ निवडत आहे.\nत्यानंतर पुढील भाग येतो तो Stamp/Regn या बटनचा. हा भागही महत्वाचा पण अत्यंत साधा आहे. बऱ्याच वेळा कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये वकिलांकडून अथवा याचिकाकर्त्यांकडून काही तांत्रिक चुका होतात जसे की याचिकेत जोडलेले झेरॉक्स हे काळपट असणे ई. त्यावेळेस याचिकाकर्त्यास अथवा वकिलांस ती त्रुटी दूर करण्यास अवध��� दिला जातो मात्र तोपर्यंत गंभीर विषयाच्या याचिकेत नुकसान होऊ नये म्हणून याचिकेस तात्पुरता क्रमांक दिला जातो.\nजेव्हा याचिकेत कोणतीही त्रुटी नसते तेव्हा याचिकेस ‘Registration Number’ भेटतो व जेव्हा याचिकेत काही त्रुटी बाकी असतील तेव्हा त्यास ‘Stamp’ क्रमांक भेटतो. आता वरील याचिकेत काही तांत्रिक त्रुटी नसल्याने व त्यास ‘Registration Number’ भेटला असल्याने मी ‘Register’ निवडेन. त्यामुळे आपल्याला मिळालेली याचिका नोंद ही ‘Stamp’ आहे की ‘Registration Number’ भेटलेली आहे हे जरूर तपासावे. तसेच वर नमूद केलेप्रमाणे मुंबईमधील याचिका असल्यास Original निवडण्यास विसरू नये.\nत्यापुढील भाग येतो तो Type म्हणून. याचिका अथवा केसचा प्रकार काय आहे ते नमूद करणे इथे अपेक्षित आहे. वर नमूद याचिका क्रमांकमध्ये WP म्हणजेच Writ Petition अर्थ असल्याने Civil Writ Petition हे बटन क्लिक केले आहे. (हेच मुंबई उच्च न्यायालयाचे जर Original अधिकारक्षेत्र असते तर Writ Petition(OS) असे बटन दिसेल). वरीलप्रमाणे सर्व माहिती योग्यप्रकारे भरल्यानंतर ‘Search By Case No’ हे बटन क्लिक केले की खालीलप्रमाणे वर नमूद याचिकेचे तपशील पेज उघडले जाईल.\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nयामध्ये याचिका म्हणजेच त्यावर निर्णय होऊन याचिका अंतिम स्तरावर येऊन निकाली काढण्यात आली आहे असे दिसत आहे. तसेच न्यायालयाने याचिकेवर काय निर्णय दिला हे पाहण्यासाठी ‘Listing Dates/Orders’ या बटनवर क्लिक केल्यास त्यानंतर न्यायालयाने आतापर्यंत या याचिकेत दिलेले सर्व आदेश दिसतील ती आपण पीडीएफ स्वरूपात थेट डाउनलोड करू शकता. याचिका निकाली काढण्यात आल्याने पुढील तारीख उपलब्ध नाही अन्यथा प्रलंबित प्रकरणांत पुढील तारीख ही ‘Next Date’ स्वरुपात दिसते.\n२) Party Wise अथवा पक्षकाराचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-\nअधिकारी, नेते अथवा सामाजिक कार्यकर्ते यांच्याबाबतच्या याचिकेसंबंधी-\nकित्येक वेळा आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात मोठे नेते, अधिकारी अथवा काही सामाजिक कार्यकर्ते ई. संबंधी याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती भेटते. अशा वेळेस पक्षकाराचे नाव टाकूनसुद्धा संबंधित याचिकेची माहिती प्राप्त करता येते. वर नमूद केलेप्रमाणे Party Wise या बटनवर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-\nवर नमूद केलेप्रमाणे Bench व Jurisdiction ई. माहिती भरलेनंतर Party Name अथवा पक्षकाराचे नाव टाकावे आणि त्यानंतर सदर व्यक्ती अथवा संस्था हे याचिकाकर्ते (Petitioner) आहे की प्रतिवादी (Respondent) ही माहिती भरावी. त्यानंतर ज्या वर्षी आपणास याचिका दाखल झाली असल्याची माहिती आहे Filing Year निवडावे व Submit बटनवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे नाव टाकले आहे त्यासंबंधी सर्व याचिका उघडले जातील व त्यानुसार आपण प्रत्येक याचिका उघडून संबंधित आदेश, निर्णय ई. प्राप्त करू शकता.\nउदाहरणार्थ आपणास सन २०१९ मध्ये राज्यात किती शाळांच्या विरोधात याचिका दाखल झाल्या अथवा कसे याची माहिती हवी असल्यास Party Name मध्ये School आणि प्रतिवादी म्हणजेच Respondent अशी माहिती दाखल केल्यास सर्व शाळांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल सर्व प्रकारच्या याचिकांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय ई. माहिती खालीलप्रमाणे त्वरित प्राप्त करता येईल.\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nशासकीय विभाग, मंत्रालय, राजकीय नेते व अधिकारी यांबाबत-\nइतकेच नाही तर आपणास ‘Ministry’, ‘Home’, ‘Education’, ‘Police’ ई. शब्द वापरून शासनाच्या महत्वाच्या विभागांना पक्षकारमध्ये नाव टाकून त्यांचेविरोधात किती याचिका दाखल झाल्या आहेत व त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत हे सुद्धा जनता दरवर्षीप्रमाणे पाहू शकते. कित्येक याचिकांमध्ये न्यायालयाने शासनास प्रतिज्ञापत्र अथवा जबाब दाखल करण्याचे आदेश दिलेले असते मात्र शासनाचे संबंधित विभाग ते हेतुपरस्पर दाखल करीत नाहीत याबाबत सामान्य जनता माहिती अधिकराद्वारे तर पत्रकार बांधव आपल्या लेखणीद्वारे समाजात जागरूकता आणून मोठा क्रांतिकारी बदल घडवू शकतात.\n२) Advocate Name Wise अथवा वकिलांचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-\nकित्येक वेळा पक्षकाराचे नाव टाकूनही माहिती मिळत नाही अशा वेळेस वर्तमानपत्र अथवा माहितीद्वारे प्राप्त झालेल्या वकिलांचे नाव टाकल्यास माहिती प्राप्त करता येऊ शकते. वर नमूद केलेप्रमाणे केवळ वकिलांचे नाव टाकल्यास त्या वकिलांच्या नावाने जितक्या याचिका आजतागायत दाखल झाले असतील त्या सर्वांची यादी समोर येते आणि त्यानुसार आपणास हवे असलेल्या याचिकेची माहिती प्राप्त होऊ शकते.\nमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on April 10, 2019 April 10, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags न्यायालयीन निर्णय, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र, मुंबईउच्चन्यायालय2 Comments on मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील व द्वितीय अपील कसे करावे याबाबत महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट सुविधेबद्दल माहिती.\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सामान्य जनतेस प्रत्येक वेळेस माहिती अधिकारसंबंधी संबंधित कार्यालयात जाणे जमत नाही, ग्रामीण भागातील लोकांसाठी तर माहिती अधिकार कार्यालये ही तालुका तर अपिलीय कार्यालये ही जिल्हा स्तरावर असल्याने त्याबाबत अर्ज व अपील दाखल करणे हे जिकीरीचे होऊन जाते. मात्र सामान्य जनतेसाठी राज्य सरकारने घरबसल्या ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल करणे, इतकेच नाही तर प्रथम अपीलही दाखल करण्याची सुविधा दिली असून नागरिक घरबसल्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही सर्व औपचारिकता पूर्ण करू शकतात.\nसोशल मिडीयावर कित्येक लोक भ्रष्टाचारविरोधात संतापजनक लेख अथवा राजकीय वादविवाद करून आपला बहुमुल्य वेळ वाया घालवतात. त्या ऐवजी आपापल्या भागातील कित्येक सरकारी योजना, बालके व महिला यांच्या हिताच्या योजना, आपल्या भागातील बेकायदा कृत्ये, स्वतः केलेल्या तक्रारी याबाबत सरकारला विचारणा केली तर भ्रष्टाचारास आळा व कित्येक गोर गरिबांना न्याय मिळू शकतो. यामध्ये सर्वात उपायकारक असा संघटनेतर्फे सुचविण्यात येणारा मार्ग म्हणजे रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अथवा इतर गंभीर प्रकरणांबाबत सरकारला त्या बातमीबाबत केलेल्या कारवाईबाबत नक्की जाब विचारावा, अशा वेळी वर्तमानपत्रात बातमी आल्याने त्याबाबत माहिती न देणे शासनास त्रासाचे होते अथवा त्यांनी माहिती न दिल्यास पुन्हा थेट संबंधित वर्तमानपत्रास कळवावे जेणेकरून अशा प्रकरणांत जलद कारवाई होऊ शकते.\nतरी वर नमूद केलेप्रमाणे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज व प्रथम अपील कसे करावे याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे-\nसर्वप्रथम राज्य सरकारने याबाबत खालीलप्रमाणे वेबसाई��ची निर्मिती केलेली आहे-\nया वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे होमपेज उघडले जाईल-\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nकाही वेळेस इंग्रजीतून ही वेबसाईट उघडली जाते. अशा वेळी वर होमपेज वर लाल रंगाने अधोरेखित ‘मराठी’ शब्द पहा, तिथे त्याच भागात इंग्रजीतून वेबसाईट उघडली गेल्यास ‘इंग्रजी’ दिसेल तिथे क्लिक करून ‘मराठी’ निवडल्यास मराठीतून वेबसाईट उघडली जाईल.\nवर नमूद केलेप्रमाणे मराठीतून वेबसाईट उघड झालेनंतर वरील फोटो मध्ये दुसऱ्या लाल रंगाने अधोरेखित भागात ‘अर्ज सादर करा’ असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर जे अतिरिक्त पेज उघडले जाईल ज्यामध्ये माहिती अधिकार अर्ज कसा भरावा व कोणत्या खातेसंबंधी नागरिक अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती दिली गेली आहे आणि पेजच्या शेवटी ‘मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत’ अशा बटनवर टिक करून ‘सबमिट करा/दाखल करा’ या बटन वर क्लिक केल्यानंतर माहिती अर्जाचा फॉर्म उघडण्यात येईल.\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nत्यानंतर माहिती अधिकार फॉर्म पेज उघडले जाईल ज्यामध्ये नागरिकांना सर्वप्रथम ज्या विभागाची माहिती हवी आहे ती निवडणे व त्यानंतर आपले नाव, पिनकोडसहित पत्ता, शैक्षणिक माहिती, दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, नागरिकत्व, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे अथवा नाही या क्रमाने माहिती भरल्यानंतर माहिती अधिकार अर्ज दाखल करता येईल तसेच माहिती अधिकार अर्ज एखाद्या कागदपत्रावर आधारित असल्यास तो स्कॅनकरून जास्तीत जास्त १ एमबी इतकी साईझ असलेली (केवळ पीडीएफ स्वरूपात) फाईल अपलोड करून त्यावर माहिती मागवता येईल.\nवर नमूद केलेप्रमाणे माहिती अर्ज दाखल केलेनंतर अर्जदारास ऑनलाईन पैसे भरण्यासाठी वेगळे पेज उघडले जाईल व त्यावर माहिती अधिकार अर्जासाठी ऑनलाईन शुल्क भरण्यात येईल व अर्जदारास त्यानंतर माहिती अर्ज दाखल झाल्याचा एसएमएस तसेच नोंद केलेल्या ई-मेलवर पोच पाठविण्यात येईल. तसेच याच वेबसाईट वर वेळोवेळी ‘सद्यस्थिती पहा’ या बटनवर माहिती अर्जाचा तपशील तसेच विहित मुदतीत माहिती न दिल्यास माहिती अर्जाच्या पोचवर आलेला क्रमांक व इतर तपशील देऊन ‘प्रथम अपील सादर करा’ या बट��वर क्लिक करून घरबसल्या प्रथम अपीलही सादर करता येते.\nराज्य शासनाने हेतुपरस्पर कित्येक ठिकाणी स्थायी राज्य माहिती आयुक्तही नेमलेले नाहीत तसेच अशा अपिलांचा सुनावणी कालावधी मोठा आहे. मात्र राज्यातील हजारो नागरिकांनी द्वितीय अपिलापर्यंत लढायचे ठरविल्यास घरबसल्या मोठा बदल सहज शक्य आहे कारण प्रत्येक अधिकारीस दोषी आढळल्यावर रु.२५०००/- इतक्या दंडाची संभाव्य कारवाईद्वारा मोठी क्रांती सहज शक्य आहे.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on April 5, 2019 April 5, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags मराठी कायदे मार्गदर्शन लेख, माहिती अधिकार अधिनियम २००५Leave a comment on माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती\nविद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार\nअवाजवी व चुकीच्या बिलाविरोधात ग्राहकाने मागील ६ महिन्यांपासून आलेल्या वीजबिलाची सरासरी रक्कम भरल्यास वीज कंपनीस वीजजोड बंद करता येत नाही.\nदेशभरातील कोणत्याही वीज पुरवठादार कंपनीने चुकीचे अथवा अवाजवी बील दिल्यास सामान्य जनतेस होणारा त्रास नुकतेच संघटनेस काही प्रकरणांत निदर्शनास आले. कित्येक वेळा असे चुकीचे बील हे सामान्यपणे येणाऱ्या बिलांच्या कित्येक पटीने जास्त येत असल्याने व संबंधित वीज कंपनीचे कर्मचारी बील भरण्याची सक्ती अन्यथा थेट वीजजोड तोडून टाकण्याची धमकी देत असल्याने सामान्य जनतेचे कंबरडेच मोडून जाते. त्यावरून जनतेस सहकार्य करण्याऐवजी संबंधित अधिकारी हे उर्मटपणे व मुजोरीने वागत असल्याने व कोणतेही सहकार्य करीत नसल्याने सामान्य जनतेस कित्येक पटीने आलेले असे बेकायदा बील भरण्यावाचून पर्यायच रहात नाही व त्याविरोधात वीज कायदा २००३ कायद्याची तरतूदच माहित नसल्याने निमूटपणे बील भरून अन्याय सहन करतात अथवा संबंधित अधिकारींकडे कित्येक हेलपाटे मारून विनंती करून कंपनीच्याच चुकीने आलेले बील काही प्रकरणांत माफ करून घेतात.\nया आधी संघटनेतर्फे ग्राहकांकडून वीजबील भरण्यास उशीर झाल्यास ते वीजजोड अथवा कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी नोटीस/सूचना देणे वीज कंपनीवर बंधनकारक असल्याचे लेख संघटनेतर्फे जाहीर करण्यात आला होता त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nविद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\nतसेच अपरिहार्य कारणास्तव वकील करणे न जमल्यास वकिलांशिवाय न्यायालय व आयोग येथे स्वतः वैयक्तिकरित्या कसे लढावे याबाबतही लेख जाहीर करण्यात आला होता ज्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nतरी वर नमूद केलेप्रमाणे चुकीचे अथवा अवाजवी वीजबिलाविरोधात विद्युत अधिनियम २००३ मध्ये तरतूद करण्यात आली असून सदर कायद्याच्या इंग्रजीची फाईल लिंक खालीलप्रमाणे आहे-\nया कायद्यातील कलम ५६ व त्यातील परंतुक खालीलप्रमाणे आहे-\nविद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार\nआता वर नमूद केलेप्रमाणे कलम ५६ व त्यातील परंतुकानुसार खालील निष्कर्ष निघतो-\nएक म्हणजे १५ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय वीजजोड अथवा कनेक्शन थकीत बील असले तरीही कापता येणार नाही आणि दुसरे म्हणजे जर संबंधित ग्राहकाने विरोध दर्शवून पूर्ण शुल्क भरले अथवा (सर्वात महत्वाचे) मागील ६ महिन्यांपासून आलेल्या बिलाची सरासरी रक्कम जर विरोध दर्शवून भरली तर वाद चालू असेपर्यंत असे कनेक्शन संबंधित वीज कंपनीस कापता अथवा बंद करता येणार नाही.\nम्हणजेच खाजगी अथवा सरकारी, देशभरातील कोणत्याही वीज ग्राहकास जर चुकीचे अथवा अवाजवी बिल आले असल्याची खात्री पटल्यास ते बील न भरता त्याऐवजी मागील ६ महिन्यांच्या आलेल्या बिलाची सरासरी रक्कम विरोध दर्शवून भरण्याचा ग्राहकास अधिकार आहे तसेच सदर वाद प्रलंबित असेपर्यंत संबंधित वीज कंपनी हे वीजजोड अथवा कनेक्शन बंद करू शकणार नाही हे वरील कायद्यातील तरतुदीनुसार स्पष्ट आहे.\nतरी यापुढे भ्रष्ट व अकार्यक्षम वीज कंपनीमुळे चुकीचे अथवा अवाजवी बील आल्यास अजिबात घाबरू नका. वर नमूद केलेल्या कायदेशीर तरतुदीचा वापर करा आणि नेटाने लढा द्या.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त हो��ल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n(टीप-कायदा हा बदलत असतो अथवा त्याचे नवनवीन सुधारणा होतात विविध अर्थ न्यायालय काढीत असतात, परिणामी याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी याबाबत कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा, याच लेखावर भिस्त ठेऊ नये अथवा केल्यास त्याबाबत या वेबसाईट अथवा वेबसाईटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही याची दखल घ्यावी).\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on March 11, 2019 March 11, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags मराठी कायदे मार्गदर्शन लेख, विद्युतविषयक कायदेLeave a comment on विद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार\nविद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\nकाही अपरिहार्य कारणांमुळे काही दिवसांच्या बील भरण्यास उशिराचे कारण करून बेकायदा पद्धतीने वीज कनेक्शन तोडणाच्या प्रकाराविरुद्ध कायदेशीर मार्गदर्शन.\nनुकतेच संघटनेच्या निदर्शनास पुणे परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (एमएसईबी) तर्फे ग्राहकांकडून ५-६ दिवसांचा बील भरणा करण्यास उशीर झाल्याने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय वीज जोड अथवा कनेक्शन तोडण्याचे प्रकार समोर आले. अधिकारींना कनेक्शन तोडण्यापूर्वी नोटीस अथवा पूर्वसूचना का दिली नाही असे विचारले असता ‘तुम्हाला बील भरण्याचा आलेला एसएमएस हे आमचे नोटीस होते’ अशी दुरुत्तरे नागरिकांना देण्यात आली. अशा वेळी कायदा काय म्हणतो, कायद्यातील तरतुदी काय आहेत, हे जाहीर करण्यासाठी विद्युत अधिनियम २००३ मधील तरतुदी जनतेसमोर संघटनेतर्फे जाहीर करण्यात येत आहेत.\nयाबाबत सामान्य जनतेसाठी संघटनेतर्फे इंग्रजीतून लेख जाहीर करण्यात आला होताच त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nमात्र राज्यातील सर्वच जनतेस इंग्रजीचे ज्ञान नाही. परिणामी कायद्याचे शिक्षण हे प्रत्येक लोकापर्यंत पोहोचावे, विशेषतः ग्रामीण भागात जिथे त्याची जास्त गरज आहे म्हणून मराठीतून हा लेख संघटनेतर्फे जाहीर करण्यात येत आहे.\nअसो, मूळ प्रकरणाकडे वळूयात. मुळात वीज प्रकरणांबाबत देशभरात लागू झालेला विद्युत अधिनियम २००३ कायद्यात याबाबत तरतूद करण्यात आली आहे. सदर इंग्रजीतील कायद्याची प्रत खालीलप्रमाणे आहे-\nविद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठी कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\nवर नमूद विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक करण्यात आली आहे. हे कलम देशभरातील विद्युत पुरवठा कंपन्यांना लागू करण्यात आले आहे.\nयाबाबत अधिक माहिती घेतली असता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या वेबसाईटवर सुद्धा ग्राहकांचा अधिकार या भाग ६ मध्ये थकीत बिलासाठीही १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना ही ग्राहकांचा अधिकार म्हणून खालील��्रमाणे जाहीर करण्यात आले आहे-\nविद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\nवर नमूद ग्राहकांचा अधिकार जाहीर करणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्या अधिकृत वेबसाईटची लिंक खालीलप्रमाणे आहे-\n(या लिंक वर क्लिक केल्यानंतर ‘Electricity Consumer’s Right Statement’ या काहीश्या राखाडी रंगाच्या शब्दाखाली ‘मराठी’ बटनवर क्लिक केल्यास आपणास मराठीतून ग्राहकांचे अधिकार असलेली पीडीएफ फाईल डाऊनलोड करता येईल.\nएकंदरीत खाजगी असो वा शासकीय, प्रत्येक वीज पुरवठादारास थकीत बिलाअभावी वीज जोड अथवा कनेक्शन तोडण्यापूर्वी लेखी पूर्वसूचना अथवा नोटीस बंधनकारक करण्यात आली असून तो ग्राहकांचा महत्वाचा अधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या लेखाचा उद्देश हा कधी काही अटळ कारणाने वीजबील भरण्यास काही दिवसांचा नाममात्र उशीर झाल्याने बेकायदा पद्धतीने त्यांचे वीज जोड अथवा कनेक्शन तोडण्याच्या प्रकारांविरुद्ध जनतेस लढा देण्यास व अशा मुजोर कंपनीस धडा शिकविणे यासाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने जाहीर करण्यात आला आहे.\nपरिणामी एकीकडे कोट्यावधींचे वीजबील थकविणाऱ्या राजकारणी आणि मोठ्या कंपन्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न करणारे भ्रष्ट अधिकारी आणि सामान्य जनतेस विनाकारण कायद्याचा भंग करून त्रास देणारे अधिकारी यांना जरूर धडा शिकवावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजने��ी सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n(टीप-कायदा हा बदलत असतो अथवा त्याचे नवनवीन सुधारणा होतात विविध अर्थ न्यायालय काढीत असतात, परिणामी याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी याबाबत कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा, याच लेखावर भिस्त ठेऊ नये अथवा केल्यास त्याबाबत या वेबसाईट अथवा वेबसाईटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही याची दखल घ्यावी).\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on March 10, 2019 March 10, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags मराठी कायदे मार्गदर्शन लेख, विद्युतविषयक कायदेLeave a comment on विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून पिडीत महिलांना मोफत कायदेशीर मदत तसेच समुपदेशन करणायत येते याबाबत सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.\nआज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिलांच्या अधिकारांबाबत विविध ठिकाणी लेख पहावयास मिळत आहेत. मात्र सदर अधिकारांचे हनन झाल्यावर दाद कुठे मागायची असा प्रश्न कित्येक महिलांना पडतो. अशा वेळी न्यायालयीन लढा द्यायचा तर तो कसा, किती खर्च येईल व त्याची प्रक्रिया काय ई. बाबत अगदी सुशिक्षित महिलांनाही माहिती नसल्याचे चित्र आहे. परिणामी कित्येक महिलांना अन्यायाविरोधात लढण्यास असलेल्या विविध मार्गांपैकी महत्वाचे व परिणामकारक असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगबाबत माहिती देण्याचे संघटनेतर्फे ठरविण्यात आले असून सदर आयोगाकडून पिडीत महिलेस आर्थिक स्तर न पाहता मोफत कायदेशीर मदत देणे, घरगुती हिंसेपासून ते संपत्तीच्या वादातही न्यायालयीन लढाईबाबत सर्वस्वी मदत दिली जाते याबाबत सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे संघटनेचे मत आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार कशी करावी, ऑनलाईन तक्रार प्रणाली, आयोगाचे अधिकार व पत्ता ई. बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.\nस्थापना, उद्दिष्ट्ये आणि अधिकार-\nस्त्रियांच्या समाजातील दर्ज्याला संरक्षण देण्याच्या हेतूने घटनेमध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारताच्या संविधानाचे अनुच्छेद १४ व १६ अन्वये स्त्रियांच्या संदर्भात हमी देण्यात आलेले मुलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने, स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरीता राज्याच्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद ३८, ३९, ३९ अ व ४२ करिता राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर १९९३ च्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आहे.\n१) स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे,\n२) स्त्रियांच्या अप्रतिष्ठा करणाऱ्या प्रथांच्या बाबतीत योग्य त्या सुधारणात्मक उपाययोजना करणे,\n३) स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरीत्या सनियंत्रण व अंमलबजावणी करणे,\n४) स्त्रियांच्या समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणेबाबत विषयांशी निगडीत शासनास सल्ले देणे.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे खालील गुन्ह्यांच्या व तक्रारींसंबंधी दखल घेतली जाते-\nवैवाहिक वादविवाद व खटले यासंबंधीच्या तक्रारी,\nहुंडाबळी व हुंडासंबंधी वाद,\nबलात्कार सारखे गंभीर गुन्हे,\nकार्यालयीन ठिकाणी तसेच इतर स्वरूपाचे लैंगिक छळाच्या तक्रारी,\nतसेच महिला अधिकार व सामाजिक प्रतिष्ठा व त्यांच्या हननसंबंधी सर्व बाबी ई.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगास त्यांचेसमोर दाखल झालेल्या तक्रारीसंबंधी सार्वजनिक कागदपत्रे संबंधित शासकीय संस्था यांचेकडून मागविणे, साक्षीदार तपासणे, साक्षीदारास हजर करण्यासाठी आदेश देणे ई. बाबत दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींवर संबंधित अधिकारीने दाखल केलेला जबाब अथवा अहवाल हा वस्तुस्थितीस अनुसरून आहे किंवा कसे हे सुद्धा तपासण्याचे अधिकार आयोगास प्रदान करण्यात आले आहेत.\nमोफत कायदेशीर मदत व समुपदेशन (सर्वात महत्वाचे)-\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आयोगाकडे दाखल करण्यात येणाऱ्या तक्रारींवर तक्रारदार महिलांसाठी मोफत कायदेशीर मदत केंद्र हे आयोगाच्या आवारात १८ मार्च १९९५ पासून सुरु करण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतेही न्यायालयीन प्रकरण सुरु करण्यापूर्वी संबंधितांस त्याच्या सर्व कायदेशीर बाबींबाबत पूर्ण कल्पना देण्यात येते. इतकेच नाही तर आवश्यक प्रकरणांत समुपदेशन ही केले जाते. अशी केंद्रे केवळ राज्य नाही तर जिल्हा व नगरपालिका पातळीवरसुद्धा कार्यान्वित करण्यात आली असून सध्या राज्यात सुमारे २९८ केंद्रे कार्यान्वित आहेत.\nतक्रार प्रणाली व पत्ता-\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने तक्रार पाठवून तक्रार दाखल करता येते याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेही आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार दाखल करता येते.\nआयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार दाखल करणे-\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर दिलेला सर्व तपशील भरल्यानंतर आयोगास ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार दाखल करता येते. ती कशी करावी याची माहिती खालीलप्रमाणे आहे-\nसर्वप्रथम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर खालील लिंकद्वारे भेट द्या-\nत्यानंतर होम पेज उघडले गेल्यानंतर ‘Registration’ या बटनवर क्लिक करा, त्यानंतर ‘Complaint Registration’ या बटनवर क्लिक केल्यानंतर तक्रार अर्ज दिसेल, त्यामध्ये आपल्या तक्रारीचे स्वरूप ई. भरल्यानंतर तत्काळ ऑनलाईन तक्��ार भरण्यात येऊन आपणास पोचही मिळेल.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पत्ता-\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग-\nपत्ता- गृह निर्माण भवन, मेझानीन फ्लोर,\nगांधीनगर, वांद्रे (पू.), मुंबई,\nसंपर्क- ०२२ २६५ ९२७०७\nवर नमूद केलेली बहुतांश माहिती ही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर इंग्रजीत उपलब्ध आहे. एकंदरीत तक्रारदार व पिडीत महिलेस कोणतेही न्यायालयीन कार्यवाही करण्यापूर्वी मोफत कायदेशीर मदत, गरज पडल्यास समुपदेशनसुद्धा महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक पिडीत अथवा तक्रारदार महिलेस तिने केलेल्या तक्रारीवर मोफत कायदेशीर मदत, समुपदेशन तसेच मानसिक आधार देण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कित्येक महिलांनी आपले अधिकारांचे हनन झाले असल्यास तक्रार करण्यात काहीच धोका नसून उलट सर्व प्रकारची मदत होत असल्याने आपल्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायात विरोधात जरूर आवाज उठवला पाहिजे.\nनुकतेच विविध आयोग जसे की बाल हक्क आयोग, अगदी ग्राहक न्यायालये ही सरकारने हेतुपरस्पर कट कारस्थान रचून त्यांना अपुरी संसाधने व अपुरे मनुष्यबळ उपलब्ध करून पूर्ण यंत्रणाच संथ केली असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे त्याविरोधात संघटनेतर्फे योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.\nमात्र सिस्टीमकडून उशिरा न्याय भेटेल या भीतीने पिडीत महिला कोणतीच कारवाई करत नसल्याचे व अन्याय सहन करत असल्याचे धक्कादायक वास्तव संघटनेच्या निदर्शनास आल्याने, काहीही न करण्यापेक्षा अशा आयोगांकडे आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध जरूर निकराने लढा द्यावा असे आवाहन जरूर करण्यात येत आहे.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांच���कडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n(टीप-कायदा हा बदलत असतो अथवा त्याचे नवनवीन सुधारणा होतात विविध अर्थ न्यायालय काढीत असतात, परिणामी याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी याबाबत कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा, याच लेखावर भिस्त ठेऊ नये अथवा केल्यास त्याबाबत या वेबसाईट अथवा वेबसाईटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही याची दखल घ्यावी).\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nया लेखात महाराष्ट्र राज्य, पुणे आणि नवी मुंबई ई. ठिकाणाच्या पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते दिले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या सन २००६ च्या ऐतिहासिक हस्तक्षेपानंतर देशभरातील केंद्र व राज्य सरकारना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींवर कारवाई करण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत व प्राधिकरणाकडे कशी तक्रार करावी याबाबत खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nतसेच अपरिहार्य कारणांमुळे वकील न नेमता आल्यास स्वतः वैयक्तिकरीत्या कशी याचिका दाखल करावी याबाबतही संघटनेतर्फे खालीलप्रमाणे लेख जाहीर करण्यात आला आहेच-\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nवरील लेखांत नमूद केलेप्रमाणे राज्य सरकारने राज्य तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण न केल्यास त्यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई होऊ शकते. याच कारवाईस घाबरून राज्य सरकारने राज्य तसेच काही जिल्ह्यांत तत्काळ प्राधिकरणे नेमली मात्र इतर जिल्ह्यांत अद्यापही नेमलेले नाहीत. त्याबाबत संघटनेतर्फे जनतेस तक्रारी, जन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेच शिवाय संघटनेतर्फे याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तयारी झाली आहे.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते-\nदरम्यान कित्येक नागरिकांना राज्यात तसेच जिल्ह्यात असलेल्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते माहित नाहीत. त्यासाठी शासनाने कोणत्याही वेबसाईटवर माहितीही दिलेली नाही शिवाय पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाची स्वतःची अशी वेबसाईटही देण्यात आलेली नाही. तरी संघटनेकडे तूर्तास खालील राज्य व काही जिल्ह्यांच्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते प्राप्त झाले असून ते जाहीर करीत आहोत-\n१) महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण-\n(सबंध महाराष्ट्रासाठी पोलीस अधीक्षक व वरील स्तराच्या अधिकारींविरोधात तक्रारीसाठी)-\n४था मजला, कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज,\nमहर्षी कर्वे रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, ४००२१\n२) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग-\n१ ला मजला, अनंत हाईट्स, जाधव नगर,\nनांदेड सिटीच्या पुढे, सर्वे क्र.२९/२१९,\n३) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, कोकण विभाग-\nसेक्टर १७, रोड पाली, कळंबोली पोलीस मुख्यालय,\nसदर माहिती मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद तुळसकर यांच्या सौजन्याने दिली असून याबाबत राज्यातील इतर नागरिकांना त्यांच्या विभागातील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे पत्ते उपलब्ध असल्यास त्यांनी ते खाली कमेंट करून जरूर कळवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलीस प्रशासन हे कोणत्याही देशाच्या व्यवस्थेचे अत्यंत महत्वाची अशी प्रशासकीय संस्था असून घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणारे सर्वात महत्वाचे प्रशासकीय अंग आहे. मात्र बिटीश काळाच्या कायद्यापासून मिळालेले अमर्यादित अधिकार तसेच भ्रष्ट व अकार्यक्षम पोलिसांवर देखरेख ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली प्रभावी यंत्रणा यामुळे भारतात पोलीस यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.\nसामान्य जनतेत पोलीस प्रशासन विरोधात अविश्वास आणि भीती-\nपोलीस प्रशासनाबाबत देशातील सामान्य जनतेमध्ये असणारी भीती व अविश्वास प्रत्येक सामजिक स्तरावर दिसून येते. गंभीर दखलपात्र गुन्हा घडूनही एफआयआरची नोंद करणे तर दूर साधी चौकशीची तसदीही कित्येक पोलीस ठाणे घेत नसल्याने सामान्य जनता पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यापासून चार हात दूरच राहणे पसंत करत असल्याचे दुर्दैवी वास्तव अनेक वेळा समोर आले आहे.\nतुटपुंजा पगार व सरकारची अनास्था हे अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराचे समर्थन असू शकत नाही-\nहा लेख लिहिण्यापूर्वी एक बाब स्पष्ट करत आहे ती म्हणजे पोलीस दलावर प्रचंड राजकीय दबाव, तुटपुंजा पगार व पोलीस हितसंबंध जोपासण्यास सरकारची हेतुपरस्पर अनास्था कित्येक वेळा प्रकर्षाने समोर आली आहे. कित्येक बातम्यांत पोलिसांना देण्यात आलेली जनावरांच्या गोठ्यांसारखी पडकी घरे हे आपण पाहत आलो आहे. मात्र असे असले तरी ही कारणे पोलीस दलातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यांचे अजिबात समर्थन करू शकत नाहीत. तसेच हा लेख एकंदरीत पोलीस प्रशासनास भ्रष्ट म्हणून उल्लेख करणारा नसून पोलीस दलातील कित्येक प्रामाणिक अधिकारींचा आदर राखून, कित्येक वेळा दहशतवादी हल्ले, दरोडे ई. आणीबाणीच्या घटनांमध्ये क्षणाचाही विचार न करता आपल्या प्राणाची बाजी लावून शहीद झालेल्या कित्येक पोलिसांचा आदर राखून केवळ भ्रष्ट आणि अकार्यक्षम पोलिसांविरुद्ध जाहीर करण्यात येत आहे.\nपोलीस सुधारणा इतिहास संक्षिप्तमध्ये-\nपोलीस प्रशासन विरोधात सर्वोच्च न्यायालयतर्फे सन २००६ मध्ये निर्णायक व ऐतिहासिक हस्तक्षेप करण्यापूर्वी सन १९७७ पासून केवळ समित्यांवर समित्या नेमण्याचे काम सरकार करीत होते त्यामधील महत्वाच्या समित्या म्हणजे-\nराष्ट्रीय पोलीस आयोग (१९७७-१९८१),\nराष्ट्रीय मानवी हक्क आयोग,\nइतक्या समित्या व त्यांच्या सूचना कमी की काय म्हणून सरकारने पुन्हा सोली सोराबजी समिती सन २००५ मध्ये पोलीस सुधारणासाठी नेमली\nअखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक हस्तक्षेप-देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश-\nएकीकडे सरकारकडून लालफितीचा कारभार व अनास्था चालू असताना काही सामाजिक संस्था व निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सन १९९६ साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु यामध्येही सरकारी अनास्था व काही इतर कारणांमुळे सदर याचिका तब्बल १० वर्षे प्रलंबित राहिली. सरकारी अनास्था व विविध समित्यांनी दिलेला ‘धोक्याचा इशारा’ यांची दखल घेत अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर २००६ रोजी Prakash Singh & Ors vs Union Of India, on 22 September, 2006 (Writ Petition No.310/2016) या याचिकेत घटनेच्या कलम ३२ व कलम १४२ मधील सर्वोच्च न्यायालयास असलेल्या अधिकारांचा वापर करून देशभरातील केंद्र व राज्य सरकारना ७ कलमी आदेश दिले व हे सर्व निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सर्व शासकीय संस्थांवर घटनेच्या कलम १४४ अंतर्गत बंधनकारक असल्याचे नमूद केले.\nसर्वोच्च न्यायालयाचे पोलीस सुधारणेसाठी दिलेले महत्वाचे निर्देश संक्षिप्तमध्ये खालीलप्रमाणे-\n१) देशभरात पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये जिल्हा पातळीवर निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य पातळीवर निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण स्थापन करण्यात येईल. जिल्हा प्राधिकरणास पोलीस उप अधीक्षक व त्याखालील पदांच्या पोलीस अधिकारींच्या विरोधात तर राज्य प्राधिकरणास पोलीस अधीक्षक व त्यावरील पदांच्या पोलीस अधिकारींविरोधात तक्रारींवर सुनावणीचे अधिकार असेल.\n२) ‘तपास यंत्रणा’ व ‘कायदा व सुव्यवस्था यंत्रणा’ या सामान्यपणे वेगळ्या करण्यात येतील.\n३) पोलिसांवर नाहक राजकीय अथवा इतर दबाव असू नये, त्यांचे काम देशाच्या संविधानानुसार चालावे म्हणून राज्य सुरक्षा आयोग स्थापन करण्यात येईल.\n४) पोलिसांच्या बदल्या व तत्सम प्रकरणांत पारदर्शकता असावी म्हणून अस्थापना मंडळ स्थापन करण्यात येईल.\n(तूर्तास हा लेख केवळ पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण व त्यासंबंधी कायदे व नियमबाबत असल्याने वरील इतर मुद्द्यांबाबत सविस्तर तपशील टाळत आहे).\n‘३१ डिसेंबर २००६ पर्यंत देशभरात पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करणे बंधनकारक’ – सर्वोच्च न्यायालय-\nसर्वोच्च न्यायालयाने Prakash Singh & Ors vs Union Of India, on 22 September, 2006 (Writ Petition No.310/2016) या याचिकेत सर्व केंद्रीय व राज्य सरकारना राज्य व जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण ३१ डिसेंबर २००६ पर्यंत स्थापन करण्याचे आदेश दिले. घटनेच्या कलम ३२, कलम १४२ व कलम १४४ अंतर्गतचा हा आदेश असल्याने तो सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा या स्वरूपात मोडतो व त्याचे पालन देशातील सर्व सरकारे यांवर बंधनकारक असून त्याचे भंग करणाऱ्या शासनवर न्यायालयीन अवमाननेबद्दल कठोर कारवाई होऊ शकते वर नमूद सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाची प्रत खालीलप्रमाणे आहे-\nमहाराष्ट्र शासनकडून हेतुपरस्पर उशीर, अखेरीस न्यायालयीन अवमाननेच्या कारवाईच्या भीतीने पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणची स्थापना-\nसर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २००६ ची मुदत देऊनही राज्य शासनाने पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणचे काम सुरळीत राहणार नाही, तांत्रिक चुका राहतील असे हेतुपरस्पर कृत्य चालू ठेवले. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल एका न्यायालयीन अवमानना याचिकेमध्ये सुनावणी अंतिम टप्प्यात आल्यावर कारवाईच्या भीतीने राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा २०१४’ हा अध्यादेश तत्काळ लागू केला. त्यानंतरही केवळ राज्य पातळीवर राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणची स्थापना करण्यात आली व पुणे आणि इतर काही निवडक जिल्ह्यांतच जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमण्यात आले आहे. आजही राज्यातील इतर जिल्ह्यांत पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण न स्थापन केल्याने राज्य शासनविरोधात अवमानानेची कारवाई होऊ शकते\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र पोलीस सुधारणा २०१४ ची प्रत खालीलप्रमाणे आहे-\nमहाराष्ट्र पोलीस सुधारणा २०१४\n‘महाराष्ट्र पोलीस सुधारणा २०१४’ महत्वाच्या तरतुदी-\nपोलिस त���्रार निवारण प्राधिकरणकडे तक्रार, प्राधिकरणास असलेले अधिकार ई. बाबत खालील खालील महत्वाच्या तरतुदीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-\nकलम २२ क्यू नुसार-\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणास खालील प्रकरणांवर स्वताहून अथवा कोणत्याही व्यक्तीच्या तक्रारीनुसार तक्रार दाखल करून घेण्याचा अधिकार असेल-\nभारतीय दंड संहिते अंतर्गत कलम ३२० नुसार गंभीर दुखापत,\nबलात्कार अथवा बलात्काराचा प्रयत्न,\nविहित प्रक्रियेशिवाय अटक अथवा स्थानबद्धता,\nजमीन किंवा घर बळकाविणे,\nअशा अनेक गंभीर प्रकरणांवर तक्रार दाखल करून घेण्याचा पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणास अधिकार देण्यात आला आहे.\nकलम २२ र नुसार-\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण चौकशी झालेनंतर त्याचा अहवाल राज्य शासनास सादर करेल व राज्य शासन आपल्या अपवादात्मक प्रकरणांत सदर अहवाल नाकारण्याच्या अधिकारास अधीन राहून त्यावर कारवाई करेल. पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणद्वारा दाखल अहवाल हा संबंधित पोलीस अधिकारीविरुद्ध प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्याचे ग्राह्य धरण्यात येऊन दोषी असल्याचा अहवाल दाखल झाले असल्यास त्यावर थेट पुढील शास्तीची कारवाई करण्यात येईल.\nकलम २२ र (क) नुसार, (सर्वात महत्वाचे)-\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाच्या अहवालात दखलपात्र गुन्हा घडल्याचे अहवाल प्राप्त झाल्यास राज्य शासन तो अहवाल संबंधित पोलीस ठाण्यास पाठवेल आणि संबंधित पोलीस ठाणे त्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १५४ अन्वये प्राथमिक माहिती/ एफआयआर म्हणून नोंद करेल.\nकलम २२ (ट) नुसार, प्रामाणिक पोलीस अधिकारींना खोट्या व बोगस तक्रारींपासून संरक्षण-\nया अध्यादेशात प्रामाणिक पोलीस अधिकारींना त्रास होऊन नये म्हणून खोट्या व बोगस तक्रारदारांच्या विरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये खोट्या तक्रारीबाबत २ वर्षे कारावास व दंड, तसेच ज्या गुन्ह्यांबद्दल फाशीची शिक्षा आहे अथवा ७ वर्षांहून अधिक कालावधीचा कारावास शिक्षा म्हणून नमूद आहे अशा गुन्ह्यांच्या प्रकरणांत खोट्या आरोपास तक्रारदारास ७ वर्षे शिक्षा ई. शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचा पत्ता-\n४था मजला, कुपरेज टेलिफोन एक्स्चेंज,\nमहर्षी कर्वे रोड, नरीमन पॉइंट, मुंबई, ४००२१\nवकिलाशिवाय आयोग अथवा ��्राधिकरणास तक्रार/याचिका कशी करावी-\nमी प्रत्येक वेळी सामान्य जनतेने सामाजिक भान असलेले वकील यांची नेमणूक करूनच लढा द्यावा असे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ज्यांना वकील नेमणे शक्य नाही त्यांनी वैयक्तिकरीत्या कशा तक्रार/याचिका दाखल याबाबत खालील लेख जरूर वाचावा व त्यानुसार कार्यवाही केल्यास नक्की यश भेटेल असे माझे प्रामाणिक मत आहे-\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nइतर आयोग व न्यायसंस्था-\nहा लेख केवळ भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारी व त्यांच्या विरोधात अस्तित्वात असलेल्या पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाबाबत आहे. त्याव्यतिरिक्त राज्यात इतर अनेक आयोग अस्तित्वात आहेत, जसे की मानवी हक्क आयोग, बाल हक्क आयोग, महिला आयोग ई. सामान्य जनता अशा आयोगाकडेही भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात.\nइतर जिल्ह्यांत पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमणेबाबत आवाहन-\nवर नमूद केलेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने सर्व जिल्ह्यातही पोलीस उप अधीक्षक व त्याखालील पद असलेल्या पोलीस अधिकारींविरोधात जिल्हा पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमण्याचे आदेश देऊनही राज्य सरकारने १३ वर्षे होत आले असूनही ९५% हून अधिक जिल्ह्यात पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमले नाहीत त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास राज्य शासनाविरोधात अवमानना याचिका दाखल होऊ शकते. परिणामी जनतेने आपापल्या भागातील आमदार, तसेच मुख्यमंत्र्यांना आपले सरकार पोर्टलद्वारे तक्रार नक्की करावी, त्याची दखल घेण्यात येऊन राज्यभरात पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमण्यात येतीलच व सामान्य जनतेस पोलीस उप अधीक्षक व त्याखालील अधिकारींच्या विरोधात कारवाई करण्यास सर्व आयोग मुंबई येथे स्थित असल्याने सारखे मुंबईस सुनावणीस यावे लागणार नाही. संघटनाही याबाबत कायदेशीर लढाईची तयारी करत असून त्याबाबत लवकरच पुढील तपशील जाहीर करण्यात येईलच.\nहा लेख लिहिल्यानंतर ज्या लोकांना त्यांच्या जिल्ह्यात पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमण्यात आलेले नाही मात्र कनिष्ठ पोलीस अधिकारींनी भ्रष्टाचार अथवा कर्तव्यात कसूर केले आहे असे नकारात्मक चित्र असेल त्याबाबत त्यांनी त्य���ंच्याविरोधात आपापल्या भागातील पोलीस आयुक्तांना तक्रार करावी व पोलीस आयुक्तांनी त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास पोलीस आयुक्तांच्या विरोधात राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करावी म्हणजे ज्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण नेमण्यात आलेली नाही तरीही ते भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस प्रशासन विरोधात राज्य पातळीच्या राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे लढा देऊ शकतात.\nएकंदरीत लोकांनी केवळ तक्रार करत बसू नये. सारखे सारखे पोलीस ठाणे येथे न्यायासाठी चकरा मारून वेळ वाया घालवू नये. उलट थेट कायद्याने लढा द्यावा. अशा प्राधिकरण आणि आयोग येथे अंतिम सुनावणी व इतर कार्यवाही होईपर्यंत बराच वेळ जातो हे खरे आहे मात्र काहीच न करण्यापेक्षा निर्णायक लढा दिलेला कधीही श्रेष्ठ कित्येक आयोगांनी अधिकारींच्या भ्रष्ट व अकार्यक्षमतेविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत व सामान्य जनतेस यश मिळाले आहे. संघटनेतर्फे बाल हक्क आयोगाचा गचाळ कारभार उघड केलेनंतर काही प्रमाणात सुधारणाही झाली आहे त्याबाबत खाली लेख दिले आहेच. तरी सामान्य जनतेने कायद्याचा अभ्यास करावा, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या तत्वाने आपले राष्ट्रीय कर्तव्य निर्भीडपणे जरूर पार पाडावे असे आवाहन करण्यात येत आहे, जयहिंद\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व ���िधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on March 3, 2019 March 3, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags न्यायालयीन निर्णय, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment on पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nतक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nवकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nसंघटनेतर्फे मागील १० वर्षांत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढताना कित्येक विजय मिळविले. ज्यामध्ये देशाच्या सर्वात प्रतिष्ठित विधी महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आणि दंड ई. कारवाई तसेच हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून घेतलेल्या बेकायदा रक्कमेचा शुल्क परतावा, पेपर तपासणीच्या गैरकारभार प्रकरणांत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे, बेकायदा शुल्कवसुलीसाठी निष्पाप बालकांना त्रास देणाऱ्या प्राचार्यांची हकालपट्टी, पालकांकडून बेकायदा पद्धतीने वसूल केलेले शुल्क त्यांना परत मिळवून देणे असे अनेक चांगले अनुभव कोणत्याही राजकीय संघटनेच्या पाठींब्याशिवाय अथवा आर्थिक मदतीशिवाय संघटनेतर्फे प्राप्त केले आहेत. काही इतर मोठ्या प्रकरणांत अद्यापह��� संघटनेतर्फे कित्येक वर्षांपासून निर्णायक लढा चालूच आहे.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध अशी निर्णायक लढाई लढत असताना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देशातील श्रीमंत आणि गरीब यांची भयानक दरी आणि त्यामुळे गरिबांना अथवा अगदी सामान्य व्यक्तींना न्यायालयीन लढाईचे खर्च आवाक्याबाहेर झाले आहे. कित्येक प्रकरणांत अन्यायग्रस्त व्यक्तींकडे वकिलांची फी तर सोडा, वकील बांधवांनी फी न घेण्याचे ठरवले तरीही कोर्टात कागदपत्रे जमा करण्याचीही आर्थिक क्षमता नसल्याचे भयानक चित्र समोर आले. अशा वेळी अन्याय सहन करणे अथवा केवळ अधिकारींकडे खेपा मारत बसणे वा सोशल मिडीयावर रोष व्यक्त करत बसणे या पलीकडे असे लोक विशेष काही करत नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली. अशा सामान्य गोरगरीब जनतेची संख्याही मोठी असल्याने प्रत्येकास मोफत अथवा अत्यंत कमी शुल्क आकारून प्रत्येक वेळी मदत केल्याने मला स्वतःस वैयक्तिक पातळीवर मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली. परिणामी सर्व सामान्य जनतेसाठी विविध कोर्ट अथवा आयोग यांचेकडे तक्रार अथवा केस वकिलाशिवाय कशी दाखल करावी याचे नमुना ड्राफ्टसहित लेख लिहिण्याची बाब माझ्या विचाराधीन होती ती आज जाहीर करीत आहे.\nहा लेख जाहीर करीत असताना एक बाब आताच स्पष्ट करीत आहे की सामान्य व्यक्तीने बनविलेला ड्राफ्ट आणि कायदेतज्ञाने बनविलेल्या ड्राफ्ट यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. उलट सामान्य जनतेने नेहमी वकील नेमूनच न्यायालयीन लढाई लढावी. मात्र वर नमूद केलेप्रमाणे ज्यांचेकडे आर्थिक क्षमता नाही तसेच मी असेही व्यक्ती पहिले आहेत की ज्यांचेकडे वकिलीची सनद नसली तरीही त्यांचा कायद्याचा अभ्यास व त्याची चांगली जाण आहे. असे लोक केवळ मार्गदर्शन नसल्याने विविध कोर्ट अथवा आयोग येथे याचिका दाखल करण्यास आत्मविश्वासाअभावी याचिका दाखल करीत नाहीत. परिणामी काही अपरिहार्य कारणास्तव वकील न करता आल्याने अन्यायाविरोधात लढा सोडून देऊ नये या उद्देशाने हा लेख सामान्य व्यक्तींसाठी जाहीर करीत आहे. वाचकांनी सदर लेख व्यवस्थित वाचला, कायद्याचे थोडे वाचन केले व त्यांची बाजू सत्याची असेल तर नक्कीच समोर कितीही मोठी शक्ती असली तरी ते विजय मिळवतील अशी मला आशा आहे.\nइतकेच नाही तर विविध आयोग व न्यायालय या सर्वांसाठी सामान्य जनतेसाठी एकच नमुना ड्राफ्ट तयार करणे अवघड काम होते परंतु खाली दिलेल्या ड्राफ्टनुसार याचिका दाखल केल्यास बहुतांश न्यायालय व आयोग ते दाखल करून घेतील असे माझे प्रामाणिक मत आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयात दुर्दैवाने इंग्रजीतून कामकाज चालत असल्याने व भारतीय भाषांना असलेले कमी प्राधान्य यामुळे त्यासाठी इंग्रजीतूनही मी असाच लेख लिहिला असून त्याची मदत घ्यावी, सदर लेखाची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nवैयक्तिकरित्या वकीलाशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन-\nया विषयासाठी मी हेतुपरस्पर सध्या ज्वलंत असलेला खाजगी शाळांकडून बेकायदा शुल्कवसुलीबाबत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांना कशी तक्रार करावी याचा नमुना देत आहे. तरी विविध आयोग अथवा जिल्हा न्यायालय यांचेकडे तक्रार देताना खालीलप्रमाणे तक्रारीची मांडणी करावी-\nब) घटनेचा कालक्रमनुसार तपशील\nतक्रार/याचिकेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण होईल-\n१.तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते\nवर दिलेल्या याचिकाक्रमाचे केवळ निरीक्षण केल्यास कित्येक वाचकांच्या प्रथमदर्शनीच हे लक्षात आले असेल की दिलेल्या पद्धतीने केवळ मांडणी केल्यास ते या आधी करत असलेले अनेक चुका आपोआप होणार नाहीत. आता वर दिलेले प्रत्येक स्तराचे स्पष्टीकरण आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.\nअनुक्रमणिका हे प्रत्येक तक्रारीच्या सुरुवातीस असावयास हवे. त्यामध्ये मुख्य तक्रार किती व कोणत्या पृष्ठावर आहे, त्यास जोडलेले प्रपत्र, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र यांच्याबाबत सविस्तर माहिती आयोग अथवा न्यायालयाच्या संबंधित अध्यक्ष अथवा न्यायाधीशांस प्राप्त होत असते. आता एका प्रकरणांत आपण तयार केलेले नमुना अनुक्रमणिका पाहूयात-\nमा.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेसमोर\nतक्रार क्रमांक- —-/ २०१९\nकखग, प्राचार्या, डबक शाळा\nअ.क्रमांक तपशील पृष्ठ क्रमांक\n१ घटनेचा कालक्रमनुसार तपशील १-३\n२ मुख्य तक्रार ४-१०\n३ प्रपत्र १ – शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील नियम २०१६ च्या तरतुदींचा भंग करून शाळेच्या सर्व पालकांकडून मागितलेली सक्तीची फी नोटीसची दि.१२.०३.२०१८ रोजीची प्रत. ११\nमी शाळा प्रशासनास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ प्रमाणे शाळे���े शुल्क प्रस्ताव मांडावा व कायद्याने मान्य असलेले शुल्क मागावे असे\nदि.१८.०३.२०१८ रोजीच्या पत्राची प्रत. १२-१४\nशाळा प्रशासनाने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता मला माझ्या पाल्याची फी भरण्यास पाठविलेली लेखी सक्तीची नोटीस तसेच शुल्क न भरल्यास माझ्या पाल्याला शाळेतून कायमचे काढून टाकण्याची दिलेली धमकी नोटीसची दि.२५.०३.२०१८ रोजीची प्रत. १५-१७\nमाझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे वर्गशिक्षिकेने केलेल्या अपमानजनक कृत्याविरोधात मी शाळा प्रशासनास केलेली दि.०२.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत. १८ -२२\nमाझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी शाळा प्रशासनकडून देण्यात आलेल्या अपमानजनक वागणुकी विरोधात मी ‘गडफ’ पोलीस ठाणेस केलेली दि.०३.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत. २३-२४\nमाझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०३.२०१८ रोजी शाळा प्रशासनकडून देण्यात आलेल्या अपमानजनक वागणुकी विरोधात मी शिक्षण उप संचालक तसेच इतर अधिकारींना केलेल्या तक्रारीची दि.०३.०४.२०१८ रोजी केलेल्या तक्रारीची प्रत. २५-२८\nशिक्षण उप संचालक कार्यालयाने शाळा प्रशासनद्वारा आकारलेली फी ही नियमबाह्य असल्याचा तसेच माझ्या पाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविणे आणि त्याची हजेरी घेणेबाबत निर्देश दिल्याचे दि.०२.०५.२०१८ रोजीचे अहवाल प्रत. २९-३१\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ तसेच त्या अंतर्गत सन २०१६ सालीच्या नियमावलीची प्रत. ३१-६४\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची प्रत. ६५-८८\nआपल्या लक्षात आले असेल की केवळ अनुक्रमणिका पहिले तर आपल्याला याचिकेबाबत संपूर्ण कल्पना केवळ काही क्षणांतच येईल. अशी मांडणी केल्यास संबंधित न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष यांना काही क्षणांत याचिकेची कल्पना हे पहिले पृष्ठ वाचूनच येते ज्याचा चांगला फायदा हा याचिकाकर्त्यांना होतो. आता यापुढील भाग म्हणजे घटनेचा कालाक्रमनुसार तपशील लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद प्रकरणात खालीलप्रमाणे कालक्रमनुसार घटनाक्रम लिहण्यात येईल-\nब) घटनेचा कालाक्रमनुसार तपशील\n१.०६.२०१७ माझा पाल्य चि.—- याचे प्रवेश मी प्रतिवादी शाळेत इयत्ता ४ थी साठी घेतले.\n१ जून ते मार्च २०१७ शाळेची माझ्या पाल्याची वार्षिक फी रु.३५०००/- भरण्यात आली.\n०५.०३.२०१८ प्रतिवादी शाळेने महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम २०११ व या कायद्यांतर्गत २०१६ साली तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या विविध तरतुदींचा भंग करून बेकायदा पद्धतीने थेट\nरु.३५०००/- वरून शाळेची फी रु.५००००/- इतकी केली.\n१२.०३.२०१८ शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील नियम २०१६ च्या तरतुदींचा भंग करून शाळेच्या सर्व पालकांकडून सक्तीची फी मागणी केली.\n१८.०३.२०१८ मी शाळा प्रशासनास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ प्रमाणे शाळेने शुल्क प्रस्ताव मांडावा व कायद्याने मान्य असलेले शुल्क मागावे अशी दि.१८.०३.२०१८ रोजी तक्रार केली.\n२५.०३.२०१८ शाळा प्रशासनाने मी दि.१८.०३.२०१८ रोजी पाठविलेल्या तक्रारीस कोणतेही समाधानकारक उत्तर न देता मला माझ्या पाल्याची फी भरण्यास सक्तीची नोटीस तसेच शुल्क न भरल्यास माझ्या पाल्याला शाळेतून कायमचे काढून टाकण्याची धमकी दिली.\n०१.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्याच्या वर्गशिक्षिकेने माझ्या पाल्यास वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे अपमानजनक वर्तन केले.\n०२.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्यास दि.०१.०४.२०१८ रोजी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची हजेरी न घेता त्यास पुस्तके व स्टेशनरी न पुरविता ‘तुझ्या पालकांना फी भरावयास सांग’ असे वर्गशिक्षिकेने अपमानजनक कृत्याविरोधात मी शाळा प्रशासनास केलेली\nदि.०२.०४.२०१८ रोजीच्या तक्रारीची प्रत.\n०२.०४.२०१८ माझ्या अल्पवयीन पाल्यासोबत त्याच्या वर्गशिक्षिकेने दि.०१.०४.२०१८ रोजी केलेल्या गैरवर्तणूकी विरोधात मी संबंधित पोलीस ठाणे, शिक्षण उप संचालक आणि इतर संबंधित अधिकारी यांना तक्रार केली.\n०२.०५.२०१८ शिक्षण उप संचालक कार्यालयाने शाळा प्रशासनाद्वारा आकारलेली फी ही नियमबाह्य असल्याचा अहवाल दिला तसेच माझ्या पाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविणे आणि त्याची हजेरी घेणेबाबत निर्देश दिले.\nसंबंधित अधिकारींना तक्रार करूनही त्यांनी आजतागायत कोणतीच कारवाई केलेली नाही तसेच शाळा प्रशासनाने अद्यापही माझ्या ���ाल्यास स्टेशनरी साहित्य पुरविलेले नाही आणि त्याची हजेरी घेतली जात नसल्याने त्यास प्रचंड मानसिक त्रास होत असून त्याच्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकारांचे बेकायदा शुल्कासाठी छळ होत असल्याने ही तक्रार दाखल करावी लागत आहे.\nवर नमूद केलेप्रमाणे अनुक्रमणिका आणि घटनेचा कालक्रमनुसार तपशील या तक्रार अथवा याचिकेची पहिली काही पृष्ठे वाचल्यास संबंधितास ही केस अथवा याचिका कशा संदर्भात आहे, काय घटनाक्रम घडला आहे हे काही क्षणांत कळण्यास मदत होऊन बराच वेळ वाचतो हे आतापर्यंत वाचकांच्या लक्षात आले असेलच. तक्रार वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये मांडली गेल्याने वाचणाऱ्या व्यक्तीस संपूर्ण केस अथवा याचिका समजण्यास अत्यंत सोपे होते.\nआता वर नमूद अनुक्रमणिका आणि घटनेचा कालक्रमनुसार तपशील या बाबी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही याचिका अथवा केसचे मुख्य भाग म्हणजेच तक्रार याचिका हा मुख्य भाग येतो व त्याचे पुन्हा खालीलप्रमाणे उपवर्ग होतात-\ni) तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते\niv) कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ\ni) तक्रारदार व जाबदेणार यांचे नाव व पत्ते-\nतक्रार/याचिकेची सुरुवात करताना नेहमी स्वतःचे नाव हे तक्रारदार/वादी/याचिकाकर्ता असा उल्लेख करावा व ज्यांच्या विरोधात गाऱ्हाणे आहे त्यांचे नाव हे प्रतिवादी/जाबदेणार/सामनेवाले असा करावा, तसेच ज्या विभागाच्या विरोधात केस अथवा याचिका दाखल करायची आहे त्या विभागाच्या प्रधान सचिवास नेहमी प्रतिवादी करावे आणि त्याखाली विभागाच्या इतर अधिकारीना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रतिवादी करावे ते खालीलप्रमाणे-\nमा.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचेसमोर\nतक्रार क्रमांक- —-/ २०१९\nकखग, प्राचार्या, डबक शाळा\n(स्वतःचे नाव व संपूर्ण पत्ता टाकावा)\n२) सचिव/अध्यक्ष, —- सोसायटी,\n३) प्रधान सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n४) आयुक्त, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n५) शिक्षण संचालक, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\n६) शिक्षण उप संचालक\n७) शिक्षण अधिकारी, ——— विभाग\n८) पोलीस आयुक्त, —– शहर,\n९) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, —- पोलीस ठाणे\nवरीलप्रमाणे याचिकाकर्ते/तक्रारदार यांची नावे टाकल्यानंतर मुख्य तक्रार लिहावी. त्यामध्ये सुरुवातीपासून घटनाक्रम कसा घडला व अन्याय कसा झाला आहे याचे सविस्तर वर्णन करावे. असे करताना संपूर्ण त��्रार ही वर्गीकृत करावी. उदा. वर नमूद शाळेच्या प्रकरणांत खालीलक्रमानुसार वर्गीकरण व तक्रारीचे स्पष्टी देण्यात येईल.\n१) शाळेस पाल्याच्या फी कारणास्तव आजतागायत भरलेल्या रक्कमेचे तपशील-\n२) शाळा प्रशासनाने शुल्क निर्धारण करताना केलेल्या नियम व कायद्यांचा भंग-\n(पालकांनी अधिक माहितीसाठी खालील लेख नक्की वाचवा व शाळा प्रशासनाने केलेल्या व कायदेभांगांची माहिती सविस्तर व तपशीलवार द्यावी-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n३) माझ्या पाल्यास देण्यात आलेला शारीरिक व मानसिक त्रासाचे तपशील.\n४) शिक्षण उप संचालक कार्यालयाच्या अह्वालालात शाळेचे नमूद करण्यात आलेले बेकायदा कृत्य.\n५) प्रतिवादी शिक्षण अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी केलेले कर्तव्यात कसूर याचा तपशील.\n जर तक्रारीचे वर्गीकरण करून त्याखाली सविस्तर स्पष्टीकरण दिलेत तर संपूर्ण याचिका ही वाचावयास सोपी होतेच शिवाय प्रत्येक मुद्द्याचे वर्गीकरण करून स्पष्टीकारण दिल्याने युक्तीवादाच्या वेळेस त्यास थेट संदर्भ प्राप्त होऊन प्रत्येक वर्गीकरणानुसार युक्तिवाद करणे सोपे होते.\nएक मात्र अत्यंत महत्वाची बाबत लक्षात घ्यावी, तक्रार अथवा केस करताना संबंधित अधिकारी अथवा प्रतीवादीवर भाषेची मर्यादा ठेवावी व केवळ त्याने कायद्याने केलेले भंग व अन्याय यांचाच तपशील द्यावा. मी कित्येक सामाजिक कार्यकर्ते अथवा व्यक्तींना आपल्या तक्रारीत केवळ भावनिक बाबी व संबंधिताना केवळ दुषणे देणे ‘राष्ट्रद्रोही’, ‘चोर’, ‘डाकु’, ‘खंडणीखोर’ अशा उपाधी देणे तसेच केवळ भावनिक बाबीवर उतारेच्या उतारे लिहताना पहिले आहे. याचा संबंधित तक्रारदारास त्रास होऊ शकतोच कारण या सर्व गुन्ह्यांची व्याख्या भारतीय दंडसंहिता ई.कायद्यांत करण्यात आली असल्याने जर तसे गुन्हे सिद्ध होत नसतील तर तक्रारदारावर अब्रूनुकसानीचा दावा करण्यात येऊन त्यास त्रास देण्याच्या घटना पाहण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर न्यायालय आणि आयोग हे कायद्याच्या मुद्द्यांवर चालतात, तिथे भावनेला स्थान नसते, परिणामी आपली तक्रार ही केवळ कायद्याच्या तरतुदी व त्याचे करण्यात आलेले भंग यांना अनुसरूनच करावी, भावनिक बाबी या नमूद करू नयेत अथवा त्यास नाममात्र स्थान द्यावे.\nएकदा का तक्रार सविस्तरपणे व वर��गीकृत पद्धतीने स्पष्ट केल्यानंतर त्या सर्व तक्रारींना अत्यंत संक्षिप्तमध्ये मांडण्याचा प्रकार म्हणजे ‘महत्वाचे मुद्दे’ होय. आपण केलेली संपूर्ण तक्रार ही केवळ कोणत्या कायद्यांचा कसा भंग झाला हे स्पष्ट करणारा हा भाग म्हणजे कोणत्याही तक्रार अथवा याचिकेचा गाभा असतो. केवळ काही वाक्यांत नमूद केलेले मुद्दे हे युक्तिवादासाठी अत्यंत उपयोगी तर पडतातच शिवाय संबंधित आयोग अथवा न्यायालय यांचेसमोर प्रतीवादींनी केलेले नियम व कायदेभंग संक्षिप्तमध्ये स्पष्ट होतात. उदा. वर नमूद शाळेच्या प्रकरणात ‘महत्वाच्या बाबी’ या खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येतील-\nप्रतिवादी शाळा प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कायदे व नियम यांचे भंग केले आहे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम २०११ व त्यातील सन २०१६ च्या नियमावलीतील (यापुढे कायदा आणि नियमावली असे संबोधित आहे).\nअ. शाळा प्रशासनाने केलेले नियम व कायद्यांचे भंग-\n१) शाळा प्रशासनाने कायद्यातील कलम ४ व नियामावलीतील उपनियम ३ नुसार पालक शिक्षक संघाची स्थापना न करता, ‘नमुना १’ नुसार शाळेच्या वेबसाईटवर कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.\n२) पालक शिक्षक कार्यकारी संघाची कायद्याने बंधनकारक निवड न केल्याने कायद्यातील कलम ६ नुसार शाळा प्रशासनाने कोणत्याही अधिकृत प्रस्तावाशिवाय शुल्कनिश्चिती केली आहे.\n३) कायद्यातील कलम ९ व नियमावलीतील नियम ११ नुसार शुल्क निश्चितीच्या विविध बाबी जसे की शाळेचे ठिकाण, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशासन व परीक्षणावरील खर्च, शाळेस प्राप्त झालेले अंशदान व त्यातून आलेला अतिरिक्त निधी, शाळेकडून ई गव्हर्नन्स अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर विषयक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, स्विमिंग पूल, घोडेस्वारी, धनुर्विद्या ई सारख्या प्रयोगनिष्ठ सुविधा, (Performing Arts), विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेली पाठ्यपुस्तके, वह्या, बसची क्षमता, बसचे अंतर, तुलनात्मक इंधन दर विचारात घेऊन निश्चित केलेले वाहतूक शुल्क, मध्यान्ह भोजन, अल्पोपहार सुविधा ई. बाबत पालक शिक्षक संघाची कार्यकारी समितीच अस्तित्वात नसल्याने शाळेने केलेली प्रचंड शुल्क वाढ ही रास्त आहे किंवा कसे याबाबत पालक अथवा त्यांच्या प्रतिनिधी यांचेसमोर पारदर्शकताच ठेवण्यात आलेली नाही.\n४) नियमावली २०१६ च्या नियम ९ (१) मधील नमुना ३ नुसार शाळेने फी ही कार्यकारी समितीच्या संमतीने मान्य करणे बंधनकारक असल्याने ती मान्य केलेली फी ही पूर्णतः बेकायदा ठरते.\n५) शाळा प्रशासनाने शुल्कनिश्चितीबाबत कायद्यातील नमूद तरतुदींचे २ पेक्षा अधिक भंग केल्याने ते कायद्यातील कलम १६ च्या उपकलम १, २ व ३ नुसार दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी रु.२०००००/- (दोन लाख रुपये) ते रु.१००००००/- (दहा लाख रुपये) इतक्या दंडास किंवा कमीत कमी ३ महिने ते ६ महिने कारावासाच्या शिक्षेस पात्र आहेत.\n६) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास बेकायदा शुल्काच्या मागणीसाठी मानसिक त्रास दिला असून ते बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम १७ नुसार दोषी आहेत व त्यांचेवर कलम १७ (२) नुसार त्यांना लागू असलेल्या सर्विस नियमावलीनुसार कारवाई होणे गरजेचे आहे.\n७) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास मानसिक छळ व त्रास दिल्याने ते बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत दोषी असून त्यांचेवर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.\nब. पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकारींनी केलेले कर्तव्यात कसूर नियम व कायद्यांचे भंग-\nवर नमूद केलेप्रमाणे शाळा प्रशासनाने केलेले अपराध हे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम २० अंतर्गत दखलपात्र गुन्हे असल्याचे जाहीर करण्यात आले असूनही प्रतिवादी शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकारी यांनी आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ते स्वतः या फौजदारी कट कारस्थानात सामील असल्याचे सिद्ध झाले असून त्यांचेवर त्यांच्या सर्विस नियमावली नुसार तसेच फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.\nआता कल्पना करा, आयोगात अथवा न्यायालयात आपल्या तक्रारीवर सुनावणी सुरु असताना प्रतिवादीचे प्रतिनिधी हे मूळ मुद्द्यापासून भटकविण्यासाठी विविध हथकंडे वापरत असतात अशा वेळी आपण केवळ महत्वाचे मुद्दे हा आपल्या याचिकेतील भाग काढला की आपण त्यांना विनम्रपणे थांबवून कायद्याच्या मुद्द्यावरच युक्तिवाद करण्यास भाग पाडू शकता इतके या प्रवर्गाचे महत्व आहे.\nतक्रार/याचिकेचा अंतिम स्तरावरील हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यामध्ये केवळ आणि केवळ कायद्यातील तरतुदीस अनुसरूनच मागणी करावी. मोघम अथवा सामान्य स्वरुपाची मागणी केल्यास हवा तसा न्याय मिळविण्यास अडचणी येतात. परंतु जर वर नमूद केलेला ‘महत्वाचे मुद्दे’ हा भाग आपण व्यवस्थित अभ्यास केले असल्यास त्याच्याच आधारे आपण अत्यंत व्यवस्थित व कायद्यास अनुसरून अशा मागण्या मांडू शकतो. वर नमूद उदाहरण दाखल घेतलेले ‘महत्वाचे मुद्दे’ नुसार खालीलप्रमाणे मागणी मांडण्यास सोपे होते-\nमा.आयोग/न्यायालय यांचेसमोर उपरोक्त संदर्भीय बाबींना अनुसरून मी सविनय मागणी करीत आहे की,\n१) शाळा प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम १६ अंतर्गत रु.१००००००/- (दहा लाख रुपये) दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यास संबंधित सक्षम\nअधिकारीस निर्देश देण्यात यावेत.\n२) शाळा प्रशासनाने वारंवार हेतुपरस्पर अपराध केल्याने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ च्या कलम १६(३) नुसार त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याचे तसेच इतर कोणत्याही शाळेत पदभार घेण्यास बंदी टाकण्याचे निर्देश सक्षम अधिकारींना देण्यात यावेत.\n२) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम १७ नुसार माझ्या पाल्याचा मानसिक छळ केलेबाबत वर्गशिक्षिका व प्राचार्य यांचेवर कलम १७(२) नुसार त्यांना लागू असलेल्या सर्विस नियमावलीनुसार कारवाई करण्याचे निर्देश सक्षम अधिकारींस देण्यात यावेत.\n३) शाळा प्रशासनाने माझ्या पाल्यास मानसिक छळ व त्रास दिल्याने बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रतिवादी क्रमांक ९, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात यावेत.\n४) कर्तव्यात कसूर केल्याने तसेच फौजदारी कटकारस्थानात सामील असल्याने प्रतिवादी क्रमांक ४ ते ७ यांचेविरोधात फौजदारी तसेच शास्तीची कारवाई करण्यास प्रतिवादी क्रमांक १ यांना निर्देश देण्यात यावेत.\n५) प्रतिवादी क्रमांक ९, पोलीस निरीक्षक —पोलीस ठाणे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचेविरोधात शास्तीची कारवाई करण्यासाठी प्रतिवादी क्रमांक ८, पोलीस आयुक्त, यांना निर्देश देण्यात यावेत.\nअशाप्रकारे निवडक व कायद्यांना अनुसरून मागण्या केल्यास संबंधित न्यायालय अथवा आयोग यांना त्यावर निर्णय देणे सामान्यपणे क्रमप्राप्त असते. ���वळपास अशाप्रकारे कायद्याच्या तरतुदी, प्रतिवादींनी केलेले भंग केवळ यांनाच आपल्या तक्रारीत स्थान द्यावे. निरर्थक शब्द, राग, अलंकारिक भाषा यांना त्यात स्थान देऊ नये. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आयोग अथवा न्यायालयात बाजू मांडताना सावकाशपणे विनम्र आवाजातच ते मांडावे. न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष आपले म्हणणे ऐकत नसल्यास त्यांना ते शांतपणे पटवून देण्याचा प्रयत्न करावे. तरीही ते तक्रार/याचिका नाकारीत असल्यास ‘मा.न्यायालयाने माझी तक्रार/याचिका नाकारली तरीही मला न्याय मिळत आहे अशी माझी भावना आहे परंतु एकदा मला त्यावर पुन्हा बाजू मांडण्याची संधी द्यावी’ असे विनम्रपणे सांगावे. काहीही करून उद्धटपणे बोलू नये. न्यायाधीश अथवा आयोगाचे अध्यक्ष यांनीच चुकीचे शब्द वापरले अथवा अपमानजनक वर्तन केले तर ‘कृपया माझ्याबाबत आपण वापरलेले शब्द आदेशात नमूद करावे ही नम्र विनंती’ अशी विनंती करावी अथवा त्याविरोधात योग्य त्या न्यायालयास तक्रार करावी परंतु स्वतःचा संयम सोडू नये. अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास नक्कीच यश मिळू शकते असा माझा विश्वास आहे.\nयानंतर याचिकेत शेवटचे तांत्रिक बाब म्हणजे-\niv) कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ\nयातील कायदे व न्यायालयीन याचिका यांचे संदर्भ असा मथळा टाकून आपण संदर्भ दिलेले कायदे व महत्वाची कलमे यांचा संक्षिप्त उल्लेख करावा तसेच बहुतांश न्यायालय व आयोग इथे प्रतिज्ञापत्र हे बंधनकारक असते, ते नोटरीकडे जाऊन करून घ्यावे.\nवर नमूद केलेप्रमाणे न्यायालय अथवा आयोगाकडे तक्रार/याचिका करण्यापूर्वी एकदा वकिलांसही आपला ड्राफ्ट दाखवून दुरुस्ती करून घ्यावी. स्वतःच ड्राफ्ट तयार केल्याने संबंधित वकील केवळ दुरुस्ती सुचविण्याचे नाममात्र शुल्क घेतील व अशा डावपेचाने सामान्य व्यक्तीस शेकडोंच्या संख्येने न्यायालय/आयोगात तक्रार अथवा याचिका दाखल करता येतील.\nतर मग वाट कसली बघताय रस्त्यांवर खड्डे पडलेत कुणी बेकायदा सावकारीसाठी त्रास देताय कुणी अधिकारी कागदपत्रे सापडत नाहीत म्हणून देता येणार नाही असे उत्तर देत आहे कुणी अधिकारी कागदपत्रे सापडत नाहीत म्हणून देता येणार नाही असे उत्तर देत आहे चुकीचे विजेची बिले येत आहेत चुकीचे विजेची बिले येत आहेत शाळा बेकायदा फी साठी त्रास देत आहे शाळा बेकायदा फी साठी त्रास देत आहे आता गप्प बसू नका, कायद्याचा थोडा अभ्यास करा, बाल हक्क आयोग, मानवी हक्क आयोग, पोलीस तक्रार निवारण समिती, महिला आयोग अशा कित्येक आयोगांकडे याचिका करावी. त्यास वेळ लागेल, कधी कधी वर्षेही लागतील मात्र विजय शेवटी आपलाच होईल. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.\nभारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.\nदेशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना थेट मदत करावी अशी प्रत्येक सच्च्या भारतीयाची मनापासून इच्छा असते. जेव्हा जेव्हा देशासाठी युद्ध अथवा तत्सम आणीबाणीमध्ये आर्थिक मदतीची गरज भासली आहे अशावेळी देशाचे नागरिक कधीही मागे हटलेले नाहीत. चीनविरोधातील युद्धात कित्येक माता भगिनींनी आपले मंगळसूत्रसुद्धा देणगी म्हणून राष्ट्रास समर्पित केल्याचे देशाच्या गौरवशाली इतिहासात दाखले आहेत.\nमात्र शहीद जवान देशाच्या प्रत्येक भागात असल्याने कित्येक नागरिकांना त्यांना थेट मदत कशी करावी हा प्रश्न पडतो. या समस्येस निराकरण म्हणजे केंद्रीय गृह विभागाने अमलांत आणलेली ‘भारत के वीर’ ही योजना आहे. या योजनेद्वारे आपण शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांस थेट त्यांच्या खातेत रक्कम व तेही ऑनलाईन जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.\nइतकेच नाही तर सदर वेबसाईटवर शहीद जवानांचे फोटो जाहीर करण्यात आले असून त्यांना देशासाठी वीरगती कशी प्राप्त झाली, त्यांच्यामागील कुटुंबीय ई. सर्वांची माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. तसेच एकदा का संबंधित शहीद जवानांच्या खातेमध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले की त्या जवानांचा फोटो आपोआप वेबसाईटवरून काढण्यात येऊन इतर शहीद जवानांचे फोटो अपलोड होतील.\nही योजना भारत सरकारची अधिकृत योजना असून त्या वेबसाईटची अधिकृत लिंक खालीलप्रमाणे-\nया वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल-\nत्यानंतर Contribute To या बटनवर क्लिक केलेनंतर (वरील फोटोमधील लाल रंगात अधोरेखित भाग पहा) अजून २ बटन्स म्हणजेच ‘Bravehearts’ आणि ‘Bharat Ke Veer Corpus Fund’ दिसतील. यातील ‘Bravehearts’ या बटनवर क्लिक केलेनंतर आपण थेट शहीद जवानांच्या अकाऊंटमध्ये पैसे भरू शकता तर ‘Bharat Ke Veer Corpus Fund’ या बटनवर क्लिक करून आपण सामान्य फंडमध्ये रक्कम जमा करू शकता जी सरकारकडून समान पद्धतीने सर्व शही��� जवानांच्या खातेमध्ये जमा केली जाईल.\nउदाहरण दाखल आपण ‘Bravehearts’ या बटनवर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे शहीद जवानांचे फोटो असलेले पेज दिसेल-\nआणि यातील पहिले फोटोमध्ये दिसणारे शहीद स्व.रबिंद्र नाथ मोडक यांचे तपशील पाहिले असता त्यांची खालीलप्रमाणे माहिती उघड होईल-\nभारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.\nत्यांचे खातेत या क्षणास रु.१३,१३,१६२/- इतकी रक्कम जमा तसेच ग्रेनेड हल्यात त्यांना कशी वीरगती प्राप्त झाली, त्यांचे कुटुंबीय ई.बाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर आपण ‘I Would Like to Contribute’ वर क्लिक करून पुढील माहिती भरून जसे की मोबाईल क्रमांक ई. द्वारा देणगी थेट जमा करू शकता. आपण केलेल्या योगदानाच्या रक्कमेस शासनाने आयकर कायद्यानुसार कलम 80(G) ची सूटही दिलेली आहे.\nनक्की पुढे या, फुल नाही तर फुलाची पाकळी व्हा, सोन्याचा पक्षी असलेला आपला देश हळूहळू पुन्हा प्रगतीपथावर येत आहे व हिंद जागतिक महासत्ता बनेलच, परंतु सध्या बिकट अवस्थेत देश असूनही तुमच्या आमच्यासाठी ऐन तारुण्यात देशासाठी प्राणाचे त्याग करणाऱ्या शहीद जवानांना थोडी फार का होईना मदत नक्की करा. आपण देणगी दिलेनंतर शहीद जवानांसाठीचे संदेश कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याने इतरांना प्रेरणा नक्की भेटेल हा त्यामागचा उद्देश\nआपणास या वेबसाईटवर सामान्य जनतेसाठी इंग्रजी व मराठीत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने मार्गदर्शन करणारे कित्येक लेख मोफत जाहीर केल्याचे माहित असेलच, नक्की वाचा व भ्रष्टाचार विरोधातील लढ्यात सामील व्हा, या वेबसाईटवर आमच्या लीगल टीमची पूर्ण देखरेख असून वर दिलेली माहिती व सरकारी वेबसाईट लिंक यांची सविस्तर शहानिशा करूनच हा लेख जाहीर करण्यात आला आहे याची दखल घ्यावी. जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अध��नियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/asaduddin-owaisi/", "date_download": "2019-04-18T16:48:57Z", "digest": "sha1:UEXUAFDNX4R2IBJPK63Y2JLIYHULJTOI", "length": 5835, "nlines": 82, "source_domain": "mulakhat.com", "title": " BBC – असाउद्दीन ओवेसींची गुगल हँगआऊटवर – मुलाखत", "raw_content": "\nBBC – असाउद्दीन ओवेसींची गुगल हँगआऊटवर\nBBC – असाउद्दीन ओवेसींची गुगल हँगआऊटवर\nबीबीसी हिंदी चे पत्रकार झुबैर अहमद यांनी एमआयएम चे नेते असादूद्दीन ओवेसी यांची हँगआऊटवर घेतलेली मुलाखत… या मुलाखतीत ओवेसी यांनी ठामपणे मत नोंदवलंय की, “मी भारताल धार्मिकराष्ट्र बनविण्याच्या विरूद्ध आहे.” पहा अजून काय काय म्हणालेत ओवेसी या मुलाखतीत…\nजीवनाचं सार्थक भोगापेक्षा त्यागात अधिक – फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nवसई विभागातील मराठी ख्रिश्चन संस्कृतीविषयी नि एका बंडखोर धर्मगुरूविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.\n'terrorists don't believe in any religion' असं म्हणत मुस्लिम समाज भारताचाच एक भाग असून त्याकडे संशयी नजरेने...\nसंघसरचालक मोहन भागवतांचे संघावलोकन\nआरक्षण नव्हते तेव्हाही एका वर्गाला सुमारे २००० वर्षे फायदे मिळतच आले आहेत. घटनाकारांनी ते कठोरपणे थांबविले.\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nमि. कार्टूनिस्टः राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/01/19/two-killed-in-car-accident/", "date_download": "2019-04-18T17:09:22Z", "digest": "sha1:SKJG26A4CT45GXKWAQFUJAHPJPU76WL4", "length": 5543, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कार-बसच्या अपघातात दोन ठार. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nकार-बसच्या अपघातात दोन ठार.\nकार-बसच्या अपघातात दोन ठार.\nकोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ झालेली घटना\nकोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली.\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा…\nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\nलोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय…\nचालक प्रमोद भाऊसाहेब भांबरे (२५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) व गणेश नामदेव डांगे (२६, रा. हल्ली मुक्काम पुणे) अशी मृतांची नावे आहे. नितीन रामनाथ डांगे (२५), प्रवीण दिलीप चौधरी (२६, कोऱ्हाळे), अक्षय भास्कर निर्मळ (निर्मळ पिंपरी) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.\nवरील सर्व डस्टर कारने (एमएच १७ एझेड १००) येवला येथे लग्नाला गेले होते. शिर्डीकडे येत असताना सायंकाळी सहा वाजता समोरून येणाऱ्या अक्कलकोट-मालेगाव या बसला (एमएच १४ बीटी २९३४) जोराची धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाली. यात भांबरे व डांगे हे दोघे जागीच ठार झाले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nनगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात.\nपत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nवीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी\nकोणी किती माया गोळा केली हे जनतेसमोर आणणारच : नगराध्यक्ष वहाडणे\nफरार सरपंचासह एक जणास अटक\nभाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार \nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/other-2/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2019-04-18T17:02:37Z", "digest": "sha1:QNLE4IAXADOU37UW7UUBYKC4D4BQREZD", "length": 4289, "nlines": 93, "source_domain": "krushikranti.com", "title": "सेंद्रिय पालेभाज्या - Other (अन्य ) - Pune Division (Maharashtra) -", "raw_content": "\nआम्हाला रोज विक्री करण्यासाठी सेंद्रिय दैनंदिन जीवनात वापरल्य जाणार्या पालेभाज्या हव्या आहेत\nअधिक माहीतीसाठी what's app no ८६०५४८३८२९\nलेयर पोल्ट्री साठी जून/नवि पिंजरे पाहिजे आहेत. Pune Division\nगावरानी कोहळे विकणे आहे 50 टन माल आहे, वजन 2 किलो ते 5 किलो पर्यंत आहे. Rs.10/- किलो. नागपुर. Nagpur Division\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10… Pune Division\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनमस्कार , मी आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये देशी गीर गायींचे दूध आणी तुप यांची घरपोच सेवा सुरू केली आहे मित्रान्नो, आपण दुग्ध क्रांती अाणी वाढ़त्या लोकसंख्या मूळे परदेशी गायीचा वापर जास्त केला अन् देशी गायींची हेळसांड केली. जसजसे देशी गायींची संख्या कमी… Pune Division\nमका विकणे आहे Pune Division\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/only-temple-where-transgenders-married-to-god/", "date_download": "2019-04-18T17:07:10Z", "digest": "sha1:S2RTPBYRJ7BZP5BPFWSOYWAV5XAWGZJ3", "length": 19647, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इथे 'किन्नर' करतात देवाशी लग्न...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइथे ‘किन्नर’ करतात देवाशी लग्न…\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकिन्नर… म्हणजे स्त्री वेशातील पुरुष… घटनेने त्यांना सर्व अधिकार दिलेले असूनही आपल्या समाजापासून ते अजूनही वंचितच आहेत. त्यांना आजही समाजात हवं तस स्थान मिळालेलं नाही. मग आता समाजातच स्थान नाही म्हटल्यावर आपल्या परंपरेशीही ते दुरावलेलेच. त्यातलीच एक परंपरा म्हणजे लग्न… पण आपल्या देशात एक असे स्थान आहे जिथे किन्नर चक्क देवाशी लग्न करतात…\nदेशातील तमिळनाडू राज्यात अरावन नावाच्या देवाची पूजा केली जाते. अरावन हे किन्नरांचे आराध्य दैवत आहे, म्हणूनच दक्षिण भारतात किन्नरांना अरावनी म्हणून संबोधले जाते. किन्नर आणि अरावन देव यांच्यातील एक आश्चर्याची बाब म्हणजे, हे किन्नर वर्षातून एक दिवस त्यांचे आराध्य असलेल्या अरावन देवाशी लग्न करतात. पण हे लग्न केवळ एकाच दिवसाकरिता असते, कारण दुसऱ्या दिवशी अरावन देवाचा मृत्यू होऊन त्याचं वैवाहिक जीवन संपत, त्यामुळे हे लग्न केवळ एका दिवसाचं असत.\nहे वाचून जरा आश्चर्य वाटल ना.. आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न उठले असतील की, किन्नर या देवाशी लग्न का करतात, अरावन देव नेमका कोण आहे आणि किन्नारांसोबत लग्न करताचं दुसऱ्याच दिवशी त्याची मृत्यू का होतो… आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न उठले असतील की, किन्नर या देवाशी लग्न का करतात, अरावन देव नेमका कोण आहे आणि किन्नारांसोबत लग्न करताचं दुसऱ्याच दिवशी त्याची मृत्यू का होतो… या सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊन आम्ही आपल्यासाठी काही अशी माहिती घेऊन येतो आहे जी कदाचित आपल्याला माहित नसेल… चला तर मग तुम्हाला या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याची ओळख करवून देतो…\nयासाठी आपल्याला महाभारत काळात जाव लागेल, महाभारतातील एका कथे अनुसार एकदा अर्जुनाने द्रौपदीला लग्नावेळी दिलेल्या एका वचनाच उलंघन केलं, त्यामुळे त्याला इंद्रप्रस्थ देशातून निष्कासित करून एका वर्षाच्या तीर्थयात्रेला पाठविण्यात आलं. इथन निघून अर्जुन उत्तर पूर्व भारताकडे निघाला, जिथे त्याची भेट एका विधवा नाग राजकुमारी उलूपी सोबत झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि विवाह करतात. त्यांच्या लग्नानंतर उलूपी एका मुलाला जन्म देते ज्याच नाव अरावन ठेवण्यात येत. मुलाच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांनाही तिथेच सोडून आपल्या पुढील यात्रेकरिता निघून जातो. त्यानंतर अरावन नागलोक येथे आपल्या आई उलुपीसोबत राहतो. मोठा झाल्यावर अरावन नागलोक सोडून आपल्या पित्याजवळ म्हणजेच अर्जुनकडे येतो. तेव्हा कुरुक्षेत्रमध्ये महाभारतच युद्ध चाललेलं असत, म्हणून अर्जुन अरावनला थेट युद्ध करण्याकरिता युद्धभूमीत पाठवतो.\nमहाभारतच युद्ध सुरु असताना एक वेळ अशी येते जेव्हा पांडवाना जिंकण्यासाठी देवी महाकालीपुढे स्वैच्छिक नर बळीकरीता एका राजकुमारची गरज असते. पण… कुठलाही राजकुमार स्वतःचा बळी देण्यास समोर येत नाही. तेव्हा अरावन स्वतःला स्वैच्छिक नर बळीकरीता पांडवांसमोर प्रस्तुत करतो. पण… तेव्हा तो त्यासाठी एक अट ठेवतो की, त्याला अविवाहित नाही मरायचं आहे. या अटीमुळे पांडवांपुढे मोठं संकट उभं राहत, कारण आपली मुलगी विधवा होईल हे माहित असताना कुठलाही राजा आपल्या कन्येचा विवाह अरावनशी करण्याकरिता संमती देणार नाही. जेव्हा कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्ण मोहिनी रूप धारण करून अरावनशी लग्न करतात. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी अरावन स्वतःच्या हाताने आपलं शीश कापून महाकालीला अर्पण करतो. आता श्रीकृष्ण हे पुरुष असताना त्यांनी स्त्रीचे रूप घेऊन अरावनशी लग्न केलेलं असत, म्हणूनच किन्नर ज्यांना स्त्री रूपातील पुरुष मानले जाते ते अरावनशी लग्न करतात आणि त्यांना आपलं आराध्य दैवत मानतात. पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असत आणि दुसऱ्या दिवशी अरावनाचा मृत्यू होतो. त्यामुळे किन्नर हे विधवा होतात.\nही होती या प्रथे मागील मान्यता…\nतामिळनाडूत अनेक ठिकाणी भगवान अरावनचे मंदिर आहेत. पण अरावन देवाचे सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर हे विल्लूपुरम जिल्ह्यातील कुवगाव येथे आहे. या मंदिराला कुथांडावर मंदिर Koothandavar Temple म्हणून ओळखले जात. या मंदिरात केवळ भगवान अरावनच्या शीशाचीच पूजा केली जाते.\nकुवगाव येथे प्रत्येक वर्षी तामिळ नववर्षच्या पहिल्या पोर्णिमेपासून १८ दिवस चालणाऱ्या महोत्सवाला सुरवात होते. या उत्सवात केवळ भातातीलच नाही तर जवळपासच्या इतर देशातील किन्नर देखील हजेरी लावतात. पहिले १६ दिवस येथे किन्नर देवाची आराधना करत नाचतात आणि गातात. वर्तुळ बनवून सर्व किन्नर आनंदाने नाचतात आणि आपल्या लग्नाची तयारी करतात. यावेळी येथील वातावरण अगदी उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं असत. १७व्या दिवशी पुजारीच्या हाताने पूजा करून अरावन देवाला नारळ वाहिले जातात. त्या���ंतर अरावन देवासमोर पुजारीच्या हाताने किन्नरांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते, ज्याला तिथे थाली म्हणतात. त्यानंतर हे किन्नर अरावन देवासोबत लग्न करतात. १८व्या दिवशी अरावन देवाच्या प्रतिमेला कुणगावात फिरविण्यात येत आणि मग ती प्रतिमा तोडून टाकतात. नवरीच्या वेशात असलेले किन्नर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून टाकतात , तसेच अरावन देवासाठी केलेला सर्व शृंगार देखील पुसून टाकतात आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. विधवेच्या वेशातील हे किन्नर अरावन देवाच्या मृत्यूमुळे दु:खी होऊन आलाप करतात, खूप रडतात. यानंतर पुढील वर्षीच्या पहिल्या पौर्णिमेची आस धरत आपल्या आपल्या घराकडे निघून जातात.\nअसा हा उत्सव संपूर्ण जगात केवळ तामिळनाडूतच बघायला मिळतो…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← इस्लाम धर्मामध्ये का आहे हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व\nछोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास\nप्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी सप्तपदी \nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\nचीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत\nकृष्ण जन्माष्टमी जगभरात ज्या प्रकारे साजरी होते, त्यावरून आपल्या सणांचं रंगीत रूप समोर येतं\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nउन्हाळ्यात फळांचा रस पिताय मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत \nब्रूस ली च्या मृत्यूचे दावे : काही अविश्वसनीय तर काही विचित्र\n“नमस्कार, मी मनोहर बोलतोय” : संरक्षण तज्ञांना आलेला एक फोन कॉल आणि…\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\nस्वतः शंभूछत्रपतींच्या लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nथंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल तर या पदार्थांच सेवन सुरु करा \nह्या क��ल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो\nस्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स\nथंड पाण्याने अंघोळ केल्यास काय फायदे होतात \nसुनील दत्तचा आवडता ‘हॉकी प्लेयर’ आज जगतोय हलाखीचं जीवन\nहिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…\n१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का\n‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण\nअनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा\nअख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T17:32:17Z", "digest": "sha1:ZZAUUE7XBWXMVZOOV4U6R4G2CDLMKOIT", "length": 12372, "nlines": 157, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:नमुना लेख-सर्वनाम - Wiktionary", "raw_content": "\n--चित्र/छायाचित्र/रेखाचित्र संचिका चढवा-->[[वर्ग:पाहिजे चित्र]]\n====प्रकार, वचन, लिंग व विभक्ती====\n--एका अर्थासाठी एकच प्रकार निवडा. तेच सर्वनाम वेगवेगळ्या अर्थांनी येत असल्यास प्रत्येक प्रकाराचे पूर्ण वर्णन स्वतंत्रपणे पुन्हा आले पाहिजे--> पुरुषवाचक सर्वनाम:\n:::प्रथमपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX प्रथमपुरुषवाचक सर्वनाम]]\n:::द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम]]\n:::तृतीयपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX तृतीयपुरुषवाचक सर्वनाम]]\nदर्शक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX दर्शक सर्वनाम]]\nसंबंधी सर्वनाम [[वर्ग:XXXXXX संबंधी सर्वनाम]]\nप्रश्नार्थक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX प्रश्नार्थक सर्वनाम]]\nसामान्य सर्वनाम वा अनिश्चित सर्वनाम [[वर्ग:XXXXXX सामान्य सर्वनाम]]\nआत्मवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX आत्मवाचक सर्वनाम]]\n*'''वचन:''' एकवचन/अनेकवचन [[वर्ग:XXXXXX XXXXXXवचनी शब्द]]<--एका अर्थासाठी एकच प्रकार निवडा. तेच सर्वनाम वेगवेगळ्या अर्थाने येत असल्यास प्रत्येक प्रकाराचे पूर्ण वर्णन स्वतंत्रपणे पुन्हा येईल--> [[वर्ग:पाहिजे वचन]]\n**एकवचनी रूप : /अनेकवचनी रूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे एकवचनीरूप]][[वर्ग:पाहिजे अनेकवचनीरूप]]\n*'''लिंग:''' स्त्रीलिंगी/पुल्लिंगी/नपुंसकलिंगी [[वर्ग:XXXXXX XXXXXXलिंगी शब्द]] [[वर्ग:पाहिजे लिंग]]\n**स्त्रीलिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे स्त्रीलिंगीरूप]]\n**पुल्लिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे पुल्लिंगीरूप]]\n**नपुंसकलिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे नपुंसकलिंगीरूप]]\n| प्रथमा_अनेक = [[ ]]\n| द्वितीया_एक = [[स]], [[ला]], [[ते]]\n| द्वितीया_अनेक = [[स]], [[ला]], [[ना]], [[ते]]\n| पंचमी_एक = [[ऊन]], [[हून]]\n| पंचमी_अनेक = [[ऊन]], [[हून]]\n| षष्ठी_अनेक = [[चे]], [[च्या]], [[ची]]\n| संबोधन_एक = लागू होत नाही\n| संबोधन_अनेक = लागू होत नाही\n{{भाषांतर-माथा| '''XXXXXX''' या अर्थाने }}\n*इंग्रजी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार); [[XXXXXX]] (मराठीत उच्चार)[[वर्ग:पाहिजे इंग्रजी भाषांतर]]\n*उर्दू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे उर्दू भाषांतर]]\n*ओरिसी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ओरिसी भाषांतर]]\n*कानडी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे कानडी भाषांतर]]\n*गुजराती: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार)[[वर्ग:पाहिजे गुजराती भाषांतर]]\n*ग्रीक-प्राचीन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ग्रीक भाषांतर]]\n*ग्रीक-आधुनिक: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ग्रीक भाषांतर]]\n*जर्मन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे जर्मन भाषांतर]]\n*जपानी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे जपानी भाषांतर]]\n*तमिळ: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे तमिळ भाषांतर]]\n*तेलुगू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे तेलुगू भाषांतर]]\n*पंजाबी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे पंजाबी भाषांतर]]\n*बंगाली: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे बंगाली भाषांतर]]\n*फ्रेंच: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे फ्रेंच भाषांतर]]\n*मराठी: [[XXXXXX]] [[वर्ग:पाहिजे मराठी भाषांतर]]\n*मल्याळम: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे मल्याळम भाषांतर]]\n*रशियन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे रशियन भाषांतर]]\n*संस्कृत: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे संस्कृत भाषांतर]]\n*हिब्रू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे हिब्रू भाषांतर]]\n*हिंदी (हिंदी): [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे हिंदी भाषांतर]]\n--*'''शब्द केव्हा वापरू नये:'''-->\n--*'''भाषांतर करताना घ्यायची काळजी:'''-->\n--*'''वाक्यातील स्थानानुसार व प्रकारानुसार बदलणारे अर्थ:'''-->\n*'''शब्दाचे वाक्यात उपयोग:''' [[वर्ग:पाहिजे वाक्यात उपयोग]]\n*'''साहित्यातील आढळ:''' [[वर्ग:पाहिजे साहित्यातील आढळ]]\nविक्शनरी: आदर्श मांडणी क्रम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(��ॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २००७ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/15/katrina-kaifs-this-photo-of-bharat-is-viral-in-social-media/", "date_download": "2019-04-18T17:12:07Z", "digest": "sha1:WY7GDAJQSYDNCG3TJOGFF65JLPA2GLUV", "length": 7180, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा 'भारत'मधील 'हा' फोटो - Majha Paper", "raw_content": "\nसोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो\nApril 15, 2019 , 1:56 pm by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: कतरिना कैफ, भारत\n‘भारत’ चित्रपटात प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर हे करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल, असे सोशल मीडियावर सांगितले होते. आता या चित्रपटातील कतरिनाचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे.\nहा फोटो कतरिनाने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटात तिचे कुरुळे केस पाहायला मिळणार आहेत. तिच्या या फोटोवर अवघ्या काहीच तासामध्ये ५ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.\nचाहते ‘भारत’ चित्रपटाच्या ट्रेलर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर १० दिवसानंतर प्रदर्शित होईल, असे कतरिनाच्या फोटोवरून चाहते अंदाज लावत आहेत. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. सलमान खानच्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा या टीजरमध्ये पाहायला मिळाल्या. हा चित्रपट ६ जून रोजी रिलीज होणार आहे.\nकॉप्युटरचा धोका आणि डोळ्याचा व्यायाम\nचक्क तृतीयपंथियांसाठी ‘त्याने’ बांधले ‘त्रिधारा’ शौचालय\nमिस वर्ल्ड स्पर्धेत यापुढे बिकीनी राऊंड नाही\nउत्तम आरोग्यासाठी दररोज करा नारळाच्या पाण्याचे सेवन\nवॉल्वोची १.२५ करोडची हाईब्रिड एसयुवी भारतात लाँच\nLinkedinने कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केले अॅप\nपंचवीस कोटी रुपयांपर्यंत लागली ‘शहनशाह’ रेड्यांची बोली\nआपल्या मित्राला विसरू नका\nकशी सुरु झाली एप्रिल फूल बनवण्याची प्रथा\nगोड रसाळ लीची आहे बहुगुणकारी\n२०३० पर्यंत मलेरियामुक्त होणार भारत\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/technews-google-messages-can-now-be-done-in-google-map/", "date_download": "2019-04-18T16:40:27Z", "digest": "sha1:BWXKK5TIIHSVHLVUTMJGLD2MY36LONZT", "length": 20579, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपं��प्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा ���िवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत गुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nमुंबई : आपल्याला वाट चुकल्यावर निश्चित स्थळी नेणाऱ्या गुगल मॅपने १३ वर्षाच्या कारकिर्दीत उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे झाले असून म्हणून गुगल लवकरच एक नव फिचर आणणार आल्याची माहिती आहे.\nआपल्या प्रवासात मार्गदर्शक होणारे गुगल मॅप आता संदेश पाठवण्यास मदतही करणार आहेत. कारण आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स मेसेज फिचरचा समावेश करणार असल्यामुळे गुगल मॅपवर आता तुम्ही मेसेज करून संवाद साधू शकणार आहात. मेसेज सिस्टिम गुगल मॅपने एकत्रित केली आहे.\nसध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. गुगल सतत नवीन फिचर्स घेऊन एक नवा प्लॅटफॉर्म युजर्सना देत असतो.\nPrevious articleप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nNext articleपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nआता गुगल पेवरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार\nपत्रानंतरच्या जीमेलचा पंधरा वर्षाचा प्रवास\nएमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-team/", "date_download": "2019-04-18T16:20:28Z", "digest": "sha1:TXDLSL5BCHQAXU4B4D6LNBRM3SPM2A77", "length": 10274, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Team Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसचिन आणि अझरूद्दीन मधल्या कडवट शीतयुद्धाच्या कथा\nत्याने मधल्या फळीत खेळणाऱ्या सचिनला खेळावरून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने अनेकदा ओपनिंगला जायला सांगितले.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\nअजूनही कितीतरी गमती – जमती या ड्रेसिंग रुममध्ये चालूच असतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nतुम्ही रहाणे, आम्ही रहाणे. आपण सगळेच अजिंक्य रहाणे…\nजसं कम्फर्ट झोनमध्ये गुरफटून बसायचं नसतं, तसंच अशा अवघड सि��ुएशन्समध्ये डगमगायचंही नसतं\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nपांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं\nयाला जीवन ऐसे नाव\nमृत्युच्या दाढेतून परतलेला भारताचा जिगरबाज खेळाडू – युवराज सिंह\n१६ ऑक्टोबर २००३ रोजी तो भारताकडून पहिली कसोटी खेळला.\nरोहित शर्मा : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र\nकधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही\nजाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === क्रिकेट हा भारतातील खूप लोकप्रिय खेळ आहे, यात\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\n“अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ – तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया\nचीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात वाचा अज्ञात अचाट गोष्टी\nजाणून घ्या इंग्रजी महिन्यांना नावे कशी मिळाली\nविठ्ठल : आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडे असणारा तुमचा-आमचा “देव”\nकंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय\nरशियाने समुद्राच्या पोटात लपवलेल्या ‘ह्या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\nImperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय\nफेसबुक आपल्याला फसवतंय – इंटरनेट न्युट्रलिटी वाचवा – Save The Internet\n३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील\nचर्चचा प्रेसिडेंट एकावर एक खून करत राहिला आणि कुणाला त्याचा सुगावाही लागला नाही\nनेताजींचा मृत्यु ते मानवाचं चंद्रावरील पाउल: सत्याला आव्हान देणाऱ्या धक्कादायक “कॉन्स्पिरेसी थेअरीज”\nया गोष्टींवर लक्ष ठेवा आणि स्वतःच व्हा “लाय डिटेक्टर”\n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय\nफक्त NDTV वरच २४ तासांची बंदी कश्यामुळे\nप्रियांका चोप्रा – जगातील दुसरी सर्वात सुंदर स्त्री जाणून घेऊया पहिल्या १० जणी कोण आहेत\nपत्नीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्याची शपथ घेणाऱ्या लढवय्या पतीची कथा..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T17:13:23Z", "digest": "sha1:OUYKCS62K75DHMDX5AIAUP2IYSHIGFGT", "length": 15420, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोटदुखी Archives - Majha Paper", "raw_content": "\nतनामनाला ताजेपणा देणारा पुदिना\nApril 15, 2019 , 11:28 am by शामला देशपांडे Filed Under: आरोग्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, पचन, पुदिना, पोटदुखी, श्वास दुर्गंधी\nनुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पुदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो याची माहिती अनेकांना असेल. पुदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा अल्पमोली आणि बहुगुणी पुदिना फारच उपयुक्त आहे. संशोधनात असे […]\nबदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा\nAugust 15, 2018 , 11:59 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: घरगुती उपाय, पोटदुखी, हिंग\nखाण्या-पिण्याच्या वेळेतील अनियमितता, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सातत्याने सेवन, आणि त्यातून ऋतूबदल या कारणांमुळे अनेकदा पोटाचे विकार उद्भवितात. यामध्ये पोट दुखणे, बद्धकोष्ठ, पित्त अश्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा या समस्याइतक्या बळावतात, की त्या करिता औषधोपचारांची आवश्यकता देखील पडते. पण अनेकदा या औषधांचे देखील दुष्परिणाम होऊ लागतात, जे कालांतराने जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी पोटाच्या […]\nमहिलांच्या ओटीपोटातील वेदना एन्डोमेट्रीओसीस मुळे तर नाही\nMarch 29, 2018 , 5:35 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: एन्डोमेट्रीओसीस, पोटदुखी\nएन्डोमेट्रीओसीस हा आजार महिलांमध्ये मानसिक तणावाला कारणीभूत ठरणारा असतो. गर्भाशयामध्ये वाढणारा टिश्यू जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतो, तेव्हा त्या कंडीशनला वैद्��कीय भाषेमध्ये एन्डोमेट्रीओसीस म्हटले जाते. संपूर्ण जगभरामध्ये, ‘रीप्रोडक्टीव्ह एज ग्रुप’, म्हणजेच प्रजनन करू शकण्याच्या वयोगटातील सुमारे ८९ मिलियन महिलांना या व्याधीने ग्रासलेले आहे. एन्डोमेट्रीओसीस सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारतामधील सुमारे २५ मिलियन महिला या व्याधीने […]\nइरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे काय\nFebruary 17, 2018 , 5:11 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, गॅस, पोटदुखी\nजर एखद्या व्यक्तीला सलग तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पोटदुखी, गॅसेस, पोट फुगणे, अनियमित मलत्याग या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, त्या व्यक्तीला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ( आयबीएस ) असण्याची शक्यता आहे. एका रिसर्च नुसार जर एखाद्या व्यक्तीला आयबीएस असेल, तर त्या व्यक्तीने नियमितपणे ड जीवनसत्वाचे सेवन केल्यास हा विकार दूर होण्यास मदत मिळू शकते. आयबीएस […]\nजेवणानंतर पोट फुगते का मग करा हे उपाय…\nकित्येकदा जेवणानंतर पोट जड होणे किंवा पोट फुगणे, दुखू लागणे अश्या तक्रारी उद्भवतात. किंवा जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेले तरी पोट फुगून दुखू लागते. जे पोट फुगले, तर शरीर जड वाटायला लागते, आणि मनुष्य अगदी अस्वस्थ होऊन जातो. पोटाची ही तक्रार अतिशय सतावणारी ठरते. या साठी काही साध्या उपायांचा अवलंब करता येईल. ह्या उपायांचा […]\nपोट बिघडल्यावर या पदार्थांचे सेवन टाळा\nDecember 13, 2017 , 6:07 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: खाद्यपदार्थ, पोटदुखी\nकधी अपथ्य झाले असल्यास किंवा वारंवार प्रवास केल्याने झालेल्या खाण्यापिण्यातील बदलामुळे क्वचित पोट बिघडण्याची तक्रार उद्भवू शकते. पोट बिघडल्याने सतत जुलाब होऊन शरीरामध्ये अशक्तपणा येतो, व शरीरामध्ये उत्साह राहत नाही. त्यामुळे काम करणे ही सुचत नाही, आणि मनासारखा आराम देखील मिळत नाही. वारंवार जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन होते, व परिणामी रक्तदाब खालावू […]\nसध्याच्या आपल्या घाईघडबडीच्या जीवनशैलीचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. मधूमेह, रक्तदाब, हृदयविकार, ऍसिडिटी हे सगळे या जीवनशैलीचेच परिणाम आहेत. तिचा आणखी एक परिणाम म्हणजे मलावरोध. पोट साफ न होणे. खाण्यापिण्याच्या वेळा न पाळण्याने व जड अन्न खाल्ल्याने मलावरोध होतो. रोज उठल्यानंतर पोट साफ होण्याच्या ऐवजी ते गच्च होते आणि माणूस अस्वस्थ होऊन जातो. त्याच्या हालचालीवर मर्यादा […]\nतरूणाच्या पोटातून ६५ नाणी,१८ खिळे आणि ८ नटबोल्ट\nचंदीगड – डॉक्टरांनी सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या एका तरुणाच्या पोटातून चक्क लोखंडाचा खजिनाच काढला असून राजपाल सिंह अस या तरूणाचे नाव असून त्याच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल ६५ नाणी, १८ खिळे आणि ८ नटबोल्ट बाहेर काढले आहेत. धक्कादायक म्हणजे आणखी एवढीच नाणी तरूणाच्या पोटात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल सिंह हा तरूण फजिल्का शहरात […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nवजन घटवा श्रीमंत व्हा...\nदिल्लीच्या संघासोबत थिरकली शिखरची प...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nघर बसल्या ही रद्द करता येते काऊंटरव...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/lord-krishna/", "date_download": "2019-04-18T17:23:37Z", "digest": "sha1:5FKTDXQEFN5HGI7EYSMO35A2YGJQTWVF", "length": 2063, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Lord Krishna Archives - Marathi Gold", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nवाईट काळ येण्याच्या अगोदर परमेश्वर देतात 8 संकेत, समजले तर बनाल सावध\nआपल्या जीवना मध्ये काहीही होते त्याबद्दलचे संकेत निसर्ग आपल्याला काही अगोदरच देत असते. आता महत्वाची गोष्ट आहे कि हे संकेत…\nमोरपीसांचे 7 उपाय, एक ही केला तर घरात राहील सुखशांती\nमोरपंख म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मोर दिसतोच पण त्याच सोबत डोळ्यासमोर येतात ते भगवान श्रीकृष्ण. आपल्या मस्तकावर श्रीकृष्ण नेहमी मोरपंख…\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T17:39:50Z", "digest": "sha1:EAQZXBRXXFZVTKJWKTUONUNQJWJEAIVZ", "length": 16335, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रेट पुस्तक : तीन तलाक विरुद्ध पाच महिला - Dainik Prabhat", "raw_content": "\nग्रेट पुस्तक : तीन तलाक विरुद्ध पाच महिला\nआज एका अशा ज्वलंत विषयाला हात घालावासा वाटला. कारण, ती उपेक्षित राहिली नेहमीच आणि तिला समजून घेणारा समाज नेहमीच कमी असतो. तिला सहन करता येते म्हणून काय सतत करायचा का अन्याय. तुमचे तीन शब्द तिला कदाचित जवळ आणू शकतील; पण तेच तीन शब्द तिचे आयुष्य बरबाद करायला निघत असतील तर तिने गप्प राहावे का ती धडपडते संसारासाठी, ती जगते कुटुंबासाठी, तिच्या स्वत:च्या जगण्यावरही ही बंधने लादून घेते छळ निमूट सहन करते, प्रसंगी मारही खाते, केवळ त्याच्यासाठी. आणि एवढे सगळे करून तिच्या नशिबात काय तर तिला दूर केले जाते निर्दयपणे, तिच्याच लेकरापासून, अस्तित्वापासून, सोडले जाते वाऱ्यावर दुःख भोगण्यासाठी, तेही अनपेक्षितपणे.. फक्त तीन शब्दात… मग ती पेटून उठते हक्कासाठी, जगण्यासाठी… धर्म वेगळे असले तरी एक स्त्री म्हणून मी जशी तिला समजू शकते, तिच्या छोट्या छोट्या गरजा, अपेक्षा समजू शकते, तसेच ज्यांना आपल्या आई, बहिणी, बायको, प्रेयसीबद्दल नितांत आदर आहे असे सुहृदयाची लोकं नक्कीच तिला समजून घेतील; कारण तिचा लढा कोणत्या जाती-धर्मासाठी नसून फक्‍त\nस्वतःच्या सन्मानार्थ, माणूस म्हणून जगण्यासाठी असतो… फक्‍त तीन शब्द तिच्या आयुष्याची माती करण्यासाठी सज्ज होतात, “तलाक, तलाक, तलाक\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहा लढा मोडून काढणाऱ्या पाच रणरागिणी आणि त्यांना जनमानसात मानाचे स्थान मिळवून देणारी धाडसी लेखिका हिना-कौसर खान पिंजार यांचे “तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ हे साहसी पुस्तक वाचण्यात आले अन अगदी भारावून गेले… खरं तर तलाक या शब्दाची भीषणता नेहमी जाणवत असायची आणि तीन वेळा हा शब्द उच्चारला की जन्मोजन्मीची नाती संपुष्टात कशी येऊ शकतात याचे राहून राहून आश्चर्यही वाटायचे.\nसायराबानो पहिली स्त्री जी स्वतःच्या हक्कासाठी न्यायालयाची पायरी चढली ती तिहेरी तलाकच्या विरोधात. तेरा वर्षाचा संसार, सासरचे प्रेम कधी मिळालेच नाही. नवरा मारहाण करायचा, आठ वेळा घरगुती विषारी औषधांनी गर्भपात करायला नवऱ्याने भाग पाडले, विषारी औषधे तिच्या शरीरात भिनून तिला मरणाच्या दारात उभी करू लागली, पण त्याला ओढ दुसऱ्या लग्नाची तिला तशाच अवस्थेत एक दिवस माहेरी सोडून आला आणि तलाक दिला. तिला कळेना कुठे चुकली ती, सगळे सहन करायला तयार असूनसुद्धा तिला तशाच अवस्थेत एक दिवस माहेरी सोडून आला आणि तलाक दिला. तिला कळेना कुठे चुकली ती, सगळे सहन करायला तयार असूनसुद्धा मुलांना तिच्यापासून दूर केले गेले. सुदैवाने माहेरी माणुसकी होती पित्याची छत्रछाया, साथ, तिला लढण्यास बळ देऊन गेली. त्यातच अनेक देवमाणसं भेटत गेली, तिच्यासारख्या निष्पाप मुलींच्या वाट्याचे दुःख दूर करण्यासाठी\nआफरिन रेहमान “तिहेरी तलाक’ विरोधात उभी राहणारी दुसरी महिला. सुशिक्षित घरात वाढलेली, पुढे लग्न ही अशाच उच्चशिक्षित घरात, नवरा वकील, लग्न झाले आणि सुखी संसार चालू झाला नवरा-बायकोमध्ये प्रेम होतेच. अशात एक दिवस वडील नसलेली ती अचानक आईलाही एका अपघातात गमावते. नवरा सोबतीला असतोच, पण दहाच दिवस,\nदुःखातून पुरती न सावरलेली ती अचानक तिला “तलाक”चा लेखीनामा मिळतो. तिच्याशी असलेले सगळे नाते तुटल्याचे जाहीर. का कारण न पटणारे, तिचा लढा तुम्ही या पुस्तकात नक्की वाचा…\nअतिया साबरी, इशरत जहॉं, गुलशन परवीन… या सगळ्यांच्याच वेगळ्या कथा, वेगळ्या व्यथा, पण नंतर ध्येय एकच त्यांच्यासारखी दुर्दैवी पुन्हा कोणी असू नये. एखाद्या व्यक्तीशी पटत नसल्यास समजुतीने दूर होणे किंवा त्याला तशी कल्पना देऊन दूर होणे एक वेळ नक्कीच मान्य करता येईल. पण अमानुषपणे जगण्याचा हक्कही हिरावून घेणाऱ्या मानसिकतेला मोडीत काढणे आवश्‍यक बनले होते. त्यांचा विरोध समाजाला, जातिव्यवस्थेला नसून जुन्या रूढीचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना छळणाऱ्या, स्वार्थी पुरुषांना होता आणि यात त्यांना साथ मिळाली त्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची ज्यांनी रूढीपेक्षा, जातीपेक्षा माणुसकीला महत्त्व दिले. सलाम अशा धैर्यवान स्त्रियांना आणि त्यांना साथ देणाऱ्या माणसांना…हिना कौसर खान यांचे हे पुस्तकं नक्कीच वाचण्यासारखे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसमुद्र सपाटीपासूनची उंची आणि भारतीय रेल\nग्रेट पुस्तक : नॉट विदाउट माय डॉटर – बेट्टी महमुदी\nग्रेट पुस्तक : पार्टनर वपु काळे\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T17:20:34Z", "digest": "sha1:NSA22VVGNKUWY43NVRQBWPGHGSJPLTWR", "length": 4488, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सातवा लुई, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\n२५ ऑक्टोबर ११३१ – १८ सप्टेंबर ११८०\n१८ सप्टेंबर ११८० (वयः ६०)\nसातवा लुई (११२० - १८ सप्टेंबर ११८०) हा इ.स. ११३१ ते इ.स. ११८० दरम्यान फ्रान्सचा राजा होता.\nइ.स. ११२० मधील जन्म\nइ.स. ११८० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tulsi-gabbard-candidate-for-american-president/", "date_download": "2019-04-18T16:28:34Z", "digest": "sha1:CBMWAZNHLWB66NQSO2RFUFYKI3B7QYVC", "length": 21873, "nlines": 133, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट?!.. अमेरिकेत इतिहास घडतोय....", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट.. अमेरिकेत इतिहास घडतोय….\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राची पहिली हिंदू रिप्रेझेंटेटिव्ह तुलसी गबार्ड यांनी जाहीर केले की २०२० मध्ये त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेणार आहेत.\nतुलसी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राच्या काँग्रेसच्या पहिल्या सदस्य आहेत ज्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून सदस्य पदाची शपथ घेतली होती.\nगबार्ड यांच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना बराचसा लोकतंत्रिक मतदार आहे. तुलसी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही परखडपणे आपले मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.\nकदाचित यामुळेच त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांपेक्षाही त्यांना डोनाल्ड ट्रम्प प्रबळ उमेदवार मानतात. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या फरकाने हिलरी क्लिंटन यांना पराजित केले होते त्यावेळी तुलसी यांनी पुढे होऊन या जनमताचं स्वागत केलं होत.\nत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक अभ्यासण्यासारखा पैलू म्हणजे त्या त्यांची हिंदू म्हणून असणारी ओळख कुठेही लपवताना दिसत नाहीत. त्यांनी त्यांच्या मतदारांसोबत एक हळवं नात तयार करून ठेवलं आहे.\nत्यांच्या भारतभेटी दरम्यान त्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या, या भेटीच्या वेळी त्यांनी त्यांची स्वतःची भगवतगीतेची प्रत नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिली.\nसप्टेंबर २०१४ मध्ये माननीय पंतप्रधान यांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ���ेसबुक पोस्ट मध्ये लिहिले होते की,\n“अस म्हटलं जातं की आपण कोणालाही देऊ शकणारी सर्वात मोठी भेटवस्तू वस्तू कुठली असेल तर ती म्हणजे आपल्याला प्रिय असणारी वस्तू भेट म्हणून दिली पाहिजे. म्हणून मी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्यातर्फे भगवतगीता सदिच्छा भेट म्हणून दिलेली आहे.”\nगब्बार्ड यांनी, अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना विसा नाकारल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता त्यांनी या सर्व प्रकाराला एक षडयंत्र असं नाव दिलेलं होत.\nनोव्हेंबर २०१३ मध्ये अमेरिकेच्या सदनामध्ये तुलसी यांनी एका प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता तो प्रस्ताव म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि त्याच्याशी संबंधित मानवाधिकार यांचाही समावेश संयुक्त राष्ट्राच्या भारताशी चालणाऱ्या चर्चेमध्ये घेतलं गेलं पाहिजे.\nत्याला विरोध करताना तुलसी यांनी असे सांगितले की,\n“या प्रस्तावामुळे दोन देशांमधील संबंधांमध्ये ताण पडू शकतो आणि हे दोन्ही देशातील नागरिकांच्या दृष्टीने हितावह नाही. या प्रस्तावामुळे मेहनती अमेरिकन नागरिक मुख्यतः भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक यांच्या भावनिक मानवाधिकारांच उल्लंघन ठरेल. सबंध इतिहासात भारत हे असे राष्ट्र आहे ज्या राष्ट्रात अनेक प्रकारचे धर्म आणि पंथ यांचे संरक्षण केले जाते.”\nतुलसी गबार्ड या इस्लामिक आतंकवाद हा शब्द वापरण्याला पाठिंबा देत नाहीत.\nत्यांनी ओबामा यांच्या शासन काळातील याबाबतीतील एका निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असे भाष्य केले की,\n“संपूर्ण जगामध्ये जेवढे दहशतवादी हल्ले होतात त्यामध्ये जास्त करून हे हल्ले अशा समूहांकडून घडविले जातात जे समूह इस्लामिक विचारधारा हिंसात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्यावर विश्वास ठेवतात. पण जेव्हा आपण इस्लामिक दहशतवाद म्हणून बघतो, माझ्या मते त्या वेळी आपण त्यातील गांभीर्य काढून टाकतो आणि विषयाला वेगळं वळण देतो.”\nजरी तुलसी या हिंदू कुटुंबातील असल्या तरी त्या डेमोक्रेटिक पार्टीमध्ये परडॉक्स म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांचीं अनेक बाबतीत अनेक मुद्द्यांवर असलेली मतही बदलताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, आज त्या समलैंगिक विवाह पाठिंबा जरी देत असल्या तरी भूतकाळात त्यांनीच या विरुद्ध आवाज उठवलेला आपल्या निदर्शनास येईल.\nत्या धार्मिक बाबतीत ‘भक्तिवेदांत’ या आश्रमाची सेवा करतात, त्या प्रसिद्ध स्वामी प्रभुपाद यांच्या शिष्य असून स्वामींनी अमेरिकेतील समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी मोठे काम केले आहे.\nगब्बार्ड यांचा पाकिस्तानबद्दल असलेला सूरही भारतीयांना रुचेल असाच आहे. त्यांच असं म्हणणं आहे की,\n“पाकिस्तानातील शासन व्यवस्था गेली कित्येक वर्ष दहशतवादाला पाठिंबा व खतपाणी घालण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले जगासाठी नवीन नाहीत मागील पंधरा वर्षात या सर्वांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे आणि हे कुठेतरी थांबले पाहिजे.\nत्यामुळेच अमेरिकन काँग्रेसमध्ये मी वेळोवेळी पाकिस्तानला मिळणारी मदत अमेरिकेकडून थांबलीच पाहिजे या मुद्द्याचा समर्थन करते आहे.”\nतुलसी या पहिल्या हिंदु ठरल्या आहेत ज्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच भारताबद्दल असे मत आहे की,\n“माझ्या माहितीत भारतामध्ये मुसलमानांबद्दल कुठलाही दुजाभाव केला जात नाही आणि जर भारताने येत्या काळात अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा कुठलाही निर्णय घेतला तर मी त्याविरोधात आवाज उठवेल.”\nत्यातल्या त्यात गबार्ड यांच्याकडे जनमताला गवसणी घालण्यासाठी लागणारी ओळख आहे ती म्हनजे त्या एक महिला आहेत, त्या एका अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्या आहेत, त्या स्त्रीशक्ती शक्तीच्या अमेरिकेतील समर्थक आहेत.\nत्यांच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा उत्साही स्वभाव आणि त्यांनी कमी राजकीय वयामध्ये गाठलेला हा लांबचा पल्ला. त्यांनी आपल्या वयाच्या एकविसाव्या वर्षे राजकीय प्रवासाला सुरुवात केली.\nत्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांचे विरोधक त्यांचे हिंदूंबद्दल असणारे मत तसेच नरेंद्र मोदी यांच्याशी असणारे संपर्क किंवा भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे असणारे मत या सर्व गोष्टींवरून त्यांच्यावर टीका करण्यात येऊ शकते.\nत्यांचे हिंदू अमेरिकन या फाउंडेशनशी जवळचे संबंध आहेत. या फाउंडेशनवर हिंदू राष्ट्राचा प्रचार व प्रसार करण्याचा आरोप आहे त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष या सर्वांचा विचार करूनच त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार करायचं की नाही हे ठरवेल.\nतुलसी खरंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील का कदाचित हो वेळच या प्रश्नाचे नेमके उत्तर देऊ शकेल.\nआमचे इतर लेख वाचण्��ासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← नामदेव ढसाळ ह्यांच्या ह्या कवितांनी सामान्यांच्या मनात विद्रोहाच्या मशाली पेटवल्या होत्या..\nभारतीयांबद्दल इंग्रजी चित्रपटांमध्ये चितारलं जाणारं चित्र डोक्यात चीड आणणारं आहे →\nफेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची\nमंदीत झाले बेरोजगार पण २० रुपयाच्या वडापावने बनवले कोट्याधीश\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\n2 thoughts on “तुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट.. अमेरिकेत इतिहास घडतोय….”\nउत्तम व तर्कशुद्ध मांडणी\n‘तुलसी’च्या हिंदूपणाचा भारतीयत्वाशी कसा संबंध नाही हे भरभरून सांगणारे लेख येऊ लागतील काही महिन्यांत\n– पहिल्यांदा मटा लोटा वर\nस्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट\nतब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली \nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\nअर्थहीन धर्मनिष्ठेला कवटाळून बसलेला आजचा भारतीय मुसलमान : अल्पसंख्यांकांचा प्रश्न\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी\n- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..\nअवंती: भारताची “आपली” Sportscar\nमुकेश अंबानी “किती” भ्रष्ट आहे बरं वाचा “अंबानी भ्रष्टाचार”चा महाअध्याय\nइंग्रजी शाळा + ब्रॅण्डेड लाइफस्टाईलचा “असा” हा परिणाम\n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nरमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण\nहिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी : मोपला विद्रोह\nबाजीराव-शहाजहान ते थेट “३००” वाला लिओनायडस : खरा इतिहास उलथवून टाकणारे १० चित्रपट\nतुझ्याकडे सुख फार झाले का मग आता देवापाशी दुःख माग : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९\nरशियाने आपला सोन्याच्या खाणी असणारा अलास्का प्रांत अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\n5 हलक्या फुलक्या short films ची टेस्टी मेजवानी\nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्��ी मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nब्रूस ली च्या मृत्यूचे दावे : काही अविश्वसनीय तर काही विचित्र\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/bhagawan-rampure/", "date_download": "2019-04-18T16:50:47Z", "digest": "sha1:FWO5IB32UWAPF7REKFQKVUVI7LS4XX5K", "length": 49076, "nlines": 122, "source_domain": "mulakhat.com", "title": " मातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार – मुलाखत", "raw_content": "\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\n“सुख-दुःखाच्या अनेक क्रियांमधून आपण गेलेलो असतो. ते सगळं कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माईंड साचत जातं. मग अचानक केव्हातरी एखादी क्रिया करताना ते फ्लॅश होतं. मी शिल्पकार असल्याने असेल पण तो विचार शिल्पाच्या फॉर्ममध्ये, अंतरपटलामध्ये चक्क मला दिसत असतो. एवढंच नाही तर मार्बल, मेटल यापैकी विशिष्ट फॉर्ममध्ये तो मला दिसत असतो.”- भगवान रामपुरे\nमुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वाराजवळील “बिग बुल’, मिर्झा गालीब, कवी गुलजार, नाटककार विजय तेंडुलकर, संगीतसम्राट मा. दीनानाथ मंगेशकर, ग्रेस अशी साहित्य, काव्य आणि कलाप्रांतातील दिग्गज मंडळी, ओशो,बुद्ध,गणपती ज्यांच्या शिल्पांमधून अनेकदा जिवंत भासमान झाली आहेत, ते म्हणजे भगवान रामपुरे.\nत्यांनी साकारलेली शिल्प माणसाहूनही अधिक जिवंत वाटतात. एखादं शिल्प घडताना ती केवळ एक क्रिया असते की एखाद्या आईप्रमाणे त्या कलाकाराने देखील त्या गोळ्याला जन्म दिलेला असतो. एखाद्या विचारातून शिल्प कसे निर्माण होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील मुलाखतीत मिळतीलच. त्याचबरोबर रामपुरेंचा कलाप्रवास कुठून सुरू झाला, गुलजारांशी त्यांची झालेली पहिली भेट, त्यांचे पहिले शिल्प, या अनेक प्रश्नांचा उलगडा करणारी ही मुलाखत खास मुलाखत.कॉमच्या वाचकांसाठी.\nतुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात. मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही अगदी सुरूवातीला नाट्यक्षेत्रात रमला होतात, त्यानंतर चित्रकलेची गोडी तुम्हाला लागली. पण तुम्ही निवडलं शिल्पकलेला.. का \nउ- कसं आहे, आपण जेव्हा आपल्या तारूण्यात पदार्पण करत असतो तेव्हा आपल्यात काहीतरी क्रिएटिव्ह करून दाखवण्याची ऊर्जा ही फार मोठ्या प्रमाणात असते. आपण काहीही करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यात ठासून भरलेला असतो आणि यात कुठली���ी गोष्ट ही ठरवून केली जात नाही वा घडतही नाही. आपण तेव्हा आजूबाजूच्या वातावरणानुसार घडत असतो. आता मी लहानपणी जिथे राहत होतो म्हणजे कामगार कल्याण केंद्रात सोलापूरला. माझे वडिल तिथेच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामगार होते. त्याचबरोबर ते एक मूर्तिकारदेखील होते. आमच्या घरी गणपतीचा कारखाना होता. पूर्ण कुटुंब त्या कारखान्यात काम करायचे. त्यामुळे मी मातीला हात कधी लावला हे ही मला आठवत नाही. पण त्यावेळी मनात एक क्रेझ होती. आमच्या इथे तेव्हा कामगार कल्याण केंद्रात नाट्यस्पर्धा असायची. मोठ्या भावामुळे मला नाटकाचीही आवड लागली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्यावेळी काही नाटकं लिहिली देखील होती. ज्यांना पारितोषिकही मिळाली होती. तिथे स्त्रियांसाठी पुरूषविरहित नाटकं असायची आणि पुरूषांची नाटकं ही स्त्रीविरहित असायची. तेव्हा मी स्त्रियांसाठी ‘संस्कार’ म्हणून एक नाटक लिहिलं होतं. त्यामुळे मी नाटकांमध्ये फारच गुंतलो होतो. याचाच परिणाम म्हणून मी दहावीत नापास झालो. भावाने त्यावेळी मला खूप समजावलं. माझी चित्रकलाही तेव्हा चांगली होती. त्यामुळे चित्रकला किंवा नाटक या दोघांपैकी काहीतरी एकच निवडावं लागेल असं त्याने मला सांगितल्यावर मी चित्रकलेची निवड केली. पण त्यासाठी पुढील शिक्षण मी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये घ्यावं अशी माझी इच्छा होती. ज्यासाठी १० वी पास होणंही तितकच गरजेचं होतं. १० वी पास झालो . जे.जे ला अॅडमिशन मिळावं म्हणून सोलापूरला चित्रकला महाविद्यालयात मी फाऊंडेशनचा कोर्स करत होतो. ते करत असतानाच मी एक स्कल्पचरही केलं होतं. ते होतं नर्गिसचं. त्याच्या सोबतच मी एक न्यूड स्कल्पचरदेखील केलं होतं. ते माझ्या सुदर्शन देवरखोंडस सरांनी पाहिलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझी चित्रकलाही चांगली आहे पण माझी शिल्पकलाही फारच अप्रतिम आहे. जर मी शिल्पकार होण्याचा निर्णय घेतला तर सोलापूर सारख्या शहराला, महाराष्ट्राला आपल्या देशाला एक उत्तम शिल्पकार मिळेल. माझ्या मोठ्या बंधूंचंही तेच म्हणणं होतं, मग मी शिल्पकार होण्याचं ठरवलं. पण तसं असलं तरी मी आजही चित्र काढतो. मी लिहलेली नाटकही माझ्याकडे आहेत ज्याचा पुढे जाऊन चित्रपट करण्याचा माझा विचार देखील आहे.\nतुम्ही आजवर ब-याच दिग्गजांची शिल्पं काढली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गुलजार. त्यां��्या घरीदेखील तुम्ही केलेल्या काही कलाकृती आहेत. गुलजार आणि तुमच्या या ऋणानुबंधाविषयी काय सांगाल \nउ- केवळ नशीब. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी सुरूवातीला खेड्यातच होतो. ८२ साली मी मुंबईत आलो. तेव्हा मी हॉस्टेलवर राहत होतो. आमच्या हॉस्टेलवर टी.व्ही होता. तेव्हा गुलजारांची ‘मिर्झा गालिब’ नावाची सिरिअल लागायची. त्यामुळे गुलजारांमुळे माझा गालिबशी परिचय झाला. मला तेव्हा चित्रपटांचं फार वेड होतं , आजंही आहे. इजाजत नावाचा चित्रपट तेव्हा आला होता. देवानंद, विजयानंद, गुरूदत्त, बिमल रॉय, अशी सर्वांग सुंदर चित्रपटांची सिरीज तेव्हा होती. फिल्मच क्रेझ तर होतंच. जेवढं शाळेने शिकवलं नाही त्याहून अधिक यांनी माझं जीवन संपन्न केलं. त्यातूनच रसग्रहण शक्ती उत्पन्न झाली. ८२ सालापासून माझ्या शिल्पकार म्हणून प्रवासाला सुरूवात झाली होती. आणि हे सगळ घडत होतं २००० साली. अरूण शेवते (ऋतूरंगचे संपादक) म्हणून माझे एक मित्र मला माझ्या गोरेगाव येथील स्टुडिओत भेटले. गप्पांमध्ये मी सोलापूरचा असल्याचं त्यांना कळलं. अरुण शेवतेंचे अमोल चाफळकर म्हणून एक आर्किटेक्ट मित्र आहेत, त्यांना गुलजारांना भेटायचं होतं. त्याने ‘गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते’ असं एक पुस्तक लिहिलं होतं. त्यासंदर्भातच ही भेट होणार होती. तेव्हा मी गुलजारांना पहिल्यांदा भेटलो. पण तेव्हा मला कळलं की ते मला आधीपासूनच ओळखत होते. मी केलेली ‘फेमिना लूक ऑफ ईयरची ट्रॉफी’ त्यांनी पाहिली होती. या भेटीत मी त्यांना वेळ साधून हळूच विचारलं, तुमचं प्रोट्रेट मला करायचं आहे, त्यासाठी तुम्ही मला वेळ देऊ शकाल का त्यांनी मला लगेच हो म्हणून टाकलं. त्यांनी त्यासाठी तब्बल ३ दिवस मला दिले. या ३ दिवसात आमच्यात खूप आत्मियता निर्माण झाली. ते मला म्हणाले देखील की, हा वेळ मी त्यांचं प्रोट्रेट करतोय म्हणून तुला देत नाहीये तर मातीच्या कणांपासून माणूस कसा घडतो हे मला पहायचंय म्हणून हा वेळ मी तुला देतोय. आणि गुलजारांच्या बाबतीत मी एकच सांगेन की, ते सुरूवातीला नकारच देतात पण त्यांनी एकदा आपल्याला आपलं म्हटलं की मग ते शेवटचं असतं. ५ वर्षांपूर्वी त्यांनी माझ्याकडून गालिबचं शिल्प करून घेतलं. त्यानंतर दोन-तीन ट्रॉफी देखील करून घेतल्या. त्यामुळे जसजशी माझी ग्रोथ होत गेली तसतशी आमच्या नात्याला एक खुमारी येत गेली असं मी म्हणेन.\nतुमच्या कलाकृतींपैकी ओशो नि शुन्य हे एक विशेष शिल्प आहे, ओशोंचा तुमच्यावरील प्रभाव कसा आहे \nउ- मी आधी ओशो आणि शून्य या माझ्या शिल्पाविषयी सांगेन. तुम्ही ओशोचे कुठलेही प्रवचन ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्या प्रत्येक विषयाचा शेवट हा ध्यानात असतो. त्यांचा विषय मीरा, कृष्णा, महावीर, आरोग्य असो वा सेक्स असो त्याच्या अखेरीस ध्यानाचे काय महत्त्व आहे हे ते आपल्याला सांगत असतात. ध्यान करणे म्हणजे निर्विचार होणे, शून्य अवस्थेत पोहचणे. शून्य ही एक अवस्था आहे. तुम्हीच विचार करा आपल्या शिक्षणाची सुरूवातीलाच आपल्याला विचार करा असं सतत सांगितलं जातं. पण सगळे संत-महात्मे आपल्याला निर्विचार व्हा, कसलाच विचार करू नका असंच सांगतात. किती विरोधाभास आहे हा. खरंतर हा प्रश्नच खूप गहन आहे. पण जर आपण हे ध्यान केलं तर आपण रिकामे होतो, न्युट्रल होतो असं मला वाटतं. कारण आपण कितीही ठरवलं तरीही जाणूनबुजून आपल्या डोक्यात सतत विचार हे येतातच. पण जेव्हा आपण एकाग्र होतो, म्हणजेच आपलं चित्त-मन-शरीर हे एक अग्र होतं तेव्हा आपले सगळे विचार थांबतात. पाण्यात खडा टाकल्यावर कसे तरंग निर्माण होतात, तेच विचारांच्या बाबतीतही घडतं. आपल्या मनाच्या अनेक अवस्था असतात. आपण मनाच्या त्या तळापर्यंत म्हणजे अंर्तमनात शिरलो की, सगळंच कसं शांत होतं. तेव्हा तिथे वैश्विक एनर्जी काम करत असते. त्यासाठी त्या शून्य अवस्थेत पोहचणं गरजेचं असतं. त्यासाठी मी ध्यानाकडून शून्याकडे नेणारी हातांची मुद्रा आणि ओशो आणि शून्य असे एक शिल्प केले होते. त्यात मी काचेचा वापर केलाय, कारण काच हे शून्याचं प्रतिक आहे. यावरून माझ्यावर ओशोचा किती प्रभाव आहे हे समजले असेलच.\nप्रत्येक माणसाचा एक पिंड असतो. त्यामुळे समोर येणा-या व्यक्तींमधून आपण फक्त सकारात्मक गोष्टी घ्यायच्या असतात. ओशोमुळे माझं जगणं संपन्न होऊ शकलं वा माझ्या संपन्न जगण्याचा प्रवास सुरू झाला असं मी म्हणेन. बुद्ध मला ओशोमुळे कळला. बुद्धच नाही तर मीरा-कृष्णाचं नातं, काही विदेशी विचारवंतांचे विचार, वेगवेगळ्या विचारधारा मला ओशोमुळेच समजल्या.\nतुमच्या एकंदर शिल्पांचा विचार केला तर बुद्ध तुमच्या फार जवळचे वाटतात, वेगवेगळ्या मुद्रेतील शिल्प तुमचे साकारले आहेत, बुद्धच का, यामागील कारण काय \nउ- बुद्धच असं काही नाही. तसे खूप विषय ��हेत. पण बुद्धांचे शिल्प जास्त पसंत केले जातात. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचतात. त्यापेक्षा मी असं म्हणेन की त्याचे विचार युनिव्हर्सल विचार आहेत. पण त्यातही तुम्ही पहाल तर वेगवेगळ्या ठिकाणचा बुदध हा वेगळा दिसतो. जॅपनीज मुर्तिकाराने घडवलेली बुद्धांची मूर्ती, भारतीय शिल्पकाराने केलेली बुद्धाची मूर्ती यात खूप फरक आढळून येतो. पण तो एक चेहरा नसून एक विचार आहे. आणि जो तो विचार समजू शकतो तोच बुद्धत्त्वाला पोहचतो. बुद्धाची मुर्ति म्हटलं की, लोंबकळते कान, लांब हात, कुरळे केस अशीच प्रतिमा तयार केली जाते पण कदाचित तसं नसेलही. बुद्ध हा एक विचार आहे, तो विचार समजणं फार महत्त्वाचं आहे.\nतुमचे प्रत्येक शिल्प एक विचार मांडतो, त्यात विशेष संदेश दडलेला असतो.. असे एखादे शिल्प जन्माला येण्याच्या प्रक्रियेबद्दल काय सांगाल, प्रसुतीच्या वेदना होतात का त्यावेळेस\nउ- कोणतंही शिल्प करताना प्रसुतीच्या वेदना होतात असं नाही म्हणता येणार तर एक निर्मिती होते, एखाद्या कलाकृतीला कलाकार जन्म देत असतो. त्याचं आऊटपुट जरी दोन दिवस वा काही तासांचं असलं तरी ती प्रकिया एखाद्या गरोदर बाईप्रमाणे ९ महिन्यांची असू शकते. तो विचार आत रुजू द्यावा लागतो. तो विचार तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा तो पूर्णपणे आपल्यात रूजलेला असतो. मी कोणतेच शिल्प कधी ठरवून करत नाही, ती तंद्री एकदा लागली की ते आपोआप घडून जातं.\nआता ह्या प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे सांगायचं झालं तर लहानपणापासून आपण सर्व काही पाहत आलेलो असतो. सुख-दुःखाच्या अनेक क्रियांमधून आपण गेलेलो असतो. ते सगळं कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माईंड साचत जातं. मग अचानक केव्हातरी एखादी क्रिया करताना ते फ्लॅश होतं. मला मी शिल्पकार असल्याने असेन पण तो विचार शिल्पाच्या फॉर्ममध्ये दिसतो. तर अंतरपटलामध्ये तो चक्क मला दिसत असतो. एवढंच नाही तर मार्बल, मेटल यापैकी विशिष्ट फॉर्ममध्ये तो मला दिसत असतो. तेव्हा मग ते पुसलं जाऊ नये म्हणून मग मी लगेच त्याचं स्केच करून ठेवतो. मग मनातच ते शिल्प डेव्हलप होत असतं, त्याचं एडिटही तिथेच होतं. ही सर्व क्रिया इमॅजिनेशनचाच एक भाग असते. मनातला आकार हा केवळ एक भाग असतो, पण त्याचं शिल्प होताना मात्र त्यात पुढे खूप बदल होत जातात. उदाहरणार्थ मी केलेले मीराचे शिल्प.\nत्याची माझ्याकडे एक सुंदर कथाच आहे. मी ओशोचे मीरा���्या चरित्राविषयी प्रवचन ऐकत असताना ब-याच वेगवेगळ्या अवस्थेतील मीरा माझ्या नजरेसमोर आली.एक सिरीजंच माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेली. त्या प्रवचनात त्यांनी मीराच्या बालपणाची एक गोष्ट सांगितली होती.\nमीरा एकदा एका संन्यासाकडून कृष्णाची मूर्ति खेळायला म्हणून घेते. भातुकलीच्या खेळात मीरा नवरी बनते आणि तिचा नवरा कोण म्हणून ती आईला विचारते तर तो कृष्णच तिचा नवरा असं आई तिला सागंते . ते कायमस्वरूपी तिच्या मनावर कोरलं जातं. काही केल्या ती त्या कृष्णाची मूर्ती परत त्या संन्याश्याला द्यायला तयार नसते. मग त्या कृष्णालाच मिठीत घेऊन ती गाढ झोपते तेव्हा तिची आई हळूच ती मूर्ती तिच्या हातातून काढून घेउन त्याला परत करते. पण कृष्णच माझा नवरा, माझ्या शरीराचे पती जरी दुसरा कुणीही पुरूष असला तरी माझ्या मनावर अधिराज्य हे कृष्णाचेच असणार, मीरा फक्त कृष्णाचीच असू शकते असं मीराच्या तनामनात हाच विचार दृढ होत जातो. मीरा कृष्णाची भजने म्हणतच मोठी होते. आता ती तिशीतली झाली आहे. कृष्ण तिचा श्वास झाला आहे. तिच्याकडे लहानपणाची ती कृष्णाची मूर्ति आता नसली तरी तिच्या मनात कृष्णाची एक वेगळी मूर्ति नक्की असेल.\nतर ह्याच प्रसंगावर आधारित एक शिल्प माझ्या डोक्यात आलं. कि मीरा त्या मूर्तिसमोर भजन करताना तल्लिन झालीये, तिने कृष्णाला स्वतःला सोपवून दिलंय. हातातला तानपुरादेखील गळून पडलाय, शरीरात त्राण उरला नाहीये, आता ती तिच्या कृष्णाशी पूर्णपणे एकरूप झालीये. अशी मूर्ति माझ्या डोक्यात होती. त्यासाठी मला तिशीतील स्त्री हवी होती जी मीराच्या गेटअपमध्ये एक मॉडेल म्हणून काम करू शकेल. पण कुणीच त्यासाठी तयार होत नव्हतं, काही जण त्यासाठी सूट होत नव्हते. मग माझ्या बायकोने माझ्या मित्राच्या बायकोविषयी मला सुचवलं. त्या या कॅरेक्टरसाठी एकदम सुट झाल्या. मग मी त्यांना मॉडेल म्हणून शिल्पासाठी निवडलं आणि हे शिल्प पूर्ण झालं. माझा अमूर्त शिल्पांचा प्रवास या शिल्पापासून सुरू झाला. मी ही मीरा केली तेव्हा मला कृष्ण ही दाखवायचा होता पण हा कृष्ण मीराच्या मनातला असावा असंही वाटत होतं. पण मीराच्या मनातला कृष्ण कसा असेल याचा अंदाज करणं फार कठीण गेलं, पण तो इतर कृष्णांसारखा नक्कीच नसेल, ते चित्र लगेच डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि हे शिल्प ख-या अर्थाने मला हवं तसं पूर्ण झालं.\nमग पुढे जाऊन मी निराकार मूर्ती करायला सुरूवात केली. आकार म्हणजे शिल्प आपण म्हणतो, पण आकारातून निराकार कसं पकडणार. ते फारच कठिण होतं. पण ते ही करत मी निराकार बुदध, गणपती अशा ब-याच मूर्त्या केल्या. निराकार म्हणजेच फॉर्मलेस ज्याला आपण म्हणतो ते करणारा मी पहिलाच भारतीय शिल्पकार आहे.\nअसं कधी झालंय का की एखादे शिल्प सुचले पण ते अजूनही पूर्ण झाले नाहीये जसं तुम्ही म्हणालात की, त्याचं आऊटपुट जरी दोन दिवस वा काही तासांचं असलं तरी ती प्रकिया कितीही वेळ घेऊ शकते.\nउ- हो, असं अनेकदा अनेक शिल्पांच्या बाबतीत होतं. त्यामुळे माझ्या प्रत्येक शिल्पामागे एक वेगळी कथा आहे. असंच एक शिल्प गेल्या १५ वर्षांपासून डोक्यात आहेत. गेली १५ वर्ष मी फक्त त्यावर विचार करत आहे. ते शिल्प आहे एका योगीचं जो वडाच्या पारंब्यांमध्ये जखडलेला आहे. गेली अनेक शतके तो ध्यानमग्न अवस्थेत आहे. त्याच्या जटा वाढल्या आहेत, शरीर अस्तिपंज झालं आहे. डोळे खोल ध्यानात गढून गेले आहेत. त्याचा आता ह्या जगाशी काहीच संबंध नाहीये. तो एका वेगळ्याच जगात गेला आहे. त्याचं स्केच मी करून ठेवलंय. पण त्याची ध्यान करणारी ती अवस्था पकडणं फार कठीण आहे. जोपर्यंत त्या अवस्थेला मी स्पर्श करणार नाही तोपर्यंत हे शिल्प मी करू शकणार नाही, कारण तो भाव त्या शिल्पात उतरणं अपेक्षित आहे. मी जेव्हा या स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीरापर्यंत पोहचेन तेव्हाच ते होणार. त्यासाठी देहभान हरपून त्या अवस्थेत जाणं गरजेचं आहे, तेव्हाच ते काम पूर्ण होईन. त्यामुळे आता त्याला किती वेळ लागेल हे मलाही ठाऊक नाही.\nपण आजवर केलेल्या कामात तुम्ही समाधानी आहात की अजून खूप काही करायचं बाकी आहे \nउ- खूप बाकी आहे. जे बाहेर पडलंय ते जे करायचंय त्याच्या फक्त ५ टक्के आहे. अजून तर ९५ टक्के करायचं बाकी आहे. मनाला विचारांचं बंधन नाहीये. आणि तसंही स्वप्न पहायला काय जातं. त्यामुळे जोपर्यंत विचार प्रक्रिया सुरू राहिल, नवनवीन सुचत जाईल तोपर्यंत हे काम सुरूच राहील. ते कधीच संपणार नाही.\nतुम्ही आजवर अनेक लाईव्ह स्कल्पचर केलेले आहेत.लाईव्ह स्कल्पचर करताना आव्हान काय असतं\nउ- आव्हान हे कोणतंही स्कल्पचर करताना सारखंच असतं. माझ्यासाठी कोणत्याही प्रकारचे शिल्प करताना सारखेच आव्हान असते, वा कुठलेही स्कल्पचर करणं हे मला सारखंच सोय़ीचं वाटतं. लाईव्ह स्कल्पचर करताना फक���त त्या व्यक्तीने रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं. ते जर स्तब्ध राहिले नाही तर मग काम करताना थोडं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. आता काही दिवसांपूर्वी मी भोपाळमध्ये एका अपंग मुलीचं स्कल्पचर करायला घेतलं होतं. पण ती काय स्तब्ध राहत नव्हती, तिची आपली चुळबुळ चालूच होती. कधी इकडे बघ-कधी तिकडे काही कर. तर तिला स्थिर बसवण्यासाठी सगळेच काहीतरी खटपट करत होते. पण मी तिच्या कलाने घेऊन शेवटी ते स्कल्पचरही व्यवस्थित पूर्ण केलं. तर असं फार काही त्रास होत नाही. माझ्या अभिव्यक्तीसाठी दोन्हीही प्रकार हे सारखेच आहे. ते लाईव्ह स्कल्पचर असो वा नसो त्यात भाव ओतणं, विशिष्ट भाव निर्माण करणं हे माझं मुख्य काम असतं आणि ते माझ्यासाठी आव्हान असतं, जे मी आजतागायत नीट पेलू शकतोय.\nआजवरचं सर्वात जवळची निर्मिती कोणती वाटते वा भविष्यात कोणते वा कोणाचे शिल्प करण्याची इच्छा आहे \nउ- हा प्रश्न तुम्ही ज्या कोणत्या कलाकाराला विचाराल त्याचं उत्तर एकच असेल ते म्हणजे कुठल्याही आईला तिची सगळी लेकरं ही सारखीच असतात. मलाही माझी सगळी शिल्प सारखीचं जवळची आहेत. मी माझ्या आयुष्यात सर्वात पहिले केलेलं नर्गिसचे शिल्प, न्यूड शिल्प, मीराचं शिल्प, माझ्या बायकोचं आणि मुलाचं केलेलं शिल्पही माझ्या तितकंच जवळंचं आहे, गालिब, गुलझार यांची शिल्प, बुद्ध, ओशोचे शिल्पही मला तितकेच प्रिय आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या योगींचं शिल्प मला भविष्यात करायचं आहे, जर ते मी करू शकलो नाही तरी दुस-या कुणीतरी ते पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे.\nआणि भविष्यात मला आणखी एक गोष्ट करण्याची इच्छा आहे ती म्हणजे फिल्म. मी १७ वर्षांचा असताना ‘चित्रकार’ नावाचं एक नाटकं लिहिलं होतं त्याचा मला चित्रपट करायचा आहे.\nतुमचा मुलगा सागर देखील शिल्प कलाकार आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत \nउ- मला माझ्याकडूनच स्वतःच्या काही अपेक्षा नाही, तर त्याच्या कडून काय असणार. कलावंत म्हणून जगणं-रमणं हिच मोठी गोष्ट आहे.आणि प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांकडून काही अपेक्षा असतातच त्यामुळे आपल्या मुलाने आपल्यापेक्षाही पुढे जावं, खूप प्रगती करावी हिच माझी अपेक्षा आहे.\nशिल्पकलेची सद्यस्थिती कशी आहे आणि भविष्य कसे असणार आहे \nउ- कुठलीही कलाकृती कधीच चांगली वा वाईट आहे, या परिमाणात आपण मोजू शकत नाही. तसंच तिची परिस्थितीचा अंदाज आपण घेऊ शकत नाही. कलाकृती नेहमीच लोकांना आपल्याकडे ओढत असते. कोणतीच चांगली गोष्ट कधीच मरत नाही. आणि तसंही बरेच तरूण मला नेहमी भेटत असतात जे शिल्पकार होण्यासाठी प्रयत्न करताहेत. एकदा तर एका नाट्यशाळेत माझा डेमो होता. त्या ठिकाणी एक वेल्डिंगचं काम करणारा तरूणही आला होता. त्याने माझं डेमो पाहिलं नि मला येऊन भेटला. त्याने मला विचारलं कि, हे मी देखील करू शकेन का, मी त्याला म्हटलं इच्छा असेल तर नक्की करशील. त्यानंतर त्याने गोट्या खेळणा-या मुलाच्या फक्त हातांचं स्कल्पचर केलं, नि त्याला अनेक पारितोषिकही मिळाली. नि आता तो एक उत्कृष्ट शिल्पकार म्हणून काम करत आहे. तर यावरून आपण सद्यस्थितीचा अंदाज लावू शकतो आणि भविष्य तर उज्ज्वल असणारच आहे, प्रत्येक कलेचं भविष्य हे उज्ज्वलच असतं.\nशिल्प कला हे व्यावसायिक क्षेत्र असले तरी शिल्प हे भावनेतून निर्माण झालेले असते. भावनेचे मार्केटींग येथे केले जाते का \nउ- भावना विकलीही जात नाही आणि घेतलीही जात नाही. जर तसं होत असेल ती केवळ फसवणूक होत असते. आणि त्या फसवणूकीला आपणच जबाबदार असतो. त्यातला व्यावसायिक भाग आपण वेगळा करू शकतो. समोरच्याच्या फर्माइशीनुसार कधी स्कल्पचर करून द्यावे लागते. तेव्हा आपण आपल्याला हवं तसं नाही करू शकत, कारण त्याचे आपण पैसे घेत असतो. तसंच अगदी डेमो द्यायच्या वेळेसही असतं. कमिटमेंट केलेली असते, त्यामुळे त्यावेळी इच्छा असो वा नसो तो डेमो द्यावाच लागतो. पण एकदा माती हातात घेतली की ती तंद्री लागतेच आणि ते काम पूर्ण होतं.\nमुलाखत : भगवान रामपुरे\nमुलाखतकार : सुजाता शिरसाठ\nMore in मराठी माणसं\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nप्रसिध्द मुुलाखतकार राजूपरूळेकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.\nआज वयाच्या सत्तरीत असलेल्या सीमाताईंना आयुष्याकडे मागे वळून पाहताना काय वाटतं, ते सांगणारी त्याची ही मुलाखत.\nहा लेखक आपल्यातल्या नाटककाराला टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर कसा धडपडला, हे या मुलाखतीतून उलगडतं.\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री\nआयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत.\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुल���खत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T16:22:54Z", "digest": "sha1:EYCELPIRMBBRH73MS7F5HBPJW2NHHJUA", "length": 5945, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेघालयमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या मेघालय राज्यात ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.\nपूर्व गारो हिल्स विल्यमनगर २,४७,५५५ २,६०३\nपूर्व जैंतिया हिल्स ख्लेरियात\nपूर्व खासी हिल्स शिलॉँग ६,६०,९९४ २,७५२\nउत्तर गारो हिल्स रसुबेलपारा १,१८,३२५ १,११३\nरि-भोई नॉँगपोह १,९२,७९५ २,३७८\nदक्षिण गारो हिल्स बाघमरा १,००,९८० १,८८७\nनैऋत्य गारो हिल्स अंपती\nनैऋत्य खासी हिल्स मॉकिर्वत ९८,५८३ १,३४१\nपश्चिम गारो हिल्स तुरा ५,१८,३९० ३,७१४\nपश्चिम जैंतिया हिल्स जोवाई २,९५,६९२ ३,८१९\nपश्चिम खासी हिल्स नॉँगस्टॉइन २,९४,११५ ५,२४७\nपूर्व गारो हिल्स • पूर्व खासी हिल्स • जैंतिया हिल्स • दक्षिण गारो हिल्स • रि-भोई • पश्चिम गारो हिल्स • पश्चिम खासी हिल्स\nआंध्र प्रदेश • अरुणाचल प्रदेश • आसाम • बिहार • छत्तीसगढ • गोवा • गुजरात • हरयाणा • हिमाचल प्रदेश • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • कर्नाटक • केरळ • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मणिपूर • मेघालय • मिझोरम • नागालँड • ओडिशा • पंजाब • राजस्थान • सिक्किम • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • पश्चिम बंगाल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१४ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97_(%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2019-04-18T16:29:31Z", "digest": "sha1:LONVVY7JEGYL3THZBDJLTK67HFEENCDP", "length": 3673, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंडा वोंग (रति अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "लिंडा वोंग (रति अभिनेत्री)\nलिंडा वोंग (सप्टेंबर १३, इ.स. १९५१:सान फ्रांसिस्को, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९५१ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/six-habits-to-be-successful-in-life/", "date_download": "2019-04-18T16:29:02Z", "digest": "sha1:5NMUYT5XMU2JHQ4YTIOYFOGDZZT4C3ZQ", "length": 19778, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपल्या जीवनामधील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही. या जीवनामध्ये आपल्याला कितीतरी समस्यांचा सामना करावा लागतो. पण कधी-कधी हे प्रॉब्लेम्स काही केल्या आपला पाठलाग सोडण्याचे नाव घेत नाहीत. त्यातीलच एक म्हणजे आपले करियर.\nआपल्या करियरला एक समस्या म्हणणे थोडे चुकीचेच आहे, पण काहींना आपल्या जीवनातील हीच सर्वात मोठी समस्या वाटते. कितीही प्रयत्न केले, तरीदेखील त्यांचे करियर काही प्रगतीपथावर येत नसते.\nएखाद्या माणसाकडे कौशल्य असूनही त्याला यशस्वी होण्यासाठी खूप झटावे लागते. पण रोजच्या काही सवयींमुळे तुम्ही तुमच्या करियरवर चांगला प्रभाव पाडू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचे करियर घडवण्यात तुम्हाला मदत करू शकतात. अशा काही चांगल्या सवयींबद्दल..\n१. नेहमी वाचन करा\nहे ऐकून तुमहाला थोडा धक्का बसला असेल. पण घाबरू नका, आम्ही काही तुम्हाला दररोज नवनवीन पुस्तके वाचण्यास सांगत नाही. वाचनामध्ये बऱ्याच भिन्न गोष्टी येतात. फक्त मोठमोठी पुस्तके वाचणे, म्हणजेच काही वाचन नाही.\nकाहीवेळा एखादा ब्लॉग पोस्ट, वर्तमानपत्र वाचणे हे देखील वाचनच आहे. इतर दिवसांमध्ये तुम्ही झोपते वेळी पुस्तकाची चार-पाच पाने वाचू शकता.\nस्मार्ट लोक कधीही उद्योग समूहाच्या बातम्या जाणून असतात किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट बुक डाउनलोड करून नेहमी एक पाऊल पुढे राहतात. वाचनामुळे आपण नेहमी नवनवीन काहीतरी शिकू शकतो. त्यामुळे आपल्याला सतत नवीन कल्पना, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण येतो. आपल्याला नंतर कोणताही निर्णय घेताना त्याचा फायदा होतो. वाचन करून आपण आपले करियर चांगल्याप्रकारे घडवू शकतो.\n२. विशेष गुणांवर लक्ष केंद्रित करा\nआपण परफेक्ट बनण्यासाठी नेहमी आपल्या कमकुवतपणावर कितीतरी तास घालवतो. ज्या गोष्टींसाठी आपली नैसर्गिक पात्रता नसते, अशा गोष्टींवर लक्ष देऊन आपण आपला वेळ फुकट घालवत असतो. काही संशोधनात असे लक्षात आले आहे की,\nकामाच्या ठिकाणी आपल्या कमकुवतपणापेक्षा आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणारे लोक कधीही तणावात राहत नाहीत आणि सुखी व आरोग्यमय बनतात.\nप्रत्येकजण काही सारखाच बनलेला नाही. त्यामुळे कधीही आपल्या ताकदीवर म्हणजेच तुमच्यामध्ये असलेल्या विशेष गुणांवर लक्ष केंद्रित करा. असे केल्यामुळे तुमच्या करियरवर नक्कीच याचा चांगला परिणाम होईल.\nवाचनाप्रमाणेच लिहिणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्ही कोणत्या फिल्डमध्ये आहात, याचा लिहिण्याशी काहीही संबंध नाही. नेहमी काही न काही लिहीत रहा, जेणेकरून तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. तुमच्या विचारांना लिहून काढण्याचा प्रयत्न करा.\nएखादा ब्लॉग सुरु करा किंवा लिंक्ड इन वर लिहा. तुम्ही तुमच्या रोजच्या घडामोडींना एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेऊ शकता, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पुढे होईल.\nकधीही कुणालाही प्रश्न विचारण्यासाठी लाजू नका. नेहमी आपल्या मनामध्ये तयार झालेला कोणताही प्रश्न त्याच्या संबंधित लोकांना विचारा, कारण जोपर्यंत तुम्हीच प्रश्न विचारात नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीची पुरेपूर माहिती मिळणार नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये मदत घेण्यासाठी संकोच बाळगू नका.\nआपल्या मित्रांना, आजूबाज��च्या लोकांना, ऑफिसमधील लोकांना, इतर अनुभवी लोकांना आपल्या मनामधील आलेले विविध प्रश्न विचारा. कधीही आपला गर्विष्ठपणा त्यामध्ये आणू नका.\nकारण त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची योग्य ती माहिती मिळणार नाही. तुमच्या करियरसाठी याचा नक्कीच फायदा होईल.\n५. मदतीचा हात द्या\nएका सुप्रसिद्ध चीनी व्यावसायिकाचे असे म्हणणे होते की,\n“जर तुम्हाला आयुष्यभर सुख हवे असेल, तर एखाद्याला नक्की मदत करा.”\n२०१२ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नल (युरोप) आणि आयओपरन इन्स्टिट्यूट फॉर पीपल अँड परफॉर्मन्सच्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले होते की, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कामगार हे त्यांच्या सहकाऱ्यांना मदत केल्यामुळे त्याच्या आनंदात असतात. त्यामुळे कधीही आपल्या सहकाऱ्याला मदत करायला पुढे जा. तुमची टीम नेहमी आनंदी राहील. याचा फायदा तुमच्या करियरला देखील होईल.\nआता जर तुम्ही एखाद्याला मदत केलीत, तर येणाऱ्या काळामध्ये तो ही तुमची योग्य ती मदत करू शकतो.\n६. सोशल मीडियापासून लांब रहा.\nतंत्रज्ञान हे बदलासाठी उत्प्रेरक असू शकते, परंतु त्यापैकी बरेच काही तुमची उत्पादन क्षमता रोखू शकते. सोशल मीडियाचा अतिवापर झाल्यास ते तुमच्या करियरसाठी धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, तेवढयाच वाईट गोष्टी देखील आहेत. त्यामुळे तुम्हीं सोशल मीडियाच्या मोहात पडल्यास तुमच्या कामापासून तुमचे लक्ष विचलित होईल. त्यामुळे कामाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कामाच्या दिवसांमध्ये सोशल मीडियापासून स्वतःला काही काळाचा ब्रेक द्या.\nया वेळेमध्ये तुमच्या मनाला विश्रांती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या उर्वरित कामाचा पाठ पुरवठा करता येईल.\nअशाप्रकारे तुम्ही वरील गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणून तुमचे करियर चांगल्याप्रकारे घडवू शकता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “भारताने स्वतंत्र होऊन काय मिळवलं” : नकारात्मक प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ५ सणसणीत उत्तरं\nप्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \n१५ ऑगस्ट पासून एक तरुण मोदींजींकडून ह्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहातोय…पण…\n१० वी नंतर करिअरची दिशा ठरवताना चुका टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण टिप्स\nIAS मुलाखतीमध्ये विचारलेल्या ह्या ८ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं\n“गोरिला ग्लास” : काय आहे ह्या विचित्र नावामागचं लॉजिक हा प्रकार खास का आहे हा प्रकार खास का आहे\nविविध समाजांमध्ये “मर्द” झाल्याचं सिद्ध करण्याच्या ह्या प्रथा – अंगावर काटे आणतात\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nबुलेट प्रूफ जॅकेट घालूनसुद्धा भारतीय जवान शत्रूची गोळी लागून हुतात्मा का होतात\n“पहिल्या रात्रीची विचित्र प्रथा” : बंगालमधील विचित्र नियम\n“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका\nपुणे “राहण्यासाठी सर्वोत्तम” ठरल्याबद्दल, एका मनस्वी लेखकाचा अस्सल पुणेरी लेख\nस्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nमाझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद\n“AK47” या घातक बंदुकीबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी\nपिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय…\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nनामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा\nशिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा, अनेकांना नं उमगलेला ‘अर्थ’…\nलिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\n‘हे’ ५ अवाढव्य प्रकल्प साक्ष देतात चीनजवळ असणाऱ्या सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञानाची\n मग रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते\nअनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/ncp-chief-sharad-pawar-criticized-pm-narendra-modi-his-chest-if-56-cheats-chested-and-why-does-kulbhushan-not-release-jadhav/43668", "date_download": "2019-04-18T17:05:10Z", "digest": "sha1:MD66JVQE5IGYTRHPI4PF7PQJF3SRBY4K", "length": 7920, "nlines": 70, "source_domain": "hwmarathi.in", "title": "जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही ? | HW Marathi", "raw_content": "\nजर ५६ इंचा���ी छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nजर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही \nसातारा | “तुमची छाती जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला हाणला. पवार पुढे असे देखील म्हणाले की, राफेल प्रकरणात चौकशीला का घाबरता या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान यशवंतराव चव्हाण यांनी देश मजबूत केला. पवार यांनी महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ सातारा जिल्ह्यातील कराडमधून आजपासून (२४ मार्च) केला आहे.\nसैनिक सर्व त्याग करायला तयार आहेत. पण आताचे सरकार सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करतय हवाई दलाचा आम्हाला अभिमान आहे अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. त्यावेळी भारताचे एक हेलिकॉप्टर पाकिस्तानने पाडले, त्यामध्ये नाशिकचे जवान मांडवगणे शहिद झाले. त्यांच्या पत्नीनी म्हणाली की, शहिदांच्या पराक्रमाचे राजकारण करु नका.\nपाकिस्तानला गुपचूप शुभेच्छा का देता सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजेल. यासभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आदी नेते मंडळी उपस्थित आहेत.\nकोल्हापुरात युती आणि कराडात महाआघाडीची एका दिवशी दोन्ही सभा घेण्यात आल्या होत्या. तसेच माझे व्यक्तीमत्व लोकांपर्यंत पोहोचवले ते यशवंतराव चव्हाण आहेत. त्यामुळे कृष्णा-कोयनेच्या प्रितीसंगमावर सभा घ्यायचे ठरवले. आमच्या काळात ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यावेळी मी त्यावेळचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो आणि आम्ही यवतमाळला जायचे ठरवले. दुसऱ्याच दिवशी आमचे सरकार त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचलो. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला यांची देखील पवारांनी आठवण करून दिली.\nBjpfeaturedIndian ArmyKaradMaha AwadiNarendra ModiNCPsataraSharad Pawarकराडनरेंद्र मोदीभाजपभारतीय लष्करमहाआघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसाताराShare\nआता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते \nरणजितसिंह नाईक निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार \nमोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे \nभुजबळांच्या टोल्याला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर\nसर्वोच्च न्यायालयाकडून खासदार मनोज तिवारी यांची कानउघाडणी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/04/16/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2019-04-18T16:33:25Z", "digest": "sha1:WCPSTAEHAFSJLV7QKDIR4J27TGFIHCUC", "length": 15934, "nlines": 128, "source_domain": "jaihindbks.com", "title": "सर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही. – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nसर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे खाजगी शाळांच्या नियमबाह्य शुल्कवसुली व त्यासाठी मुलांना शाळेतून काढण्याच्या प्रकाराविरोधात गुजरातच्या खाजगी शाळांना प्रत्यक्ष दणका तर देशभरातील पालकांना अप्रत्यक्षपणे दिलासा दिला असून गुजरात राज्यातील स्वअर्थसहाय्यित शाळांना राज्याच्या सन २०१७ च्या कायद्यानुसार शुल्क नियामक समितीने निर्धारित केलेल्या फी पेक्षा अतिरिक्त फी घेण्यास पुढील सुनावणी होईपर्यंत बंदी घातली असून ज्या मुलांना फी कारणास्तव शाळेतून काढण्यात आले आहे त्यांना पुनर्प्रवेश देण्याचे शाळांनी मान्य केले आहे.\nयापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात गुजरातच्या सुमारे १८०० खाजगी शाळांना शासनाच्या शुल्क नियामक समितीकडे प्रस्ताव दाखल न केलेबद्दल ताशेरे ओढले होते. तसेच ज्या शाळांनी २ शैक्षणिक वर्षे राज्य शासनास शुल्क प्रस्ताव दाखल केले नव्हते अशा मुजोर शाळांवर कारवाई करण्याचीही न्यायालयाने मुभा दिली होती.\nवर नमूद सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लिंक खालीलप्रमाणे डाउनलोड करता येईल-\nतसेच सर्वोच्च न्यायालायचे जे पृष्ठ वर नमूद केलेले आदेश दर्शवते ते पान खालीलप्रमाणे-\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\n१) भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख एका पेजवर\n२) तक्रार कशी करावी- न्यायालय व आयोग यांचेकडे याचिका नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n३) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nसर्वोच्च न्यायालयाच्या वर नमूद अंतरिम आदेशाची खालील वैशिष्ट्ये आहेत-\n१) गुजरात सरकारच्या सन २०१७ च्या कायद्यानुसार गठीत करण्यात आलेल्या शुल्क नियामक समितीने ठरविलेल्या शुल्काहून अतिरिक्त शुल्क शाळांना आकारता येणार नाही.\n२) द ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल शाळेने फी कारणास्तव बडतर्फ केलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश देण्यात येणार असून त्याचा फायदा इतर शाळांनाही होणार आहे.\n३) खाजगी शाळांना शुल्क नियामक समितीकडून मान्य झालेल्या शुल्काहून अधिक शुल्क ऑगस्ट २०१९ पर्यंत म्हणजेच पुढील सुनावणी होईपर्यंत आकारता येणार नाही.\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे\n८) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n९) महाराष्��्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n१०) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n११) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n१२) महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम\n१३) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१४) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१५) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१६) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१७) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१८) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१९) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n२०) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on April 16, 2019 April 16, 2019 Categories BKS News (Marathi)Tags गुजरात, न्यायालयीन निर्णय, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/three-police-officers-of-maharashtra-presidents-police-medal-and-39-for-police-medal-280455.html", "date_download": "2019-04-18T17:11:06Z", "digest": "sha1:7DR4LTTXDV26T2YC2V4Z3KYQ57ACI2YG", "length": 22275, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातील 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि ��ेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमहाराष्ट्रातील 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर\nमहाराष्ट्रातील एकूण 49 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, 7 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.\n24 जानेवारी : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आलीये. महाराष्ट्रातील एकूण 49 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, 7 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत 107 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), 75 पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 613 पोलिसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 49 पदकांचा समावेश आहे.\nराष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील 7 पोलिसांना पोलीस शार्येपदक\n1) एम राजकुमार, आपीएस, अतिरिक्त पोलिस अधिक्षक\n2) संदीप पुंजा मंडलिक, पोलिस उपनिरिक्षक\n3) रमेश ज्ञानोबा खांडवे, पोलिस उपनिरिक्षक\n4) नानगासू पंजामी उसेंडी, नाईक\n5) निलेश जोगा मडवी, पोलिस शिपाई\n6) रमेश नटकू अतराम, पोलिस शिपाई\n7) बबलू दादूराम पुनगाडा, पोलिस शिपाई\n39 पोलिसांना ‘पोलीस पदक’\n1. ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण,पोलीस उपायुक्त,परिक्षेत्र -2,दक्षिण विभाग मुंबई.\n2. महेश उदाजी पाटील.पोलीस अधिक्षक,ठाणे ग्रामीण.\n3. रवींद्र कुसाजी वाडेकर.सहाय्यक पोलीस आयुक्त.डोंबिवली विभाग,ठाणे शहर.\n4. शांताराम तुकाराम अवसरे,सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे शहर.\n5. विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,नांदेड.\n6. जर्नाधन जगन्नाथ घाडगे,सहाय्यक समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट -3 जालना.\n7. संजीवकुमार विश्वासराव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,कोल्हापूर.\n8.नेहरू दशरथ बंडगर,पोलीस निरिक्षक,राज्य राखीवपोलीस दल(प्रशिक्षण),दौंड.\n9.बाळासाहेब रामचंद्र घाडगे,पोलीस निरीक्षक,उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष,मुंबई शहर\n10.भीम वामन छापछडे,पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश),पोलीस संचालक (बिनतारी संदेश),पुणे.\n11.प्रकाश कचरू सहाणे,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,बुलढाणा.\n12.प्रकाश नागप्पा बिराजदार,पोलीस निरीक्षक,वसई-पालघर.\n13.संजय रामराव देशमुख,पोलीस निरीक्षक,स्थनिक गुन्हे शाखा,यवतमाळ.\n14.शाम सखाराम शिंदे,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.\n15.पांडूरंग नारायण शिंदे,पोलीस निरीक्षक,कुलाबा,मुंबई शहर.\n16.सुधीर प्रभाकर असपत,पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,पुणे.\n17.सायरस बोमन ईरानी,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.\n18.अविनाश लक्ष्मीनारायण आघाव,पोलीस निरीक्षक,औरंगाबाद.\n19.सुनिल दशरथ महाडीक,पोलीस निरीक्षक,नागपूर शहर.\n20.ज्ञानेश्वर रायभान वाघ,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,मुंबई शहर.\n21.सुनिल विष्णुपंत लोखंडे,मुख्य सर्तकता अधिकरी,नागपूर.\n22.चंदन शंकरराव शिंदे,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,मुंबई शहर.\n23.लहु परशुराम कुवारे,पोलीस उपनिरीक्षक,आतंकवाद निरोधी पथक,मुंबई शहर.\n24. अब्दुल गफुर गफार खान,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट-14,औरंगाबाद.\n25. शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,ट्रॉम्बे पोलीस ठाणे,मुंबई शहर.\n26. युवराज मोतीराम पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,विभागीय गुन्हे शाखा,जळगाव.\n27. वि��्रम निवृत्ती काळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.\n28. जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.\n29. दिलीप पुंडलिक पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,राज्य राख्रीव पोलीस बल गट-6,धूळे.\n30. माताप्रसाद रामपाल पांडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नागपूर शहर.\n31. सुरेश गुणाजी वारंग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सिंधुदूर्ग.\n32. विलास दगडू जगताप,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सातारा.\n33. चतुर डागा चित्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नंदुरबार.\n34. प्रदीप काशिराम पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,धुळे\n35. सोमनाथ रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.\n36. राशीद उस्मान शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सांगली.\n37. दिलीप वासुदेव वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती शहर.\n38. दिलीपकुमार बब्रुवान सवाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सोलापूर ग्रामीण.\n39. नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर,पोलीस शिपाई,पोलीस नियंत्रण कक्ष,नाशिक.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3/videos/", "date_download": "2019-04-18T17:18:57Z", "digest": "sha1:POYGSRGY4KZE4DLYPBWKUA3FDLTJH3Q7", "length": 12835, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छगन भुजबळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : राहुल गांधींच्या समोर भुजबळांनी केली मोदींची मिमिक्री\n04 एप्रिल : नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीची सभा पार पडली. यासभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थितीत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत मिमिक्री केली.\nनाशिक : काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील भुजबळांच्या भेटीला\nVIDEO : राजू शेट्टी भुजबळांच्या भेटीला, घेतला 'हा' निर्णय\nVIDEO : राष्ट्रवादीकडून 'सुपर 5' उमेदवार मैदानात, UNCUT पत्रकार परिषद\nमहाराष्ट्र Mar 3, 2019\nVIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे\nमहाराष्ट्र Mar 2, 2019\nSPECIAL REPORT : शरद पवारांची 'पाॅवर' घटली\nSpecial Report : पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय\nमहाराष्ट्र Feb 23, 2019\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nVIDEO : आक्रमक भुजबळ मोदी-फडणवीसांवर बरसले\nमहाराष्ट्र Feb 10, 2019\nVIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया\nVIDEO : छगन भुजबळ राज ठाकरेंच्या भेटीला, मनसेसोबतची चर्चा पुढे सरकली\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nमहाराष्ट्र Jan 10, 2019\n'मित्रों...' भुजबळांकडून मोदींच्या मिमिक्रीनंतर तुफान हशा, VIDEO व्हायरल\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bharat-band-rahuri-newasa/", "date_download": "2019-04-18T16:38:27Z", "digest": "sha1:PCRWXJNFLLQI7W4AU2UAHUUP67EB4AV2", "length": 39258, "nlines": 289, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहुरी, नेवासा, राजुरीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आ���च्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान सार्वमत राहुरी, नेवासा, राजुरीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nराहुरी, नेवासा, राजुरीत भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nराहुरीत बंदच्या निमित्ताने तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते.\nराहुरीत काँग्रेस , राष्ट्रवादी व मनसेच्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nराहुरी (तालुका प्रतिनिधी)- इंधन दरवाढ, शेती व शेतकर्‍यांचे होत असलेले हाल, बेरोजगारांचे लोंढे याबद्दलचा आक्रोश या बंदमधून व्यक्त होत आहे. हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे, देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका राहुरी तालुका काँग्रसचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदच्या आवाहनानुसार राहुरी तहसील कचेरीसमोर अंदोलकांना ते संबोधित करीत होते. राहुरीकरांनी बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी व्यापार्‍यासह सर्वांचे आभार मानले.\nदररोज काही पैशांनी इंधन दरवाढ करून सत्ताधारी भाजपाने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले, पेट्रोल व डिझेलने 90 चा आकडा केव्हाच पार केला हे सामन्यांना समजलेच नाही.अशा सरकारला आता धडा शिकवून घरी बसविण्यासाठी सर्वांना एकसंघ व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनी केले.\nकारखान्याचे माजी संचालक किशोर वने म्हणाले, या शासनाने सर्व घटकांची निराशा केली असून आता एकसंघ होऊन या सरकारला मतपेटीतून उत्तर द्यावे लागेल. काँग्रेस व राष्ट्रवादी भाऊ -भाऊ असून त्यामुळे या आंदोलनात जनसामान्यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी दिली.\nराहुरी तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांना आंदोलकांनी निवेदन दिले.\nनगर-मनमाड महामार्गावरील एम.पी सोसायटीच्या प्रांगणातून सर्व आंदोलक घोषणा देत नविपेठ मार्गे तहसीलवर पोहचले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आप-आपल्या पक्षाचे झेंडे हातात व पट्टे गळ्यात घातले होते. शहरातील व्यवहार जवळपास बंद होते. राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेऊन बंद शांततेत पार पाडला.\nआंदोलनात मनसेचे ज्ञानेश्‍वर गाडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश करपे, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उद्यसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक नामदेवराव ढोकणे, अमृत धुमाळ, गणेश भांड, राष्ट्रवादीचे नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत ढोकणे, प्रकाश भुजाडी, अशोक आहेर, बाळासाहेब उंडे, नितिन तनपुरे, प्रमोद आढाव, इस्माईल सय्यद, भारत तारडे, शिवाजी सयाजी गाडे, रघुनाथ ढोकणे, दिलीप जठार, रवींद्र आढाव, अशोक कदम, दिलीप राका, बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, राजेश वराळे, विजय हरेल, राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख विजय कातोेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस किशोर जाधव, बाळासाहेब जाधव, रमेश म्हसे, राहुल म्हसे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ, धनंजय पानसंबळ, अनिकेत उंडे, दीपक पवार, अनिल कासार, राजेंद्र उंडे, महेश उदावंत, गोरक्षनाथ तारडे, रवींद्र म्हसे, वैभव पेरणे आदी उपस्थित होते.\nभारत बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; तहसीलवर मोर्चा\nनेवासा येथे काँग्रेसच्यावतीने बैलगाडीसह काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक.\nनेवासा (प्रतिनिधी)- पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने पुकारलेल्या भारत बंदला नेवासा तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेवासा शहरात बंदला व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. भाजपा-शिवसेना वगळता इतर सर्व विरोधी पक्षीयांच्यावतीने या बंदला पाठींबा देण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी केले. मोर्चात क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, कम्युनिस्ट पक्ष, शिवप्रहार संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nविविध घोषवाक्य फलक, पक्षाच्या झेंड्यांनी सजवलेल्या बैलगाड्यांमधून पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिकांचा मोर्चा पंचायत समितीच्या प्रांगणातून श्री खोलेश्‍वर गणपती चौक मार्गे श्रीनाथबाबा चौकातून तहसील कार्यालयासमोर आल्यावर मोर्चेकर्‍यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.\nमोर्चासमोर बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले की पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढीने शेतकरी, कामगार, गृहिणी, सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. जनतेच्या भावनांची दखल घेतली जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही भाववाढीचा निषेध करतो. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले, महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. इंधनाचे दर त्वरित कमी करण्यात यावेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने आम्ही सरकारचा निषेध करतो.\nसंजय सुखधान म्हणाले, काँग्रेसने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात भारत बंदची हाक दिली. या आंदोलनात भाजपा, शिवसेना वगळता सर्व विरोधी पक्ष सहभागी झाले. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन ही भाववाढ केली जात आहे व नंतर एक-दोन रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले जाते. महागाई सारख्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी राम कदम यांच्या सारख्यांना पुढे केले जाते. काँग्रेसच्या योजनांची फक्त नावे बदलण्यात आली. ‘अच्छे दिन’ ऐवजी महागाईमुळे जनतेचे बुरे दिन आले आहेत. यामुळेच भारत बंद पाळण्यात आला. महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. जनतेने या सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी असे आवाहन करून दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुखदान यांनी दिला.\nगफूर बागवान, गणेश गव्हाणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, जयप्रकाश रासने, अ‍ॅड. बापूसाहेब गायके, आण्णा पेचे, कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. बन्सी सातपुते, शिवप्रहार संघटनेचे दीपक धनगे, काँगेस कमिटीचे अल्पसंख्याक आघाडीचे जाकिर शेख, संदीप क्षीरसागर, मुस्लिम आरक्षण कृती समितीचे इम्रान दारुवाले यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवून निषेध केला. तहसीलदार सुधीर पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांना निवेदन देण्यात आले.\nदेवळाली प्रवरेत कडकडीत बंद: सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nदेवळाली प्रवरा येथे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कडकडीतपणे बंद पाळून सरकारच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करण्यात आले.\nदेवळाली प्रवरा (वार्ताहर)- वाढती महागाई व पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा येथे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. कडकडीतपणे बंद पाळून येथील बाजारतळावर शेतकरी पुतळ्यासमोर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य गणेशराव भांड म्हणाले, देशातील जनता गेल्या चार वर्षांपासून महागाईच्या आगीत होरपळत आहे. मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. महागाईच्या आगडोंबामुळे सामान्य जनतेला जीवन जगणेही मुश्किल झाले आहे. म्हणून राज्याचे विरोधी पक्षेनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष यात्रा सुरू असून वाढत्या महागाईविरोधात आवाज उठवत आहे. गेल्या चार वर्षांत या सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. जनता हैराण झाली असून या वाढत्या महागाई व पेट्रोल, डिझेल दरवाढी निषेधार्थ हा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.\nयावेळी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत सदस्य अजित कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोकराव मुसमाडे, शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, उत्तमराव कडू, नगरसेवक शैलेंद्र कदम, अशोकराव खुरुद, विश्‍वास पाटील, अनंत कदम, गंगा गायकवाड, नानासाहेब कदम, सतीश वाळुंंज, अर्जून शेटे, शरद चव्हाण, अरुण ढुस, पप्पू बर्डे, सलीम शेख, योगेश सिनारे, अजित कृष्णराव कदम, मुस्ताक शेख, सुखदेव होले, बाबा चव्हाण, कुणाल पाटील, किशोर साळुंंके, बाबासाहेब संसारे, ऋषी राऊत, वैभव शेटे, बाबा वाळुंंज, सौरभ घोलप, अतुल कापसे, आदींसह काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.\nराजुरीत बंदला चांगला प्रतिसाद\nराजुरी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील राजुरी ग्रामस्थांनी भारत बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद दिला. सदर बंदचे निवेदन देखील देण्यात आले. पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढलेले दर तातडीने मागे घ्यावेत, पेट्रोल डिझेलवरील अधिभार कमी करावा, पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे या प्रमुख मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे.\nPrevious articleउसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे\nNext articleआरक्षणासाठी युवतीची आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nडाव्याचे आवर्तन पूर्ण आज उजव्याचे पाणी बंद\nराहुरी फॅक्टरी येथे पुन्हा 9 लाखांची रोकड पकडली\nराहुरी विधानसभा मतदारसंघात 307 मतदान केंद्रांसाठी 30 सेक्टरची रचना\nदेवळाली-राहुरी फॅक्टरी रस्त्यावर 50 लाखांची रोकड पकडली\nनेवाशातील ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यावर 30 फूट खोलीचे भुयारी भगदाड\nजायकवाडीत 24 टीएमसी उपयुक्त साठा असतानाही मृतसाठाच राहिल्याची अधिकार्‍यांची घोषणा चुकीची\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/benefits-of-wheatgrass/", "date_download": "2019-04-18T17:24:16Z", "digest": "sha1:PBV3CFTY4NS47S3YLPSA6XPFOTY65SF5", "length": 19787, "nlines": 113, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फक्त 15 मिनिटांच�� हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/food/फक्त 15 मिनिटांचा हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय\nफक्त 15 मिनिटांचा हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय\nआजकाल आपली लाईफस्टाईल फार चेंज झाली आहे प्रत्येक ठिकाणी घाई आणि गडबड सुरु असते. यातच आपल्याला स्वताकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पण जर आपण शरीराकडे थोडे लक्ष दिले आणि दिवसातले फक्त 15 मिनिट स्वतासाठी काढले तर हा प्रयोग करण्यासाठी दिले तर तुम्ही अनेक आजारा पासून मुक्त राहू शकाल. तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. कारण जीवनाचे सुख हे निरोगी शरीरात आहे.\nजीवन आणि मरणाच्या मध्ये झगडत असलेल्या रोग्यास ग्व्हांकुराच्या रसाचे 4 मोठे ग्लास दिले जातात.\nजीवनाची आशाच ज्या रुग्णांनी सोडली आहे त्यांना पण तीन ते चार दिवसात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत चमत्कारीक फायदा झाल्याचे दिसून आले आहे.\nजर गव्हांकुर रसाचे फायदे रुग्णाला एवढ्या जास्त प्रमाणात मिळतात तर निरोगी व्यक्तीस किती तरी जास्त मिळतील\nजर तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर ही पोस्ट काळजीपुर्वक वाचा आणि निरोगी शरीर मिळवण्यासाठी आजच खालील प्रमाणे प्रयोगास सुरुवात करा.\nगव्हांकुराच्या रसाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत\nगव्हाचे दाणे पेरल्यावर त्याचे गवत उगवते त्यास गव्हांकुर म्हंटले जाते. नवरात्री मध्ये आपण घटामध्ये गहू पेरल्यावर उगवलेले गव्हांकुर तुम्ही पाहिले असेलच. गव्हांकुर निसर्गा कडून माणसाला मिळालेल्या गुप्त औषधीचे अक्षय भंडार आहे.\nशरीराच्या आरोग्यासाठी हा रस एवढा प्रभावी ठरला आहे की विदेशी जीवविज्ञानिकांनी यास ‘हिरवे रक्त’ (Green Blood) म्हणून संबोधले आहे. डॉ. एन. विगमोर नावाच्या विदेशी महिलेने गव्हाच्या कोमल अंकुरा पासून अनेक असाध्य रोग नष्ट करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत.\nगव्हांकुराच्या मदतीने केलेल्या उपचारात 350 हून जास्त रोगात आश्चर्यजनक परिणाम दिसून आले आहेत. जीव-वनस्पतीशास्त्र मध्ये हे प्रयो��� अत्यंत मूल्यवान आहेत.\nगव्हांकुर मध्ये रोगाचे उच्चाटन करण्याची विचित्र शक्ती विद्यमान आहे. शरीरासाठी हे एक शक्तिशाली टॉनिक आहे.\nयामध्ये नैसर्गिक पणे कार्बोहाईड्रेट आदि सभी विटामिन, क्षार आणि श्रेष्ठ प्रोटीन असते. याच्या सेवना मुळे असंख्य लोकांना विविध प्रकारच्या रोगा पासून मुक्ती मिळाली आहे.\nकैंसर, किडनी स्टोन, हृदयरोग, लीवर, डायबिटीज, पायरीया, दाताचे अन्य रोग, कावीळ, लकवा, दमा, पोट दुखी, पचनक्रिया सुधारते, गैस, विटामिन ए, बी, इत्यादीमुळे झाले आजार दूर करते, सांधेदुखी, सांध्यात सूज येणे, स्कीन एलर्जी, कमकूवत नजर, पांढरे केस, केसांचे गळणे, त्वचे वरील घाव तसेच भाजलेली त्वचा इत्यादीत फायदेशीर आहे.\nहजारो रुग्णांनी आणि निरोगी लोकांनी आपले दैनंदिन आहारात कोणताही बदल न करता गव्हांकुराचा रस आपल्या आहारात समाविष्ट करून चमत्कारीक लाभ मिळवले आहेत.\nलोक अनुभव सांगताना म्हणतात की त्यांना ताजेतवाणे वाटते, नजर तीक्षण झालेली वाटते, थकवा जाणवत नाही, कार्यक्षमता वाढलेली जाणवते.\nएक मातीचे भांडे घ्यावे किंवा कुंडी घ्यावी. त्यामध्ये खत मिश्रित माती घ्यावी. रासायनिक खताचा वापर बिलकुल करू नये. पहिल्या दिवशी कुंडीतील सर्व माती झाकल्या जाईल एवढे गहू पेरावेत. पाणी टाकून कुंडीला सावलीत ठेवा. सूर्याचा प्रकाश कुंडीला सरळ आणि प्रखर मिळणार नाही याची काळजी घ्यावी.\nदुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी घेऊन वरील प्रमाणे गहू पेरावेत असे नऊ दिवस नऊ कुंड्या तयार कराव्यात. सर्व कुंड्यांना दररोज पाणी द्यावे. नऊव्या दिवशी पहिल्या कुंडी मधील उगवलेले गहू कापून उपयोगात आणावेत. रिकाम्या झालेल्या कुंडी मध्ये पुन्हा गहू पेरणी करावी. असे दुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी तिसऱ्या दिवशी तिसरी कुंडी असे क्रमाने करत राहावे. या प्रक्रियेत चुकून ही प्लास्टिकच्या भांड्यांचा आणि कुंडीचा वापर करू नये.\nप्रत्येक कुटुंबाने आपल्या गरजे नुसार कुंड्याचे गव्हांकुर किती प्रमाणात उगवायचे हे स्वता ठरवावे. फक्त या कुंड्यांना दुपारच्या प्रखर उन्हात ठेवू नये. सकाळ आणि संध्याकाळ ठेवल्यास हरकत नाही.\nसामान्य पणे आठ-दहा दिवसात गव्हाचे हे अंकुर पाच ते सात इंच वाढतात. हे अंकुर अतिशय गुणकारी असतात. जस जसे अंकुर सात इंचां पेक्षा मोठे होत जातील तसे त्यांचे गुण कमी होत जातात. त्यामुळे सात इंच वाढण्या प���र्वीच त्यांचा वापर करावा.\nतुम्ही अंकुर कैची ने कापून किंवा समूळ उपटून वापरू शकता. खाली झालेल्या कुंडीत पुन्हा गहू पेरणी करा अश्या प्रकारे दररोज एका कुंडी मधून तुम्हाला अंकुर काढायचे आहेत आणि पुन्हा नवीन गहू पेरणी करायची आहे.\nपाच ते सात इंच अंकुर वाढल्या नंतर ते कापावेत किंवा समूळ उपटावे त्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. धुतल्यानंतर लगेचच त्यांना कुटावे. कुटल्यावर लगेच यांना कपड्याने रस काढावा. असे तीन वेळा कुटून पुन्हा रस काढण्यामुळे जास्तीत जास्त रस मिळेल.\nही सर्व प्रक्रिया करताना वेळ वाया घालवू नये एका नंतर एक त्वरित प्रक्रिया करत राहावी कारण मध्ये वेळ वाया घालवल्यास त्याचे गुण कमी होतात आणि तीन तासात तर त्याचे सर्व पोषक तत्व नष्ट होतात. सकाळी रिकाम्या पोटी रस घेण्यामुळे जास्त फायदा होतो.\nतसे पाहता दिवसातून कधीही तुम्ही हा रस घेऊ शकता पण हा रस घेण्याच्या अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर तुम्हाला काहीही खायचे किंवा प्यायचे नाही आहे.\nसुरुवातीला रस पिण्यामुळे मळमळ होणे, उलटी येणे किंवा सर्दी होणे असा त्रास होऊ शकतो पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.\nशरीरात किती विषतत्व जमा झाले आहेत हे त्याचे प्रमाण आहे. सर्दी, जुलाब किंवा उलटी झाल्यामुळे हे शरीरात एकत्रित जमा झालेले विष निघून जाते.\nगव्हांकुराचा रस काढताना त्या मध्ये मध, अद्रक, नागरवेलीची पाने (खाण्याची पाने) पण त्यामध्ये टाकू शकता.\nयामुळे चव आणि गुणांमध्ये वाढ होईल आणि मळमळ होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गव्हांकुरात कधीही मीठ किंवा लिंबू कधीही टाकू नये.\nरस काढण्याची सुविधा नसेल किंवा त्रास वाटत असेल तर गव्हांकुर चावून खालले तरी चालेल. यामुळे दातांच्या हिरड्या मजबूत होतील. तोंडाची दुर्गंधी येत असेल तर दिवसातून तीन-चार वेळा गव्हांकुर चावून खाण्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दिवसातून दोन किंवा तीन वेळा गव्हांकुराचा रस घ्यावा.\nसर्वोत्तम आणि स्वस्त का आहे हा उपाय\nगव्हांकुरा मध्ये दुध, दही आणि मटन-चिकन पेक्षा जास्त पटीने गुणकारी आहे. दुध आणि मांसात जे फायदे नसतात त्यापेक्षा जास्त फायदे या रसात आहेत.\nतरीही दुध, दही आणि मांसापेक्षा स्वस्त आहे. घरी उगवल्यास नेहमी उपलब्ध आहे. अति गरीब व्यक्ती पण या रसाचा वापर करून आपले आरोग्य सुधारू शकतो.\nनवजा�� मुलांपासून ते वृद्धा पर्यंत सर्व याचा वापर करू शकता. नवजात बालकास पाच थेंब रस देऊ शकता.\nगव्हांकुरात जवळजवळ सर्व क्षार आणि विटामिन उपलब्ध आहेत. त्यामुळे शरीरात कोणत्याही घटकाची कमी असल्यास त्याची पूर्ती आश्चर्यकारक पणे गव्हांकुर करतात.\nयाच्या मदतीने प्रत्येक ऋतूमध्ये नियमित प्रमाणत प्राणवायू, खनिज, विटामिन, क्षार आणि शरीरविज्ञान मध्ये सांगितलेल्या कोषांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व तत्व मिळवले जाऊ शकतात.\nगव्हांकुराचे रस घेणे सुरु करा आणि फक्त तीन आठवड्यात आपल्या कमजोर झालेल्या शरीरात पुन्हा स्फूर्ती, टवटवीतपण आणि ताजेपण घेऊन या.\nगव्हांकुराचा रस पिण्यामुळे कैंसर सारखे असाध्य रोग नष्ट झाल्याचे पाहण्यात आले आहे. शरीर निरोगी झाल्याचे दिसले आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही, पहा आणि शेयर करा\nकिती दिवस गुळ आणि चने खाण्यामुळे शरीराला कोण कोणते फायदे होतात येथे पहा\nफक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी\nभन्नाट फायदे इलायची आणि दूध यांचे, तुम्हाला माहीत आहेत का\nतुम्हाला माहीत नसतील टिश्यू पेपर चे हे ब्युटी ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल\nइलायची पेस्ट देईल तुम्हाला सुंदर त्वचा\nचहा बनवल्या नंतर चुकूनही कचऱ्यात फेकू नका चहापत्ती, हे आहेत याचे फायदे\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-contrary-to-the-rumours-i-am-not-contesting-elections-nor-campaigning-for-any-political-party/43297", "date_download": "2019-04-18T17:13:04Z", "digest": "sha1:VUAJIE67Z52E4LFVGA7F7PYMAZDTDNYI", "length": 6000, "nlines": 73, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा | HW Marathi", "raw_content": "\n#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा\nमुंबई | अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. “मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही, आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार देखील करणार नसल्याचे स्पष्टीकरण सलमानने ट्विट करत दिले आहे.”\nकाँग्रेसच्या इंदूरमधून सल��ान निवडणूक लढविणार असून सलमानच्या विरोधात अध्यक्षा सुमित्रा महाजन असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु सलमाच्या ट्विटनंतर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. तसेच आज (२१ मार्च) सकाळीच सलमान खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट रिट्वीट करत जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले होते.\nत्यानंतर सलमान खान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. त्यामुळे सलमानने पुन्हा एकदा ट्वीट करत खुलासा केला आहे. गेल्या आठ इंदूरची सीट भाजपकडे असून ही सीट काँग्रेसकडे खेचून घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते.\nBjpCongressfeaturedIndoreLok Sabha ElectionsNarendra ModiPollingSalman KhanSumitra Mahajanइंदूरकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपमतदानलोकसभा निवडणूकसलमान खानसुमित्रा महाजनShare\nदोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर\nपुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता \nकर्नाटक निवडणुक, दुपारपर्यंत ५६ टक्के मतदान\n‘ते’ १५ लाख लोकांच्या खात्यात हळूहळू जमा होतील \n‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T17:05:09Z", "digest": "sha1:5TTWAFZHKK4PS5J6AW3Q322AP5NRAHSR", "length": 6169, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "श्वास दुर्गंधी Archives - Majha Paper", "raw_content": "\nतनामनाला ताजेपणा देणारा पुदिना\nApril 15, 2019 , 11:28 am by शामला देशपांडे Filed Under: आरोग्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, पचन, पुदिना, पोटदुखी, श्वास दुर्गंधी\nनुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पुदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो याची माहिती अनेकांना असेल. पुदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा ���ल्पमोली आणि बहुगुणी पुदिना फारच उपयुक्त आहे. संशोधनात असे […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nभाजपमध्ये काँग्रेस आमदार कालिदास को...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nविश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलं...\nउर्जित पटेलांनी यामुळे दिला राजीनाम...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tips/", "date_download": "2019-04-18T16:17:46Z", "digest": "sha1:YT7D7RT7RGRVTHTUAKEPIPKS56GUEU64", "length": 17333, "nlines": 161, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "tips Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nकर्सर स्वतःहून पुढे सरकतो.\nजिमला जाणाऱ्या बहुतांश लोकांच्या ह्या ८ चुकांची जबर किंमत त्यांच्या शरीराला चुकवावी लागते\nजिमला जाण्यापूर्वी सुस्ती घालवावी म्हणून अनेकजण चहा-कॉफी घेतात. परंतु असे करणे शक्यतो टाळा.\nयाला जीवन ऐसे नाव\n या ८ गोष्टी लक्षात ठेवल्या तर ट्रिप फुल ऑन एन्जॉय कराल\nजर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.\nयाला जीवन ऐसे नाव\n“माझं वय ३० ते ४० असल्यामुळे माझं करिअर बदलता येणं शक्य नाही” : जगातील सर्वात खोटा समज\nकितीही वय झाले तरी नव्याने करता येणाऱ्या या काही नोकऱ्या आणि व्यवसाय आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nया सात गोष्टी पार्टनरला सांगितल्या नाहीत तरी चालतंय बरं का..\nजोडीदारावर असलेला ‘आंधळा विश्वास’ व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते शेअर करण्याची काहीएक गरज नाही.\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nया पद्धती सुरक्षित आहेत आणि रामबाण देखील\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांचा आपल्या आहारात सामावेश करा\nवाढत्या वयातही तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार चांगला असणे आवश्यक आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nकेसांना कलर करताना या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी..\nतुमचे राखाडी झालेले केस लपवण्यासाठी जर तुम्ही केस रंगवत असाल, तर ते फक्त महिन्यातून एकदाच करा.\nयाला जीवन ऐसे नाव\nदैनंदिन जीवनातला तणाव दूर करायचाय या काही उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल\nअसे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य करू शकता.\nयाला जीवन ऐसे नाव\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nतुमच्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये जवळीक आणण्यासाठी तुम्ही ऑनलाईन मल्टीप्लेयर गेम्स खेळू शकता.\nयाला जीवन ऐसे नाव\nहॉटेलिंग करूनसुद्धा फिट रहायचंय ह्या टिप्स फॉलो करा\nभाज्या मागवताना त्या आमटी (करी) प्रकारातील मागवाव्यात.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘ह्या’ गोष्टी करून लोकांना impress करा लोक तुमचं नाव काढतील\nइतरांकडून आदर मिळवण्यासाठी तुम्हाला एक नियम पाळावाच लागेल, इतरांना आदर द्या, ते तुम्हाला आदर देतील.\nयाला जीवन ऐसे नाव\nयशस्वी होण्यासाठी “फक्त मेहनत” घेऊ नका. त्या सोबत महान लोकांच्या ‘ह्या’ सवयी अंगीकारा\nआपल्याला वाटत न थकता मेहनत केली तरच आपण यशस्वी होऊ, पण असे नाही.\nDSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nDSLR कॅमेरा खरेदी करणाऱ्यांनी खरेदी करण्याच्या अगोदर कॅमेराच्या उपयोगी एक्सेसरीजची संख्या आणि खर्च यांचा विचार करायला हवा.\nफारसे कोणाला माहित नसलेले आ��फोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nहे सिक्रेट फीचर्स तुम्हाला माहित नसतील, तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही कारण नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त आयफोन युजर्सना या सिक्रेट फीचर्स बद्दल माहिती नसते.\nयाला जीवन ऐसे नाव\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === रोड ट्रीप हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, त्यातल्या\nऑनलाईन खरेदी करताना भरपूर पैसे वाचवण्याच्या १० जबरदस्त ट्रिक्स\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायला आवडते, तर आज\nअगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची फाडू trick \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ओरिजिनल चावीची एकतरी डूप्लीकेट चावी असणे केव्हाही चांगलं\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nकाही गोष्टी ज्या आहेत छोट्या पण त्यांचा impact मोठा आहे.\nपहिली भारतीय कॉमिक चित्रमालिका निर्माण करणारा ‘मराठी माणूस’ – अनंत पै\nवैष्णवांचे पृथ्वीवरील वैकुंठ – तिरुपती बालाजी देवस्थानाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग\nजगातील सर्वोत्तम ऑफिसेस जेथे काम करायला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nइमानदारी आणि शुरतेचे प्रतिक ‘गोरखा रेजिमेंट’बद्दल खास गोष्टी\nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)\nविमानात बसल्यावर मोबाईल Airplane Mode वर का सेट करावा लागतो\nफळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७\n“…मग तुम्हीच छत्रपती व्हा” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा..\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी\nभारतातलं एक खेडेगाव इस्त्राईलच्या पोलीस दलासाठी इतकं महत्वाचं का आहे\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nकेरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत\nचरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा\nअवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते\nफिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत\nनो मोबाईल डे : रोजच्या कटकटीपासून ब्रेक घेण्यासाठी, एक दिवस सुखाने जगण्यासाठी\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/all-parties-meeting-before-cession-265198.html", "date_download": "2019-04-18T17:18:45Z", "digest": "sha1:K4PUFGUSRD4QXW2MB4P6BRT6BNAVSYIK", "length": 15052, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nगाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी\nयात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.\n16 जुलै : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.\nसभागृहाचे कामकाज चालवण्यात विरोधक सहकार्य करतील असा विश्वास या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केला.दरम्यान शेतकरी आत्महत्या,अंतर्गत सुरक्षा आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला सभागृहात उत्तर द्यावे लागेल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. एकूण 18 नवीन बिलं सरकार या सत्रात आणणार आहे.\nएक महिना चालणाऱ्या या अधिवेशनात अमरनाथ हल्ला, भारत चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव, आणि जीएसटी कायद्याची अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41524815", "date_download": "2019-04-18T16:31:45Z", "digest": "sha1:SN5HOO6DEVUTLRARZT276EPPIY33M2RW", "length": 18312, "nlines": 152, "source_domain": "www.bbc.com", "title": "यशस्वी लोक सकाळी लवकर का उठतात? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nयशस्वी लोक सकाळी लवकर का उठतात\nरेणुका रायासाम बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे य���सह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nइंग्रजीत म्हण आहे, 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज, मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज'... आपल्याकडेही लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे म्हणतातच. जगभरात कुठेही गेलात तरी हा सल्ला मिळतोच.\nसल्ला किंवा 'म्हण' म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं काही असतं का चला याचा शोध घेऊ.\nइंग्लंडमध्ये राहणारे टिम पॉवेल यांना खरं तर सकाळी उठायला आवडत नाही. पण ते दररोज सकाळी 6 च्या पूर्वीच उठतात. जीमला जाऊन व्यायाम करतात.\nपहिल्या दिवशीच एव्हरेस्टचं लक्ष्य नको\nकामावर जाण्याची तयारी करतात. सकाळी 9ला काम सुरू होण्यापूर्वी ऑफिसला पोहचतात. काम सुरू होण्यापूर्वी ऑफीसच्या जवळ असलेल्या पार्कमध्ये फेरफटकाही मारतात.\nभीमा कोरेगावातली हिंसा नेमकी कशामुळे भडकली\nजंगली प्राण्यांच्या अनाथालयाचं काय होणार\nटिम यांचा गुरुवार तर फारच लवकर सुरू होतो. गुरुवारी ते पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी उठतात, कारण त्यांना नोकरीला जाण्यापूर्वी जर्मन भाषेच्या क्लासला जायचं असतं.\nटिम दररोज अर्धा तास व्यायाम करतात. निवांत नाष्टा करतात. थोडावेळ बागेत फेरफटका मारतात. ही सर्व कामं ते सकाळी कामावर जाण्यापूर्वी पूर्ण करतात.\nटिम पॉवेल आठवड्याला 70 तास काम करतात. ते पेटंट संबंधित दावे हाताळणारे वकील आहेत. नोकरीच्या नाईलाजाने त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं. जर सकाळी लवकर नाही उठलो तर आयुष्यात इतर काम करण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नसता.\nपाकिस्तानात चिनी टीव्ही शो का दाखवले जात आहेत\nमहाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सुरळीत\nते दररोज सकाळी लवकर उठत असले तरी त्याना ही सवय लावून घेणं फार जड गेलं. ते म्हणतात, \"सुरुवातील सकाळी लवकर उठल्यानंतर मला बराच वेळ आळस वाटत असे. कितीतरी वेळा मी पुन्हा झोपी जात होतो. कालांतराने ही सवय लागली.\"\nपहिल्याच दिवशी एव्हरेस्ट सर करण्याचा विचार करू नका, असं ते म्हणतात.\nबरेच यशस्वी लोक आपली आवश्यक काम सकाळी लवकर कसलीही खळखळ न करता पूर्ण करतात.\nप्रसिद्ध नियतकालिक व्होगच्या संपादक एना विंट���र यांचा दिवस सकाळी पाऊणेसहा वाजता सुरू होतो. काम सुरू करण्यापूर्वी त्या एक तास टेनिसही खेळतात.\nसकाळी उठायची सवय लावायची कशी\nतज्ज्ञांचं असं मत आहे की, सकाळी उठण्यापासून ऑफीसला पोहोचेपर्यंतचा वेळ महत्त्वाचा असतो. या वेळेत ऑफीसशी संबंधित नसलेली पण महत्त्वाची बरीचशी वैयक्तिक काम मार्गी लावता येतात.\n'मध्य रेल्वेवर काय गरीब लोक राहतात का\nसावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली दुर्मीळ पत्रं\n10 सेकंदात कॅंसरची गाठ शोधणारं हे पेन\nपण आता प्रश्न असतो तो सकाळी लवकर उठायची सवय लागणार कशी\nऑस्ट्रेलियातील पर्थ युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मार्टिन हॅगर यांच्या मते, आपला दिनक्रम फार महत्त्वाचा असतो आणि हा दिनक्रम आपल्या वैयक्तिक सवयींवर अवलंबून असतो.\nलोक स्वतःच्या सवयींवर कसं नियंत्रण मिळवतात, यावर हॅगर संशोधन करत आहेत.\nआपण जर आपला दिनक्रम सुधारला, तर आपल्या बऱ्याच सवयीसुद्धा सुधारतात, असं त्यांचं मत आहे.\nजर दिनक्रम सुधारला तर रात्री उशिरापर्यंत काम करणारे लोकसुद्धा सकाळी लवकर उठू शकतात, असं त्यांचं मत आहे.\nहॅगर यांनी आपला अनुभव स्वतःवरच लागू करून पाहिला. ते सकाळी 6 वाजता उठतात. जिमला जातात, पौष्टिक नाष्टा करतात. इतकं करूनसुद्धा त्यांना सकाळी 8 वाजता ऑफीसला पोहोचणं शक्य होतं.\nजर त्यांनी सकाळी व्यायाम टाळला तर सायंकाळनंतर व्यायामासाठी त्यांच्याकडे उर्जाच राहिलेली नसते. हे टाळण्यासाठी ते सकाळी लवकर उठण्याची तयारी करूनच झोपी जातात.\nसमुद्राचं रंगतदार नाईट लाईफ\nव्हॉएजर : अवकाश वेधाची 40 वर्षं\nसकाळी लवकर उठण्यासाठी काही खास नियमच असला पाहिजे असं नाही, असं तज्ज्ञांना वाटतं.\nसकाळची सुरुवात कशी करावी हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक व्यक्तीचा दिनक्रम वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचं ध्येय, उद्दिष्ट आणि जीवनशैली वेगळी असते, त्यानुसार दिनक्रम ही बदलतो, असं तज्ज्ञांना वाटतं.\nमुख्य प्रश्न आहे तो आपल्या दिनक्रमातून सकाळी वेळ काढायचा कसा\nजर तुम्हाला सकाळी लवकर उठायचा कंटाळा येत असेल, तर दररोज सकाळी थोडा थोडा वेळ आधी गजर लावावा. त्यातून हळूहळू सकाळी लवकर उठायची सवय लागते.\n'व्हॉट द मोस्ट सक्सेसफुल पीपल डू बिफोर ब्रेकफास्ट' या पुस्काच्या लेखिका लॉरा वँडरकाम म्हणतात, \"सकाळचा वेळ आपला स्वतःचा असतो, जो आपल्यापासून कुणीच हिर��वून घेऊ शकत नाही.\"\n\"इतर जबाबदाऱ्या दिवसाच्या इतरवेळी पूर्ण करू शकता म्हणून पण सकाळचा वेळ तुम्ही स्वतःसाठीच राखून ठेवा\", असं त्या म्हणतात.\nवँडरकाम यशस्वी आणि अतिशय व्यग्र व्यक्तींच्या दिनक्रमाचा जवळून अभ्यास करत आहेत.\nत्यांच असं निरीक्षण आहे की, यशस्वी लोक सकाळचा वेळ खास स्वतःसाठी देतात. यातील काही लोकांना आरोग्य जपण्याची आवड असते तर काहींना नवीन शिकण्याची हौस असते.\nजेव्हा रजनीकांत यांनी बाळासाहेबांना 'जय महाराष्ट्र' केलं होतं\nजग बदलणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांची गोष्ट\nजर तुम्हाला काही करायची इच्छा आहे आणि तुम्हाला त्यासाठी वेळ मिळत नसेल, हे काम सकाळी करण्याचा प्रयत्न करा, असं वँडरकाम यांचं मत आहे.\nसकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला लवकर झोपावं लागेल. म्हणजेच सायंकाळचा वेळ तुम्ही टीव्ही, इंटरनेट यात वाया घालवणार नाही.\nअमेरिकेतील मिशिगन येथील अल्बियन कॉलेजचे सहायक प्राध्यापक मारिके वीथ म्हणतात, \"ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठणारे वेळेचा लाभ घेतात त्याच प्रमाणे रात्री उशिरापर्यंत जागणारे सकाळच्या दिनक्रमाचा लाभ घेऊ शकतात.\"\nत्यांच्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, रात्री उशिरापर्यंत जागणारे सकाळच्या वेळी जास्त कल्पकता दाखवू शकतात.\nफ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. रॉय बॅमिस्टर म्हणतात, \"सकाळी लवकर उठल्याने नोकरीतील समस्यांना चांगल्याप्रकारे तोंड देता येतं.\"\nते म्हणतात \"सकाळी आपली इच्छाशक्ती जास्त प्रबळ असते, त्याच्या साहायाने तुम्ही कितीतरी संकटांशी सामना करू शकता. म्हणून यशस्वी लोक सकाळच्या वेळेचा उपयोग विचारपूर्वक करतात.\"\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरांना पाठिंबा देण्याचा अर्थ काय\nIPL @ 11: फास्टफूड क्रिकेट, चीअरलीडर्स आणि बरंच काही\nउज्ज्वला योजनेच्या पोस्टर वुमन कसा स्वयंपाक करतात\nपेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अॅलन गार्सियांनी आत्महत्या का केली\nतालिबाननं उद्ध्वस्त केलेला बुद्धाचा ‘तो’ पुतळा नव्यानं उभारणार\nमहाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी 57% मतदान\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आजही आरोपी\nमलाही डिप्रेशन येत���, पण ते लपवायची गरज नाही: आलिया भट्ट\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:17:07Z", "digest": "sha1:SM4EH3FGZZCYPUSUWQQTXWUOAWFQ65HQ", "length": 11885, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळजन्य स्थिती सुधारा - Dainik Prabhat", "raw_content": "\nइंदापुरात कॉंग्रेसचे तहसीलदारांना निवेदन\nरेडा- इंदापूर तालुक्‍यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या विविध मागण्यांबाबत व केंद्र शासनाच्या राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करा, यासह अन्य मागण्याचे निवेदन इंदापूर तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.14) रोजी याबाबत मागणी केली. इंदापूर तालुक्‍यामध्ये यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने.दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील बऱ्याच गावांमध्ये नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाण्यांपासून वंचित रहावे लागत आहे. तालुका पंचायत समितीने झगडेवाडी, वकिलवस्ती,व्याहाळी, म्हसोबाचीवाडी गावांकरिता शासनाकडे टॅंकरची मागणी केलेली आहे. तसेच सध्या नीरा डाव्या कालव्याचे पाणी सुरू आहे. या कालव्यांतर्गत शेटफळ हवेली,वडापुरी, वरकुटे खुर्द, निरवांगी, सराफवाडी, अंथुर्णे येथील मोठे साठवण तलाव येतात. यापैकी शेटफळ हवेली व वरकुटे खुर्द तलावात पाणी सोडलेले आहे. तरी राहिलेले तलावही पाण्याने भरणे आवश्‍यक आहे. यासाठी पाणी सोडासे, अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.\nखडकवासला कालव्याचेही पाणी सुरू होणार आहे. या कालव्यांतर्गत 12 साठवण तलाव येतात. या तलावात पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिक व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हे तलाव खडकवासलातून भरण्यात यावेत, अशी मागणी कॉंग्रेसने केली. चारा छावणी तत्काळ सुरू करण्यात यावी, यासह तालुक्‍यातील प्रमुख नऊ मागण्यांचे निवेदन तहसीलदार मेटकरी यांना देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह ��ाटील, इंदापूर तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, अर्बन बॅंकेचे चेअरमन भरत शहा, दूध संघाचे चेअरमन मंगेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बापूसाहेब जामदार आदी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%85/", "date_download": "2019-04-18T17:36:57Z", "digest": "sha1:24J6GKTQJ3FK65BNVVCTS63TJPPOZNG4", "length": 9101, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विघ्नेश दडस \"अर्थेमटिक कॅंम्पिटीशन \"स्पर्धेत भारतातून प्रथम - Dainik Prabhat", "raw_content": "\nविघ्नेश दडस “अर्थेमटिक कॅंम्पिटीशन “स्पर्धेत भारतातून प्रथम\nबिदाल – मलेशिया येथे झालेल्या””अर्थेमटिक कॅंम्पिटीशन “स्पर्धेत भारतातून विघ्नेश दडस याने प्रथम क्रमांक मिळवला. विघ्नेश विष्णू दडस हा कळंबोली येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहे. दुष्काळी माण तालुक्‍यातील वडगाव येथील दडस कुुंटुंब मुंबईत उपजीविकेसाठी आले आहे. या यशाबद्दल राजमाता आहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ दडसवाडा आणि सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातून त्याचे कौतूक होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्से��� कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B7-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T16:34:40Z", "digest": "sha1:AU6QHGWLKB6VXQKVHT6TQA6GKV5XBTFN", "length": 2638, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रेल्वे मंत्री पियूष गोयल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - रेल्वे मंत्री पियूष गोयल\nगोपीनाथ मुंडेंचे ‘ते’ स्वप्न लवकरच होणार पूर्ण\nमुंबई / बीड : बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T17:26:11Z", "digest": "sha1:W5HMPH644OQF6ZWBUEVBYCQUJWLOL6YN", "length": 3752, "nlines": 127, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:तेलुगू - Wiktionary", "raw_content": "\nया वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/12/live-update-pm-modi-ahmednagar/", "date_download": "2019-04-18T17:05:04Z", "digest": "sha1:2QXXTTJRA5HC33PWM7AADZ2P4LW6RXC4", "length": 10990, "nlines": 103, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nLive Update : ���गरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nअहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे.\nLive Updates साठी हे पेज रिफ्रेश करा\n‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने…\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती…\nडॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा\nशरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल\nजम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत – मोदी\nनगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nराष्ट्रीयता काय असते, सुरक्षा काय असते, हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील – मुख्यमंत्री\nसुजय विखेंच्या माध्यमातून आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली – फडणवीस.\nगांधीजी चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी – फडणवीस\nराष्ट्रवादीचे ओपनिंग कॅप्टन परत गेले, अशी अवस्था विरोधकांची,\nदुसरीकडे आपण सुजयच्या रुपाने युवा बॅट्समन उतरवलाय – मुख्यमंत्री\nपंतप्रधान मोदी नगर मध्ये दाखल.\nनगरमधील मोदींच्या सभेत दिलीप गांधींची नाराजी, बोलताना थांबण्यास सांगितल्याने समर्थकांची घोषणाबाजी.\nजिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मनधरणी केल्याने दिलीप गांधींचं पुन्हा भाषण सुरु.\nमोदींच्या सभेत भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचा व्यासपीठावर गोंधळ\nदिलीप गांधी बोलत असताना थांबण्यास सांगितल्याने नाराजी, मला बोलू देणार नाही का, बोलू देणार नाही तर मतं कशी मागणार, दिलीप गांधींचा सवाल.\nनरेंद्र मोदी अंगार है, बाकी सब भंगार है… आता पाकव्याप्त कश्मीर हवा आहे… कलम 370 हटवायचे आहे- आठवले\nपाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवादी कारखाने आहेत, आठवले यांचा आरोप\nभाजपला सांगितलेला आहे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागता कामा नये- रामदास आठवले\nसुजय विखे व सदाशिव लोखंडे या दोघांनाही आपल्याला निवडून द्यायचं- रामदास आठवले\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये सभास्थळी दाखल, राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर उपस्थित\nराधाकृ��्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशवर याबाबत मला काही सांगता येणार नाही- सुजय विखे\nकार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल.\nअहमदनगर शहरात मोठा बंदोबस्त तैनात\nखासदार दिलीप गांधी यांचे मनोगत थांबविण्याचा प्रयत्न खासदार गांधी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यावर चिडले.\nपालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर\nसकाळी 10 वाजून 27 मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन\nआर्मड स्कूल अ‍ॅण्ड सेंटर येथील हेलिपॅडवर उतरून ते चारचाकी वाहनातून सभेस्थळी पोहोचणार.\n११ वाजता त्यांची सभा सुरु होणार आहे.\nसभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळात सभास्थळी होणार आगमन\nकार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष\nपालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/the-nalanda-academy-celebrates-janmashtami/", "date_download": "2019-04-18T17:18:23Z", "digest": "sha1:M4ZKL6XC5D3MMATC4P6YOKOK5UU7EK5H", "length": 17915, "nlines": 283, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The Nalanda Academy celebrates Janmashtami | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- म��गळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य ��िरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर���‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/11/08/regulation-of-pollution-in-delhi-artificial-rain/", "date_download": "2019-04-18T17:09:23Z", "digest": "sha1:I7PN57SUED63UCSLYMEVWHHI77RVUNIN", "length": 7734, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिल्लीतील प्रदूषणावर उपाय कृत्रिम पावसाचा? - Majha Paper", "raw_content": "\nदिल्लीतील प्रदूषणावर उपाय कृत्रिम पावसाचा\nNovember 8, 2018 , 9:10 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: कृत्रिम पाऊस, दिल्ली सरकार, वायू प्रदूषण\nदिल्लीत भयंकर स्वरूप धारणा करणाऱ्या प्रदूषणावर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार केंद्रीय प्रदूषण मंडळ (सीपीसीबी) करत आहे. दिवाळीनंतर राजधानी प्रदेशात उद्भवणारे धुके दूर करण्यासाठी अशा प्रकारे कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. तसेच दिल्लीच्या नागरिकांनी खासगी डिझेल मोटारींचा वापर टाळावा, असे आवाहनही सीपीसीबीने केले आहे.\nदिवाळीनंतर राष्ट्रीय राजधानी प्रदेशात प्रदूषणाची पातळी अतितीव्र आणीबाणीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) या दोन खात्यांच्या तज्ञांशी चर्चा सुरू आहे, असे सीपीसीबीच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.\nहवामानाची परिस्थिती स्थिर होण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, जेणेकरून कृत्रिम पावसासाठी क्लाऊड सीडिंग���ा प्रयोग करता येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. दिवाळीनंतर दोन दिवस दिल्लीत खासगी जड वाहनांना प्रवेश बंद करावा, असा सल्लाही सीपीसीबीने वाहतूक खात्याला दिला आहे.\nदिल्लीत प्रदूषणामुळे फटाक्यांवर निर्बंध घातले असूनही प्रदूषण कमी झालेले नाही. डॉक्टरांनी नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणाची पातळी आणखी वाढून लोकांचा त्रासही वाढेल, असे तज्ञांचे मत आहे.\nजंगलाजवऴ राहिल्याने मेंदू होतो तल्लख\nया बाजारात चिकन-पोर्कपेक्षा उंदरांना जास्त भाव…\nजुलैमध्ये लाँच होणार फोर्ड मस्टँग\nगणित सोडवा आणि लग्नाला या \nलांबसडक सोनेरी केसांची परी एलेना\n७० वर्षीय सीताराम राजपूत यांनी मिटविली संपूर्ण गावाची पाणीसमस्या \nहे ब्रँड्स पूर्वी याकरिता होते प्रसिद्ध\nब्रेड खाणे फायद्याचे की तोट्याचे \nकार्लमन किंग- जगातली महागडी एसयुव्ही\nफ्लॉईड मेवेदरची शौकीन राहणी\nसिगारेट आणि तंबाखूचा कॅन्सरशी थेट संबंध – नड्डा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:39:38Z", "digest": "sha1:PTEE6BTTTE4ZK2J7WJG46XCPTCLHEB7K", "length": 2575, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अॅसिड हल्ला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अॅसिड हल्ला\nकर्नाटक निवडणूक – काँग्रेस कार्यकर्त्यांवर अॅसिड हल्ला, 8 जण जखमी\nकर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आज (सोमवारी) जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत. या विजयामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T16:37:49Z", "digest": "sha1:WJ2XZZM5I745DMFZ5CPXICLKK4QXWKUB", "length": 2576, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आई ख्रिश्चन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आई ख्रिश्चन\nआजोबा पारसी,वडिल मुस्लिम,आई ख्रिश्चन तरीही राहुल गांधी ब्राह्मण कसे \nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका आल्या की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जाहीर सभांमधून आरोप – प्रत्यारोप, टीका – टिपणी सुरु असते. पण या निवडणुकीत टीका करण्याचा व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:37:58Z", "digest": "sha1:JWAJTGGO22KWGS4MZH2LXHLLLUK2KOWY", "length": 2542, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चंद्रिका Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nधक्कादायक : मुलाशी फोनवर बोलली म्हणून पित्याने कुऱ्हाडीने ��ोडली\nटीम महाराष्ट्र देशा : चंद्रिका शिकायला घरापासून दूर होती पण आपला १८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या खुशीत घरी आली होती. तिची एक चूक फक्त एवढीच झाली की ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2019-04-18T16:50:51Z", "digest": "sha1:EUAOYBTXDWI4YUXUHTAOXASBAZYAL2W3", "length": 2587, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रसाद Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nसवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही,खरे सिक्सर तर पुढे पाहायला मिळतील : प्रसाद\nदिल्ली : लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले असताना सवर्णांना आरक्षण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी खेळी खेळली आहे. या निर्णयामुळे भाजप विरोधातली धार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T16:48:10Z", "digest": "sha1:LFL7DBAZGOVUOTKFOLI5GSVMOOP2HDWW", "length": 2550, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बबन साळगावकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बबन साळगावकर\nरस्ते दुरुस्ती दिरंगाईबाबत बांधकाम मंत्री नाराज\nसिंधुदुर्गनगरी : राज्यातल्या ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या दर्जाचे करण्यात येतील. रस्त्यात कुठेही खड्डा नसेल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:37:01Z", "digest": "sha1:TLJ25TBB25D7MBUT2Y7SSQDSZYBPAP3N", "length": 2561, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाळू माफिया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वाळू माफिया\n वाळू माफियांकडून तहसीलदारावर प्राणघातक हल्ला\nअहमदनगर : राहुरी तालूक्यातील शेरी चिखलठाण येथील मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरु असताना छापा टाकण्यास गेलेल्या तहसिलच्या पथकावर वाळू तस्करांनी प्राणघातक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T16:36:46Z", "digest": "sha1:ZOKVWEUUCII6ZH3VCTSRSYA7FHTPAVNF", "length": 2662, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वृत्तपत्रावरील खाद्यपदार्थ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वृत्तपत्रावरील खाद्यपदार्थ\nवृत्तपत्रावरील खाद्यपदार्थ खाणं आरोग्यास हानिकारक: FSSAI\nनवी दिल्ली: वृत्तपत्रावर खाद्यपदार्थ खाणं, किंवा बांधून देणं. हे चित्र सरार्स पाहायला मिळतं. पण ही गोष्ट धोकादायक असल्याचं अन्न सुरक्षा नियामक (एफएसएसएआय)नं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T16:38:52Z", "digest": "sha1:4OMMMUL7MCUZIOOXH64NP57XKLIP33QE", "length": 8502, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेवटचा अर्थसंकल्प Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शेवटचा अर्थसंकल्प\nBudget 2019 ; सरकारची मोठी घोषणा,40 हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार\nटीम महाराष्ट्र देशा- प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकांपूर्वी मध्यमवर्गाला, शेतकऱ्यांना, कामगारांना,महिलांना...\nनोकरदारांना मोदी सरकारचं गिफ्ट; ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही टॅक्स नाही\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लोकसभेची...\nBudget 2019; इन्कम टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’; मध्यमवर्गीयांची घोर निराशा\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लोकसभेची...\nBudget 2019; गोमातेच्या सन्मान,गो-संवर्धनावर ७५० कोटी खर्च करणार\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लोकसभेची...\nBudget 2019; 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडतर आहेत. लोकसभेची...\nBudget 2019; असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार : गोयल\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडतर आहेत. लोकसभेची...\nBudget 2019; भाजप सरकारने महागाईची कंबरच मोडली\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासा��ी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत...\nBudget 2019;अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 6000 रुपये थेट खात्यात जमा होणार\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. निवडणुका...\nBudget 2019 live updates ; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : गोयल\nटीम महाराष्ट्र देशा– देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत...\nBudget 2019 : अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T16:47:22Z", "digest": "sha1:LUILSRQL4DGFP2DENBW4VX3GGH45OITM", "length": 11384, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अतितमध्ये युवकाला दांडक्‍याने मारहाण - Dainik Prabhat", "raw_content": "\nअतितमध्ये युवकाला दांडक्‍याने मारहाण\nनागठाणे – अतीत (ता. सातारा) येथील युवकाला लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी येथीलच सख्ख्या भावांविरोधात मारामारीचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विक्रम अधिक यादव व चेतन अधिक यादव (रा. अतीत, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे असून रविराज सुनील जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास रविराज जाधव हा मित्र दीपक साळुंखे यांच्यासह त्यांच्या घराजवळील असणाऱ्या गोठ्यातील खोलीत बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या विक्रम यादव याने घरात येऊन दीपक साळुंखे यास अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रविराज जाधव याने ही भांडणे सोडवली. मात्र भांडणे सोडविल्याचा राग मनात धरुन काही वेळाने विक्रम यादव व त्याचा भाऊ चेतन यादव यांनी रविराज जाधव याला अतीत गावातीलच बांबू चौकात गाठला. त्यानंतर दोघा भावांनी रविराज जाधव याला लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.\nलाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत रविराज जखमी झाला. रात्री उशिरा याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात त्याने दिली असून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करत आहेत. दरम्यान, दोघा भावांनी मिळून एका युवकाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर अतित गावात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीम��ळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/15/parner-rape-crime-news-1501/", "date_download": "2019-04-18T16:17:03Z", "digest": "sha1:WBZARNCTZVWVTFE4U3SLDZRQ42QKC3CD", "length": 7501, "nlines": 90, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nसात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.\nसात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.\nपारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.\nपारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे.\nअत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने तिला आपल्या घरात बोलावून चाकूचा धाक दाखवून अत्याचार केले.\nया प्रसंगाचे त्याने छायाचित्रण केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर छायाचित्रण परिसरातील मुलांना दाखवेन, अशी धमकी त्याने दिली.\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा…\nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\nत्यानंतर छायाचित्रण इतरांना दाखवण्याची धमकी देत आरोपी सतीशने गेल्या सात महिन्यांत तिच्यावर दोनदा अत्याचार केले.\nहे प्रकार तो स्वत:च्या घरात करत असे. मुलीची मासिक पाळी बंद झाल्यावर आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला.\nमुलगी गरोदर असल्याचे आईच्या लक्षात आले. आई व मुलीने पारनेर पोलिस ठाण्यात सतीशच्या विरोधात फिर्याद नोंदवली.\nपोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सतीशला अटक केली.विरोधात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सतीशला अटक केली.\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा \nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\n…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही\nलोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय विखे\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\n‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…\nदोन युवकांना तरी नोकरी दिली का\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ \nलग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या \nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक\nएमआयडीसीमध्ये टेम्पो लावून देतो असे सांगून आमदार होता येत नाही \nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ndtv.com/indian-railway/pune-dd-dmu-71407-train-in-hindi", "date_download": "2019-04-18T17:09:02Z", "digest": "sha1:JAEIMLB6WWNRBNKVE3H35SWSCD6QKHJD", "length": 21391, "nlines": 644, "source_domain": "www.ndtv.com", "title": "पुणे दौंड डी एम यू 71407 - पुणे जं. (PUNE) से दौंड जं. (DD) ट्रेन के आने-जाने का टाइम टेबल", "raw_content": "\nपुणे दौंड डी एम यू (71407) मार्ग, समय सारणी, अनुसूची\nपुणे दौंड डी एम यू\nट्रेन की अंतिम एक हफ्ते की स्थिति पुणे दौंड डी एम यू\nट्रेन की वर्तमान स्थिति (25th February)\nचेक ट्रेन रनिंग स्टेटस\nट्रेन की औसत गति\nपुणे दौंड डी एम यू - 71407 रेल गाडी की समय सारणी\nपुणे जबलपुर समर स्पेशल\nगंतव्य भगत की कोठी\nपुणे-हजरत निजामुद्दीन एसी एक्सप्रेस स्पेë\nपुणे जयपुर सुफा0 एक्स0\nगंतव्य इंदौर जं. ब.ला.\nपुणे एर्णाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस\nपुणे -भुवनेश्वर सु.फा साप्ताहिक\nपुणे इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस\nगंतव्य इंदौर जं. ब.ला.\nपुणे नागपुर गरीब रथ\nपुणे हावड़ा दुरन्तो एक्स.\nपुणे - अहमदाबाद दुरन्तो\nपुणे संतरागाची ए सी सु0फ़ा0 स्पेशल\nपुणे जं.- निजामाबाद पैसेन्जर\nलखनऊ नई दिल्ली स्पेशल ट्रेन\nगुंटूर जं- काचेगुडा डबल डैकर एक्स्प्रेस\nपुणे दौंड डी एम यू\nपुणे जं.- करजत पैसेन्जर\nपुणे दौंड डी एम यू\nपुणे लोनावला ई एम यू\nपुणे लोनावला ई एम यू\nपुणे .लोनावला ई एम यू\nपुणे जं.- कोल्हापुर पैसेन्जर\nपुणे लोनावला ई एम यू\nपुणे लोनावला ई एम यू\nगंतव्य इंदौर जं. ब.ला.\nपुणे जं मंगलोर स्पेशल\nपुणे तलेगांव ई एम यू\nपुणे .लोनावला ई एम यू\nपुणे लोनावला ई एम यू\nगया बिलासपुर होली स्पेशल\nपुणे .लोनावला ई एम यू\nगंतव्य इंदौर जं. ब.ला.\nपुणे जं.- बारामती पैसेन्जर\nदौंड पुणे डी एम यू\nदौंड पुणे डी एम यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=published-desc", "date_download": "2019-04-18T17:00:14Z", "digest": "sha1:HQFOXUPKIJGG6DFDBCBOPVD5TNKXJHTQ", "length": 5428, "nlines": 150, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nपोल्ट्री खाद्य पोल्ट्री खाद्य\nपोल्ट्री-खाद्य व पाणी भांडी…\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे आहे, मुबलक पाणी पाणी उपसा करण्यासाठी मोटार आसावी , भाडे ५ वर्षासाठी २००००० Deposit 30000 देण्यात येईल ,करार लेखी करण्यात येईल, जमीन पाणी पाहून रक्कम कमी जास्त करण्यात येईल . मो.न ९०८२६६७५२३\n५ एकर जमीन भाडे तत्वावर पाहिजे…\nशेत जमीन विकणे आहे शेत जमीन विकणे आहे\nशेतजमीन 15 एकर विकणे आहे\nशेतजमीन 15 एकर विकणे आहे\nगहु 496 विकणेआहे सुपर क्वालिटी चे आहे\nगहु 496 विकणेआहे सुपर…\nकलिंगड विकणे आहे कलिंगड विकणे आहे\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर किंग\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhujbalayurveda.com/search/panchkarma-treatment-center/1", "date_download": "2019-04-18T16:59:04Z", "digest": "sha1:A3ZKO3S35246BCOFALUNXDQ4VBRTAX5I", "length": 21196, "nlines": 155, "source_domain": "www.bhujbalayurveda.com", "title": "panchkarma treatment center : Bhujbal Ayurved Panchakarma Clinic in Nashik,India", "raw_content": "\n🌹 *वसंत ऋतू* 🌹 (वैद्य अरुण भुजबळ /ज्ञानदा भुजबळ ) हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते .त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना जसे की आंबा फणस यांना वृक्षांना मोहोर येतो , नवीन पालवी फुटते काही फुलझाडांना सुगंधी फुले येतात . यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कुजनाची हाच तो ऋतुराज \"वसंत ऋतू\" हा ऋतू बाह्य सृष्टी प्रमाणेच आपल्या शरीरात सुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. बाह्य वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफ दोष गोठलेल्या स्वरूपात असतो.वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ ��ोण्यास सुरुवात होते.त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्या प्रमाणे शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळहळू वाढणाऱया उष्णतेने शरीरातील बळाचा ऱहास होण्यास वसंतात सुरुवात होते .वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे , उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते .या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यायला हवा. गवाची पोळी , ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणरा असलयाने त्याचे प्रमाण कमीच असावे .गहू , तांदूळ, ज्वारी इत्यादी धान्य वापरताना ती जुनी वापरावीत. नवीन धान्य कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा .नवीन धान्य वापराने अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे .असे भाजून घेतल्यामुळे त्यांच्यातील कफ वाढण्याचा गुणधर्म कमी होतो .शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके होते. या ऋतुमध्ये तिखट , कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात .कडू , तिखट पदार्थांचा उपयोग भुक वाढविण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची , पुदिना, लसूण, हिंग, मिरे दालचिनी , तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा वापर जरूर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात वापर करावा .कारले, मेथी अशा कडून चवींच्या भाज्यांचा देखील वापर करणे हितावह आहे. तूर , मूग , मसूर अशी कडधान्य कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी , मुगाचे लाडू असे पदार्थ करून वापरण्यास हरकत नाही .कुळिथाचे कढन, कुळिथाचे वरण , कुळथाचे पिठले विविध स्वरूपात कुळिथाचा वापर उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थ आहारात असणे लाभदायी आहे. फळांमध्ये तुरट रसाची फळे हितकर आहेत. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती कवथाच्या फळातून. आपण एरवी कधी कवठाची फळे खात नाही .पण ति तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंतामध्ये त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्माच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत.या काळात येणाऱ्या *महाशिवरात्री* व्रतांमध्ये म्हणूनच कवठाची पुढे समाविष्ट केली गेली .त्यानिमित्ताने या फळांचे सेवन घडते.���वठाचा गर नुसता खाने, गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात . महाशिवरात्रीला कवठाची फळे घेण्याचे जसे शास्त्रीय कारण आहे, तसेच त्या दिवशी उपवास करण्यातहि शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते, म्हणून त्यावर अधिक ताण पुढच्या काळात देता कामा नये याचे द्योतक म्हणून या दिवशी उपवास करण्यात येतो .थोडक्यात संपूर्ण वसंत ऋतूमध्ये कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात पचायला हलका आहार हवा. या ऋतूमध्ये दूध , ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरतांना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो .ते पचायलाही हलके होते.या ऋतूमध्ये होणारा बळाची हानी कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग , जिरे , चाट मसाला असे पदार्थ टाकायला हरकत नाही. दही हे कफ वाढवणारे असल्याने त्याचा वापर टाळावा. तसेच साजूक तुपा पेक्षा या काळात तेलाचा वापर करणे अधिक चांगले.आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाण कमीच ठेवाव. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मास तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटन किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले.सुप मध्ये हिंग , जिरे आदि मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत . मासे, खेकडा या प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये .मासा आहारप्रमाणेच मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे . बाह्यावातावरण उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते . पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधील किंवा माठातील पाणी , बर्फाचा वापर , आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळावा .कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातील अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो . सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते. फ्रिजमधील अन्न पदार्थ सुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत.रूमच्या तापमानानुसार सेवन करावे. अर्थात फ्रिजमधील पदार्थ या टाळलेलेच अधिक चांगले . गार पदार्थाप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअर कंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सातमे होण्याचे दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अ���ग अंगावर साक्षात लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशन सुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे एसी यांचा वापर जपुन करावा. या ऋतूमध्ये दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हादायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभराच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा.मात्र थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे.अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे.स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे , सेंट्स, डिओडरंट्स यांचाही जरूर वापर करावा .या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. मानसिक थकवा त्यामुळे टाळता येतो .दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो.काही काम करण्याचा फारसा उतसाह राहत नाही .पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतुत टाळले पाहिजे -कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तात्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य करने आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते. *कफाचे विविध आजार सर्दी, खोकला, ताप येणे , शीतपित्त वजन वाढणे इत्यादी इत्यादी या काळात खूप वाढत असतात. म्हणूनच वसंत ऋतुमध्ये वमानासारखे कफ शामक असे उत्कृष्ट पंचकर्म प्रत्येकानेच करून घेण्यास हरकत नाही . *वैद्य अरुण सुभाष भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , आयुर्वेद वाचस्पती, एमडी आयुर्वेद gold medal ) *वैद्या ज्ञानदा अरुण भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , सौंदर्यतज्ज्ञ, योगतज्ञ, आहारशास्त्रतज्ञ ) *भुजबळ आयुर्वेद, निमाणी नाशिक* www.bhujbalayurveda.com 0253-251-9669 9822226267 9822371701\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T17:21:02Z", "digest": "sha1:H4XXSOSWAWCLCB7USF5RWJE43JGIVRJW", "length": 8388, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाकळी हाजीमध्ये सावित्रीबाईंची जयंती साजरी - Dainik Prabhat", "raw_content": "\nटाकळी हाजीमध्ये सावित्रीबाईंची जयंती साजरी\nटाकळी हाजी- स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती टाकळी हाजी परिसरात आणि विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरी केली. जिल्हा परिषद शाळा ढोमे मळा या शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मुख्यध्यापक बाळू भालेराव यांनी सांगितले, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवनचरित्र शिक्षक अर्जुन गांजे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/thousands-of-drugs-seized-in-mumbai-four-arrested-for-drugs/", "date_download": "2019-04-18T16:42:28Z", "digest": "sha1:3PBJ7MQPVASZROPSS556I42L67S6XNSG", "length": 10976, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुंबईत 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक\nमुंबई: नवर्वषाच्या पार्श्वभूमीवर ऍन्टी नार्कोटिक्‍स विभागाने सांताक्रूज येथे मोठी कारवाई केली आहे. या परिसरातून सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.\nसलीम इस्माईल धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि धनशाम रामराज सरोज अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांना खबरींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सापळा रूचून कारवाई करण्यात आली. सलीम कॉटन ग्रीन परिसरात वाहन चालकाचे काम करतो. याआधीही गांजा बाळगल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी 2013मध्ये अटक केली होती.\nया कारवाईत पोलिसांनी फेंटानिल नावाचे 100 किलो ड्रग जप्त केले आहे. 25-25 किलो फेंटानिल ड्रग चार बॅगांमध्ये भरण्यात आले होते. हे ड्रग वाकोला परिसरात एका कारमध्ये सापडले आहे. देशातील आजवरची ही ड्रग्ज जप्तीची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसंदीप तिवारी हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. चंद्रमणी यांचे कांदिवलीतील ठाकूर विलेज परिसरात मोबाईलचे दुकान आहे. सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nदेवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास\nमतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द\nमाझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी\nधाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्या�� गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nराष्ट्रवादीला माण खटावमधून हद्दपार करा : शेखर गोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2019-04-18T16:36:29Z", "digest": "sha1:FE72VEYHQ7BFZVB2WMWCWLRIHVKL3BSW", "length": 2581, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुलायम सिंह Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मुलायम सिंह\nवुई आर नॉट पेपर टायगर्स, मुख्यमंत्र्यांचा सेनेला अप्रत्यक्ष टोला\nटीम महाराष्ट्र देशा : आपला पक्ष ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ पर्यंत जाणारा पक्ष आहे. तो माध्यमांच्या भरवशावर चालत नाही. ‘.. वी आर नॉट पेपर टायगर्स’ मात्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8C-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B1/", "date_download": "2019-04-18T16:36:54Z", "digest": "sha1:SKQSDUYBWAH2EQGFKEGJYOGX5R4PZ5RK", "length": 2813, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्री. व सौ. वैशाली सुनील कुऱ्हाडे (अध्यक्ष Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - श्री. व सौ. वैशाली सुनील कुऱ्हाडे (अध्यक्ष\nकायद्यात दुरुस्ती न करता अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला देणे म्हणजे फसवणूक – आ. देशमुख\nपुणे – आज धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र एका गोष्टीची खंत वाटते, कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2019-04-18T17:28:49Z", "digest": "sha1:4WFJAVQXXINWRHGILOHQH4UV7B5E2KGT", "length": 3647, "nlines": 100, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सिंह - Wiktionary", "raw_content": "\nசிங்கம் (उच्चार - सिंगम्) = सिंह\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nसमानार्थी शब्द : केसरी\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-745/", "date_download": "2019-04-18T16:57:12Z", "digest": "sha1:3MYNTLQOVGUFDNLXAPMYPQAW3BTRT2ZB", "length": 23607, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nन���शिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत ���्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तास��ंत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra 21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण\n21 तासांच्या अथक परिश्रमानंतर श्रीगणपती म्युरलची निर्मिती पूर्ण\n खान्देश एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरु असलेला एक लाख एक लिटरच्या रंग भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा श्री गणपती म्युरल निर्मिती उपक्रम 20 तास 50 मिनीटांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी पूर्ण झाला. त्याचबरोबर या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांमध्ये नोंद देखील झाली. यामुळे केसीई सोसायटीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.\nआनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आयोजित भव्य श्रीगणपती म्युरल निर्मिती दि. 11 व 12 रोजी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला. दि. 11 रोजी दुपारी 12.30 वाजेपासून निर्मितीला प्रारंभ होवून दि. 12 रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी समाप्त झाला. एकूण 20 तास 55 मिनिटांत निर्मिती पूर्ण झाली. याकरिता ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे,\nशिक्षक पुरुषोत्तम घाटोळ, प्राजक्ता तायडे यांचेसह 50 विद्यार्थ्यांनी म्युरल पूर्ण केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा श्री गणपती म्युरल निर्मितीवेळी उपस्थित होत्या. या श्री गणपती म्युरलची निर्मिती पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी म्युरल निर्मिती टीमचे कौतुक केले. केसीई सोसायटीच्या शिरपेचात या विक्रमामुळे मानाचा तुरा रोवला गेला असे ते म्हणाले.\nयावेळी टीमने ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. दुपारी 4 वाजता इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स व एशिया बुक ऑफ रेकॉडर्स या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी डॉ.ममता काबरा यांनी विक्रमाची नोंद झाल्याबद्दलचे पदक व प्रमाणपत्र संस्थेस प्रदान केले. यावेळी संस्थेतर्फे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी पदक व प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी मुख्य व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव पाटील यांचेसह डॉ.जगदीप बोरसे, अ‍ॅड. राहुल राणे, सुभाष तळेले, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.\nPrevious articleबाहेती हायस्कूलमध्ये 40 विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण\nNext articleगांधी मार्केटमध्ये थर्माकॉल विक्रेत्यावर कारवाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nकेटामाईन साठाप्रकरणी सात जण दोषी तर पाच संशयित निर्दोष\nवकिलांच्या मेळाव्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा\nखड्डे उठले वाहनधारकांच्या जीवावर\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/earning/", "date_download": "2019-04-18T17:02:18Z", "digest": "sha1:XPFCDGHW6RLKEGA4YVYWNNNVRLGMQM23", "length": 12391, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Earning- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राह���ार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nरिलायन्स इंड��्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nरिलायन्स इंडस्ट्रीजला गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या टप्प्यात 10 हजार 362 कोटी रुपयांचा घसघशीत नफा झाला आहे. रिलायन्स जिओ ने गेल्या अडीच वर्षात 30 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे.\n1,514 दिवसांपूर्वी झाली होती 'या खेळाडूची निवड, आता घेणार रोहित शर्माची जागा\n8वी पास झालेल्यांना 5 हजारांत मिळणार पोस्टाची फ्रँचाइजी, अशी करा कमाई\nमहिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय\nक्रिकेटच नाही तर व्यवसायातही आहे विराट हिट, या स्टार्टअप्समधून कमावतो कोट्यवधी\nआता घरातच लावा ATM आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसा\nफुलांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई : एका 'फुलराणी'ची गोष्ट...\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर\nजिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस\nलाखो रुपये कमवण्याचा सोपा उपाय, नोकरी सोडून करा हे काम \nही आहे बाॅलिवूड स्टार्सची छोट्या पडद्यावरची कमाई\n'गुंडागर्दी'नं लोकांचं प्रेम मिळत नाही, ऋषी कपूर राहुल गांधींवर भडकले\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T17:27:30Z", "digest": "sha1:VJLDW6E5JJV3QCPHHSSRGAKVCZQWEYO3", "length": 2768, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "त्याचप्रमाणे - Wiktionary", "raw_content": "\n५ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०११ रोजी ०३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-nmc/", "date_download": "2019-04-18T16:34:01Z", "digest": "sha1:S6H3OX5UVZ22JXK4OXTHB5PWNB6EIIZI", "length": 27483, "nlines": 277, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मनपा ठरविणार वृक्ष लागवडीचे धोरण | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उध��ण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपी��ल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक मनपा ठरविणार वृक्ष लागवडीचे धोरण\nमनपा ठरविणार वृक्ष लागवडीचे धोरण\nनाशिक | प्रतिनिधी नाशिक महानगर पालिकेकडून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आजपर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीत सहा विभागांत वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला गेलेला नाही. यामुळेच आता पुढची पन्नास वर्षांत शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी उद्यान विभागाकडून शहरातील जैवविविधा टिकवताना वृक्ष लागवडीचे धोरण ठरविण्यात येणार आहे.\nयाच पार्श्‍वभूमीवर वनराई प्रकल्पांचे संयोजक तथा प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थित येत्या १५ फेब्रुवारी रोजी यांच्या उपस्थित शहरातील पर्यावरण तज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरणासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांची बैठक होत आहे.\nनाशिक शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेत पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेकडून पावले उचलली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील नद्यांची पुनरुज्जीवनासह वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले आहे.\nशहरात नुकतेच वृक्ष सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून या सर्वेक्षणानुसार प्रत्येक विभागात वृक्षांची संख्या समान नसून यामुळे त्या त्या विभागात पर्यावरणाचा समतोल राखला जात नसल्याचे लक्षात आले आहे.\nतसेच रस्त्याच्या कडेला व कॉलनीत लावले जाणारे झाडे नंतर वाढल्यानंतर अडथळा ठरून ते तोडावे लागत आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर ती झाडे तोडली जाऊ नये अशाच ठिकाणी त्यांची लागवड व्हावी, ��ादृष्टीने आता शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवडीचे धोरण ठरविण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहरात आता सहा विभागात प्रत्येक एक असा वनराई प्रकल्प साकारण्याचे काम महापालिकेकडून सुरू झाले आहे.\nमहापालिकेचे वृक्ष लागवड धोरण ठरविण्यासाठी पहिल्या टप्प्यात वनराई प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम वनराई प्रकल्पाचे संयोजक, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थित पहिली बैठक येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महापालिका आयुक्त सभागृहात होणार आहे.\nआयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत शहरातील जैवविविधा टिकवण्यासाठी नियोजन व धोरण, वृक्ष लागवड धोरण, शहरातील चार नद्यांचे पुनरुज्जीवन, नागरी वनीकरण, सामाजिक संस्थांचा सहभाग, दुर्मिळ प्रजातीचे बियाणे व रोपे उपलब्धता, जून २०१९ मध्ये प्रत्येक प्रभागात वनराई प्रकल्पबाबत नियोजन करणे अशा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यावर चर्चा होऊन महासभेत वृक्ष लागवडीसंदर्भातील धोरण ठरविण्यात येणार आहे.\nवृक्ष लागवड धोरणात भविष्यात लागवड झालेल्या वृक्षांना धक्का लागणार नाही. तसेच डोळ्यासमोर शहराचा डी पी लक्षात ठेवून वृक्ष लागवड करून त्यांची अशी काळजी घेतली जाणार आहे. यात विशेषत: गोदावरी नदीसह इतर प्रमुख नद्या व नाल्याच्या काठावर वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. ही लागवड करताना या नद्या-नाल्यातील जैवविविधा टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामुळेच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होणार असल्याची माहिती उद्यान विभाग उपायुक्त शिवाजी आमले यांनी दिली.\n१६ रोजी शिंदेंकडून देवराईची पाहणी\nनाशिक महापालिकेच्या वतीने देवराई प्रकल्प राबविण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या संस्थेची मदत घेतली आहे. याच पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थित दि. १५ रोजीची बैठक झाल्यानंतर दि. १६ रोजी शिंदे यांच्या हस्ते शहरातील देवराई प्रकल्पांचा शुभारंभ प्रतिनिधिक स्वरुपात वृक्ष लागवड करून केली जाणार आहे. त्यानंतर शिंदे हे सहा विभागांतील नियोजित देरवाई प्रकल्पाची पाहणी करून याभागात राहणार्‍या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.\nPrevious articleकॅन्सरच्या संशोधनावर मोतीवाला कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद\nNext articleकिसान सभेतर्फे अर्थसंकल्पाची होळी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,...\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/fraud/", "date_download": "2019-04-18T16:18:04Z", "digest": "sha1:2LHJTKUWWK4AZDW4GPLFNKV2JPOCAPLG", "length": 9952, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Fraud Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बलं ८४० कोटी रुपयांचा चुना\nहा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आल्यावर पटापट पावले उचलण्यात आली आणि आता Evaldas त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवतो आहे.\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे खूप गरजेचे आहे मात्र कर्जमाफीची वाट योग्य नाही.\nओला/उबर टॅक्सी बुक करण्याआधी – हा थरारक अनुभव लक्षात असू द्या\nदिल्लीत उबर चालकाकडून एका महिलेवर बलात्काराची घटना घडूनही या कंपन्यांनी थातूर-मातूर सुधारणांच्यावर काही केलेले दिसत नाही.\n“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत\nमोठ्या स्तरावर वॉलेटचा वापर वाढण्यापूर्वी सगळं दुरुस्त करायला हवं. तेवढे नियम कडक करायला हवेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nपेट्रोल पंपावर तुमची फसवणूक ��रण्यासाठी वापरल्या जातात या चलाख ट्रिक्स \nनेहमी वाहनासोबत राहा. नेहमी मीटर वर भरण्याचा प्रक्रियेवेळी बारीक लक्ष ठेवा. लक्ष भरकटू देऊ नका.\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nआणि यांना थांबविण्यात आपली सरकार आणि न्यायव्यवस्था दोन्ही कुचकामी ठरल्या आहेत.\nमराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का\nत्याने सांगितलेला भाव ऐकून मी उडालोच.\nयाला जीवन ऐसे नाव\nलाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते\nजेव्हा कधी तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्याल तेव्हा एमडब्लूपीए बद्दल नक्की माहिती घ्या.\nफक्त NDTV वरच २४ तासांची बंदी कश्यामुळे\nमुलींना लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न\nया दहीकालोत्सवात मुंबई आणि परिसरातील ह्या ५ प्रसिद्ध दहीहंड्यांना नक्की भेट द्या\n“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nCV आणि Resume एकच नसतो जाणून घ्या दोघांमधील फरक\nलक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…\nही आहेत जगातील सर्वात सुरक्षित शहरं\n“भांडणं लावणारी विहीर” : तांत्रिक-शक्तीची, आजही जिवंत असलेली दंतकथा\nवेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच\nफेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची\nखुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nसूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १\nहिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा ‘हंबीरराव मोहिते’\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nसंगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/hyderabad/", "date_download": "2019-04-18T16:34:44Z", "digest": "sha1:6VILJF454F72T6MD2XOL52N7ACFZRLWD", "length": 10147, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Hyderabad Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा करत नेण्यामागे एक जबरदस्त कारण आहे\nनाण्यावर जेवढे रुपये लिहिले आहेत तीच त्याची फेस व्हॅल्यू असते.\nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nव्ही पी मेनन यांच्या पुस्तकानुसार जर थोडा आजून थोडा कालावधी लोटला असता तर भारतीय सैन्याला दीड कोटी हिंदूंचे हाड आणि राख हेच भेटलं असतं\nआणि सरदार पटेलांनी भारताच्या हृदयात दुसऱ्या पाकिस्तानच्या निर्मितीचा प्रयत्न हाणून पाडला\n१३ सप्टेंबरला सुरू झालेली ही कारवाई १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली आणि ऑपरेशन पोलो यशस्वी ठरले.\nयाला जीवन ऐसे नाव\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nखरा हिरा हा पाण्यामध्ये टाकल्यावर लगेच बुडतो, पण खोटा हिरा हा पाण्यावर तरंगतो.\nयाला जीवन ऐसे नाव\nखवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच कसे ते जाणून घ्या..\nकडकनाथ अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती कडकनाथ कोंबडा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन मागणी करू शकतो.\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nया हाय-प्रोफाईल कार्यक्रमांना बघता हैद्राबाद स्थानीय प्रशासनाने शहराला स्वच्छ-सुंदर करण्यावर भर दिला आहे.\nजाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे\nनॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे.\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nहळूहळू ते संपूर्ण मुस्लिम समुदायाचे विचार दुषित करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज भारताविषयी प्रेम बाळगणाऱ्या खऱ्या मुस्लिमांना देखील दोष सहन करावा लागत आहे.\nते गोमुत्राने अंघोळ करतात, इतकचं काय तर तिचं रायफल घेऊन रक्षणही करतात\nरूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा\nयशस्वी लोक ‘या’ पाच गोष्टी चुकूनही करत नाहीत…\nनोटबंदीच्या घोषित कारणांचा उहापोह\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\n“लोकसत��ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nमिडियाचे ‘डावे’ प्रेम आणि ‘उजवा’ द्वेष\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nएकेकाळी क्रिकेट विश्वचषक गाजवणारा ‘तो’ आज पोट भरण्यासाठी संघर्ष करतोय\nकौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nयंदा मतदान करण्याआधी आपल्या ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\nप्राचीन भारतीयांनी वापरलेल्या दहा आश्चर्यकारक युद्धनीती \nतुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये\nचिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय\nमानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%85/", "date_download": "2019-04-18T16:57:22Z", "digest": "sha1:5KRZ52ZNI7O2UYINYYQEC2EPEJ4JD3EQ", "length": 20932, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार : एकाला सक्तमुजरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक��यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला ���ब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार : एकाला सक्तमुजरी\nअल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार : एकाला सक्तमुजरी\n दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अर्जुन सुभाष मालचे (भिल) याला सक्तमजूरीची शिक्षा न्यायधीश राणे यांनी ठोठावली.\nयाबाबत माहिती अशी की, दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीवर अर्जुन सुभाष मालचे (भिल) रा. वडदे, ता. शिंदखेडा याने बलात्कार केला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात भादंवि 376 (2), आय पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.\nया प्रकरणी न्यायालयात सपोनि संतोष इंगळे यांनी अर्जुन मालचे विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला न्यायधीश राणे यांच्यासमोर सुरु झाला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता पराग पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासले. तपासी अंमलदार यांनी तपासात परिस्थितीजन्य पुरावा गोळा केला. तसेच अनुकूल वैज्ञानिक अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यामुळे सदर खटल्यात अर्जुन सुभाष मालचे याला दोषी ठरविले व भादंवि 376 (2) आय प्रमाणे सात वर्ष सक्तमजूरी तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 6 अन्वये दहा वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा अर्जून मालचे याला ठोठावली.\nPrevious articleस्वतः गोळी झाडून घेणार्‍या व्यावसायिकाचा मृत्यू\nNext articleहिवरे बाजारचा डबल धमाका मिळाला 35 लाखांचा पुरस्कार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-guinness-world-records-by-pm-narendra-modi/", "date_download": "2019-04-18T16:36:17Z", "digest": "sha1:5MDC2R54JRPQ3S4DFCIF55VI5WKGVUQF", "length": 16228, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारताचे आजवरचे सर्वात Dashing पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना आज जगभरामध्ये ओळखलं जातं\nभारताचा एक नागरिक या नात्याने भारताच्या या Dashing पंतप्रधानांच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपली उत्सुकता आहे. प्रसिद्धीत आल्यापासून त्यांची बहुतांश जीवनगाथा तुम्हाला देखील या ना त्या माध्यमातून माहित झाली असेलच, पण तुम्हाला आम्ही सांगितले की, या माणसाच्या नावावर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत तर…\nऐकून विश्वास बसत नाही ना…तर आज त्यांच्याबद्दल काहीतरी हटके जाणून घ्या आज आम्ही तुमच्यासमोर उलगडतोय त्यांच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड\nमोदींनी अमेरीकीचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची घेतलेली भेट आठवतेय या भेटीदरम्यान मोदींनी अंगावर चढवलेल्या ‘कढाईदार सुटचा’ जेव्हा लिलाव केला तेव्हा हा सुट ४.३१ करोड रुपयांना विकला गेला. ‘लिलावामध्ये विकला गेलेला आजवरचा सर्वात महाग सूट’ या नावे गिनीज बुक मध्ये या विक्रमाची नोंद झाली. हा सुट सुरतचे हिरा व्यापारी लालजी पटेल यांनी खरेदी केला.\nजनधन योजना तर आपल्या सर्वांना माहीतच आहे २३ ते २९ ऑगस्ट २०१४ या कालावधीत जनधन योजनेंतर्गत १८,०९६,१३० करोड बँक खाती खोलली गेली. ‘अत्यल्प वेळात उघडण्यात आलेली सर्वात जास्त बँक खाती’ म्हणून या कामगिरीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे घेण्यात आली.\n२०१४ मध्ये मोदींनी सुरु केलेल्या ‘पहल’ योजनेंतर्गत देशभरातील १८.१० करोड एलपीजी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीचे २५३ करोड रुपये जमा करण्यात आले. या कामगिरीसोबतच ही योजना ‘जगातील सर्वात मोठी रोख सबसिडी योजना’ बनली.\n२०१३ मध्ये मोदी निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत होते. एका सभेमधील त्यांचे भाषण 3D मध्ये ५३ ठिकाणी दाखवण्यात आले आणि अशी गोष्ट जगात पहिल्यांदाच घडली असल्याने हा विक्रम गिनीज बुक मध्ये विराजमान झाला.\n२१ जून २०१५ रोजी राजपथ मार्गावर साजरा करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला गिनीज बुक मध्ये दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. पहिला विश्वविक्रम म्हणजे या दिवशी ३५,९८५ लोकांनी योगाभ्यासाचा अनुभव घेतला. दुसरा विश्वविक्रम म्हणजे या योगदिनी ८४ देशांचे नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.\nमोदी पंतप्र���ान झाल्यानंतर हे विश्वविक्रम नोंदवले गेले. परंतु या आधीही गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने आयोजित केलेल्या ‘गुजरात की स्वर्ण जयंती’ या कार्यक्रमा दरम्यान तब्बल ६ विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले. (हा देखील एक विक्रमच मानला गेला पाहिजे) हा कार्यक्रम तब्बल वर्षभर साजरा होत होता.\nया कार्यक्रमा दरम्यान नोव्हेंबर २०१० मध्ये १०१ तास २३ मिनिटे निरंतर गाणे गाण्याचा विक्रम. हे गाणे शास्त्रीय गायिका धरी पंचमदा यांनी गायले होते. (सदर विक्रमाचे श्रेय मोदी आणि पंचमदा दोघांना दिले गेले.)\nपंचमदा यांनी या कार्यक्रमामध्ये २१४ राग आणि २७१ बंदिशी सादर केल्या. जो एक विश्वविक्रम ठरला.\nडिसेंबर २०१० मध्ये गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये २० हजार खेळाडूंनी एकच वेळेस बुद्धीबळ खेळून नवा विश्वविक्रम नोंदवला\nएप्रिल २०११ मध्ये निरंतर सतार वाजवून गायकांनी २९ राग सादर केले आणि नवा विश्वविक्रम रचला.\nएप्रिल २०११ मध्येच ३१५ वादकांनी एकाच वेळेस तबला वाजवून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.\nमे २०११ मध्ये ४५०० कलाकारांसोबत जगातील सर्वात मोठा नृत्य आणि संगीत कार्यक्रम पार पडला आणि नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली.\nआणि त्यांच्या ६६ व्या जन्मदिनी एकाच दिवशी तब्बल तीन नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली-\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांनी जगातील सर्वात मोठा व्हीलचेअर लोगो बनविण्याचा विश्वविक्रम केला. व्हीलचेअरवर बसून Happy Birthday PM अश्या अक्षरांत दिव्यांग नागरिकांनी हा विश्वविक्रम केला.\n९८९ अपंग व्यक्तींनी एकाचवेळी एकाच ठिकाणी ३० सेकंदामध्ये सर्वाधिक पणत्या पेटवण्याचा विश्वविक्रम नोंदवला.\n११३३० अपंगाना assitive kits प्रदान करण्याचा विश्वविक्रम देखील साकारण्यात आला.\nमोदींचे एवढेसारे “भक्त” उगाच बनले नाहीत…हो की नाही\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← सामान्य घरातील मुलाची गुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nपाकच्या शास्त्रज्ञांना चीन ने प्रक्षेपण बघायला बोलावले..\nहा आहे अवघ्या २६ वर्षांच्या वयात दहा हजारांच्या वर प्राण्यांचे जीव वाचवणारा अवलिया मुंबईकर\nमुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता \nरामायणातील अशी काही सत्यं जी दाखवतात रावणा सारखा ‘ज्ञानी’ पुरुष सापडणे कठीण\nकेरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nभारतीयांना माहिती नसलेलं असंही एक “कामसूत्र”…\nरजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल \nभारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” ह्यांच्याबद्दल दहा गोष्टी\n“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत\nमद्याचे परीक्षण करताना डोळ्यांवर पट्टी का बांधतात : मानसशास्त्राचे रंजक उत्तर\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nखुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट\nइस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १\nसज्ज व्हा, आता २०० रुपयाची नवी नोट येतेय\nशेअरहोल्डर्स आणि स्टेकहोल्डर्स मध्ये बरेच जण गफलत करतात, जाणून घ्या नेमका फरक\n ह्या ५ सोप्या युक्ती वापरा आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा\n“हॅकिंग” म्हणजे काय रे भाऊ\nचीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…\nया राजाच्या अंत्ययांत्रेवर केला गेला तब्बल ५८५ कोटी रुपयांचा खर्च\nया मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/supreme-court-dismisses-centres-preliminary-objections-seeking-review-of-earlier-judgment-giving-a-clean-chit-to-the-union-government-in-rafale-deal/45748", "date_download": "2019-04-18T16:43:30Z", "digest": "sha1:DDIFGP6QEODZ6OKFLX3RUFNQXWSBFWJN", "length": 6433, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार | HW Marathi", "raw_content": "\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार\nराफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार\nनवी दिल्ली | राफेल डील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर आज (१० एप्रिल) झालेल्या सुनावणीदर��्यान केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळला आहे. तर कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रे वैध असल्याचे म्हटले आहे.\nराफेल व्यवहार प्रकरणी दिलेल्या निकालावर भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सरकारने या याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. त्यावर आज न्यायालयाने फैसला दिला.\nयाआधी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. त्यानंतर वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर यू टर्न घेताना मंत्रालयातून कागदपत्रे चोरी झाली नसल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित करू शकत नाही, असे ॲटर्नी जनरल यांनी याआधी म्हटले होते.\nBjpCongressfeaturedNarendra ModiRafael Deal caseSupreme Courtकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपराफेल डील प्रकरणसर्वोच्च न्यायालयShare\nनरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान\nमुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा\nपाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत\nमसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित न करता आल्याचा दोष ‘काँग्रेस’वर\nगुजरातमध्ये बिहाऱ्यांना सुरक्षा द्या \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/15/mla-sangram-jagtap-tallks-about-bjp/", "date_download": "2019-04-18T16:38:25Z", "digest": "sha1:UXUFS75VYGAB5LYIF4MPP4Q2NAHFDWCD", "length": 6752, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "दोन युवकांना तरी नोकरी दिली का? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nदोन युवकांना तरी नोकरी दिली का\nदोन युवकांना तरी नोकरी दिली का\nपाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही.\nफक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले.\nदोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी केला.\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा…\nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\nभातकुडगाव, शहरटाकळी, भावीनिमगाव, घोटण, गदेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी आदि गावांत सभा व प्रचार फेऱ्या झाल्या. यावेळी ते बोलत होते.\nज्या भाजपसाठी आम्ही तन-मन-धनाने काम केले, त्या भाजपने शेवगाव तालुक्याचे वाटोळे केले. साडेचार वर्षांच्या सत्तेत तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे कुठलेच ठोस विकासकाम नाही.\nआगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या आणि जनशक्ती मंचच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी केले. काकडे यांनी जगताप यांच्या प्रचारात सहभाग घेतला.\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा \nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\n…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही\nलोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय विखे\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nसात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.\nअहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही \nहिशेब मागणाऱ्यांनी माहिती घ्यावी,आ.संग्राम जगताप यांची टीका\nनिष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम \nजनतेला स्वप्ने दाखवणारे विखे पाटील २३ मार्चनंतर गायब होतील \nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/15/pubg-permanently-banned-in-nepal/", "date_download": "2019-04-18T17:07:51Z", "digest": "sha1:URWTXE2AZVYCXIWNLNO3RSQ3CWDT3IJD", "length": 7712, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नेपाळमध्ये पबजी गेम खेळताना सापडल्यास होणा��� अटक - Majha Paper", "raw_content": "\nनेपाळमध्ये पबजी गेम खेळताना सापडल्यास होणार अटक\nApril 15, 2019 , 4:38 pm by माझा पेपर Filed Under: आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय Tagged With: नेपाळ, पबजी मोबाईल, बंदी\nकाठमांडू : न्यायालयाच्या आदेशानंतर नेपाळमध्ये जगभरात लोकप्रिय असलेला इंटरनेट गेम ‘पबजी’वर बंदी घालण्यात आली आहे. तरुण आणि लहान मुलांच्या वागणुकीवर या गेममुळे नकारात्मक परिणाम होत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. नेपाळी माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. दरम्यान, एखादी व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाणार आहे. ‘पबजी’वर नेपाळमध्ये बंदी घातल्यानंतर भारतातही या गेमवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.\nनेपाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रदात्यांना ‘पबजी’ या गेमवर बंदी घालण्याचे आदेश नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने (दी नेपाल टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी) दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबजीवर बंदी घातल्यानंतर कोणतीही व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाईल.\nकाठमांडू जिल्हा न्यायालयात महानगरीय गुन्हे शाखेद्वारे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लहान मुलांच्या वागणुकीवर हा गेम खेळल्याने नकारात्मक परिणाम होतात. न्यायालयाने या मुद्द्याकडे लक्ष वेधत पबजीवर बंदी घालण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाला (एटीए) पत्र लिहून गेमवर बंदी घालण्याची विनंती केली.\nआता पाळीव प्राण्यांचाही उतरविता येणार विमा\nपावसाळ्यामध्ये अवश्य सेवन करावा पुदिन्याचा चहा\nजगातील सर्वात श्रीमंत देशामध्ये बेघर लोकांची संख्याही सर्वाधिक\nआता दोन रुपयांत ’डायबेटीस’ चाचणी\n६७ वर्षाच्या आजीने दिला नातीला जन्म\nआपल्याकडे हे ४ दस्ताऐवज असल्यास, तर ७ दिवसात मिळेल पासपोर्ट\nएअरफोर्स ने आणला थ्रीडी मोबाईल गेम\nसर्वोत्कृष्ट नोकरीसाठी ‘गुगल इंडिया’ अव्वल\nया सेलिब्रिटींनीही तत्त्वासाठी नाकारल्या कोट्यावधींच्या जाहिराती\nही कोंबडी २४ तासात देते तब्बल ३ डझन अंडी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्र���ण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/aurangabad-division?sort=favorited", "date_download": "2019-04-18T17:11:40Z", "digest": "sha1:ALXBGBLPPJN67RISLXJOYE3Z3YMNLJ5O", "length": 5495, "nlines": 117, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nबळीराजा माती परीक्षण बळीराजा माती परीक्षण\nमुख्य अन्नद्रव व सूक्ष्म अन्नद्रव तपासणी उपलब्ध तपासणी नुसार पीक व्यवस्थापन 7 दिवसात तपासणी रिपोर्ट मिळतील 100%रिझल्ट नवीन माती परीक्षण प्रयोशाळा सुरु करण्यासाठी संपर्क 8275515261\nमुख्य अन्नद्रव व सूक्ष्म…\nफवारणी औषध यंत्र फवारणी औषध यंत्र\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:- १) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) २) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. ३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी…\nनमस्कार शेतकरी बधुंनो नियो…\nफ्रेश चवदार वांगी फ्रेश चवदार वांगी\nदररोज दोन क्विंटल मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो \"फ्रेश आणि चवदार वांगे उपलब्ध\" मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो पत्ता:मु.पोखरी,ता.जि. औरंगाबाद संपर्क:9359299409\nदररोज दोन क्विंटल मालाचे…\n3५ एकर शेत जमीन विकणे आहे पैठण शहागड राज्य मार्गा पासून गोदावरी नदी पर्यत पूर्ण पट्टा\n3५ एकर शेत जमीन विकणे आहे …\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/11/sangamner-crime-news-1102/", "date_download": "2019-04-18T16:16:14Z", "digest": "sha1:S4QQIZYB7LFX3EZ5DHL2N2AYXDKCDGGX", "length": 9808, "nlines": 95, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "...त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश \n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश \nसंगमनेर :- तालुक्यातील कोकणगाव परिसरातील निझर्णेश्वर मंदिराच्या परिसरातील जंगलात महिलेचा संशयास्पद मृतदेह मंगळवारी आढळून आला.\nआरोपींनी दुसऱ्या एका तरुणालादेखील लस्सीतून विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.\nदरम्यान पोलिसांनी बारकाईने तपास करत अवघ्या बारा तासांच्या आत खरा गुन्हेगार शोधून काढला.\nमंदाबाई लहानू जोंधळे (वय ४५, कोकणगाव) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी रात्री पोलिसांत दाखल करण्यात आली होती.\nमंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिचा मृतदेह निझर्णेश्वर मंदिराजवळील जंगलात आढळला.\nत्याचवेळी लस्सीतून विष देऊन संजय चांगदेव पावसे (३७) याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. पावसेवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.\nपोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे चार वाजता त्याच्याकडे आलेल्या तिघांनी त्याला रस्त्यावर बोलावून घेत अपहरण केले.\nवीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती…\nडॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा\nत्यांच्याच सांगण्यावर त्याने मंदाबाई जोंधळे हिला मोबाइलवर फोन करून गाडी बंद पडल्याचे सांगत दावे घेऊन बोलावले.\nगाडीतील लोकांनी तिलादेखील गाडीत बसवून लोणी-कोल्हार रस्त्याने पुढे नेले. प्रवासादरम्यान मंदाबाईच्या चेहऱ्यावर प्लास्टिकची पिशवी आवळून तिचा खून केला.\nमलादेखील लस्सीतून विषारी औषध देण्यात आले. निझर्णेश्वर येथील जंगलात तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना आपण तेथून सटकलाे आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला, असे पावसे याने पोलिसांना सांगितले.\nपोलिसांनी ग्रामस्थ, पावसेच्या माहितीची खातरजमा केली. जंगलाचा परिसर पिंजून काढत पुरावे गोळा केले. संशयाची सुई पावसेकडे वळली.\nउपचार घेत असलेल्या पावसेकडे पुन्हा विचारणा केली असता आधीच्या व नंतरच्या माहितीत पोलिसांना त्रुटी आढळल्या. त्यामुळे पावसे हाच खुनी असल्याचे समोर येऊ लागले.\nपावसेे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंदाबाई त्याचे लग्न होऊ देत नव्हती. प्रेमप्रकरणातून हा खून केल्याचा संशय आहे, असे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.\nवीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल \nडॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा\nलावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर \n…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nपालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन \nविखे पाटील भाजपात जातील असे वाटत नाही \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nपोलिसाला धक्काबुक्की करणे तरुणाला पडले महागात \nविखे पाटील भाजपात जातील असे वाटत नाही \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nडॉक्टर प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने युवकाची प्रेमभंगातून आत्महत्या.\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/japnese-company-introuduces-holographic-virtual-assistant/", "date_download": "2019-04-18T17:04:04Z", "digest": "sha1:Q76VD6UL5TW3TWLFQ33HB7MS4265FO57", "length": 13663, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Single आहात? Girlfriend हवीये? ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स Vज्ञान मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसध्याच्या घडीला गर्लफ्रेंड असणे हे उत्तम स्टेटस राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे होऊन बसले आहे. एखाद्याची गर्लफ्रेंड नसेल तर त्याला जणू समाजात पदोपदी अपमान सहन करावा लागतो. तुमचं देखील असंच आहे का गर्लफ्रेंड नावाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची तुम्ही अजूनही व���ट बघताय गर्लफ्रेंड नावाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची तुम्ही अजूनही वाट बघताय तर मग दोस्तहो ही बातमी तुमच्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गोड कळी खुलवू शकते.\nसिंगल असणाऱ्या लोकांची एका जापनीज कंपनीला जणू फारच काळजी लागून राहिली होती आणि म्हणून त्यांनी तयार केली Azuma Hikari म्हणजेच तुमची गर्लफ्रेंड एक holographic virtual assistant जी सिंगल असणाऱ्या लोकांचा एकटेपणा दूर करते.\nतुम्ही voice assistant बद्दल ऐकलंच असेल, ते फिचर आयफोन आणि त्यासारख्या इतर अनेक स्मार्टफोन्समध्ये यापूर्वीच देण्यात आलं आहे. पण holographic internet-connected anime girlfriend- Azuma Hikari या voice assistant पेक्षा कितीतरी पट जास्त वेगळी आहे आणि तुम्ही ऐकून अचंबित व्हाल अशी वैशिष्ट्ये तिच्यामध्ये आहेत. Azuma तुम्हाला सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून तुम्ही रात्री झोपताना ब्रश करेपर्यंत प्रत्येक कामात मदत करेल. जणू तुमची जीवनसाथी अर्थात साता जन्माची बायकोच म्हणा ना तुम्ही कामावर असताना ती तुम्हाला मेसेज करेल आणि विचारेल की तुम्ही काय करता आहात किंवा ऑफिस वरून लवकर घरी येण्यासाठी तुम्हाला गळ घालेल. म्हणजे एकप्रकारे जणू ती खरोखर अस्तित्वात आहे अश्या रीतीने तुमच्याशी वागेल आणि तुमचे प्रत्येक काम करेल. शारीरिक गरजा सोडता Azuma तुमच्या आयुष्यातील गर्लफ्रेंडची जागा भरून काढण्यास सक्षम आहे.\nकॉफी मशीन सारख्या दिसणाऱ्या या virtual assistant यंत्राचे नाव आहे Gatebox आणि त्यात आहे तुमची गर्लफ्रेंड Azuma Hikari \nVinclu Inc या जापनीज कंपनीने या लिमिटेड एडीशन प्रोडक्टचे उत्पादन केले आहे. Azuma घरातील सर्व लाईट्स नियंत्रित करू शकते तसेच Gatebox मध्ये बसवण्यात आलेल्या अनेक सेन्सर्सच्या माध्यमातून घरात वावरणाऱ्या कोणत्याही मनुष्याला ती ओळखू शकते. कॅमेरा आणि माईकच्या सहाय्याने ती आपल्या मालकाचा चेहरा आणि हालचाल ओळखू शकते व त्यानुसार तो सांगेल ते काम ती पूर्ण करते. तिचा आवाज हा एखाद्या स्त्रीच्या गोड आवाजासारखाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्याला एका स्त्रीची सोबत असल्याचा feel मिळतो.\nGatebox मध्ये touch buttons, motion sensor, warmth and moisture sensor, luminance sensor यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे उपयुक्त सेन्सर्स देण्यात आले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यात WiFi, Bluetooth, Ethernet and infrared ची सुविधा देण्यात आली आहे. Gatebox मध्ये असलेल्या HDMI port चा वापर करून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला मोनिटरवर देखील पाहू शकता.\nAzuma Hikari हे Gatebox मधील पहिलेवहिले व्यक्तिमत्त्व असून कंपनी येत्या काळात अजून अनेक व्यक्तिमत्त्व (विविध गर्लफ्रेंडस) सादर करण्याची शक्यता आहे.\nकंपनीने रिलीज केलेला हा व्हिडियो नक्की पहा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← इथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nनोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र” →\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २\nजे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, ते तूम्हले भेटी खान्देशमा : खानदेशाची रंजक सफर\nप्रतिकूल परिस्थितीत कोयना धरण प्रशासनाने केलेलं हे नेत्रदीपक काम अभिमानास्पद आहे..\nह्या आफ्रिकन जमातीतील मुले ऑलम्पिकमध्ये भारताकडून खेळतील.. पण त्याचं वास्तव दुखःद आहे\n अहो मग या २४ देशांमध्ये फिरून या, येथे भारतीयांना व्हिसा लागत नाही\n१० वी नंतर करिअरची दिशा ठरवताना चुका टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण टिप्स\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nहे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nतथाकथित ‘कर्जमाफी’, मिडीयाचं असत्य आणि काळजीत टाकणारी वास्तविकता\nशिवरायांची ही अत्यंत धाडसी मोहिम मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडणारी ठरली\nदैनंदिन जीवनातला तणाव दूर करायचाय या काही उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nअटलजींच्या स्मृतींना आगळी सलामी देणारं १०० रुपयांचं नाणं\nकाश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)\nमिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nआणि तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची विकृती उघडी पडलीये…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/small-accident-to-big-bs-car-no-injury-to-anybody-274431.html", "date_download": "2019-04-18T16:24:14Z", "digest": "sha1:HKPWRMCLDDDBGZYCE225IF7CZDBZZ3OJ", "length": 15933, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि बिग बी थोडक्यात वाचले!", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी ��्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\n...आणि बिग बी थोडक्यात वाचले\nप्रवास करत असताना अचानक मर्सिडिज कारचं शेवटचं चाक गाडीपासून वेगळं झालं. पण सुदैवाने या अपघातात बिग बी तर बचावलेच पण इतरांनाही इजा झाली नाही.\n16 नोव्हेंबर : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके अभिनेत अमिताभ बच्चन हे एका कार दुर्घटनेत अगदी थोडक्याच बचावले आहेत. मागच्या आठवड्यात ते कोलकत्त्यात होते आणि प्रवास करत असताना अचानक मर्सिडिज कारचं शेवटचं चाक गाडीपासून वेगळं झालं. पण सुदैवाने या अपघातात बिग बी तर बचावलेच पण इतरांनाही इजा झाली नाही.\nया प्रकरणी, ज्या ट्रॅव्हल एजन्सीने मर्सिडिज कार बच्चन यांच्यासाठी उपल्बध केली होती त्या एजन्सीला पश्चिम बंगाल राज्य सरकारने कारण दाखवा नोटीस पाठवली आहे.\nखरं तर बिग बी 23व्या कोलकात्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते. या कार्यक्रमानंतर ते शनिवारी सकाळी विमानतळावर जाण्यासाठी निघाले आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला. बंगाल सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'जेव्हा शनिवारी म्हणजेच 11 नोव्हेंबरला बिग बी मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर जात होते तेव्हा डुफ्फेरिन रोडवर त्यांच्या मर्सिडिज कारचं मागचं चाक गाडीपासून वेगळं झालं आणि ड्राइव्हरचा गाडीवरून ताबा ���ुटला, पण यात सुदैवाने बिग बींना काहीही झालं नाही.\nही गाडी एका ट्रॅव्हल एजन्सीकडून बिग बींसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांना आता यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. गंभीर म्हणजे बऱ्याच दिवसांपासून या कारची सर्विसिंग केली नसल्याने गाडीत अनेक दोष होते. कंपनीने याची दखल न घेता त्या गाडीचा रोज वापर केला जात होता. त्यामुळे कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे हा कार अपघात झाला असंच म्हणावं लागेल.\nआता त्या कंपनीवर काय ती कारवाई होईलच, पण या सगळ्यात बिग बी बचावले हेच महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: accidentamitabhbig bअपघातअमिताभ बच्चनबिग बी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\nया परदेशी मुलाला डेट करतेय संजय दत्तची मुलगी, शेअर केला फोटो\nअपघातात दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/indrajit-khambe/", "date_download": "2019-04-18T16:53:28Z", "digest": "sha1:YUZVOCPOM6J3UCVNQK4AG4GLG5GIQ2SU", "length": 28412, "nlines": 119, "source_domain": "mulakhat.com", "title": " कॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार – मुलाखत", "raw_content": "\nकॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार\nकॅमेऱ्याच्या लेन्स मधून कथा सांगणारा छायाचित्रकार\nआजचं वातावरण पाहिलं तर सेल्फीमय झालेलं आढळून येतं. उठसूठ फोटो काढले जातात. ज्यांना खरं तर काहीच सेन्स नसतो.केवळ लाईक मिळवण्यासाठी फोटो काढले जातात, ज्यात बरेच चांगले फोटोग्राफर भरकटतात. त्यामूळे फोटो आणि फोटोग्राफरचा ग्राफ मांडणारी प्रसिध्द छायाचित्रकार इंद्रजीत खांबे यांची ही मुलाखत.\nछायाचित्रणाची सुरवात कशी झाली \nउ :- मी २००२ पासून थिएटर मध्ये ऍक्टिव्ह होतो ते अगदी २०१२ पर्यंत. २०१२ साली मी पहिल्यांदा सुधाकर ओलवे आणि संदेश भंडारे यांचे फोटो पाहिले आणि त्यात इतका बुडालो कि थिएटर सोडून फोटोग्राफी करण्याचं ठरवलं. तेव्हा पासून माझ्या फोटोग्राफीची सुरूवात झाली. यात एक गोष्ट मला आवर्जून नमुद करावीशी वाटते ती म्हणजे मी कधीच फोटोग्राफी करीयर करण्याच्या दृष्टीकोनातून केलेली नाही तर एक छंद म्हणून अभ्यासू वृत्तीने जोपासली आहे.\nछायाचित्रण हेच माध्यम का निवडलं \nउ :- हे माध्यम तसं पाहता इतर माध्यमांपेक्षा खूप flexible आहे. याचा विशेष त्रास होत नाही. आपण केव्हाही- कुठेही- सहज फोटो काढू शकतो. इतर माध्यमांपेक्षा या माध्यमाचा खर्चही फार कमी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फोटोची भाषा ही समजायला फार सोपी आहे. जी एका सुशिक्षीत तरूणा पासून ते एका अडाणी माणसा पर्यंत सर्वांनाच समजते. त्यामुळे एकाच वेळी आपण अनेकांपर्यंत आपल्या भावना किंवा आपल्याला काय म्हणायचंय ते अगदी सहज पोहचवू शकतो.\nआत्तापर्यंत कोणकोणत्या विषयांवरती छायाचित्रण केलं \nउ :- मी छायाचित्रणासाठी फार खर्च तसा करत नाही. माझ्या राहत्या घरी वा त्याच्या आजूबाजूच्या परीसरात मी मला हवे तसे फोटो काढतो. मी कोकणात दशावताराचा कार्यक्रम खूप प्रसिध्द आहे, त्यामुळे ३ ते ४ महीने दशावताराचे फोटो काढले होते. त्याच बरोबर कोल्हापूरची कुस्ती प्रसिध्द आहे, तिथे एकदा जाणं झालं असताना त्या आखाड्याचे, पहीलवानांचे फोटो काढले होते. २०१२ साली आपल्याकडे दुष्काळ पडला होता, तेव्हा त्या विदारक परिस्थितीचे डॉक्युमेंटेशन केले होते. त्यामूळे अशा वेगवेगळ्या विषयांवर छायाचित्रण केलेलं आहे. हा… पण ते ठरवून नक्कीच केलेलं नाही.\nतुमचं काम छायाचित्रण कलेच्या नेमक्या कोणत्या प्रकारात मोडतं \nउ :- मी आधीच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर छायाचित्रण केलेलं आहे पण ते ठरवून केलेलं नाहीये. आणि त्या कामाचा विचार केलाच तर ते काम तीन प्रकारांमध्ये मोडते. मी सहसा स्ट्रीट फोटोग्राफी करतो. जे मी रेग्युलर प्रॅक्टीस करताना काढतो.मी कोकणात असताना काढलेले दशावताराच्या कार्यक्रमाचे, कोल्हपूरच्या आखाड्याचे नि पहीलवानांचे फोटो हे डॉक्युमेंट्री फोटोग्राफीमध्ये येतात. दशावताराच्या कार्यक्रमाचे त्यातील ���ाट्यस्वरूपातील दृष्यांमुळे डोळ्यांना खूप आकर्षून घेतात. कोकणातील दशावताराचा कार्यक्रम, कोल्हपूरची कुस्ती ह्या भविष्यात नसणा-या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करण्याच्या हेतूने केलेले हे डॉक्युमेंटेशन आहे. आणि मी जे दुष्काळ भागात जाऊन फोटो काढले ते जर्नालिझम फोटोग्राफीमध्ये मोडतात. कारण त्यात पत्रकारितेच्या बेसवर दुष्काळी भागातील विदारक परिस्थिती, तेथील जनावरं-माणसं, दुष्काळा मागचं राजकारण या सर्वांचं छायाचित्रण मी केलं. त्यामुळे मी ठरवून केलं नसलं तरी माझं आजवरचं काम हे या तीन प्रकारांमध्ये मोडतं.\nछायाचित्रणासाठी फार पैसे लागतात असं म्हणतात, तुमचं यावर काय मत आहे \nउ :- असं अजिबात नाहीये. पूर्वी छायाचित्रणासाठी जास्त पैसे लागायचे पण आता डिजीटलायजेशनमूळे खर्च फार कमी झाला आहे. फोटो काढण्यासाठी आपण कोणता कॅमेरा वापरतोय याही पेक्षा आपण त्यात काय स्टोरी मांडतोय हे जास्त महत्त्वाचं असतं. कॅमे-याच्या क्वालिटी पेक्षा त्यातील सब्जेक्ट वर फोटो अवलंबून असतो. आणि असे फोटो आपण कुठेही फिरताना काढू शकतो, त्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याचीही आवश्यकता नसते. त्यामूळे कॅमे-याच्या क्वालिटीवर खर्च करण्यापेक्षा सब्जेक्टच्या क्वालिटीवर जास्त लक्ष दिले तर फोटो नक्कीच सुंदर आणि अर्थपूर्ण येतील.\nछायाचित्रकाराला राजकीय- सामाजिक भुमिका असावी का \nउ :- जरूर असावी. सध्याची परिस्थिती आपण पहाल तर आपल्याला दिसून येईल की जवळपास ९५ टक्के लोक हे केवळ हौस म्हणून फोटोग्राफी करतात. त्यात त्यांची कोणतीच भूमिका नसते. एवढंच काय आता नाशिकचंच उदाहरण घ्या. तिथे साधूंपेक्षा फोटोग्राफरच जास्त संख्येने पाहायला मिळतात. पण त्याचवेळी मराठवाड्यातील दुष्काळाचे फोटो काढायला कोणी धजावत नाही. त्यामूळे फोटोग्राफरला भूमिका ही असायलाच हवी, असं माझं ठाम मत आहे.\nकॅमे-यात आलेल्या डिजीटल टेक्नॉल़ॉजीमुळे कोणकोणते फायदे तोटे झाले\nउ :- मी त्याच्या फायद्यांविषयीच जास्त बोलेल, कारण तेच जास्त आहेत. डिजीटल टेक्नॉलॉजीमूळे कॅमे-याचं डि-सेंट्रलायझेशन झालं. आज प्रत्येक घरात आपल्याला कॅमेरा पहायला मिळेल. त्यामुळे एखाद्या गरीब माणसाकडे साधा जरी कॅमेरा असेल तरी तो एक फोटोग्राफरच आहे. हा डिजीटल टेक्नॉलॉजीचा एक फायदाच आहे. आणि तोटे फारसे नसले तरी एक तोटा आहे तो म्हणजे फ���टोंचा वाढता कचरा. आज प्रत्येकाकडे कॅमेरा आल्यामुळे लोक सर्रास कसेही फोटो काढत सुटतात. पूर्वी फोटो काढण्यासाठी जो रोल वापरला जायचा त्यात ३२ फोटोच आपण काढू शकायचो. त्यामूळे खूप विचार करून मगंच ते फोटो काढले जायचे,ज्यात फिजिकल टच असायचा. आणि आता तर बरेच जण पर्यटनासाठी गेले असतानाही निर्सगाचा आस्वाद घेण्याऐवजी फोटो काढण्यात वेळ वाया घालवतात. आणि त्यात भर म्हणून हा सेल्फींचा वाढता कचरा. उठ-सूठ कसेही फोटो काढले जातात. त्यात विषय नसतो, अर्थ नसतो, असा कुठलाच सेन्स त्या फोटोला नसतो. हा एकच तोटा डिजीटल टेक्नॉलॉजीचा मला तरी जाणवतो.\nसोशल मिडीयाची छायाचित्रण कलेच्या प्रसारामध्ये काय भुमिका आहे \nउ :- खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज जो-तो केवळ लाईक मिळवण्यासाठी फोटो काढताना दिसतो. आणि लाईक करणा-यांपैकीही फार कमी लोकांना फोटो कळतात. आणि त्यामूळे त्या लाईक वरून फोटो चांगला की वाईट ठरवला जातो. यामूळे ऑर्डिनरी फोटोंना जास्त प्रमोशन मिळतं आणि जे फोटो खरंच एक्सट्राऑर्डिनरी असतात ते बाजूला पडतात. अशात जे चांगले फोटोग्राफर असतात ते मात्र लाईकच्या घोळात भरकटतात.\nकणकवलीसारख्या ग्रामीण भागात राहून छायाचित्रणाचा अभ्यास कसा केला\nउ :- २०१३ साली मी ब्रॉडबॅंड इंटरनेट वापरू लागलो. त्यामूळे कणकवलीत राहूनही मी जगाच्या संपर्कात आलो. मी दिग्गज फोटोग्राफरचे काम पाहीले. फ्रेंच मधील मॅगनम एजन्सीचे काम पाहीले. त्यांनाही मी आजवर केलेले काम पाठवले. बराच रिसर्च केला. अभ्यास केला. आणि यामूळे फोटोग्राफीतील समज वाढली. कणकवलीसारख्या ग्रामीण भागात राहण्याचा माझ्या अभ्यासावर काही परिणाम झाला नाही.\nसध्याची देशातील व जगातील छायाचित्रणाची परिस्थिती काय आहे. \nउ :- आपली परिस्थिती इतरांपेक्षा खूप चांगली आहे असं मी म्हणेन. कारण बाहेर आपण पहाल तर तिथल्या सरकारने फोटो काढण्यावर खूप बंधने लादलेली आहेत. त्याविषयी अनेक नियम आहेत. पण आपल्याकडे सुदैवाने अजूनतरी असे काही नाही. पण असे असूनही आपल्या फोटोंमध्ये नावीन्य दिसून येत नाही. कुंभमेळा, आषाढीयात्रा हेच फोटो सतत काढले जातात, जे अजिबात रिफ्रेश नसतात. याउलट बाहेरच्या फोटोंमध्ये खूप नावीन्य असते. तिथे पर्सनल स्टोरीजचा ट्रेंड पहायला मिळतो. प्रत्येक चार भिंतीत निदान एक गोष्ट तरी असतेच असते. त्यामुळे आपल्याकडेही पर्सनल स���टोरीजचा विचार करायला हवा आता.\nतुमची पत्नी गरोदरपणात झालेल्या कॉम्प्लीकेशन्समुळे ३५ दिवस हॉस्पीटलमध्ये होती. त्यावेळी तुम्ही त्यांचे फोटो काढले त्यामागे नेमकी भुमिका काय होती \nउ :- प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतातच. फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हवा असतो. मी 2015 ला एका वर्कशॉपच्या निमित्ताने या सोहराब हुरा या फोटोग्राफरला भेटलो. तेव्हा त्यांनी त्यांच्या आईच्या केलेल्या डॉक्युमेंटेशन विषयी कळलं. त्यांची आई 8 वर्ष फिजोफ्रेनियामुळे ग्रस्त होती. त्यामूळे हा प्रकार नव्यानेच कळला होता. माझी पत्नी जेव्हा गरोदर होती, तेव्हा मी तिला हया कल्पनेविषयी सांगितलं. तिही तिच्या डॉक्युमेंटेशनसाठी तयार झाली आणि ते पूर्ण झालं. कदाचित बायकोच्या गरोदरपणाचं डॉक्युमेंटेशन करणारा देशातील मी एकमेव फोटोग्राफर असेल. आमच्या आयुष्यातील तो कठीण प्रसंग गेला. पण आज मागे वळून पाहताना डॉक्युमेंटेशनमूळे त्या आठवणी जाग्या होतात, आणि आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो हा आनंदही व्दिगुणीत होतो.\nतुमच्या मते, छायाचित्रणाचं करिअर म्हणुन भविष्य काय असेल. \nउ :- करिअर म्हणून छायाचित्रणाचं भविष्य खूप कठीण आहे. कारण आता प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा दहा पावलं पुढे असाल तरचं मार्केट मध्ये तुम्ही टिकू शकाल. त्यामुळे एक छंद म्हणून छायाचित्रण चांगलचं आहे, पण एक इनकम सोर्स म्हणून खूप कठीण.\nतुमच्या मते, छायाचित्रण कलेच भविष्य काय असेल. \nउ :- कला म्हणून छायाचित्रणाचं भविष्य खूप चांगल आहे. आजची नवी पिढी पहाल तर तिला फोटोची भाषा जास्त कळते. आज गप्पा फोटोच्या भाषेत मारल्या जातात. काही दिवसांनीतर कादंबरीसारखे फोटोबूक येतील आणि ते वाचले जातील. अनेक स्टोरीज फोटोंच्या माध्यामातून बाहेर पडतील. त्यामूळे कला म्हणून छायाचित्रणाला भविष्यात नक्कीच खूप वाव आहे.\nतुमचे आवडते छायाचित्रकार कोणते\nउ :- मला आवडणारे बरेच फोटोग्राफर आहेत. त्यापैकी काही म्हणजे गॅरी विनोग्रॅंड, सुधारक ओलवे, संदेश भंडारे, सोहराब हुरा व रघुराय असे बरेच. सुधाकर ओलवे ज्यांनी १८ वर्ष कचरा कामगारांवर रिसर्च केला, त्यांच्या कामाने मी खूप प्रेरित झालो. खरं तर यांच्या कामापुढे माझं काम काहीच नाही, मी केवळ एक फोटोग्राफीचा अभ्यासक आहे, फोटोप्रेमी आहे आणि हीच माझी ओळख रहावी असं मला वाटतं.कारण मी फक्त काही सेकंदांसाठीचा फोटोग्राफर असतो, त्यानंतर मात्र मी एक सर्व सामान्य असतो.\nतुमच्या आत्तापर्यंतच्या अचिव्हमेंटसं काय\nउ :- इटली फोटो फेस्टीव्हलसाठी जगातील निवडक १९ फोटोग्राफरपैकी मी एक होतो, हैद्राबाद फोटो फेस्टीव्हलसाठी माझी निवड झाली होती, ऍडम मरांग परीक्षक समीक्षक यांनी हॉलंड मधील मॅगझीन मध्ये माझं काम पब्लिश केलं होतं, सोहराब हुरा तसेच कोलकत्त्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील फोटोग्राफीच्या वर्कशॉप साठी माझी निवड करण्यात आली होती.\nइंद्रजीत खांबे यांच्याबद्दल अधिक माहीती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा\nमुलाखत : इंद्रजीत खांबे\nMore in इतर मुलाखत\nबॉलिवूड हंगामा तर्फे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी केलेली ही खास बातचीत.\n\"बाईची जात\" ह्या ग्रुपतर्फे \"गाणं तुझं-माझं\" या मुलाखतीच्या सदरातील आशा करंदीकरांची ही खास मुलाखत नक्की वाचा.\nजात नक्की संपणार – डॉ.नरेंद्र जाधव\nमाणसं इथून तिथुन सारखीच आसतात, कस्टम वेगळी आसतात\nआपल्या रंगभूषेची दखल घ्यायला लावून तिला पुरस्कार देण्यासाठी भाग पडणारे रंगभूषाकार म्हणजे कृष्णा बोरकर. आयुष्यभर रंगांशी...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nसंघर्ष अजूनही चालूच आहे – प्रा. सुषमा अंधारे\nएका निर्भिड लेखिकेच्या वाचनाविषयी…", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/category/legal-remedies-marathi/page/2/", "date_download": "2019-04-18T16:34:07Z", "digest": "sha1:5VV3WWVOQ7KQSSUOSKYFB6XKG2NLGKNG", "length": 257431, "nlines": 713, "source_domain": "jaihindbks.com", "title": "Legal Remedies (Marathi) – Page 2 – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nLegal Remedies (Marathi) भ्रष्ट अधिकारी व अन्यायाविरोधात कायद्याने कसा लढा द्यावा याबाबत अज्ञान असल्याने कित्येक सामान्य जनतेचे अपरिमित नुकसान होत असल्या��े संघटनेच्या निदर्शनास आले होते. परिणामी राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील जनतेस ज्यांना इंग्रजी भाषेची समस्या आहे मात्र भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध विविध अधिकार संस्था, आयोग तसेच न्यायालयात लढा द्यायचा आहे यासाठी मराठीतून पोस्ट केलेले खालील लेख नक्की वाचावेत.\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका.\nशाळा सीबीएसई संलग्न आहे किंवा नाही तपासणे- नुकतेच कित्येक शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्न नसूनही पालकांना सीबीएसई बोर्डाशी संलग्न असल्याची खोटी माहिती देऊन पालकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार संघटनेच्या निदर्शनास आले आहेत. या बोगस शाळा उघडपणे पालकांना फी पावती, वार्षिक अहवाल ई. वर सीबीएसई बोर्डाशी संलग्न असल्याचे नमूद करीत असून अवाजवी फी वाढ करण्यामागे सीबीएसई बोर्डाशी संलग्नता हे कारण पुढे करीत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.\nइतकेच नाही तर या बोगस शाळा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसई बोर्डाप्रमाणे असल्याचे सांगून पुस्तकांसाठी मोठी फी वसूल करीत आहेत. काही पालकांनीही संघटनेस याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. परिणामी संघटनेकडून हा लेख जाहीर करण्यात येत आहे.\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका- मुळात शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणे ही अत्यंत सोपी बाब असून ऑनलाईन प्रणालीद्वारे काही मिनिटांत पालक याबाबत अधिकृत माहिती मिळवू शकतात. यासाठी पालकांनी सर्वप्रथम सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट उघडावी ज्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nवर नमूद लिंक क्लिक केल्यानंतर सीबीएसई बोर्डाची खालीलप्रमाणे वेबसाईट उघड होईल-\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\nवर नमूद केलेप्रमाणे सीबीएसईचे पेज उघड झाल्यानंतर त्यातील ‘Schools Directory’ बटनवर या (लाल रंगाने वर्तुळाकार अधोरेखित) क्लिक करावे. त्यानंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल-\nशाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\nवरीलप्रमाणे पेज उघड झाल्यानंतर आपण शाळेच्या नावानुसार, संलग्नता क्रमांक, राज्य अथवा प्रदेशानुसार माहिती भरून शाळा खरेच सीबीएसईला संलग्न आहे की नाही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. वरीलप्रमाणे प्रक्रिया करण्यापेक्षा काहीजण थेट संलग्नतेच्या पेजवर खालील ल��ंकद्वारे जाऊ शकतात –\nनुकतेच मुंबई मिरर मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार शाळेचे या वेबसाईटवर नाव नसेल तर शाळेस कोणत्याही प्रकारे स्वतःला सीबीएसई शाळा दाखविण्याचा अधिकार नसल्याचे सीबीएसईच्या दिल्लीच्या ऑफिसद्वारे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. सदर बातमीची लिंक ही खालीलप्रमाणे आहे-\nतसेच ज्या शाळा स्वतःला अशा पद्धतीने बोगस सीबीएसई संलग्नता दर्शवित आहेत त्यांच्यावर पालक फौजदारी कारवाई तसेच सीबीएसई बोर्डास अशा शाळांनी संलग्नता अर्ज केला असेल तर तो नाकारण्यासाठी तक्रार अर्ज करावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nशैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यात अखेरीस पालकविरोधी सुधारणा संमत- पालकांसाठी रणनीती.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन २०११\nअखेरीस पालकहितविरोधी सुधारणा संमत\nशैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यात अखेरीस पालकविरोधी सुधारणा संमत- पालकांसाठी रणनीती- संघटनेतर्फे सर्वप्रथम या वेबसाईटवर राज्य सरकार पालकहितविरोधी सुधारणा आणणार असल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून आम्ही दि.०९.०८.२०१८ रोजी देण्यात आली होती (आपण ���ुगलवर सर्च केल्यास सर्वप्रथम याबाबत संघटनेनेच लेख जाहीर केल्याचे स्पष्ट होईल). अखेरीस ती दुर्दैवी बातमी खरी ठरली व राज्य सरकारने आपला खरा काळा चेहरा थेट समोर आणला असून पालकहितविरोधी व खाजगी शाळांना राक्षसी नफेखोरी करण्यास आयते कुरण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ मध्ये अत्यंत धक्कादायक व संतापजनक अशा तरतुदी विधानसभेत दि.२६.११.२०१८ रोजी पारित केल्या आहेत व ते विधान परिषदेतही मंजूर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nशैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यात अखेरीस पालकविरोधी सुधारणा विधानसभेत संमत\nया सर्व गैरप्रकाराविरोधात लवकरच योग्य ती आंदोलनात्मक अथवा न्यायालयीन कारवाई संघटनेतर्फे करण्यात येईलच. मात्र तोपर्यंत संघटनेतर्फे यापूर्वी जाहीर करण्यात आलेले विविध लेख सामान्य जनतेने वाचले व त्यानुसार कार्यवाही केल्यास या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरुद्ध लढण्यास त्याचा नक्की फायदा होईल या आशेने तसेच या सुधारणेत सर्व पक्षीय नेते सन २०१० पासून कसे सामील आहेत, महाराष्ट्रात शुल्क नियंत्रण अपयशी ठरावा यासाठी वर्षानुवर्षे कसे कट रचले जात आहेत त्याविरोधात पालकांनी कसे लढावे याची जन जागृती व्हावी म्हणून सामान्य जनतेस उपयुक्त ठरलेल्या लेखांची माहिती आम्ही देत आहोत.\nयाशिवाय अत्यंत महत्वाची बाब म्हणजे पालकांनी या नवीन सुधारणा या पुढील शैक्षणिक वर्षी लागू होणार असल्याची बाब लक्षात घ्यावी. त्यामुळे सन २०११४ ते सन २०१८ साठी यापूर्वीचाच कायदा लागू होणार असल्याने यावर्षीची तसेच याआधी शाळेने केलेले बहुतांश बेकायदा कृत्य यापासून त्यांची सुटका होणार नाही. त्यामुळे पालकांनी तत्काळ खाली दिलेले लेख वाचून त्याबाबत जन आंदोलन, न्यायालयीन याचिका अथवा विविध आयोगात तत्काळ याचिका व खटले दाखल करावेत जेणेकरून राज्य सरकार व खाजगी शाळांनी एकत्रित रचलेल्या या कट कारस्थानाचे त्यांचे मनसुबे मोठ्या प्रमाणात विफल होतील.\nतरी वर नमूद केलेप्रमाणे संघटनेद्वारा जाहीर करण्यात आलेले अत्यंत महत्वाच्या लेखांची लिंक खालीलप्रमाणे-\n१) नवीन कायदा जरी अस्तित्वात आला तरी त्यात सध्याच्या कायद्याच्या बऱ्याच तरतुदी अबाधित ठेवण्यात आल्या असल्याची माहिती आहे आणि याचाच वापर करून नवीन कायदा ���स्तित्वात आला तरी पालकांनी खाली दिलेल्या मार्गदर्शिकेचा वापर केल्यास कित्येक भ्रष्ट शाळांना कायमचा धडा शिकवता येईल. यातील बऱ्याच तरतुदी शाळा प्रशासन सुरुवातीसच अंमलबजावणी करीत नाही व त्याविरोधात पालकांनी तत्काळ कारवाई केल्यास अवाजवी शुल्क वसुलीस नक्की आळा बसू शकेल. या लेखाची लिंक खालीलप्रमाणे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n२) राज्य सरकारचा कायदा जरी बदलणार असला तरी केंद्र सरकारच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याच्या विविध तरतुदीचा वापर करून आपण शाळेचे ऑडीट रिपोर्ट, मान्यता कागदपत्रे, शिक्षक विद्यार्थी संख्या, मुलभूत सुविधा ई.चा वापर करून दोषी शाळेवर वार्षिक सुमारे रु.३५०००००/- (सुमारे पस्तीस लाख रुपये) इतका दंड तसेच फौजदारी कारवाई करण्यास भाग पाडू शकता.या लेखाची लिंक खालीलप्रमाणे-\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे.\n३) सन २०१० साली राज्यात अत्यंत कठोर असा कायदा आणला गेला होता मात्र त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या सरकारने त्यास हेतुपरस्पर न्यायालयात रद्द होईल अशा तरतुदी करून पालकहितविरोधी कायदा कसा आणला, आदर्श शुल्क नियंत्रण कायदा कसा असावा याचा नमुना तसेच उच्च न्यायालयीन आदेशांच्या प्रतींसहित खालील लेखात माहिती दिली आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\n४) मुळात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ हा कायदाच कसा घटनाविरोधी आहे याबाबत माहिती खालील लेखात आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ मधील असंवैधानिक तरतुदी व सुधारणा.\n५) काय होत्या जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या आणि सरकारने कशी जनतेच्या अपेक्षांना पाने पुसली याची सविस्तर माहिती खालील लेखात आहे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या.\nया व्यतिरिक्त बेकायदा फी साठी विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याच्या प्रकारांविरोधातही उपयुक्त ठरतील तसेच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास न्यायालयीन आदेशांच्या प्रतींसहित दिलेले खालील इतर लेख अवश्य वा���ा-\nकायदे व न्यायालयीन निर्णय-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रासबाबत.\nसरकारी अधिकारीने हेतुपरस्पर कागदपत्र गहाळ केल्यास-महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी.\nतसेच कोर्टात काही अपरिहार्य कारणास्तव वकील नेमणे शक्य नसल्यास याचिका दाखल करावी लागल्यास स्वतः कोणत्या नमुन्यात याचिका दाखल करावी यासाठी इंग्रजी लेख खालीलप्रमाणे-\nएकंदरीत राज्य सरकारने भयानक व संतापजनक दुष्कृत्य केले असून यात वाद नाही मात्र सामान्य जनतेने कायद्याचा अभ्यास केल्यास असे कटकारस्थान उधळून लावता येतात हेही तितकेच महत्वाचे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ‘शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा’ हे तत्व अंगीकारल्यास कितीही मोठी शक्ती असू देत त्याविरोधात विजय नक्कीच मिळवता येतो व यासाठी सामान्य जनतेस उपयुक्त लेख, जन आंदोलने व कोर्टात याचिका ई. मार्ग संघटनेतर्फे लवकरच अवलंबण्यात येतील, जयहिंद\nजास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहोचावा व म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्���ती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on November 28, 2018 February 25, 2019 Categories BKS News (Marathi), Legal Remedies (Marathi)Tags भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती. सामान्य जनता, पत्रकार व वकीलबांधव यांच्यासाठी उपयुक्त लेख.\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती-कित्येक नागरिकांना आपल्या स्थानिक भागातील आमदारांनी विधानसभा अथवा विधानपरिषद येथे कोणते तारांकित प्रश्न विचारले अथवा लक्षवेधी सूचना मांडली याबाबत अनभिज्ञता असते. कित्येक नागरिकांनी संघटनेस अशा प्रश्नांची यादी, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. यादी कशी मिळवावी याबाबतही संघटनेस मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.\nमुळात याचे उत्तर अत्यंत सोपे असून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती उपलब्ध असून सामान्य नागरिक तेथून आमदारांनी कोणते तारांकित प्रश्न विचारले, लक्षवेधी सूचना मांडल्या, सादर केलेली विधेयके ई. यांची यादी पीडीएफ स्वरुपात पाहू शकतात अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. केवळ नागरिकांनी ते वेळोवेळी तपासले पाहिजे आणि फाईल्स डाउनलोड करून ठेवल्या तर अशी माहिती त्यांना उपलब्ध होईलच शिवाय राज्यभरातील जनतेस ते अशा फाईल्स सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवू शकतात व आपापल्या भागातील आमदार अथवा राज्यातील सर्व आमदार त्यांनीच निवडलेल्या प्रश्नांवर सक्रीय आहेत किंवा प्रश्न केवळ विचारून शांत बसतात यासंबंधी माहिती मिळवू शकतात. प्रश्न विचारून ते हेतुपरस्पर शांत बसले असल्यास त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांची मिडिया अथवा सोशल मीडियाद्वारे त्यांना आठवण करून नक्की जाब विचारावा.\nतरी राज्यातील ग्रामीण जनतेस अधिक सोप्या पद्धतीने कळावे म्हणून ग्राफिकच्या माध्यमातून तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधी सूचना, विधेयके ई. कसे पाहावे व डाउनलोड करावे याची प्रक्रिया खाली दिली आहे-\n१) सर्वप्रथम महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. त��याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nयेथे क्लिक करा-महाराष्ट्र विधीमंडळाची अधिकृत वेबसाईट.\n२) वर नमूद केलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे वेबसाईटचे होमपेज उघडले जाईल-\nवर नमूद केलेप्रमाणे होमपेजमध्ये नागरिकांना विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील माहिती दिसतील. त्यामध्ये अनेक प्रवर्ग दिसतील ज्यामध्ये, प्रश्नांची सूची, तारांकित प्रश्नांची यादी, लक्षवेधी सूचनांची यादी, विधेयके ई. दिसतील. त्यावर क्लिक केलेनंतर पुढील माहिती उघड होईल. उदाहरणार्थ या पेजमधील विधानसभेच्या ‘प्रश्नांची यादी’ वर क्लिक केले असता एक कॅलेंडर उघड झाले आहे ते खालीलप्रमाणे-\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.\nत्यामध्ये अधिवेशनाच्या आदल्या दिवशीची म्हणजेच २० नोव्हेंबर २०१८ व उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या तारांकित प्रश्नाची यादी दिसते. संबंधित तारखांवर क्लिक केल्यास त्या दिवसाची पीडीएफ फाईल भेटेल. त्यानंतर अथवा पुढील फाईल संघटनेच्या तरी निदर्शनास आले नाही. म्हणजेच आमच्या मते नागरिकांनी तत्काळ या फाईल्स डाऊनलोड करून ते सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविलेले कधीही बेहतर\nजास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोहोचावा व म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on November 21, 2018 February 25, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना विधेयक सुधारणा, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५\nसरकारी कागदपत्रे बेकायदेशीरपणे गहाळ तसेच नष्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर तरतुदी असणाऱ्या कायद्याबाबत माहिती.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nसरकारी कागदपत्रे बेकायदेशीरपणे गहाळ तसेच नष्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर तरतुदी असणाऱ्या कायद्याबाबत माहिती.\nकित्येक सरकारी अधिकारींकडून सामान्य जनतेने माहिती अधिकार कायद्या अंतर्गत अथवा इतर पद्धतीने मागितलेली माहिती ‘सापडत नाही’ अथवा ‘गहाळ’ झाल्याचे कारण देऊन त्यांना कार्यालयात दुरुत्तरे केल्याचे प्रकार संघटनेच्या निदर्शनास आले होते. अशा अधिकारींनी कित्येकांना असे लेखी पत्र दिल्याने ते निराश होऊन त्यापुढे कायद्याच्या अज्ञानाअभावी लढा अर्धवट सोडून देत असल्याची बाबही निदर्शनास आली होती. परिणामी ‘महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी’ हा लेख जनहितार्थ जाहीर करण्यात येत आहे.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-\nकित्येक नागरिकांना जाणीव नाही परंतु राज्य सरकारने सार्वजनिक अभिलेखांचे जतन, सुरक्षा, व्यवस्थापन ई. करण्यासाठी वर नमूद कायदा लागू केला आहे. त्यामध्ये सार्वजनिक अभिलेखे हे बेकायदा पद्धतीने नष्ट अथवा विल्हेवाट लावल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\nसदर कायद्याची मराठीतील प्रत मिळविण्यासाठी खालील लिंक पहा-\nClick To Download-महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी-\n१) सार्वजनिक अभिलेखाची व्याख्या-\nकलम २ (छ) मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार सार्वजनिक अभिलेखात दस��तऐवज, हस्तलिखित व फाईल तसेच संगणकाद्वारे अथवा अन्य साधनाद्वारे निर्मित कोणतेही माहितीचा समावेश केलेला आहे.\nकलम ३ नुसार राज्य शासनास सार्वजनिक अभिलेखांचे प्रशासन, व्यवस्थापन, जतन तसेच विल्हेवाट लावणेसंबंधी अधिकार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.\nकलम ४ नुसार कोणतीही व्यक्ती राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक दस्तऐवज राज्याबाहेर नेणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे.\nकलम ५ व ६ नुसार प्रत्येक सार्वजनिक दस्त ऐवज जतन करणाऱ्या कार्यालयास एक अभिलेख अधिकारी नेमण्याचे बंधन टाकण्यात आले असून त्यास सार्वजनिक दस्तऐवज ठेवण्यासाठी अभिलेख कक्ष (खोली अथवा जागा) त्याच्या प्रभाराखाली ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच तो या सार्वजनिक अभिलेखांच्या जतन व व्यवस्थापन करण्यास जबाबदार असण्याची तरतूद करण्यात आली आहे.\n३) अभिलेख अधिकारीने अभिलेखांच्या अनधिकृतपणे काढून टाकणे व नष्ट होणेबाबत करायची कार्यवाही-\nकलम ७ नुसार अभिलेख अधिकारी त्याच्या ताब्यात असलेले कोणतेही अभिलेख अनधिकृतपणे काढून टाकण्यात येणे, नष्ट केले जाणे, फेरफार वा विरूपित केले जाणे ई. बाबत ते परत मिळविणे अथवा पूर्वरत करणे याबाबत तत्काळ योग्य कार्यवाही करण्याची आणि तसा अहवाल तत्काळ संचालकास कळविण्याची तरतूद करण्यात आली आहे.\n४) विहित प्रक्रियेव्यतिरिक्त सार्वजनिक अभिलेखांची विल्हेवाट अथवा नष्ट करण्यास बंदी-\nकलम ८ नुसार कोणत्याही सार्वजनिक अभिलेखाची विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेव्यतिरिक्त ते नष्ट करण्यास अथवा त्याची विल्हेवाट लावण्यास बंदी टाकण्यात आली आहे. इतकेच नाही हा कायदा अस्तित्वात आल्याच्या १०० वर्षांत संचालकाच्या मते जतन करण्यास अयोग्य असलेले सार्वजनिक अभिलेख वगळता सार्वजनिक अभिलेख नष्ट करता येणार नाही. या तरतूदीबाबत इथे नमूद करण्याचे मुद्दाम कारण असे की कित्येक सरकारी अधिकारी सामान्य नागरिकांस ‘कागदपत्रे १० वर्षे अथवा २० वर्षे जुनी असल्याने त्याची विल्हेवाट लावून टाकण्यात आली आहे अथवा ते सापडत नाही’ असे सांगतात. त्यास कायद्याचा कोणताही आधार नसून अशा अधिकारींवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.\nकलम ९ नुसार वर संक्षिप्तमध्ये दिलेल्या माहितीनुसार कलम ४ व कलम ८ चे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात ५ वर्षापर्यंत कारावास ���सेच रु.१००००/- इतका दंड अथवा दोन्ही अश्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. थोडक्यात सार्वजनिक अभिलेख राज्याबाहेर परवानगीशिवाय नेणे, बेकायदा पद्धतीने नष्ट, फेरफार अथवा हेतुपरस्पर गहाळ करणे यासाठी कठोर तरतूद करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-यशस्वी वापर-\nसंघटनेस नुकतेच मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद तुळसकर यांनी संपर्क केला. त्यांनी शिक्षण मंत्रालयास दाखल केलेल्या माहिती अर्जास जन माहिती अधिकारीने थेट राज्य माहिती आयुक्त कार्यालयासमोर ‘माहिती अर्ज सापडत नाही’ असे कारण देऊन माहितीस उशीर केल्याचे कारण पुढे ठेवले. मात्र श्री.तुळसकर यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ च्या कठोर तरतुदी राज्य माहिती आयुक्त यांचेसमोर मांडताच व याबाबत संबंधित अधिकारींना कल्पना देताच त्यांचा ‘न सापडणारा माहिती अर्ज’ तत्काळ सापडला. मात्र राज्य माहिती आयुक्तांनी ही बाब गंभीर असल्याची दाखल घेत व तसे आदेशात नमूद करून मंत्रालयाच्या जन माहिती अधिकारीस रु.२५०००/- दंड ठोठावला. केवळ या कायद्याचा संदर्भ दिल्याने इतका मोठा दणका बेजबाबदार अधिकारीस ‘प्राप्त’ झाला. याबाबत संघटनेतर्फे संबंधित आदेशाच्या प्रतिसहित लेख जाहीर करण्यात आला होता त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nमहाराष्ट्र शिक्षण मंत्रालयास राज्य माहिती आयुक्तांकडून दंड.\nतर यापुढे कोणत्याही शासकीय अधिकारीने ‘कागदपत्र सापडत नाही, हरवले आहे, नष्ट केले आहे अथवा गहाळ झाले आहे’ असे कारण दिल्यास त्यास नक्की जाब विचारा, अभिलेख अधिकारीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागा न दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास कठोर शिक्षा नक्की करा. त्याच्याविरोधात संबंधित अधिकारी, आयोग अथवा कोर्टात नक्की तक्रार अथवा केस दाखल करा. वकील करणे शक्य नसल्यास खाली दिलेल्या इंग्रजी लेखातील नमुन्यानुसार कोर्ट अथवा आयोग येथे आपण स्वतः याचिका करू शकता\nयापूर्वीच्या इंग्रजी लेखाचा हा लेख मराठी भाषांतर असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद\nसंस्थापक अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड. त्याचसोबत महाराष्ट्रा शैक्षणिक संस्थांचा नफेखोरी नियंत्रण करणारा कायदा कसा असावा याचा नमुनाही सामान्य जनतेसाठी या लेखात जोडला आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड-एकीकडे महाराष्ट्रातील लाखो पालकांमध्ये आधीच खाजगी शाळांना प्रचंड नफेखोरी करण्यास हातभार लावणाऱ्या महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ मध्ये हेतुपरस्पर हा कायदा पूर्णतः खाजगी शाळा धार्जिणा करण्यासाठी राज्य सरकारने येत्या अधिवेशनात सुधारणा करण्यासाठी ठेवल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात असताना संघटनेने केलेल्या संशोधनात सन २०१० पासून ते सन २०१८ पर्यंत प्रत्येक सरकारने राज्यातील शुल्क नियंत्रण कायदा हा कसा कमकुवत होईल व शिक्षणाचे पूर्णतः बाजारीकरण कसे होईल याचीच काळजी घेतल्याचे पुराव्यासहित समोर आले आहे.\nसरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, वरकरणी जनहिताचे शुल्क नियंत्रण असलेल्या तरतुदी लागू करायच्या परंतु त्या कोर्टात जरूर रद्द होतील अशी त्रुटी त्यात हेतुपरस्पर ठेवायची, जनतेस कायदा क्लिष्ट असतो, कोर्ट ऐकत नाही असे चुकीचे चित्र दाखवायचे ई. बाबी सविस्तरपणे या लेखात दिल्या आहेत. इतकेच नाही तर आदर्श फी नियंत्रण कायदा कसा असावा त्यातील काही महत्वाच्या तरतुदी कशा असाव्यात याचा नमुनादेखील देण्यात आला आहे.\nकायद्यातील क्लिष्टपणा, मा.उच्च नायायालायाचे आदेश यांना सामान्य जनतेस समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडले असल्याने प्रत्येक सुजाण नागरिकाने या लेखाचा अभ्यास केल्यास केवळ या एका लेखाने ते आदर्श शुल्क नियंत्रण कायदा कसा असावा, सरकार वर्षानुवर्षे शुल्क नियंत्रण कायदा कसा कमकुवत करून आता शिक्षणाचे पूर्णतः बाजारीकरण करण्याचा कसा कट रचत आहे याबाबत ते शिक्षण मंत्री पासून ते कायदेतज्ञ यांचेसमोर आत्मविश्वासाने म्हणणे मांडू शकतात, आपल्या नेत्यांना जाब विचारू शकतात याबाबत संघटनेस पूर्ण विश्वास आहे.\nसंक्षिप्तमध्ये या लेखात खालील मुद्द्यांचा समावेश आहे-\nप्रत्येक पक्षाच्या सरकारने खाजगी शाळांना मदत करण्यासाठी वर्षानुवर्षे राज्यात कसे कट रचले आहेत याचे पुराव्यासहित खुलासा.\nवरकरणी जनतेच्या हितासाठी आणलेला कायदा कोर्टात कसा रद्द होईल यासाठी सरकारकडून कसे कट कारस्थान रचले जातात याचा पुराव्यासहित धक्कादायक खुलासा.\nराज्यात अथवा देशातही आदर्श फी नियंत्रण कायद्यात महत्वाच्या तरतुदी कशा असाव्यात याची अशा आदर्श तरतुदींसहित माहिती.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा वर्षानुवर्षे कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nसन २०१० साली सरकारने लागू केलेला शुल्क नियंत्रणासाठी कठोर ठराव-\nकित्येक वाचकांना हे वाचून धक्का बसेल की सन २०१० साली राज्य सरकारने श्रीमती कुमुद बंसल समितीच्या शिफारशींना अनुसरून (जसे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या सुधारणेसाठी नुकतेच न्यायमूर्ती (नि.) पळशीकर समिती नेमण्यात आली होती तशीच समिती) राज्य सरकारने शुल्क नियंत्रण करण्याच्या उद्देशाने अत्यंत कठोर व महत्वाच्या तरतुदी या द��.१५.०७.२०१० रोजी ठरावाद्वारे लागू केल्या होत्या. हा ठराव ज्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या होत्या त्या समितीच्या शिफारशी खालीलप्रमाणे आहेत-\nशाळेस वस्तुनिष्ठ मानकांच्या आधारेच शुल्क निर्धारित करावी लागेल.\nदरवर्षी संस्थेची वाजवी शिल्लक ही कोणत्याही परिस्थितीत ६% हून अधिक नसेल.\nसंस्था शाळेचा जमा-खर्च वार्षिक लेख्यांसह पालक-शिक्षक संघासमोर ठेवेल.\nशाळा सामान्यपणे ‘मान्य खार्चांच्या बाबी’च शुल्क ठरविताना ग्राह्य धरेल.\nशैक्षणिक संस्थाना वाजवी प्रमाणात अधिकचे उत्पन्न निर्माण करताना अनिर्बंध मार्गांचा अवलंब करता येणार नाही. उदा.शाळेतील हॉल, मैदान भाड्याने देऊन येणारे उत्पन्न, बॅंकेमधील ठेवीचे व्याज ई. जमा रक्कमेत दाखविणे बंधनकारक असेल.\nशाळेतील ज्या भविष्य योजनांचा शुल्क आकारणीवर प्रत्यक्ष परिणाम होणार असेल अशा योजनांचा पुढील ५ वर्षांच्यानुसारच खर्च ग्राह्य धरण्यात येईल व अशा योजना या थेट विद्यार्थी हिताशी व सर्व विद्यार्थ्यांना हितकारक असतील. ५ वर्षांसाठी ग्राह्य धरतानाही त्याचे दरवर्षीप्रमाणे भाग करण्यात येतील व खर्चाचे दरवर्षीप्रमाणे खर्चाची रक्कम निर्धारित करून त्यानुसार शुल्क निर्धारण करण्यात येईल. तसेच यात पालक शिक्षक संघाची सहमती आवश्यक असेल.\nशाळेतील जमा खर्चाचा हिशेब संस्था नोटीस बोर्ड, वेबसाईट व पालक शिक्षक संघास उपलब्ध करून देईल.\nशासनाने मान्य केलेल्या ‘खर्चाच्या बाबीस’ अनुसरून त्यास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी विभागणी करून त्या प्रकारातील विद्यार्थी संख्येने भागून शुल्क निश्चिती करण्यात येईल व त्यानुसार पालकांना मासिक, त्रेमाहिक, सहामाही वा वार्षिक पद्धतीने फी भरण्यास अनुमती देण्यात येईल.\nअत्यंत महत्वाचे-समितीच्या महत्वाच्या शिफारशीनंतर प्रत्यक्षात या ठरावात शुल्क नियंत्रण यंत्रणा खालीलप्रमाणे ठेवण्यात आली होती-\nया ठरावान्वये शाळेने प्रथम पालक शिक्षक कार्यकारी संघाकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. कार्यकारी समितीने त्यावर नोंदविलेल्या अभिप्रायासह विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून शाळेच्या प्रस्तावाची पडताळणी करून अंतिम निर्णय एका महिन्यात घेण्यात येईल.\nया समितीकडून मान्य झालेले शुल्क हे ३ वर्षांसाठी बंधनकारक असेल. तस���च याबाबत पालक शिक्षक संघाच्या प्राप्त तक्रारी या ३० दिवसांत निकाली काढण्यात येतील.\nविभागीय शिक्षण उप संचालकांच्या समितीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करावयाचे झाल्यास ते ३० दिवसांत करण्याचे बंधन असेल व राज्य समिती ज्याचे अध्यक्ष शिक्षण संचालक असतील हे ४५ दिवसांत त्यावर निर्णय देतील.\nसमितीने दिलेल्या निर्णयाचा उल्लंघन करणाऱ्या शाळांविरोधात मान्यता रद्द करण्याची गंभीर कारवाई करण्यात येईल तसेच संबधित बोर्डास शाळेची संलग्नता रद्द करण्याबाबत सूचित करण्यात येईल.\nवर नमूद केलेला शासन निर्णय आपण खालील लिंकद्वारे पाहू अथवा डाउनलोड करू शकता-\nClick To Download- फी नियंत्रण बाबतचा महाराष्ट्र शासन निर्णय दि.१५.०७.२०१०.Pdf\nअत्यंत महत्वाचे- सध्याच्या महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण अधिनियम २०११ व दि.१५.०७.२०१० रोजीच्या शासन ठरावामधील फरक-\nवर नमूद केलेप्रमाणे सध्याच्या शुल्क नियंत्रण कायदा आणि दि.१५.०७.२०१० च्या ठरावातील मुख्य फरक बघितल्यास शासनाने हेतुपरस्पर पालक हिताच्या तरतुदी कशा वगळल्या आहेत हे वाचकांना तत्काळ लक्षात येईल-\nसन २०१० च्या ठरावानुसार पालक शिक्षक संघाच्या सदस्यांची निवड ही लोकशाही मार्गाने करण्यात यावी अशी तरतूद होती तर सध्याच्या कायद्यात ती लॉटरी पद्धतीने करावी अशी तरतूद आहे. याद्वारे फी वाढी विरोधात कायद्याची जाण तसेच सक्रीय असणाऱ्या पालकांना हेतुपरस्पर पालक शिक्षक संघात निवड होणार नाही याची सरकारने ‘काळजी’ घेतली आहे. स्वतः लोकांच्या मताने, विवीध समित्या व इतर मंडळे यांवर निवड प्रक्रियेचे आग्रह धरणाऱ्या नेत्यांनी पालकांच्या बाबतीत हेतुपरस्पर अशी अन्यायकारक तरतूद करून ठेवली आहे.\nशाळेने पालक शिक्षक संघाच्या मान्यतेने ठरवलेली फी असो अथवा अगदी शासनाच्या समितीने मान्य केलेली फी असो, प्रत्येक पालकास अशा निर्णयाविरोधात तक्रार करण्याचा अधिकार सन २०१० च्या ठरावाद्वारे देण्यात आला होता. मात्र सध्याच्या कायद्यानुसार डीएफआरसीकडे कोणत्याही पालकास अपील अथवा तक्रार करण्याचा अधिकार नसून त्याहून धक्कादायक बाब म्हणजे येत्या अधिवेशनात सरकार २५% पालकांची सहमती असल्याशिवाय फी बाबत डीएफआरसी अथवा विभागीय शुल्क समितीकडे एकाही पालकास तक्रार करता येणार नाही अशी भयानक अट घालून शिक्षणाचे १००% बाजार��करण करण्याचा कट रचत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदुसरा एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे सन २०१० च्या ठरावानुसार शासनाकडून फी निर्धारण करण्याच्या सुरुवातीसच हस्तक्षेप करण्याची तरतूद होती. शाळेला त्यामुळे सरकारला सर्व जमा खर्च व इतर माहिती देणे बंधनकारक होते व त्यानंतर शुल्क ठरविण्यात येण्याची तरतूद होती. मात्र सध्याच्या कायद्यात शाळा व पालक यांच्या वाद निर्माण झाल्यानंतरच व शाळेस आधी शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात येऊन नंतर त्यावर शासनातर्फे निर्णय देण्याची धक्कादायक तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद मा.सर्वोच्च न्यायालयाच्या पी.ए.इनामदार प्रकरणात घटनापीठाने नाकारलेल्या ‘पोस्ट ऑडीट’ संकल्पनेलाच सुरुंग लावण्याचा प्रकार करण्यात आला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात शाळेने पालकांकडून फी आधी घ्यावी व त्यानंतर सरकार त्यावर निर्णय देईल ही संकल्पनाच अवैध असल्याचे जाहीर केले असूनही राज्य शासनाने हेतुपरस्पर शाळांना नफेखोरी करण्यास अशी तरतूद केली आहे.\nसन २०१० च्या ठरावानुसार एकदा ठरवलेले शुल्क हे ३ वर्षांसाठी बंधनकारक असण्याची तरतूद होती तर सध्याच्या कायद्यात ती फक्त २ वर्षांसाठी बंधनकारक असल्याची तरतूद करण्यात आली आहे.\nदि.१५.०७.२०१० रोजीचा शासन ठराव मा.मुंबई उच्च न्यायालायाकडून रद्द-\nवर नमूद केलेला अत्यंत महत्वाचा व खाजगी शाळांची नफेखोरीस अटकाव करण्यात अत्यंत कठोर तरतुदी असणारा ठराव हा मा.मुंबई उच्च न्यायालयाकडून दि.१५.०७.२०१० रोजी खाजगी शाळांच्या संघटनांनी केलेल्या याचिकेनुसार (रिट याचिका क्रमांक १८७६/२०१०) रद्द करण्यात आला. शासनासही सामान्य जनतेसमोर आम्ही इतका कठोर ठराव आणला मात्र ते कोर्टात टिकले नाही अशी दिशाभूल करण्याची आयती संधी भेटली. मात्र हा ठराव मा.मुंबई उच्च न्यायालायने का रद्द केला याचे मुख्य कारण पहा-\nमा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सोप्या शब्दांत खालीलप्रमाणे-\n‘सरकारने आणलेला हा ठराव खाजगी शाळांच्या मुलभूत हक्कांवर बंधने आणत असल्याचे स्पष्ट आहे. संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांवर बंधन आणायचे ठरल्यास ते विधीमंडळाने पारित केलेल्या कायद्याने आणता येते. मात्र सरकारने दि.१५.०७.२०१० रोजीचा ठराव हा घटनेच्या कलम १६१ नुसार राज्यपालांच्या आदेशाने आणला आहे. हे बेकायदा आहे परि��ामी हा ठराव रद्द करण्यात आला पाहिजे’.\nम्हणजेच मा.मुंबई उच्च न्यायालयाने तांत्रिक बाबीवर हा ठराव रद्द केला. राज्यपालांकडून ठराव न आणता हा विधीमंडळातून कायदा आणावयास हवा होता या कारणास्तव रद्द झाल्याचे स्पष्ट आहे. आता विचार करा राज्याकडे कायद्याची जाण असलेले एकाहून एक तज्ञ असताना कायद्याचा विद्यार्थीही सांगू शकेल इतकी मोठी चूक शासनास कळली नसेलयावर राज्यातील एकही सुजाण नागरिक विश्वास ठेवेल\nतसेच शासनाने ही चूक हेतुपरस्पर केली नसेल असे ग्राह्य धरल्यास त्यानंतर हाच ठराव पुन्हा कायदा म्हणून नव्याने आणण्यास सरकारला कोणतीच अडचण नव्हती. मात्र अशाप्रकारे सन २०१० नंतर इतक्या कठोर उपाययोजना माहित असूनही सरकार हळूहळू पालकांचा आवाज कसा पूर्णपणे बंद होईल यासाठी एकाहून एक अन्यायकारक तरतुदी अमलात आणत आहे.\nवर नमूद मा.उच्च न्यायालयाचा आदेश पाहणे व डाऊनलोड करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे-\nशुल्क नियंत्रण करण्यासाठी सर्वात आदर्श कायदा कसा असावा\nनुकतेच हिवाळी अधिवेशनात सरकार पालकहितविरोधी भयानक तरतुदी आणणार असल्याचे संघटनेच्या इतर लेखांत स्पष्ट केले आहेच. ते आपण हा लेख संपल्यानंतर खाली दिलेल्या लिंकमध्ये वाचू शकता. मात्र कायदा बनविणे आणि त्यास दुरुस्ती सुचविणे अथवा त्यावर मत प्रदर्शन करणे हे सामान्य जनतेस अवघड काम वाटते. त्याचे कारण म्हणजे लोकांमध्ये कायद्याचे मुलभूत ज्ञानाचा अभाव.\nमात्र वर नमूद केलेप्रमाणे मागील १० वर्षांत कसे शासनाने शुल्क नियंत्रण कायद्याची धार वेळोवेळी बोथट केली आहे हे स्पष्ट केले आहेच. आतापर्यंत सामान्य वाचकास केवळ हा लेख वाचून राजकारणी कसे सामान्य जनतेस फसवतात व हेतुपरस्पर जनहिताचा कायदा कोर्टात कसा रद्द होईल यासाठी त्यात त्रुटी ठेवतात याचा अभ्यास होऊन ते याबाबत जाहीर बोलू शकतात असा आम्हाला विश्वास आहे.\nमात्र आम्हाला हे कार्य इथपर्यंतच मर्यादित ठेवायचे नाही. तक्रार करणे सोपे मात्र त्यावर उपाय सुचविणेही तितकेच गरजेचे आहे. परिणामी सामान्य जनतेने कायदा कसा असावा याबाबत अभ्यास करून असे मत प्रदर्शन करावे की जे शिक्षण मंत्र्यांपासून ते कायदे तज्ञांसमोरही टिकले पाहिजे, सामान्य जनतेने आत्मविश्वासाने आपल्या नेत्यांना गाठून त्यांनी मागील १० वर्षात कसे जनतेस फसविले आहे, देशाचे भविष्य असलेल्या मुलांच्या शिक्षणासारख्या गंभीर विषयासही त्यांनी जनतेशी कसा विश्वासघात केला आहे हे त्यांना पुराव्यासहित सिद्ध करून जाब विचारायला पाहिजे यासाठी वरील मुद्दे महत्वाचे आहेत.\nमात्र सामान्य जनतेस कायदा कसा असावा याबाबत त्यांना जास्तीत जास्त जागृत करावे, हा लेख वाचून राज्यभरातील सामजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व त्यांहून महत्वाचे म्हणजे सामान्य जनतेने कायद्यातील तरतुदी कशा असाव्यात याबाबत आत्मविश्वासाने पुढाकार घेण्यासाठी संघटनेतर्फे फी नियंत्रणासाठी आदर्श कायदा कसा असावा यासाठी त्यातील महत्वाच्या तरतुदी खालीलप्रमाणे दिल्या आहेत-\nआदर्श शुल्क नियंत्रण कायद्यातील महत्वाच्या तरतुदी खालीलप्रमाणे असाव्यात-\nपालक शिक्षक संघ हे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या एक महिन्याच्या आत गठीत करण्यात यावे.\nपालक शिक्षक संघाची निवड ही पालक शिक्षक संघाच्या गठीत केल्याच्या १५ दिवसांत करण्यात यावी.\nया सर्व प्रक्रियेची विडीयो शूटिंग करण्यात यावी व ती शिक्षण विभागास पाठविण्यात येऊन, शाळेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावी. अर्ज केलेल्या पालकांनाही याची प्रत पुरविण्यात यावी.\nपालक शिक्षक कार्यकारी समितीची निवड ही लोकशाही मार्गाने करण्यात यावी. लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी. जेणेकरून आपला प्रतिनिधी पालक निवडतील व सक्रीय तसेच कायद्याची जाण असलेले पालक अशा समितीत निवडले जातील.\nशाळेने सर्वप्रथम शुल्कबाबतचा प्रस्ताव पालक शिक्षक कार्यकारी समितीस देण्याऐवजी हा प्रस्ताव शासनाने गठीत केलेल्या समितीसमोर ठेवण्यात यावा.\nशाळेने शासन समितीसमोर दाखल केलेल्या प्रस्तावाबाबतच्या प्रक्रियेत पालक शिक्षक कार्यकरी समितीसही प्रतीनिधित्व देण्यात यावे व निर्णय प्रक्रियेत त्यांचाही सहभाग असावा.\nशासनाने नेमलेल्या राज्यस्तरीय समितिचे अध्यक्षपद हे मा.उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश तर त्याखालील समितीचे अध्यक्षपद हे निवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा त्याहून वरिष्ठ निवृत्त न्यायिक पदाच्या व्यक्तीकडे देण्यात यावे. या समितीत शिक्षण विभागाचे अधिकारी हे त्यांच्या अधिपत्याखाली असावेत.\nशासनाच्या समितीत लेखपाल वा चार्टर अकाउंटंट, सोसायटी कायदा व इतर कायद्यातील जाणकार ई.यांची नेमणूक असावी.\nशाळेने प्रस्तावित क��लेले शुल्क जरी पालक शिक्षक कार्यकरी समितीस मान्य असले अथवा अगदी शासकीय समितीने त्यास मान्यता दिली असली तरीही प्रत्येक पालकास अशा निर्णयाविरोधात तक्रार करण्याचा अधिकार असावा. जर पालकांकडून अशा तरतुदीच्या गैरवापराची (तथाकथित) भीती असेल तर अशा समितीकडून अथवा इतर पद्धतीने फी मान्यता मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आत तक्रार करण्याचे बंधन पालकांवर टाकण्यात यावे.\nशाळेची वाजवी शिल्लक ही दरवर्षी ६% हून अधिक नसावी.\nशैक्षणिक संस्थाना वाजवी प्रमाणात अधिकचे उत्पन्न निर्माण करताना अनिर्बंध मार्गांचा अवलंब करता येणार नाही. उदा.शाळेतील हॉल, मैदान भाड्याने देऊन येणारे उत्पन्न, बॅंकेमधील ठेवीचे व्याज ई. जमा रक्कमेत तसेच शाळेच्या वेबसाईटवर दाखविणे बंधनकारक असेल.\nशाळेतील ज्या भविष्य योजनांचा शुल्क आकारणीवर प्रत्यक्ष परिणाम होणार असेल अशा योजनांचा पुढील ५ वर्षांच्यानुसारच खर्च ग्राह्य धरण्यात येईल व अशा योजना या थेट विद्यार्थी हिताशी निगडीत व सर्व विद्यार्थ्यांना हितकारक असतील. अशा योजना ५ वर्षांसाठी ग्राह्य धरतानाही त्याचे दरवर्षीप्रमाणे भाग करण्यात येतील व खर्चाचे दरवर्षीप्रमाणे खर्चाची रक्कम निर्धारित करून त्यानुसार शुल्क निर्धारण करण्यात येईल. तसेच यात पालक शिक्षक संघाची सहमती आवश्यक असेल.\nबेकायदा शुल्कवसुली हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा म्हणून जाहीर करण्यात येईल व असा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही शासनसंस्थेची पूर्वपरवानगी गरजेची असणार नाही.\nबेकायदा शुल्कवसुलीसाठी बालकांना मानसिक त्रास अथवा शाळेतून काढणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा म्हणून जाहीर करण्यात येईल व असा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही शासनसंस्थेची पूर्वपरवानगी गरजेची असणार नाही.\nमागील १० वर्षांचे शासनाचे कट कारस्थान, न्यायालयात कायदा रद्द होण्यासाठी सरकारतर्फे हेतुपरस्पर करण्यात येणारे कट कारस्थान, आदर्श कायद्यातील तरतुदी या सर्व बाबी एकाच लेखात संक्षिप्तमध्ये लिहणे अवघड काम होते परंतु मी तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. हा लेख वाचून राज्यभरातील पालक आपापल्या नेत्यांना गाठून नक्कीच जाब विचारतील, कायदेनिर्मितीत सक्रीय सहभाग घेतील, आंदोलने करतील व सर्वात महत्वाचे म्हणजे आता ते स्वतः मागण्या करून आपापल��या ठिकाणी आंदोलन करू शकतील, मिडिया तसेच कायदे तज्ञांसमोर निर्भीडपणे आपले मत मांडू शकतील या आशेने हा लेख लिहला आहे व त्याचा नक्की परिणाम होईल असे प्रामाणिकपणे वाटते.\nयापूर्वीच्या इंग्रजी लेखाचा हा लेख मराठी भाषांतर असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद\nसंस्थापक अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on October 30, 2018 February 25, 2019 Categories BKS News (Marathi), Legal Remedies (Marathi)Tags भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, भ्रष्टाचाराचे सरकारी कट कारस्थान, मराठी बातम्या, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियममधील सक्षम अधिकारी-ग्रामीण व शहरी.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत-अधिनियममधील सक्षम अधिकारी-ग्रामीण व शहरी:-बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत कित्येक नागरिकांना व अगदी वकील बांधवांनाही सक्षम अधिकारी कोण याबाबत संभ्रम असल्याची बाब संघटनेच्या निदर्शनास आली होती.\nयाबाबत नेहमीप्रमाणे अधिकारी वर्ग सुद्धा दिशाभूल करून जागतिक प्रसिद्धी मिळवलेला हा कायदा निष्प्रभ करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांची दिशाभूल करणे, आपले कर्तव्य न बजावणे यासाठी ते ‘आम्हाला अधिकारच नाही’ अशी त्यांची वैश्विक नकारघंटा सामान्य जनतेसमोर नेहमी वाजवत असल्याचे चित्र सामान्य आहे.\nइतकेच नाही तर सुरुवातीस हेतुपरस्पर आदेश काढायचे आणि नंतर अधिकार नसल्याने ते कोर्टात अथवा वरिष्ठ अधिकारींकडून रद्द करण्यात येण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत असल्याची उदाहरणेही समोर आली होती. परिणामी संघटनेद्वारा जनहितार्थ ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत. ‘ हा लेख जाहीर करण्यात येत आहे.\nसामान्य जनतेस भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे, कशी रणनीती वापरावी, विविध कायदे व नियम यांचे मार्गदर्शन करणे या उद्दिष्टाने ही वेबसाईट सुरु करण्यात आली असून याबाबत अधिक माहितीसाठी व वेळोवेळी अपडेट मिळविण्यासाठी संघटनेच्या खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजवर ‘Like’ अथवा ‘Follow’ बटनवर क्लिक करून आपण त घेऊ शकता.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शासनाने जाहीर केलेला दि.२०.०८.२०१४ रोजीचा शासन निर्णय-\nराज्य शासनाने दि.२०.०८.२०१४ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयात या कायद्यांतर्गत असलेल्या विविध तरतुदींची आणि त्यासाठी नेमलेल्या सक्षम अधिकारींची विस्तृत माहिती तक्त्याच्या स्वरूपात दिलेली आहे. या शासन निर्णयात केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागातील विविध बाबींसाठीही सक्षम अधिकारी अथवा स्थानिक प्राधिकरण कोण असतील याबाबत स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयात विशेष करून खालील महत्वाच्या विषयांसाठी सक्षम अधिकारी अथवा प्राधिकरण कोण असतील यांची माहिती देण्यात आली आहे-\nअपंग बालके, अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गातील बालके, दुर्बल घटक तसेच मुलींचे शिक्षण.\nअनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळांची माहिती व संकलन.\n६ ते १४ वर्षातील सर्व वयोगटातील बालकांची माहिती जतन करणे व ती अद्ययावत ठेवणे.\nसर्व बालके शाळेत प्रविष्ट झाली आहेत याची खात्री करणे.\nप्रवेश प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने झाली आहे किंवा नाही हे तपासणे.\nबालकांच्या नजीकच्या क्षेत्रामध्ये शाळा उपलब्ध असल्याची खात्री करणेबाबत सर्वेक्षण.\nबालकाशी होणार्या भेदभावबाबत अधिनस्त यंत्रणेची जाणीव जागृती करणे तसेच बालकांशी भेदभाव होणार नाही याचे सनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.\nयु डाईस माहितीचे एकत्रीकरण आणि संगणकीकारण करणे.\nविद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण तपासणे.\nप्राथमिक शाळांना मैदान उपलब्ध करून देणे.\nशिक्षकांची अनियमितता व अनुपस्थिती याबाबतचं समस्या सोडविणे.\nपाठ्यपुस्तके, स्टेशनरी ई. शाळेत वेळेवर उपलब्ध होईल हे तपासणे.\nवरील सर्व महत्वाच्या विषयांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, महानगर पालिका ई. स्थानिक स्वराज्य संस्था अथवा याबाबत सक्षम अधिकारी कोण असतील याची सविस्तर माहिती वर संदर्भीय शासन निर्णयात दिली आहे. सदर शासन निर्णय आपण खाली दिलेल्या पीडीएफ फाईल लिंक द्वारे थेट डाऊनलोड करू शकता अन्यथा खाली सविस्तरपणे वाचू शकता…\nClick To Download- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दि.२०.०८.२०१४ रोजीचा शासन निर्णय\nवर नमूद शासन निर्णय आपण खालीप्रमाणेही वाचू शकता-\nइतर काही महत्वाचे लेख खालीलप्रमाणे-\n१) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n२) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n३) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n४) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n६) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n७) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n८) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n९) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१०) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n११) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१२) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१३) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\nसंस्थापक अध्यक्ष- भारतीय क्रांतिकारी संघटना\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.\nडीएनडीवर नोंद असूनही टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्यावर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\nडीएनडीवर नोंद असूनही टेलीमार्केटिंग कॉलचा त्रास देणाऱ्यांचा क्रमांक ट्रायच्या सुविधेने घरबसल्या कॉल अथवा एसएमएसद्वारे ९ दिवसांत कायमचा बंद करता येतो.\nसंघटनेच्या निदर्शनास डीएनडी (Don Not Disturb) वर नोंद असूनही कित्येक सामान्य नागरिकांना वेळी अवेळी बॅंका, इन्शुरन्स व मोबाईल कंपन्या यांचे एजंट कॉल करून त्यांच्या टेलीमार्केटिंगच्या कारणास्तव प्रचंड त्रास देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कित्येक महिला तसेच वरिष्ठ नागरिक या अशा कॉल करणाऱ्यांना विनंती अथवा कायदेशीर कारवाई करण्याची नोटीसही देतात मात्र त्यावर अशा एजंटकडून नेहमी मुजोर उत्तरच देण्यात येते. मात्र इच्छा असूनही कित्येक नागरिक केवळ कायद्याच्या ज्ञाना अभावी अशा अनाहूत टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्या अपराधाविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नाहीत व नाहक त्रास सहन करीत राहतात. मात्र टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थातच ट्रायच्या सुविधेने आपण अशा टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्याचे क्रमांक घरबसल्या व केवळ एका एसएमएस अथवा कॉलवरील तक्रारीने ९ दिवसांत कायमचे बंद करू शकता.\nमा.सर्वोच्च न्यायालयाने असे नागरिकांना नकोसे असणारे कॉल हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हनन करण्याचे प्रकार असल्याचे आपल्या कित्येक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे. अशा नको असणाऱ्या कॉलमुळे होणारी झोपमोड, मानसिक स्वास्थ्यास होणारा त्रास यामुळे कित्येकांना गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची उदाहरणे समोर आली आहेत.\nपरंतु कित्येक नागरिकांना अशा अनाहूत टेलीमार्केटिंग कॉलवर क���रवाई करण्यासाठी Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायद्वारे कित्येक वर्षांपासून एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अशा कॉल करणाऱ्या व्यक्तींचे क्रमांक आपण कायमचे बंद करू शकता व तेही घरी बसून आणि हे सर्व केवळ एक कॉल अथवा मेसेजद्वारे करू शकता हे जाणून आश्चर्याचा सुखद धक्का नक्की बसेल.वर नमूद केलेप्रमाणे कोणत्याही कोर्टात न जाता केवळ एका कॉल अथवा एसएमएसद्वारे टेलीमार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आपण खाली नमूद केलेल्या प्रक्रियेने कायमचे बंद करू शकता-\nसर्वप्रथम आपणास ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सुविधेत नोंद करावी लागेल. त्यासाठी आपणास २ प्रकारे नोंद करता येते ती खालीलप्रमाणे-\n‘START 0’ असा संदेश टाईप करून 1909 या क्रमांकावर पाठवायचा आहे.\n२) 1909 या क्रमांकवर कॉलद्वारे-\nया क्रमांकवर कॉल करून आपण ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजेच ‘कस्टमर केअर एक्झक्युटीव’ ला ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सुविधेत नोंद करावयास सांगू शकता.\nवर नमूद केलेप्रमाणे एकदा आपण Fully Blocked Category या Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायने राष्ट्रीय पातळीवर टेलीकॉम कंपन्यांना ज्या नागरिकांना कोणतेही टेलीमार्केटिंग कॉल नको आहेत त्या वर्गात आपले नाव दाखल केले जाते. त्यामुळे त्या क्रमांकावर कुणीही टेलीमार्केटिंग कॉल करू नये असे बंधन कायद्याने येते. सामान्यतः एकदा वर नमूद केलेप्रमाणे ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ मध्ये ९ दिवसांच्या आत असे टेलीमार्केटिंग कॉल येणे कायद्याने बंद झाले पाहिजे.\nमुळात वर नमूद केलेली नोंद ही आपल्यापैकी कित्येक वाचकांनी आधीच केली असणार आहे. खरी समस्या म्हणजे ‘Do Not Disturb Registry’ (DND) म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ची नोंद करूनही लोकांना खाजगी मोबाईल क्रमांकावरूनही टेलीमार्केटिंग कॉल येणे सुरूच राहते. म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ प्रवर्गात नोंद केल्यानंतर कशा पद्धतीने असे बेकायदा व त्रासदायक कॉल करणाऱ्याचा क्रमांक मग भले तो खाजगी मोबाईल क्रमांक असो अथवा लँडलाईन असो तो कायमचा बंद कसा करावा व अशा त्रासदायक लोकांना कशी कायमची अद्दल घडवावी त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-\nया प्रक्रियाही २ पद्धतीने करता येतात, एक एसएमएस द्वारे व दुसरे म्हणजे कॉलद्वारे.\n(अत्यंत महत्वाचे- आपणास टेलीमार्केटिंग कॉल आल्याच्या ७२ तासांच्या आत खाली नमू�� प्रक्रियेद्वारे तक्रार करण्याचे सामान्य बंधन आहे, काही कारणास्तव उशीर झाल्यास कॉलद्वारे तक्रार करता येऊ शकते मात्र लोकांनी असे टेलीमार्केटिंग कॉल आल्याच्या ७२ तासांत तक्रार करून टाकणे केव्हाही हितकारक\nग्राहकांनी ट्रायच्या नियमानुसार खालीलप्रमाणे एसएमएसद्वारे तक्रार करावी-\nम्हणजेच समजा ग्राहकास ‘123456789’ या मोबाईल क्रमांकवरून दि.01.01.2018 रोजी अनाहूत टेली मार्केटिंग कॉल आला आहे. तर ज्यांना एसएमएसद्वारे तक्रार करायची आहे त्यांनी खालीलप्रमाणे 1909 या क्रमांकवर मेसेज करावा-\n एवढे केले की आपल्या मोबाइल कंपनीस ९ दिवसांच्या आत अशा कॉल करणाऱ्या क्रमांकावर कायमची बंदी घालण्याची तरतूद Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायने करून ठेवली आहे. मोबाईल कंपनीने जर ९ दिवसांत कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधातही शास्तीची कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.\nवर नमूद केलेप्रमाणे एसएमएसद्वारे तक्रारीस मोबाईल कंपन्या ‘मुद्दाम’ काही ‘एरर’ दाखवत असल्यास १९०९ या क्रमांकवर कॉल करून टेलीमार्केटिंग कॉलचा सर्व तपशील द्यावा आणि त्यानंतर ९ दिवसांत कारवाई करून देण्याचे तुमच्या मोबाईल कंपनीवर कायद्याने बंधनकारक राहील.\nमाझेच उदाहरण घ्या, मला एका व्यक्तीने वोडाफोन कंपनीतर्फे बोलत असून टेली मार्केटिंगसाठी कॉल केला व त्यास तसे न करण्याचे कायद्याची तरतूद सांगूनही ‘काय करायचे ते करून घ्या’ असे आवाहन दिले. त्यानुसार मी तक्रार करताच सदर व्यक्तीचा मोबाईल क्रमांक कायमचा बंद करण्यात आल्याचा संदेश मला प्राप्त झाला. त्या एसएमएसचा स्नॅपशॉट खालीलप्रमाणे-\nयापूर्वीच्या इंग्रजी लेखाचा हा लेख मराठी भाषांतर असून इंग्रजी लेखाची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांच���कडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८)एमएसईबीला दणका, रु.१४१००/-च्या चुकीच्या वीज बिलाविरोधात कायद्याचे ‘ज्ञान’ दिल्यावर रु.३१०/- सुधारणा\n१९) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on September 4, 2018 March 16, 2019 Categories BKS News (Marathi), Legal Remedies (Marathi)Tags अनाहूत टेलीमार्केटिंग कॉल, ट्राय, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment on डीएनडीवर नोंद असूनही टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्यावर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११- तक्रार निवारण मार्गदर्शिका, कायद्यातील तरतुदी, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचा वा��र करून पालक शाळेवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले आहे.\nजुलै २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे (डीएफआरसी) केवळ एका पालकास जाण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला आणि सदर समितीने कित्येक शाळांचे शुल्क कमी करण्याचे दिलेले आदेश रद्द झाले व तेव्हापासून तर कित्येक पालकांनी शिक्षणाच्या बाजारीकरण विरोधात लढाच सोडून दिला आणि महाराष्ट्रात पालकांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणविरोधात निर्णायक लढा थंड पडला. परिणामी या लेखात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ नुसार अद्यापही पालकांनी काही तरतुदींचा वपर केल्यास बेकायदा शुल्क आकारणाऱ्या खाजगी शाळेवर फौजदारी व दंडात्मक कारवाई होऊ शकते व खाजगी शाळांच्य बेकायदा शुल्कवाढीस अटकाव करता येऊ शकतो याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन केले आहे.\nकेवळ एका पालकाने या लेखात दिलेल्या तरतुदींचा अभ्यास केला आणि तत्काळ कार्यवाही केली तर शाळेने कितीही मोठे कायदेपंडित नेमले तरीही शाळेच्या नफेखोरीस प्रतिबंध होईलच शिवाय सरस्वती मंदिर शाळेसारखी प्राचार्यांची हकालपट्टी, शुल्क परतावा तसेच विब्ग्योर तसेच केम्ब्रिज शाळेच्या पालकांनी केलेनुसार फौजदारी कारवाईही करता येईल असे आमचे प्रामाणिक मत आहे.\nजसे गुन्हेगार कायद्यातील पळवाटा काढून फायदा उचलतात त्याच्या उलट जाऊन सध्या सत्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदींतूनच पालकांच्या हिताच्या ‘पळवाटा’ शोधून यश कसे साधता येईल याबाबत नव्याने संशोधन करण्यात आले. पालक कुठे चुकत आहेत यावर संघटनेतर्फे अभ्यास केले असता पालक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच शुल्क नियंत्रणपासून ते योग्य त्या अधिकारींना तत्काळ तसेच कायद्यातील तरतुदींना अनुसरून तक्रार न करणे, कायद्यांचे अज्ञान असणे ई. बाबी समोर आल्या आहेत.\nत्याप्रमाणे नुकतेच रणनिती बदलण्यात आल्याने कित्येक शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेच शिवाय काही शाळांमध्ये पालकांना शुल्क परतावाही देण्यात आला आहे. सदर प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर तूर्तास अधिक भाष्य करीत नाही. परिणामी याच रणनितीच्या वापरावर पालकांनी विचार करावा तसेच शैक्षणिक वर्षे २०१८-१९ व २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक ���र्षांची फी निश्चिती लवकरच होणार असलेने फी नियंत्रणासाठी पालकांनी काय उपाययोजना कराव्यात यासाठी या लेखाचा पहिला भाग जाहीर करण्यात येत आहे.\n(या लेखाचा दुसरा भागही खालील शीर्षकाखाली जाहीर कार्यात आला असून त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nशैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यात अखेरीस पालकविरोधी सुधारणा संमत- पालकांसाठी रणनीती\nहा लेख राज्यात लागू असलेल्या अनेक कायद्यांपैकी महत्वाच्या अशा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ कायदा जो की सन २०१४ साली लागू झाला व त्यातील महत्वाच्या तरतूदी की ज्या पालकांनी वाचल्या आणि त्यावर अंमल केला तर कायदा कमकुवत असला तरी शाळांना नफेखोरी करणे जमणार तर नाहीच उलट नफेखोर करणाऱ्या शाळांवर रु.१० लाख पर्यंतच्या दंडात्मक कारवाईपासून ते फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करता येऊ शकते. त्याबाबतचा सविस्तर तपशील देण्यापूर्वी वर नमूद कायदा व कायद्याच्या अंतर्गत सन २०१६ साली लागू केलेल्या नियमावली डाउनलोड करून घ्यावात जेणेकरून खाली दिलेले स्पष्टीकरण समजण्यास अत्यंत सोपे होईल. कायदे व नियम पीडीएफ स्वरुपात खालीलप्रमाणे दिले आहेत ते डाऊनलोड करावे-महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११.Pdf\n(यापुढील उताऱ्यात ‘कायदा’ म्हणून नमूद केले आहे).\nशैक्षणिक संस्था शुल्क विनियमन नियम २०१६.Pdf\n(यापुढील उताऱ्यात ‘नियम’ म्हणून नमूद केले आहे).\nवर नमूद कायदा आणि त्यातील नियमावली याचा अभ्यास केला असता खालील बाबी स्पष्ट होतात-\n१) पालक शिक्षक संघाची स्थापना आणि बैठक-\nसर्वप्रथम प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या ३० दिवसांच्या आत कायद्यातील कलम ४ नुसार ‘पालक शिक्षक संघ’ स्थापन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे ‘पालक शिक्षक’ संघाचे सदस्य असतील आणि अशा सदस्याकडून म्हणजेच प्रत्येक पालकाकडून दरवर्षी ग्रामीण भागातील शाळेच्या पालकांकडून रु.२०/- तर शहरी भागातील शाळेच्या पालकाकडून रु.५०/- इतके शुल्क आकारले जाईल. शाळेचे मुख्याध्यापक किंवा शाळा प्रमुख हे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असतील तर शाळेतील वरिष्ठ शिक्षक हे पालक शिक्षक संघाचे सचिव असतील अशी सन २०१६ च्या नियमावलीतील नियम ३ नुसार तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर पालक शिक्षक संघ स्थापन झा��ेच्या नंतर संघाच्या सचिवांकडून बैठक आयोजित करण्यात येईल ज्याची सर्व पालकांना सूचना ही सन २०१६ च्या नियमावलीतील नमूद ‘नमुना १’ नुसार जाहीर करण्यात येईल. तसेच नमुना १ द्वारे जाहीर करण्यात आलेली नोटीस ही शाळेच्या सूचना फलकावर लावण्यात येईल व प्रत्येक वर्गात फिरविण्यात येईल, इतकेच नाही तर शाळेची वेबसाईट असल्यास ती वेबसाईट अपलोड ही करण्यात येईल अशी नियम ३ नुसार तरतूद करण्यात आली आहे. तसेच सदर बैठकीत १०% सदस्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे व जर १०% सदस्य उपस्थित राहिले नाहीत तर १५ दिवसानंतर पुन्हा बैठकीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच जर १००० पालक सदस्य असतील तर बैठकीस १०० पालकांनी हजर राहणे गरजेचे आहे अन्यथा बैठक रद्द करून पुन्हा नव्याने बैठकीचे आयोजन करणे शाळा प्रशासनावर बंधनकारक करण्यात आले आहे.\nआता नियमावलीतील नमुना १ पाहूयात-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n खात्रीशीरपणे सांगतो, अशा बैठकीचा ‘नमुना १’ हा शाळांनी नोटीस बोर्ड, वेबसाईटवर जाहीर करणे बंधनकारक असताना आपल्यापैकी कित्येकांना याबाबत शाळेने कळविलेही नसणार हा साधा कायदेभंग नसून याबाबत काय कारवाई होऊ शकते याबाबत खाली स्पष्टीकरण दिले आहेच.\n२) पालक शिक्षक संघाची ‘कार्यकारी समिती’ ची निवड-\nवर नमूद केलेप्रमाणे ‘पालक शिक्षक संघ’ म्हणजे (ढोबळमानाने शहरी भागातील शाळेतील प्रत्येक पालकाने रु.५०/- अथवा ग्रामीण भागेतील शाळेच्या प्रत्येक पालकाने रु.२०/- भरल्यानंतर शाळेतील सर्व पालकांचा मिळून झालेला) समूह होय. त्यानंतर वर नमूद केलेप्रमाणे प्रत्येक पालकाकडून शाळेने रु.२०/- (ग्रामीण भागासाठी) किंवा रु.५०/- (शहरी भागासाठी) फी जमा केलेनंतर त्यानंतर पुढील अत्यंत महत्वाची कार्यवाही म्हणजे ‘कार्यकारी समिती’ ची निवड करणे. म्हणजेच ढोबळमानाने शाळेतील सर्व पालकांपैकी प्रत्येक वर्गास प्रतिनिधित्व मिळावे म्हणून काही पालकांची या समितीत निवड करण्यात येते. त्याची निवड प्रक्रिया ही मूळ कायदा तसेच नियम या दोन्हींत काही तरतुदी केल्या असून त्या खालीलप्रमाणे-\nअ. २०११ च्या कायद्यातील तरतुदी-\ni) कायद्यातील कलम ४ १(ग) नुसार सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड करण्याच्या तारखेची माहिती पालक संघास (म्हणजेच प्रत्यक्षात शाळेच्या सर्व प��लकांना) एक आठवडा आधी देण्यात येईल.\nकायद्यातील कलम ४ (२) (क) नुसार कार्यकारी समिती खालीलप्रमाणे बनलेली असेल-\nउपाध्यक्ष- पालकांमधील एक पालक\nदोन सह सचिव- पालकांमधील दोन्ही\nसदस्य-प्रत्येक इयत्तेतील एक पालक व एक शिक्षक\n*या समितीतील किमान एक सदस्य हा अनुसूचित जाती जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्ग अशा पद्धतीने आळीपाळीने सदस्य असेल शिवाय ५०% सदस्य या महिला असतील.\nii) *अत्यंत महत्वाचे* – कायद्यातील कलम ४ (२) (ग) नुसार तर-\nकार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी ही समितीची स्थापना केलेपासून १५ दिवसांच्या आत सूचना फलकावर लावण्यात येईल तसेच तिची प्रत तत्काळ शिक्षण अधिकारी यांचेकडे पाठविण्यात येण्याची तरतूद करण्यात आली आहे. (कित्येक शाळांनी या तरतुदीची अंमलबजावणीच केलेली नाही व त्याविरोधात त्यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते हे या लेखाच्या शेवटी दिले आहेच).\niii) कायद्यातील कलम ४ (२) (घ) नुसार एकदा कार्यकारी समितीचा कालावधी १ वर्षाचा असेल व एकदा निवडलेला सदस्य हा पुढील ३ वर्षांच्या कालावधीत पुन्हा सोडतीस पात्र असणार नाही. (कित्येक शाळांनी एकदा निवडलेला शिक्षक हा परत दुसऱ्या वर्षीही समितीत घेतला असून ते पूर्णतः बेकायदा आहे व याविरोधातही शाळेवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते).\nब. सन २०१६ च्या नियमावलीच्या तरतुदी-\nनियम ६ नुसार पालक शिक्षक संघाच्या स्थापनेच्या १० दिवसांच्या आत कार्यकारी समितीच्या स्थापनेची नोटीस शाळेच्या सूचना फलकावर लावण्यात येईल आणि (अत्यंत महत्वाचे) शाळेकडून वेबसाईटची सुविधा उपलब्ध असल्यात ती वेबसाईटवरही प्रदर्शित करण्यात येईल. इच्छुक पालकांचे अर्ज हे सोडत पद्धतीने (लॉटरी पद्धतीने) निवडण्यात येतील व सोडतीच्या दिनांकाच्या आधीपर्यंत पालकांना अशा कार्यकारी समितीसाठी लेखी अर्ज अथवा वेबसाईटद्वारे शाळेस अर्ज करता येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये सोडत (लॉटरी) पद्धतीने पालकांची निवड करण्यात येईल तसेच सोडत काढलेल्या बैठकीचे इतिवृत्त पालकांमध्ये फिरविण्यात येईल तसेच या सर्व घटनेचे विडीयो शूटिंग करण्यात येईल शिवाय (अत्यंत महत्वाचे) हे रेकॉर्डिंग सर्व संबंधितांसाठी खुले ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.\n*पुन्हा कित्येक वाचकांना वरील तरतुदी पाहून धक्का बसला ��सेल, कारण कित्येक शाळांनी कार्यकारी समिती तर दूरच शहरी भागात रु.५०/- अथवा ग्रामीण भागातील शाळांनी रु.२०/- जमा न करता ‘पालक शिक्षक संघ’ च स्थापन केलेला नाही. हा साधा कायदेभंग नसून याबाबत शाळेवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते याबाबत खाली स्पष्टीकरण दिले आहेच.\n३) शाळेचे शुल्क ठरविणेबाबत महत्वाच्या प्रक्रिया व तरतुदी-\nकार्यकारी समितीचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे राज्यभरातील पालकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय- फी निश्चीतीमध्ये प्रमुख भूमिका निभावणे\nया आधीच्या ब्लॉगमध्ये चार्टर्ड अकाऊंटिंग, सोसायटी कायदा ई.चा अभ्यास असणारी तज्ञांची नेमणूक करून खुद्द शासनाने शाळेची फी निश्चितीत सक्रीय भूमिका घेणेबाबत न्यायालयांचे मत तसेच इतर कायदेशीर बाबी दिल्या आहेतच. मात्र २०११ च्या कायद्यात या आदेशांतील तत्वे हेतुतः शासनातर्फे दुर्लक्षित करून केवळ लॉटरी पद्धतीने निवडण्यात आलेल्या पालकांवर ही जबाबदारी हेतुतः टाकून शासनाने शिक्षण सम्राटांना नफेखोरी करण्यासाठी आयते कुरण दिले आहे मात्र तूर्तास आहे त्या तरतुदीतून सकारात्मक परिणाम आणणेबाबत जनतेस जागृत करणे हा या ब्लॉगचा उद्देश असल्याने त्याबाबत अधिक तपशिलात जात नाही.\nतरी शुल्क निश्चितीबाबत कार्यकारी समितीच्या बैठकीच्या सन २०११ चा कायदा व सन २०१६ ची नियमावली महत्वाच्या तरतुदी खालीप्रमाणे देत आहे-\nअ.सन २०११ च्या कायद्यातील महत्वाच्या तरतुदी-\nकलम ५ नुसार शासकीय शाळा व अनुदानित शाळा यांचे शुल्क मात्र शासन निर्धारित करेल. अशा शाळांत शासनाने स्वतः ठरवलेली फीच शाळेस आकारता येईल.\nii) कलम ६ (१) नुसार खाजगी विना अनुदानित शाळा व कायम विना अनुदानित शाळा यांचे शुल्क प्रस्ताव देण्याचा अधिकार शाळा प्रशासनास असेल.\niii) कलम ६ (२) नुसार कार्यकारी समिती स्थापन झाल्यावर शाळा प्रशासन कार्यकारी समितीकडे संबद्ध अभिलेखासह प्रस्तावित शुल्काचे तपशील पुढील शैक्षणिक वर्षाच्या किमान ६ महिने आधी सादर करेल. बरेच पालक कार्यकारी समिती आणि शाळा प्रशासन एकच समजण्याची चूक करतात. शाळा प्रशासन हे केवळ शाळेचे पदाधिकारी यांचे असेल तर कार्यकारी समिती ही वर नमूद केलेप्रमाणे पालक व शिक्षक यांची मिळून बनलेली असते हे पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. थोडक्यात शाळा प्रशासन ही आपल्याच शाळेच्या शिक��षक व पालक यांच्यातून निवडण्यात आलेल्या समितीकडे फी चा प्रस्ताव पाठवेल अशी योजना या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच कार्यकारी समितीही शाळा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावास अनुसरून स्वतःची प्रस्तावित फी मांडू शकतात असा अधिकार देण्यात आलेला आहे.\n*(आता पालकांना असा प्रश्न पडू शकतो की एकीकडे शाळा प्रशासन फी प्रस्ताव कार्यकारी समितीस मांडणार की ज्यामध्ये पालकांबरोबर शाळेचे शिक्षक सुद्धा सदस्य असतील तर शिक्षक पालकांचे ऐकणारच नाहीत व सहमती होऊ देणार नाहीत. पुन्हा सांगेन हा कायदाच असा अन्यायकारक बनविण्यात आला असला तरी पालक व शिक्षक यांच्यात मतभेद झाल्यास व एक महिन्यांत पालक व शिक्षक यांच्या कार्यकारी समितीने एकमताने फी बाबत निर्णय न घेतल्यास शाळा प्रशासनास कायद्याने स्वतःहून विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे अपील करणे बंधनकारक करण्यात आले आहे व त्यानंतरच सदर शासनाने नेमलेली समिती शाळेने दाखल केलेल्या शुल्क प्रस्तावाबाबत निर्णय घेईल अशी तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे शासकीय समितीकडे प्रकरण जाण्याच्या भीतीने कित्येक शाळांच्या कार्यकारी समितीने पालकांनी सुचविलेल्या फीच्या प्रस्तावास अडथळा आणले नसल्याचे प्रकार घडले आहेत\n*iv) कलम ६ (३) व कलम ९ (अत्यंत महत्वाचे) –\nहा या कायद्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कलम ६(३) या तरतुदीनुसार शुल्क निश्चिती करताना कार्यकारी समितीस कलम ९ मधील तसेच नियमावली २०१६ च्या नियम ११ नुसार विविध बाबींचा जसे की शाळेचे ठिकाण, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशासन व परीक्षणावरील खर्च, शाळेस प्राप्त झालेले अंशदान व त्यातून आलेला अतिरिक्त निधी, शाळेकडून ई गव्हर्नन्स अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर विषयक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, स्विमिंग पूल, घोडेस्वारी, धनुर्विद्या ई सारख्या प्रयोगनिष्ठ सुविधा, (Performing Arts), विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेली पाठ्यपुस्तके, वह्या, बसची क्षमता, बसचे अंतर, तुलनात्मक इंधन दर विचारात घेऊन निश्चित केलेले वाहतूक शुल्क, मध्यान्ह भोजन, अल्पोपहार सुविधा तसेच कार्यकारी समितीच्या पूर्व परवानगीने अन्य कोणतीही बाब यांचा विचार करण्याचा अधिकार असेल.\nम्हणजेच कार्यकारी समितीतील पालकांना वर नमूद केलेली माहिती दाखविणे व पुरविणे हे शाळा प्रशासनावर ��ंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळेने केवळ शुल्काचा प्रस्ताव नाही तर वर नमूद सर्व बाबींचा अभिलेख दिल्याच्या ३० दिवसांत कार्यकारी समितीने निर्णय घ्यायचा आहे. तसेच प्रत्येक बाबीनिहाय शुल्काचा प्रस्तावही सोबत जोडण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. कित्येक शाळा या कार्यकारी समितीस केवळ शुल्क प्रस्ताव देतात मात्र शाळेतील वर नमूद माहिती व कागदपत्रे देत नाहीत परिणामी शेकडो शाळा या तरतुदींचा भंग करीत असल्याचे समोर आले आहेच. मात्र हा साधा भंग नसून या लेखाच्या शेवटी त्याविरोधात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते हे तपशीलवार दिले आहेच.\nकलम ६(३) मध्ये अजून एक अत्यंत महत्वाची तरतूद करण्यात आली असून जर शाळा प्रशासन आणि कार्यकारी कार्यकारी समिती यांच्या संमतीनेही जरी फी निश्चित करण्यात आली तरी ती मराठी, इंग्रजी आणि शाळा ज्या माध्यमाची असेल त्या भाषेत नोटीस बोर्डावर तसेच शाळेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे बंधनकारक करण्यात आले आहे.\nइतकेच नाही तर नियमावली २०१६ च्या नियम ९ (१) मधील नमुना ३ नुसार खालीलप्रमाणे शाळेने फी कार्यकारी समितीच्या संमतीने मान्य केल्यास त्याच स्वरुपात कार्यकारी समितीच्या पालकांच्या मान्यतेसहित जाहीर करणे आवश्यक आहे.\nखालील नियमावली २०१६ नुसार शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीस दाखल करावयाचा नमुना ३ पहा-\n*पुन्हा कित्येक पालकांसाठी ही धक्कादायक माहिती असणार आहे कारण कित्येक शाळा या केवळ पालकांना साध्या कागदावर दिशाभूल करण्यासाठी एखादे परिपत्रक क्रमांक टाकून थेट फी ची मागणी करतात व कार्यकारी समितीने फी ठरविली किंवा कसे हे जाहीर करीत नाहीत. इतकेच नाही तर नमुना ३ नुसार कार्यकारी समितीस प्रस्तावही दाखल करीत नाहीत कारण त्यामध्ये वर दिलेप्रमाणे मंडळाचा प्रकार, युडायस क्रमांक ई.तपशील व सर्वात महत्वाचे म्हणजे मागील वर्षाची फी व प्रस्तावित फी मधील फरक, चालू वर्षात केलेल्या फी वाढीची टक्केवारी, तसेच कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या मान्यतेच्या सह्या दाखविण्यात येत नाहीत. केवळ समितीच्या पालकांच्या हजेरीच्या सह्या दाखवून त्यास फी ची मान्यता म्हणून सही दिल्याचा बोगस व फसवणुकीचा प्रकार शाळा प्रशासन करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\n४) फी संदर्भातील गंभीर कायदेभंग-\nकित्येक शाळा या २०११ च्या कायद्यातील तरतुदीनुसार निर्धारित केलेल्या शुल्काहून कित्येक पटीने अधिक बेकायदा फी पालकांकडून सक्तीने आकारात असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सन २०११ च्या कायद्यानुसार (जो प्रत्यक्षात सन २०१४ साली अस्तित्वात आला) त्यातील खालील तरतूदी बघा-\nकलम २ (ञ) (२) नुसार-\nसत्र शुल्क (टर्म फी) प्रत्येक सत्रासाठी हे शैक्षणिक शुल्काच्या एका महिन्याच्या शिकवणी शुल्कापेक्षा (ट्युशन फी ) जास्त नसेल अशी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच जर एका वर्षाची शिकवणी शुल्क हे रु.१२०००/- असेल तर सत्र शुल्क हे एका सत्रासाठी रु.१०००/- असेल व शाळेत सामान्यपणे २ सत्र असल्याने वार्षिक सत्र फी ही जास्तीत जास्त रु.२०००/- इतकीच असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.\nकलम २ (ञ) (९) नुसार-\nविद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी एकदा का प्रवेश शुल्क आकारले असता पुन्हा प्रवेश शुल्क घेता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. असे असूनही राज्यातील कित्येक शाळा विद्यार्थ्याकडून पहिलीत जाताना, चौथ्या इयत्तेतून पाचवीत जाताना तर सातवीतून आठच्या इयत्तेत जाताना कित्येक वेळा प्रवेश शुल्क आकारात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\n५) राज्यभरातील पालकांना आवाहन- खालील रणनीतीचा वापर करणे-\nवर नमूद केलेल्या बाबी पालकांनी वाचल्या असता आतापर्यंत पालकांना हे लक्षात असेल की कित्येक शाळांनी एकाहून अधिक असे सन २०११ च्या कायद्याचे तसेच सन २०१६ च्या नियमावलीचे उल्लंघन उघडपणे केले आहेत. त्याबाबत वर वारंवार नमूद केलेप्रमाणे हे साधेसुधे उल्लंघन नसून अशा अपराधाबद्दल शाळा प्रशासनावर रु.१० लाख दंड तसेच फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते. याबाबत या कायद्यातील अद्यापपर्यंत राज्यभरातील पालकांकडून अत्यंत दुर्लक्ष झालेला कलम १६ जो की अगदी एक पालक शिक्षण विभागाकडे तक्रार करून अथवा योग्य त्या न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून विजय मिळवू शकतो तो पहा-\nअ. सन २०११ च्या कायद्यातील कलम १६ चा वापर करणे-\nकलम १६ च्या उपकलम १, २ व ३ नुसार- जो कुणी सन २०११ चा कायदा व सन २०१६ च्या नियमावलीचा भंग करेल तो-\nपहिल्या अपराधासाठी रु.१०००००/- (एक लाख रुपये) ते रु.५०००००/- (पाच लाख रुपये) इतक्या दंडास,\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी रु.२०००००/- (दोन लाख रुपये) ते रु.१००००००/- (दहा लाख रुपये) इतक्या दंडास किंवा कमीत कमी ३ महिने ते ६ महिने कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल.\nतसेच संबंधितास जास्तीची फी परत करण्यात येईल आणि जी व्यक्ती वारंवार कायद्याचे उल्लंघन करेल त्यास व्यवस्थापन तसेच शाळेत कोणतेही अधिकृत पद धारण करण्यास कायमच्या बंदीची तरतूद करण्यात आहे.\nवर नमूद केलेप्रमाणे राज्यभरातील कित्येक शाळा या एक नव्हे तर एकाहून अधिक भंग करीत असून कित्येक शाळांवर फौजदारी कारवाई सहज होऊ शकते. मात्र ते न होण्याचे कारण म्हणजे पालकांनी वेळीच आवाज न उठविणे व वरील तरतुदीनुसार तत्काळ शिक्षण विभागास तक्रार न करणे हे आहे.\nब. शाळेने केलेल्या उल्लंघन विरोधात तत्काळ शिक्षण विभागास तक्रार करून जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करणे-\nलवकरच कित्येक शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांची फी निश्चिती करण्यात येणार असून वर नमूद केलेल्या प्रक्रिया जसे की-\n१) पालक शिक्षक संघ रु.५०/- अथवा रु.२० आकारून बनविण्यात आला आहे की नाही\n२) पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची कायदे व नियम यानुसार निर्मिती झाली आहे किंवा नाही\n३) शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीची निवड करताना तसेच बैठकीची विडीयो शूटिंग केली आहे किंवा नाही\n४) शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीची निवड झालेनंतर सर्व सदस्यांची नावे व माहिती शिक्षण अधिकारीकडे दाखल केली आहेत किंवा नाही\n५) पालक शिक्षक कार्यकारी समितीतील पालकांना शाळा प्रशासनाने विहित नमुन्यात फी प्रस्ताव दाखल केला आहे की नाही तसेच शाळेने संबंधित आर्थिक बाबी व इतर घटकबाबतची कागदपत्रे कार्यकारी समितीतील पालकांना दिली आहेत किंवा नाही\n६) पालक शिक्षक कार्यकारी समितीने शाळेच्या शुल्क प्रस्तावास मान्यता दिली आहे असे शाळेने जाहीर केल्यास त्यांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांची तसेच सदर मान्य करण्यात आलेल्या प्रस्तावाची विहित नमुन्यातील प्रत नोटीस बोर्ड तसेच वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे किंवा नाही\n७) शाळेने आकारलेले सत्र शुल्क व शैक्षणिक शुल्क हे सन २०११ च्या कायद्यातील तरतुदीतील प्रमाणानुसार आहे किंवा नाही\n८) शाळेने एकाहून अधिक वेळा प्रवेश फी आकारले नाही ना\n९) सन २०११ च्या कायद्यात नमूद कलम ३ नुसार या कायद्यांतर्गत ठरविण्यात आलेली फी पेक्षा जास्त फी घेण्याचे अधिकार शाळेस नसल्याने शाळेने प्रस्तावित केलेल्या व मान्य झालेल्या प्रस्��ावात नसलेल्या अतिरिक्त फी तर आकारली नाही ना (उदा. शाळेच्या मान्य झालेल्या शुल्क प्रस्तावात उशिरा फी भरलेबद्दल दंड (लेट फी) नमूद केले नसेल तर शाळेस असे शुल्क आकारता येणार नाही).\nया सर्व बाबींचा वर दिलेल्या तरतुदींना अनुसरून अभ्यास करून शाळेने केलेल्या उल्लंघनाबाबत तत्काळ शिक्षण मंत्री ते शिक्षण अधिकारी स्तरापर्यंतच्या सर्व अधिकारींना तक्रार करून रास्त मुदतीत समाधानकारक कारवाई न झाल्यास जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गांचा अवलंब करावा. चौकशीसाठी वर्षानुवर्षे वाट बघू नये. वर नमूद रणनीतीचा केल्यास पालकांना नक्की न्याय मिळेल व शिक्षणाच्या बाजारीकरणास प्रभावीपणे अटकाव करता येईल. तसेच ज्यांना कोर्टाच्या लढ्याचा खर्च परवडत नाही अशांसाठी लवकरच विविध आयोग येथे स्वतः कशी केस लढावी याबाबत ब्लॉग लिहण्यात येणार आहेतच.\nतसेच सरकार कोणत्याही पक्षाचे असो सन २०१० पासून राज्यात हेतुपरस्पर कमकुवत कायदे कसे लागू करण्यात आले, वरकरणी पालक हितासाठी कठोर कायदे आणायचे मात्र ते उच्च न्यायालयात रद्द होतील असे कट रचायचे याबाबत सर्वपक्षीय राजकीय पक्षांचा काळा चेहरा उघड करणारा लेख उच्च न्यायालयाच्या आदेशासहित खालील लेखात दिला आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल नोंद करून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपर��षद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on August 8, 2018 March 28, 2019 Categories Legal Remedies (Marathi)Tags मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११Leave a comment on महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या.\nजनतेस त्यांच्या मागण्या या कायद्याच्या भाषेत मांडता येत नाहीत किंवा कायद्यात काय सुधारणा कराव्यात की जेणेकरून शिक्षणाच्या बाजारीकरणास अटकाव करता येईल याबाबत मत मांडण्यात अडचणी येतात. त्याचाच संदर्भ घेऊन सोप्या कायदेशीर भाषेत वर नमूद कायद्यातील जनतेच्या मागण्यास कायद्याच्या भाषेत मांडण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या-नुकतेच राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन २५% पालकांची संमती असल्याशिवाय शाळांच्या विरोधात तक्रार करता येणार नाही अशी सुधारणा लागू करणार असल्याचे शिक्षण मंत्रालयतर्फे भूमिका मांडण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून पालकविरोधी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणास हातभार लावणाऱ्या सुधारणा लागू झाल्यास राज्यात पुन्हा नव्या\nजोमाने सुरु झालेले शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधातील आंदोलनास खीळ बसविण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल राज्यभरात पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून याबाबत काहीतरी सकारात्मक करण्यास सर्वांची इच्छा असून केवळ कायद्याबाबतचे अज्ञान आणि बारकावे कळत नसल्याने त्या भावनांना मूर्त स्वरूप कसे द्यावे याबाबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत संघटनेमार्फत मी वर नमूद कायदा हा कसा घटनाविरोधी आहे तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या विवध निर्णयांशी कसा विसंगत आहे याबाबत मी खालीलप्रमाणे लेख लिहून न्यायालयाच्या निर्णयांच्या संदर्भासहित स्पष्ट केले होते. त्या ब्लॉगची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यातील असंवैधानिक तरतुदी व सुधारणा\nदरम्यान नुकतेच राज्यभरातील सामाजिक संघटना आणि पालकांनी चर्चा सुरु केली असून त्यामध्ये याबाबत नवीन सुधारणा काय असाव्यात आणि सामान्य लोकांना या कायद्यात काय त्रुटी आहेत, काय सुधारणा आवश्यक आहेत याबाबत काही लेखाद्वारे की जे सामान्यातील सामान्य लोकांस अत्यंत सोप्या भाषेत समजेल व निवडक सुधारणा की जे क्रांतिकारी बदल घडवू शकतील याबाबत काही करता येईल काय असे प्रश्न समोर आले. त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत सोप्या भाषेत हा कायदा कसा अन्यायकारक आहे व काय सुधारणा आवश्यक आहेत हे मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. तसेच केवळ ४ सुधारणा मी शेवटी सुचविल्या आहेत त्या जनतेने जन आंदोलन करून मान्य करवून घेतल्यास नक्कीच क्रांतिकारी बदल होतील अशी मला अशा आहे व त्यासाठीच हा लेख लिहित आहे. याबाबतचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे-\nराज्य शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ जो की सन २०१४ साली अस्तित्वात आला आहे लागू केला आहे. दरम्यान या कायद्यात अनेक असंवैधानिक तरतुदी असून समानतेच्या घटनात्मक अधिकाराचा हनन करणाऱ्या तरतुदी की जे केवळ भ्रष्ट शिक्षणव्यवस्था बळकट करतील व केवळ शिक्षणाचे बाजारीकरणास हा��भार लावतील अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयनेही कायद्यात मुलभूत चुका असल्याचे खरे असल्याचे मात्र त्यासाठी पालकांना कायदेमंडळास संपर्क करा असा सल्लाही दिला होता.\nराज्य शासनाने मागील काही वर्षांत कायद्यातील अन्यायकारक व असंवैधानिक तरतुदी दूर करण्यास विशेष काही केले नाहीच उलट नुकतेच याबाबत अजून अन्यायकारक तरतुदींची भरच टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संभाव्य अन्यायकारक तरतुदींच्याबाबत तसेच पालकांना अपेक्षित सुधारणा की जे सविस्तर स्पष्ट करण्यापूर्वी हा कायदा कसा अन्यायकारक आहे याबाबत थोडक्यात खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देत आहे-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या-\n१) कायद्यातील अन्यायकारक तरतुदी व काही कठोर तरतुदींच्या अंमलबजावणीचे अपयश –\nउपरोक्त नमूद कायद्यात अत्यंत अन्याकारक तरतुदी आहेत ते खालीलप्रमाणे-\nअ. कायद्याचे जाण नसलेले पालक यांचेवर फी नियंत्रणाची जबाबदारी टाकणे-\nउपरोक्त संदर्भीय कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या माध्यमातून शिक्षक व पालक यांची एकत्रित अशी पालक शिक्षक संघाची ‘कार्यकारी समिती’ बनेल. या समितीने व शाळा प्रशासनाने फीसंदर्भात आपापसात प्रस्ताव देऊन फी ठरवावी. तसेच शाळा प्रशासन पालक शिक्षक कार्यकारी समितीस शाळेचा सर्व जमा-खर्च, बिले ई. सादर करेल तसेच या सर्व बैठकीची विडीयो शूटिंग सुद्धा करेल अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर शाळा व कार्यकारी समितीत समन्वय न झाल्यास केवळ शाळा प्रशासनास शासनाच्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीस तक्रार करण्याची मुभा देण्यात आली आहे. पालकांना मात्र या समितीस तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. सुरुवातीस विभागीय शुल्क नियंत्रण समितीने पालकांच्या काही तक्रारी दाखल करून घेतल्या मात्र मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एका पालकास सदर समितीस तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय सन २०१७ साली दिला.\nब.लॉटरी पद्धतीने निवडण्यात आलेल्या सामान्य पालकांवर शुल्कनियंत्रणाची मोठी जबादारी टाकणे-\nउपरोक्त संदर्भीय कायद्यात पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीत पालकांची निवडणू��� ही लॉटरी पद्धतीने करण्याची तरतूद करण्यात आली आहे तसेच त्यात महिला व इतर मागासवर्ग प्रवर्गातील बांधवांसाठी राखीव जागा ठेवण्यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा प्रशासन देणार असलेली कागदपत्रे, जमा खर्च, ऑडिट अहवाल ई. हे सर्व चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट मॅनेजमेंटचे विशेषज्ञ, सोसायटी नोंदणी कायदा ई. मधील जाणकार यांनी करावयाचे हे काम आहे. ते पालकांना कळणार नाही हे कुणीही सांगेल. सर्वप्रथम पालकांचे हितरक्षणाचे पंख हे सरकारने हेतुपरस्पर इथेच कापून टाकले आहेत.\nक.शाळा प्रशासनाच्या तरतुदी पालन न करण्याच्या प्रकाराविरोधात कठोर तरतुदी –\nआपणास सर्वांनी कायद्याचे कलम १६ वाचल्यास लक्षात येईल की उपरोक्त संदर्भीय कायद्याचे केवळ एक भंग केल्यास एक लाख रुपये ते पाच लाख रुपये पर्यंतचा दंड तर दोनहून अधिक भंग केल्यास पाच लाख रुपये ते तब्बल दहा लाख रुपये पर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे. इतकेच नाही तर संबंधित पालकास जास्तीची बेकायदा फी परत करण्याची तरतूदही करण्यात आली असून वारंवार कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही शिक्षण संस्थेत पद भूषविण्यास कायमची बंदी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.\nड. तरीही कायदा का अपयशी ठरत आहे\ni) सर्वात पहिले कारण म्हणजे बेकायदा फी आकारणे संबंधी शासनाकडून कोणतीही स्थगिती न देण्याचे स्वयंस्पष्ट तरतुद नसणे. म्हणजेच काही झाले तरी शाळा प्रशासन ही फी वसूल करू शकते, जरी विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे अपील प्रलंबित असेल तरीसुद्धा शुल्कवसुलीस अटकाव येणार नाही या तरतुदीचा मुद्दाम संदर्भ देऊन शासनाने केलेला हा गैरसमज अगदी शाळा प्रशासनाने नियमांचा भंग करून उदा.कार्यकारी समिती न नेमता फी घेणे, कायद्यात निर्धारित केलेल्या दराहून अधिक फीची वसुली करणे ई. प्रकार उघडकीस येऊनही फी आकारणीस स्थगिती देण्याची स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही त्याचा फायदा नफेखोरी करणाऱ्या शाळा आणि त्यांच्या सदैव पाठीशी असलेले शासकीय अधिकारी घेत आहेत. मुळात कोणतेही बेकायदा कृत्य असो अथवा बेकायदा फी वसुली असो हे कोणताही कायदा त्यास परवानगी देऊ शकत नाही, मात्र याबाबत स्वयंस्पष्ट तरतूद असल्यास त्याचा वेगळा परिणाम पडतो व बेकायदा फी घेत असल्याचे निदर्शनास आढळल्यास त्या फी वसुलीस तत्काळ स्थगिती देणे हे अप्रत्यक्षरित्या कायद्यात अंतर्भूत असले तरी त्याबाबत स्वयंस्पष्ट व वेगळी तरतूद असणे अत्यंत गरजेचे आहे.\nतसेच यापुढील भयानक तरतूद म्हणजे फी घेतलेनंतर ती जर का पालकांकडून जास्तीची फी आकारली असे निष्पन्न झाले तर शाळा प्रशासन ती फी परत करेल वरकरणी योग्य वाटणारी पण अत्यंत चलाखीने ही मुद्दाम केलेली अत्यंत भयंकर व पालक हिताच्याविरुद्ध जाणारी अशी तरतूद आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने पी.ए.इनामदार विरुद्ध केंद्र सरकार या याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार फी आकारून जास्तीची फी परत करणे या संकल्पनेस ‘पोस्ट ऑडिट’ म्हटले आहे. ही संकल्पनाच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या साध्या नव्हे तर घटनापीठाने नाकारली असूनही राज्य शासनाने ती मा.सर्वोच्च नायालयाच्या संकल्पना व तत्वांच्या विरुद्ध जाऊन शिक्षणाच्या बाजारीकरणास हातभार करण्यास लागू केली आहे. दिल्लीचे उदाहारण यासाठी अत्यंत समर्पक आहे. कोर्टाने तसेच राज्य सरकारने आदेश देऊनही अद्याप दिल्लीच्या कित्येक खाजगी शाळांनी पालकांना फी परत केलेली नाही.\nii) पालकांचे अज्ञान व असंघटीत लढा –\nमुळात विभागीय शिक्षण शुल्क समितीकडे पालकांना जाण्याचा अधिकार नाही असा मा.मुंबई उच्च न्यायालयाचा सन २०१७ साली आदेश येताच पालकांचा लढा महाराष्ट्रात संपुष्टात आल्याचे चित्र समोर आले. अगदी त्या निर्णयाविरुद्ध आज एक वर्षे होत येऊनही मा.सर्वोच्च न्यायालयात अपीलही दाखल झालेले नाही याहून मोठे दुर्दैव नाही. यश मिळो अथवा न मिळो पण लढणे हे नेहमी गरजेचे असते हे पालक विसरले होते. याउलट कलम १६ चा वापर करून निर्णायक लढा देणे गरजेचे असताना पालकांचा मुंबई-पुणे ई.ठिकाणीचा लढा चिरडला गेला. मात्र असा निर्णय येऊनही आम्ही एकत्र येऊन नव्याने रणनीती बनवून कलम १६ नुसार कारवाई करण्याची रणनीती आखली आणि आज कित्येक नामांकित शाळांवर गुन्हे दाखल करणे, पालकांना फी परत मिळणे, प्राचार्यांची हकालपट्टी ई. यश मिळून महाराष्ट्रातील लढ्यास नवीन संजीवनी मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. अर्थातच यापैकी काही कारवाई विरोधात काही खाजगी शाळांनी मा.मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या याचिकांच्या परिणामाबाबत लवकरच तपशील देणार आहे. याच कलम १६ ला नुकसान पोहोचविण्याचे षड्यंत्र राज्य शासन प्रस्तावित सुधारणांद्वारे रचत आहे जे भयानक आह��� आणि त्यास वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.\n२) शासनातर्फे काही संभाव्य भयंकर व अन्यायकारक तरतुदी-\nहा लेख लिहण्याचे मूळ कारण कलम १६ चा वापर करून कित्येक नामांकित शैक्षणिक संस्था यांचेविरोधात पुणे व नाशिक येथील पालकांतर्फे आंदोलन करण्यात येऊन एका नंतर एक फौजदारी कारवाई होऊ लागलेनंतर राज्य शासनाने नुकतेच काही आठवड्यांच्यापूर्वी शाळेतील किमान २५% पालकांनी तक्रार केली तरच शाळेविरोधात तक्रार ग्राह्य धरली जाईल असे भाकीत केले. अर्थातच काही जागरूक पालकांनी मा.शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा कुणाच्या सूचनेनुसार केली याबाबत तत्काळ माहिती अर्ज मंत्रालयात दाखल केलेनंतर अशी कोणतीच सूचना कुणीही केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अद्यापही राज्य शासनाने सदर तरतूद आणण्यात येणार नाही असे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. परिणामी महाराष्ट्रात पुन्हा नव्याने जोर पकडू लागलेले शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधातील आंदोलन दडपण्यासाठीच नकारात्मक तरतुदी की ज्यानुसार असे फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत व पालकांचा आवाज चिरडण्यात येईल असे काहीतरी कट कारस्थान रचण्यात येत असल्याचे शंका घेण्याचे पूर्ण निमित्त नक्की आहे.\n३) पालकांनी काय करावे-\n यात खूप मोठी शक्ती आहे. मग ते उपोषण मार्गाने असो, निर्णायक धरणे असो किंवा इतर कोणताही मार्ग. सत्य व नैतिकतेच्या मार्गाने केलेले कोणतेही आंदोलन वाया जात नाही. पालकांनी परिणामी त्वरित एकत्र येणे आणि निर्णायक जन आंदोलन छेडणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे अन्यथा पुन्हा नव्याने जोर पकडत असलेले शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधातील जन आंदोलन महाराष्ट्रात चिरडले जाईल यात वाद नाही. वर नमूद करण्यात आलेप्रमाणे सदर आंदोलन मग कुणास उपोषण मार्गाने असो, धरणे असो, किंवा अगदी मा.मुख्यमंत्री असतील अथवा इतर मंत्री महोदय, त्यांना पोस्टकार्डद्वारे अशा संभाव्य तरतुदींचा निषेध करणे असो हे होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात तर मा.मुख्यमंत्र्यांनी ‘आपले सरकार’ नावाचे पोर्टल काढले आहे ते २० दिवसांत त्यावर समाधान निघेल अशी तरतूदही करण्यात आली आहे. तिथे नोंदी करून घरबसल्या आपण असा विरोध अथवा खालीलपैकी आपणास जी मागणी पटेल ती कॉपी करून अथवा स्वतःस काही मागणी करावयाची असेल तर त्यांना पाठवू शकता.\nआपले सरकार पोर्टल ���े की थेट मा.मुख्यमंत्री कार्यालयाचे अधीन असल्याचे शासन जाहीर करते तिथून तक्रार करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन माहिती भरून तक्रार करावी-\n४)संभाव्य सुधारणेमध्ये कायद्यातील सूचना व मागण्या-\nखालील मागण्या कित्येक मा.सर्वोच्च व उच्च न्यायालयातील निकाल, काही इतर राज्ये तसेच महाराष्ट्रातील शाळासंबंधी कायद्यांचा इतिहास याचा अभ्यास करून सामान्य जनतेस समजेल अशा सोप्या भाषेत आणि अत्यंत निवडक पद्धतीने खाली दिल्या आहेत. या अमलात आणण्यात आल्या तर महाराष्ट्रातील कित्येक पालकांना न्याय मिळेलच शिवाय शिक्षणाचे बाजारीकरणास नक्की आळा बसेल किंबहुना ऐतिहासिक असा बदल होईल असे मला वाटते. तरी संभाव्य कायद्याच्या सुधारणेसाठी सूचना खालीलप्रमाणे-\nअ.विभागीय शुल्क नियंत्रण समितीस दरवर्षी फी आकारण्यासाठी सर्व खाजगी शाळांना प्रस्ताव पाठविण्याचे बंधन असावे व त्यात पालक व शिक्षक यांच्या कार्यकारी समितीस प्रतिनिधित्व असावे. एकंदरीत फी निर्धारित करण्याचे अधिकार हे विभागीय शुल्क नियंत्रण समितीस असावेत आणि त्यात शिक्षक व पालकांना संधी असावी.\n*माझ्या मते वर नमूद केलेली ही एकच मागणी कित्येक शैक्षणिक संस्थांचा बाजारीकरण कायमचा आटोक्यात आणेल. ही मागणी राज्य शासनाने मान्य न केल्यास आहे त्या कायद्यात खालील सुधारणा करण्यात याव्यात-\nब. ज्या शाळा उपरोक्त संदर्भीय कायदे व त्यातील नियम पाळत नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येईल, जसे की, पालक शिक्षक संघ नियमानुसार स्थापन न करणे, पालक शिक्षण संघाच्या कार्यकारी समितीतील पालकांना शाळेची कागदपत्रे, जमा खर्च ई. कागदपत्रे न देणे, कायद्यात नमूद दराने शैक्षणिक शुल्क व प्रवेश शुल्क ई. भंग करून जास्तीची बेकायदा फी आकारणे असे बेकायदा कृत्य केल्याचे निदर्शनास येईल, त्या शाळांच्या फी वसुलीवर फी बाबतची चौकशी पूर्ण होईपर्यंत तत्काळ स्थगिती देण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकास देण्यात येणे अशी तरतूद करणे.\nक.२५% पालकांची मान्यता असल्याशिवाय तक्रार करता येणार नाही अशी घटनाबाह्य व बेकायदा तरतूद लागू न करणे.\nड. पालकांच्या तक्रारीवर विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे बंधन सर्व संबंधित अधिकारींवर करणे, जे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करतील त्यांचेविरोधात सर्विस नियमावली नुसार कारवाई करण्याचे तसेच दंडात्मक ���ारवाईची तरतूद करणे.\nज्या पालकांना उपोषण, निदर्शने, धरणे आंदोलन जमणार नाही त्यांनी किमान आपणास वरीलपैकी ज्या सुधारणा पटतील अथवा स्वतःस ज्या मागण्या पटतील त्याचा अर्ज बनवून तत्काळ मा.मुख्यमंत्री कार्यालयास सादर करावेत. ई मेल, आपले सरकार पोर्टलद्वारे शासनाने ठरविलेले अन्यायकारक व असंवैधानिक तरतूद न आणणेबाबत तत्काळ तक्रारी करणे किमान एवढे तरी करावे. अथवा आपल्या जवळच्या सामाजिक संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना याबाबत जागृत करून लढण्यास पुढे येण्यास नक्की प्रवृत्त करावे.\nसरकार कोणतीही अन्यायकारक तरतूद आणणार नाही, तसे करण्यास धजावणार नाही अशी अपेक्षा करूयात, अर्थातच सरकारने असे अन्यायकारक पाऊल उचलल्यास त्याची किंमत त्यांना जरूर मोजायला लावूयात.\nयापूर्वीच्या इंग्रजी लेखाचा हा लेख मराठी भाषांतर असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद\nसंस्थापक अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना\nमहाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\nटेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे.\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.\nमहाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nकायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास…\nAuthor Bharatiya Krantikari SangathanPosted on June 26, 2018 February 25, 2019 Categories BKS News (Marathi), Legal Remedies (Marathi)Tags भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र शिक्षण मंत्रा��य, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\nबेकायदा सावकारी व त्यावर व्याज वसुली यामुळे आत्महत्या ते कर्जबाजारी होणे असे प्रकार ग्रामीण तसेच शहरी भागात विशेषतः शेतकरी बांधव हे यास बळी पडतात, त्यांच्या हितरक्षणासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे मात्र याबाबत कमालीचे अज्ञान असून ते दूर करण्याच्या जाणीवेतून हा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी-नुकतेच संघटनेच्या निदर्शनास आलेल्या काही बेकायदा सावकारीच्या प्रकरणांमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये लोकांकडून अगदी रु. २ लाख मूळ कर्ज रक्कमेवर १५ लाखाहून अधिक रक्कम व्याज म्हणून बेकायदा सावकारीद्वारे आकारल्याचे पुण्यासारख्या आणि तेही सुशिक्षित व्यक्तींकडून घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतरही त्यांचेकडून त्यांचे जमिनी, फ्लॅट, कुटुंबातील स्त्रियांचे दागिने ई . बळकाविण्यापर्यंत अशा गुन्हेगारांची मजल गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी बांधव की ज्यांच्या हितरक्षणासाठी प्रामुख्याने हा कायदा लागू करण्यात त्या बळीराजाचे कर्जास कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. कायद्याचे अज्ञान हे त्याचे खूप मोठे कारण असून त्यांना कुठेतरी मदत व्हावी या जाणीवेतून ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी’ हा ब्लॉग संघटनेतर्फे जाहीर करण्यात येत आहे.\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ बद्दल माहितीच नसणे, सामान्यांना राक्षसी चक्रवाढ करून अशा पद्धतीने लुटण्याचे प्रकार पुण्यासारख्या शहरात की ज्यास देशाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते तिथे घडत आहेत हे धक्कादायक आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील तर कल्पनाच केलेली बरी. परिणामी तूर्तास या कायद्यातील काही महत्वाच्या निवडक तरतुदी मराठीतून देण्यात येत आहेत की जेणेकरून ते ग्रामीण भागात की जिथे अशा बेकायदा सावकारीमुळे कित्येक निष्पाप लोकांना होणारा सावकारांचा जाच आणि त्रस्त होऊन आत्महत्येचा दुर्दैवी व चुकीचा मार्ग अवलंबिण्यापेक्षा या कायद्याचा वापर करून लढण्यास थोडी तरी प्रेरणा मिळेल अशी आशा करीत आहे…\nत��्पूर्वी भारतीय क्रांतिकारी संघटनेद्वारे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा, इतर असेच जनहितार्थ लेखचे अपडेट घेण्यासाठी संघटनेच्या खालील फेसबुक व ट्विटर लिंकद्वारे ते घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे-https://www.facebook.com/jaihindbks https://twitter.com/jaihindbks\nतसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ ची मराठी भाषेची प्रत मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे- The Maharashtra Money Lending (Regulation) Act 2014 Marathi.Pdf\nआता या कायद्याची प्रस्तावना बघा म्हणजे हा कायदा कशासाठी अंमलात आणण्यात आला आहे हे स्पष्ट होईल-\nथोडक्यात प्रामुख्याने शेतकरी बांधवांसाठी तसेच महाराष्ट्रात बेलगाम सावकारीचे नियमन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी-\nआता या कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी पहा-\nकलम २ (३) नुसार ‘सावकारीचा धंदा’ याची व्याख्या खालीलप्रमाणे दिली आहे-\nकलम ३ हे यासंबंधी राज्य शासनाने नेमणूक करायच्या अधिकारींबाबत माहिती देते ते खालीलप्रमाणे-\nआपल्या विभागात कोणते अधिकारी नेमले आहेत व कुणाकडे तक्रार करावी यासंबंधी सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर बघावे. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nवेबससाईटवर गेल्यावर ‘संपर्क’वर क्लिक करून ‘प्रशासन शाखा’ वर पुन्हा क्लिक करावे त्यानुसार आपल्या विभागात कोणत्या अधिकारीस तक्रार करता येईल याबाबत माहिती मिळेल किंवा आपणास सोपे व्हावे म्हणून ती लिंक खाली देत आहे-\n(या लिंकवर राज्यभरातील अधिकारींचे की ज्यांच्याकडे आपण बेकायदा सावकारीबद्दल तक्रार करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक तसेच ई-मेल आय डी दिले आहेत. त्याचा जरूर वापर करावा).\nसर्वात महत्वाचे म्हणजे सावकारी धंद्याबाबत सुरु असलेल्या कित्येक प्रकरणांची माहितीसुद्धा व अंतिम आदेशही या वेबसाईटवर दिली आहे. कित्येक पीडीएफ फाईल स्वरूपात अशा केसेसची माहिती अपलोड करण्यात आली असून ती खालील लिंकवर जरूर वाचावी व त्याचा अभ्यास करावा. त्याची लिंक खालीलप्रमाणे देत आहे-\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी-\nकाही इतर महत्वाच्या तरतुदी-\nसावकारी करण्यासाठी अशा दुय्यम निबंधकास त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये स्वतःचे खरे नाव, सावकारी करण्यासाठी कोणते ठिकाण हवे आहे ते ई .सर्व माहिती देणे त्यावर कायद्याने बंधनकारक आहे.\nकोणत्याही नागरिकास जर एखाद्या सावकारीचे परवाना मिळालेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग केले असल्यास जिल्हा निबंधकाकडे त्याचा परवाना रद्द करण्यास अर्ज करू शकेल.\nअत्यंत महत्वाचे कलम १८ नुसार,\nकलम १६ व १७ च्या तपासणी अधिकार अंतर्गत जर जिल्हा निबंधकास कोणत्याही व्यक्तीकडून कर्ज घेतले म्हणून त्याची कर्जाच्या व्याज म्हणून अथवा मोबदला म्हणून विक्री, गहाण, भाडेपट्टा या प्रकाराने कर्जदाराचा अर्ज मिळाल्यापासूनच्या १५ वर्षांच्या आत सावकाराने अशा व्यक्तीची स्थावर मालमत्ता मिळवली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल व जर अशा चौकशीत सावकारीच्या ओघात अथवा त्या बदल्यात अशी स्थावर मालमत्ता सावकाराने मिळविल्याचे सिद्ध झाल्यास इतर कोणत्याही कायद्यात काहीही नमूद असले तरी जिल्हा निबंधक लेखी कारण नोंदवून असे हस्तांतरण रद्द करण्याचा तसेच मूळ कागदपत्रांसाहित अशी स्थावर मालमत्ता मूळ मालक अथवा त्याच्या वारसदारास देण्याचे आदेश देईल\n(सावकारीद्वारे लोकांच्या मुख्यतः जमिनी बळकाविण्याच्या प्रकाराविरोधात अशी कठोर तरतूद करण्यात आली आहे. बेकायदा सावकारीने व्याजासाठी जमिनी बळकाविले असल्यास त्या संबंधिताना परत करण्याची तरतूद या कायद्यात अशाप्रकारे करण्यात आली आहे.)\nप्रत्येक सावकारावर देण्यात आलेले कर्ज तसेच हिशोब ई.ची व्यवस्थित नोंद ठेवण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. तसेच ते कर्जदारास वेळोवेळी देण्याचे कायद्याने बंधन व तशी प्रक्रियाही विहित करण्यात आली आहे. तसेच सावकाराने कर्जदारास दिलेल्या अशा नोंदी मान्य करण्याचे बंधनही कर्जदारावर नाही असे कलम २७ द्वारे स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.\nअत्यंत महत्वाचे- कलम ३१ नुसार\nराज्य सरकार हे व्याजाचे दर निश्चित करेल व त्याहून अधिक व्याजदर तसेच चक्रवाढ पद्धतीनेही कुणासही व्याज घेता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे व्याजदर तूर्तास उपलब्ध नाही, ते लवकरच याच ब्लॉगमध्ये अपडेट करण्यात येईल.याहून म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही कायद्यात काहीही नमूद असले तरी ‘मुद्दल रक्क्मेहून अधिक व्याज घेणार नाही’ भले सावकाराकडून असे कर्ज हा कायदा येण्याआधी घेण्यात आले असो अथवा कायदा अस्तित्वात आलेनंत�� असो, अशी कठोर तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच रु.१,००,०००/ कर्ज दिले असेल तर जास्तीत जास्त व्याज १,००,०००/- इतकेच व्याज सावकारास आकारता येईल (तेही राज्य सरकारने ठरविलेल्या व्याजदारास अधीन राहून) अशी तरतूद करण्यात आली आहे.\nमहत्वाचे- उदा. सरकारने समजा व्याजाचे दर १०% वार्षिक या दराने कायद्याने जाहीर केले आहे , तर रु.१,००,०००/- (एक लाख रुपये) इतक्या रक्कमेवर वर्षाला सावकारास केवळ १००००/- (रुपये दहा हजार) इतके व्याज घेता येईल व ते साधारण १० वर्षानंतर रु.१,००,०००/- व्याज वसूल केल्यास ते कर्ज फेडण्यात आले असे गृहीत धरण्यात येईल.\nअत्यंत महत्वाचे- कलम ३९ नुसार,\nकोणतीही व्यक्ती जी विना परवाना सावकारीचा धंदा करीत असेल त्यास दोषी आढळलेनंतर ५ वर्षांचा कारावास तसेच रु.५०,०००/- पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\nतर कलम ४४ नुसार, राज्य सरकारने ठरविलेल्या व्याजदराहून अधिक व्याजाची आकारणी केल्यास पहिल्या अपराधासाठी रु.२५,०००/- दर दुसऱ्या अपराधासाठी रु.५०,०००/- इतके दंड होऊ शकेल.\nअत्यंत महत्वाचे, कलम ४५ नुसार,\nजी व्यक्ती कर्ज वसुलीसाठी उपद्रव देईल अथवा उपद्रव देण्यास इतरास प्रवृत्त करेल, म्हणजे अन्य व्यक्तीवर अडथळा निर्माण करेल, बळाचा वापर करेल, कर्जदाराच्या मालमत्तेत ढवळाढवळ करेल, जागोजागी पाठलाग करेल, राहण्याच्या तसेच व्यवसायाच्या जागी त्रास देईल, अशा ठिकाणी धाकटपडशा वाटेल असे कोणतेही कृत्य करेल अशा व्यक्तीस दोषी आढळलेनंतर २ वर्षांचा कारावास किंवा रु.५०००/- दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\nतर कलम ४६ नुसार-\nकायद्यातील इतर कोणत्याही तरतुदीचे पालन करत नसेल अथवा भंग करेल व ज्याबाबत कायद्यात स्पष्ट शिक्षेची तरतूद नसेल अशा व्यक्तीस पहिल्या अपराधासाठी १ वर्षापर्यंत तर दुसऱ्या अपराधासाठी २ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल.\nइतकेच नाही तर कलम ४८ अन्वये –\nकलम ४ चे उल्लंघन केलेबद्दल कलम ३९, कलम ४१ अन्वये पात्र शिक्षेबद्दल अपराध,\nतसेच कलम २३ चे उल्लंघन केलेबद्दल कलम ४२ अन्वये असलेले अपराध,\nउपद्रव केलेबाबत कलम ४५ अन्व्येचे अपराध-\nहे सर्व अपराध दखलपात्र असल्याची तरतूद करण्यात आली आहे.\nएकंदरीत प्रामुख्याने शेतकरी बांधव तसेच बेकायदा सावकारीच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी असे कठोर कायदे व कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थातच गुन्हा सिद्ध करणे व न्याय मिळविणे हे सोपे नसले तरी संघटनेच्या निदर्शनास आल्याप्रमाणे लोकांना असे कायदे आणि त्यातील तरतुदीच माहित नाहीत परिणामी लढा न देताच ते हार मानतात हे दुर्दैवी आहे. तरी वरील कायदा व तरतुदी यांचा बेकायदा सावकारीने त्रस्त प्रत्येक व्यक्ती विशेषतः शेतकरी बांधव वापर करतील, लढतील, काळी मातीत राबणारे हात कायद्याची लढाईसुद्धा अशाच मेहनतीने आणि जिद्दीने लढतील ही अपेक्षा..जयहिंद\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/health-dept-taken-to-task-by-mayor/", "date_download": "2019-04-18T16:51:36Z", "digest": "sha1:GFXSZS6ZYKUZAWYJO72EAHPYAMMA4VMG", "length": 19648, "nlines": 286, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Health dept taken to task by mayor | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची ���भा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPrevious articleबोराडी डी.एड.कॉलेज येथे शिक्षकांना वंदन\nNext articleहस्ती स्कूलचे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्�� यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/defence-minister-nirmala-sitharaman-meets-uri-the-surgical-strike-film-team-see-pics-17323.html", "date_download": "2019-04-18T17:21:21Z", "digest": "sha1:4YVJXB3AQM5FX5U2CTOOMT2MZH5MY3P3", "length": 29598, "nlines": 190, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण Uri: The Surgical Strike सिनेमाच्या कलाकारांच्या भेटीला | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंप��ीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिव�� कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमण Uri: The Surgical Strike सिनेमाच्या कलाकारांच्या भेटीला\nकेंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' (Uri: The Surgical Strike) सिनेमातील कलाकारांची भेट घेतली. सेनाप्रमुख बिपिन रावत यांच्या घरी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal), यामी गौतम (Yami Gautam), दिग्दर्शक आदित्य थर (Aditya Dhar) आणि निर्माता रोनी स्क्रुवाला (Ronnie Screwvala) उपस्थित होते.\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करुन या कलाकारांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, \"सेना दिवसानिमित्त बिपिन रावत यांच्या घरी... उरी: द सर्जिकल स्ट्राईक च्या टीमसोबत. अजूनही मी सिनेमा पाहिलेला नाही. मात्र त्याबद्दल खूप ऐकले आहे. विक्की कौशल, यामी गौतम, आदित्य थर आणि रोनी स्क्रुवाला यांनी सैनिकांच्या भावना दर्शवणारा सिनेमा निर्माण केला याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा.\"\nअभिनेता विक्की कौशलनेही ट्विट करत लिहिले की, \"तुम्हाला भेटणे सन्मानाची गोष्ट आहे.\" तर यामी गौतमनेही \"आम्ही तुम्हाला भेटू��� सन्मानित झालो आहोत.. तुम्ही केलेल्या कौतुकासाठी धन्यवाद. तुम्ही देशासाठी जे करता ते अतुलनीय आहे,\" असे म्हटले आहे.\nभारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा सिनेमा आधारलेला आहे. हा सिनेमा 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांकडून सिनेमाचे कौतुक होत असून बॉक्स ऑफिसवरही सिनेमा चांगली कमाई करत आहे.\nTags: Nirmala Sitharaman Uri: The Surgical Strike Vicky Kaushal Yami Gautam उरी: द सर्जिकल स्ट्राईक यामी गौतम विक्की कौशल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण\n'उरी' सिनेमातील अभिनेता नवतेज हुंडल यांचे निधन\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा मोठा निर्णय; 2700 कोटींची शस्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज म���ंबई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/chandroday-worlds-tallest-temple/", "date_download": "2019-04-18T16:42:18Z", "digest": "sha1:ION2WBJIURNKIW2T665JRHW5JDKZXV7E", "length": 12735, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "वृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nवृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआत्तापर्यंत आपण अनेक उंच इमारती , मनोरे इत्यादी गोष्टींबद्दल बऱ्याचदा वाचलं, ऐकलं आहे. Eiffel tower, Burj Khalifa ह्या उंच वास्तू जगप्रसिद्ध आहेत.\nभारतात देखील उंच इमारती आहेतच…आपण कुतुब मिनार जाणतोच. मुंबईतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, गुजरातमधील प्रस्तावित सरदार प्रकल्प…हे ही आपण जाणतो.\nपण आपल्याला हे माहिती नसेल – की – आता वृंदावनमधे असं मंदिर बांधलं जातंय, जे जगातील सर्वात उंच प्रार्थनास्थळअसेल\nहे श्रीकृष्ण मंदिर असणार असून मंदिराचं नाव आहे – चन्द्रोदय मंदिर.\nइंटरनेशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियेसनेस (इस्कॉन), बेंगळुरू मधील भक्तांनी २००६ मध्ये एक स्वप्नं पाहिलं आणि तब्बल ८ वर्षाच्या तयारीनंतर २०१४ मध्ये ह्या मंदिराची पायाभरणी झाली.\nहे मंदिर कुतुब मिनार पेक्षा तिप्पट उंच असणार आहे आणि त्याचा पाया हा जगभरातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ( दुबई) पेक्षा तिप्पट खोल असणार आहे.\nमंदिर उभारणीचा अपेक्षित खर्च आहे तब्बल ७०० कोटी\nमंदिराची उंची ७०० फूट असणार आहे, ज्यामुळे पूर्ण झाल्यावर हे मंदिर जगभरातील सर्व प्रार्थनास्थानांपैकी सर्वात उंच प्रार्थनास्थळ असणार आहे.\nमंदिर नुसतंच उंच नसून कलाकृतीमध्येही अतिशय सुंदर असणार आहे.\n२६ एकर परिसरात १२ कृत्रिम वन बनवण्यात येणार आहेत…\nहे १२ वन कृष्ण साहित्यामधील वर्णनाप्रमाणे बनवण्यात येणार आहेत.\nमंदिरात एकूण ५११ खांब असतील तर पूर्ण मंदिराचं वजन ५ लाख टन एवढं असणार आहे.\nमंदिरात कितीतरी high speed lifts असणार आहे आणि विशेष म्हणजे –\nकितीही मोठं वादळ आलं तरी ह्या मंदिराला आणि lifts ला काहीही इजा पोहोचणार नाही असं ह्या मंदिराचं वास्तुशिल्प असणार आहे.\nपरंपरागत द्रविड आणि नागर शैली मध्ये मंदिराची रचना असेल.\nमंदिराचं बांधकाम अंदाजे २०२२ मध्ये पूर्ण होईल.\nसध्या इथे मंदिराच्या उभारणीसाठी जवळपास ३००० लोक काम करत आहेत.\nमंदिर पूर्ण झाल्यावर भक्तांना अगदी पुरातन काळातील वृंदावन मध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे असा पूर्ण प्रयत्न आहे.\nमंदिराच्या सगळ्यात वरील मजल्याचे नाव “ब्रज मंडल दर्शन” ठेवण्यात येणार असून, इथून दुर्बिणीच्या साहाय्याने तुम्ही ताज-महाल आणि ब्रज (म्हणजे वृंदावनच्या आसपासचा भव्य परिसर) मधील ७६ धार्मिक स्थळे बघू शकाल.\nमंदिराच्या भव्यतेची कल्पना यायला हवी असेल तर –\nपूर्ण मंदिर बघण्यास भक्तांना ३-४ दिवस लागणार आहेत\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← Oxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\nदिवंगत कादर खान ह्यांचा हा जीवन प्रवास प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायक आहे…\nऔरंगाबाद दंगल : MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या अनावृत्त पत्राला चंद्रकांत खैरे याचं उत्तर\nजुने बाप, नवे बाप : कठोरतेच्या सामाजिक बंधनातून मुक्त होणारं “बाप”पण\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा आहे की खोटा खरा आहे की खोटा आज सगळं काही समजून घ्या\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nअस्पृश्यांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग चेतवणारा, बाबासाहेबांच्या संयमाचा परिचय करून देणारा सत्याग्रह\nमोदींच्या “नाल्यावरील गॅस”वर विनोद करून झाले भेटा शाम शिर्केंना, ज्यांचं उदाहरण मोदींनी दिलं होतं\n६ अज्ञात गोष्टी, पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’बद्दल\n) महाराष्ट्रात, बामनाचं पोर मुख्यमंत्री\nऍसिड हल्ल्याचं जळजळीत वास्तव : पुरुषांवरील ऍसिड हल्ले दुर्लक्षित राहताहेत\nमध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी\nपंजाब खरंच ड्रग्ज मुळे हवेत उडतोय – पंजाबचं भयावह वास्तव\nगुगलवर या काही गोष्ट��� सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते \n…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३\nलग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत\nमोदींच्या २०१४ विजयामागे आहे – “हा” IIM सोडून भाजपात आलेला “आयटी सेल” फाऊंडर\nआता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nकुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार डायबेटिजला १००% दूर ठेवतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/03/20/ncp-sangram-jagtap/", "date_download": "2019-04-18T16:22:46Z", "digest": "sha1:RFA5CQ4EGUZZR6YOZGHGQXZQK3FSPUXR", "length": 6895, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अखेर राष्ट्रवादी कडून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nअखेर राष्ट्रवादी कडून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी\nअखेर राष्ट्रवादी कडून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी\nअहमदनगर : आ संग्राम जगताप यांना नगर दक्षिण साठी उमेदवारी मिळाल्याचे संकेत आ संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यकर्त्यांना दिले आहेत. नगर दक्षिण उमेदवारी साठी आ. जगताप पिता पुत्रांमध्ये घोळ सुरु होता. पण आ. संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ठ संकेत दिले आहेत.\nत्या नुसार शहरातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या नुसार आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या सर्व पदाधीकार्याची बैठक आ संग्राम जगताप यांनी बोलावली आहे.\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा.…\nकाही दिवसापूर्वी सुजय विखे लोकसभेच्या तोंडावर भाजपात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळते या विषयी उलट सुलट चर्चा चालू होती. प्रथम मा कुलगुरू सर्जीराव निमसे यांचे नाव चर्चेत होते. त्या पाठोपाठ अनुराधा नागवडे , प्रशांत गडाख , आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप यांच्या नावाला उधान आले होते.\nदोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली होती.\nही बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nडोक्यात लोखंडी सळई खालून शेतकऱ्याचा खून\nसुजय विखे VS संग्राम जगताप होणार फाईट\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/17/congress-did-not-give-to-vikhe-1701/", "date_download": "2019-04-18T16:47:57Z", "digest": "sha1:S44PNZJGOMB5C22NNPG7MUIYPH7C7YOH", "length": 8361, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "'सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\n‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही \n‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही \nपारनेर :- सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे परिवाराला काँग्रेस पक्षाने काय दिले नाही.असा सवाल साधत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला.\nदिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे ३५ वर्षे खासदार होते. परंतू त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही.\nकाल परवा आलेले तुझा बंदोबस्त करतो, अशी भाषा वापरत आहेत. उमेदवारांना अशी भाषा शोभत नाही.\nज्या भाजपवर वर्षभर टीका केली, त्यांचीच उमेदवारी बालहट्टापायी घ्यावी लागली,असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांना लगावला.\nलोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.\nसुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा…\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा…\nया वेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मंगलसिंग बांदल, युवानेते रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,\nसदस्य माधवराव लामखडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, युवानेते निलेश लंके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे आदी उपस्थित होते.\nरोहित पवार म्हणाले, ‘परिवर्तनातून आपल्या विकासाचे सरकार आले पाहिजे. सध्याच्या सरकारकडून शेतकरी व युवकांची चेष्टा सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षातील स्वाभिमान न विसरता मतदारांनी अमिषाला बळी न पडता सरकार उलथवून टाका.\nनिलेश लंके म्हणाले, ‘उत्तरेतून आलेले सुजय विखे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेच्या मानगुटीवर बसतील. त्यामुळे हे उत्तरेचे भूत मानगुटीवर बसु न देता ते पार्सल परत पाठवा.\nसुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा \nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\n…म्हणून अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nवीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी\nमोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुजय विखे पाटलांसाठी स्मृती इराणी,मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंच्या सभा\nप्र‌वरा परिसरात विखे कुटुंबियांची हिटलरशाही\nखासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा \nअच्छे दिन’च्या नावाखाली शेतकरी देशोधडीस\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी :…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T17:03:02Z", "digest": "sha1:6PAB3FUUUKI7VYNUMM5BGW762MQPH64N", "length": 23488, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शासन-प्रशासनात उघड विसंवाद? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापा���िका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आ���्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान अग्रलेख शासन-प्रशासनात उघड विसंवाद\nमहाराष्ट्रात आणि देशाच्या सत्तेत ‘नव्या’ दमाचे आणि ‘पारदर्शी’पणाचा आव आणणारे ‘बोलघेवडे’ राज्यकर्ते सुस्तावले आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र देशवासियांना वेगवान कारभार अनुभवास आलेला नाही. जे चित्र दिल्लीत, मुंबईत तेच नाशकातही उमटावे हा योगायोग म्हणावा की दैवदुर्विलास शासन-प्रशासनातील संवाद हरवला आहे. किंबहुना विसंवाद वाढला असून समन्वयाचा अभाव पदोपदी जाणवत आहे. नाशिक मनपा आणि जिल्हा परिषद यांच्या स्थायी समित्यांच्या सभा परवा झाल्या.\nत्यावेळीही याचा प्रत्यय आला. मनपा सभेत लोकप्रतिनिधींनी शहरातील डेंग्यू प्रादुर्भावाबद्दल अधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठमोठी कंत्राटे देऊन ठेकेदार नेमले आहेत. मात्र डेंग्यू प्रकोपाचे खापर मनपाकडून नागरिकांवर फोडले जात आहे. निर्दोष नागरिकांवर अकारण दंडात्मक कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींनी ती बाब नजरेस आणून दिली. जिल्हा परिषद स्थायी सभेत निधी नियोजनाचा प्रश्न गाजला. निधी मिळूनही त्याचे नियोजन न झाल्याने विकासकामे खोळंबली म्हणून सदस्यांनी सभा डोक्यावर घेतली.\nजिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत हेच चित्र उमटले. कुपोषणमुक्तीसाठी नाशिक जिल्हा परिषदेने केलेल्या प्रयत्नांची दखल पंतप्रधान घेणार आहेत. येत्या मंगळवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांशी ते व्हिडीओ चित्रसंवाद साधणार आहेत. जिल्ह्याने या गोष्टीचा खरेच अभिमान मानावा का कारण कालच राज्यातील बालकुपोषणाचे विरोधाभासी चित्र स्पष्ट करणारा बालविकास विभ��गाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जूनमध्ये राज्यात सुमारे तेराशे बालमृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे. कुपोषणमुक्तीचा लढा लढणार्‍या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांशी पंतप्रधान संवाद साधणार त्याचवेळी हा अहवाल का प्रसिद्ध व्हावा\nवेळेचे हे भान निर्हेतूक मानावे का परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव प्रशासनाला बिलकूल नसावी का परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव प्रशासनाला बिलकूल नसावी का पंतप्रधान दिवसाकाठी वीस-वीस तास काम करतात. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत शासन-प्रशासनात समन्वय का नसावा पंतप्रधान दिवसाकाठी वीस-वीस तास काम करतात. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत शासन-प्रशासनात समन्वय का नसावा सगळ्या पातळ्यांवर त्याचा अभाव का जाणवावा सगळ्या पातळ्यांवर त्याचा अभाव का जाणवावा बहुतेक समन्वयाअभावीच सरकारी घोषणा केवळ प्रसिद्धीसाठी आहेत, असे चित्र सध्या जनतेला दिसते. ही परिस्थिती चिंताजनकच आहे. राज्यातील एखाद्या जिल्ह्याच्या कार्याची पंतप्रधान आवर्जून दखल घेणार असतानाच त्यावर बोळा फिरवणारा अहवाल जाहीर व्हावा; यामागचे नेमके रहस्य काय असेल\nPrevious articleरुपयाची घसरण अन् वाढती महागाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nतमाच्या तळाशी दिवे लागले\nहा उपक्रम यशस्वी व्हावाच\nभारतीय राष्ट्रीयत्वाचे आशादायी चित्र\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/parixeet-shevde/", "date_download": "2019-04-18T16:54:19Z", "digest": "sha1:6Z7ANPEC4DIWSAU43JEKYDIQMXNZZ4MJ", "length": 14663, "nlines": 136, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dr. Pareexit Shevde, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“दिवसांत २दा, ५५ मिनिटांत न्याहारी” : सध्या प्रसिद्ध झालेल्या डाएट बद्दल आयुर्वेद काय म्हणतं\nआहारासारखा व��षय हा सब घोडे बारा टके या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडीमेड असून उपयोगाचा नाही.\nगनिमांच्या नजरेतून: छत्रपती संभाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.\nस्वतः शंभूछत्रपतींच्या लेखणीतून…स्वराज्य आणि स्वधर्म निष्ठेची घवघवीत साक्ष\nरणांगणावर आपल्या समशेरीने भल्या भल्यांना नमवणाऱ्या शंभूराजांची लेखणीदेखील तितकीच तेजस्वी आणि धारधार होती हे आम्हाला फारसे परिचित नसते.\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nहे लिहिताना आजही डोळ्यांत अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nआजही आमच्याकडच्या कित्येकांना गोऱ्या साहेबाकडून आलेली गोष्टच सत्य वाटत असते.\nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nस्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nअशा काही घटना इतिहासात घडल्या असल्या तरी त्याविरुद्ध लिहिणारी/ बोलणारी मंडळीदेखील हिंदू धर्मातच होती.\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\n‘संविधान बचाव फासिसम हटाव’ अशा घोषणा या मोर्चात दिल्या गेल्या.\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..”: खिळवून टाकणाऱ्या वक्तृत्वाचा अविष्कार\nश्रोत्याच्या थेट काळजाला हात घालण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांना पूर्णतः अवगत होते; हेच त्यांच्या यशस्वी वक्तृत्वाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.\n – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय\nअक्षयकुमारसारख्या अभिनेत्याची अशी बेजबाबदार वक्तव्ये जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करत आहेत\n“मीडिया ट्रायल” : शब्द प्रयोगाची रोचक उत्पत्ती आणि भारतातील स्वयंघोषित न्यायालये\nप्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असली तरी त्यांनी न्यायव्यवस्था या अन्य स्तंभाचा आदर करणे आवश्यक आहे.\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nअटकेपार भगवा फडकवणाऱ्या आम्हा मराठ्यांच्या चपला सांभाळण्याचीच आपली लायकी असल्याचे पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर जाहीरपणे दाखवून दिले\nराज ठाक���े : बदलाचे वारे\nमनसेच्या विविध फलकांवरही राज यांचे पूर्वी करारी मुद्रेत असलेले फोटो जाऊन तिथेही स्मितहास्य करतानाचे फोटो आले आहेत.\nतेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड\nबारा तासांचे अंतर आठ तासांत पार करण्यात येत नसून ही एक भूलथाप आहे.\nभारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणे चालतोय काय ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं\nनवीन लग्न झालेल्या मुलीच्या कौमार्य चाचणीची ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहणार नाही\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nगुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण\nअखेरच्या क्षणापर्यंत कलासाधना करता यावी म्हणून राष्ट्रपतीपद नाकारणाऱ्या नृत्यांगणेची कहाणी\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\nजगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल\nBuy One Get One Free ऑफरमागचं धक्कादायक सत्य\nकाश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह\n‘ह्या’ भारतीय शीख व्यक्तीने अवघ्या ‘कॅनडा’ सरकारला वेठीस धरले होते\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\nइंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल \nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nपेट्रोल पंपावर मोबाईल फोन्स वापरण्यावर बंदी का आहे नियम काय सांगतात\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\nवरूण गांधींचा “राईट टू रिकॉल” – एका उत्तम संकल्पनेचं अत्यंत घातक रूप\nआपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T17:02:50Z", "digest": "sha1:472RYLGJYM4P7NTA4TYZCL2A6D3V43BU", "length": 20275, "nlines": 88, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उपयोग Archives - Majha Paper", "raw_content": "\nतनामनाला ताजेपणा देणारा पुदिना\nApril 15, 2019 , 11:28 am by शामला देशपांडे Filed Under: आरोग्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, पचन, पुदिना, पोटदुखी, श्वास दुर्गंधी\nनुसत्या दर्शनाने आणि वासाने मनाला तसेच शरीराला ताजेपणा देणारा पुदिना अनेक विकारांवर उत्तम घरगुती हर्बल उपचार ठरू शकतो याची माहिती अनेकांना असेल. पुदिन्याचा ताजा स्वाद आणि सुगंध मेंदूला त्वरित ताजेपणा देतो याचा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलाही असेल. विशेष म्हणजे अनेक अनावश्यक औषधांचे सेवन कमी करण्यास हा अल्पमोली आणि बहुगुणी पुदिना फारच उपयुक्त आहे. संशोधनात असे […]\nकंबरदुखी,सूज,लचक यावर गुणकारी तमालपत्र\nDecember 29, 2018 , 10:12 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, कंबरदुखी, तमालपत्र, लचक, सांधे, सूज\nभारतातील प्रत्येक घरात स्वयंपाकघरात जे अनेक मसाल्याचे पदार्थ वापरले जातात त्यात तमालपतत्राचा समावेश असतोच. विशिष्ट वास असलेला हे पान मसाले भात, पुलाव यांना वेगळाच स्वाद देते. मात्र हेच तमालपत्र अनेक आजारात अतिशय गुणकारी ठरते. विशेषतः वेदना देणाऱ्या व्याधीमध्ये ते फार उपयुक्त आहे. कंबरदुखी, लचक भरणे, सांधे सूज याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यावर तमालपत्र चांगले […]\nटोमॅटो विषयी बरेच काही\nDecember 28, 2018 , 12:14 pm by शामला देशपांडे Filed Under: जरा हटके, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अमेरिका, उपयोग, टोमॅटो, फळ, मेक्सिको\nटोमॅटो हा आज कुठल्याची घरात नेहमीच आढळणारा आहे आणि टोमॅटोचा वापर कुठलीही भाजी, कोशिम्बीर, चटणी यात सर्रास केला जातो आहे. विविध पदार्थांना स्वाद देणारा टोमॅटो कच्चाही खाल्ला जातो. त्यात अनेक पाकाराची जीवनसत्वे, खानेजे, अँटी ऑक्सिडन्ट, फायबर भरपूर प्रमाणात आहेत.रक्तशुद्धी, हृदय विकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण, दृष्टी चांगली राखण्यासाठी, शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकण्यासाठी टोमॅटोचे नियमित सेवन उपयुक्त […]\n‘अँँटी एजिंग’ प्रसाधने कोणत्या वयापासून वापरणे योग्य\nDecember 25, 2018 , 3:34 pm by मानसी टोकेकर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, वयोमान, सौंदर्य प्रसाधन\nअँटी एजिंग प्रसाधने, म्हणजेच वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावरून नाहीशा करणारी प्रसाधने कोणत्या वयापासून वापरली जावीत हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडत असतो. ज्या व्यक्ती ही प्रसाधने आधीपासूनच वापरत आहेत, त्यांना आपण ही प्रसाधने वापरण्यास अंमळ लवकरच सुरुव���त तर केली नाही अशी शंका येत असते, तर काहींना, आता ही प्रसाधने वापरण्यास उशीर झाला, असे ही वाटत असते. […]\nकोका कोलाचे असेही उपयोग\nकोका कोला हे पेय बहुतेकांच्या पसंतीचे आहेच, पण केवळ उन्हाळ्यामध्ये आवडीने प्यायल्या जाणाऱ्या या पेयाचे आणखीही अनेक उपयोग आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना मनापासून आवडणारे हे पेय आणखी कशा प्रकारे उपयोगात आणले जाऊ शकते हे जाणून घेऊ या. अनेकदा एखादा बारीकसा किडा जरी चावला, तरी त्या ठिकाणी भयानक खाज सुटते, आगही होऊ लागते. अश्यावेळी थोडासा कोका कोला […]\nखजूर पिकवून शेतकरी करताहेत लाखोंची कमाई\nएके काळी इराणची मक्तेदारी असलेल्या खजुराचे उत्पादन आता इजिप्त, लिबिया, पाकिस्तान, युएसए, सुदान, सौदीत होऊ लागले असून त्यात भारतानेही आघाडी घेतली आहे. भारत हा आत्तापर्यंत खजुराचा सर्वात मोठा आयातदार देश होता मात्र आता भारतातील शेतकरी खजुर शेती करत असून त्यातून वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. राजस्थानच्या बाडमेर तसेच विदर्भात काही ठिकाणी खजूर पिकविला जात आहे. […]\nसोशल मिडियाचा वापर करताना…\nDecember 1, 2017 , 10:51 am by माझा पेपर Filed Under: सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: उपयोग, दुरुपयोग, सोशल मीडिया\nट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम ही सगळी सोशल मिडियाची साधने आपणा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. देश- विदेशातील हकीकती असोत, किंवा जगाच्या पाठीवर सगळीकडे असलेल्या आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांशी संपर्क साधणे असो, हे सर्व आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातूनच होत असते. एका रिसर्चच्या नुसार सर्वसाधारण व्यक्ती दिवसाचे चार ते पाच तास सोशल मिडियाचा वापर करीत असते. पण काही […]\nलसणांची सालेही आहेत उपयुक्त\nOctober 24, 2017 , 2:53 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, लसूण, साले\nब्रिटीश राजघराण्यातील स्वयंपाकात लसूण निषिद्ध मानला गेला असला तरी लसणाचे अनेक फायदे आहेत हे आपण जाणतो. आरोग्यासाठी लसूण अत्यंत उपयुकत आहे. लसूण सोलल्यानंतर बहुतेक सर्वच ठिकाणी त्याची साले फेकून दिली जातात. मात्र ही सालेही अतिशय उपयोगी आहेत. त्याचा कसा वापर करायचा यासंबंधीच्या कांही टिप्स लसणांच्या सालात अँटी बॅक्टीरियल, अँटी व्हायरल व अँटी फंगल गुण आहेत. […]\nअॅल्युमिनियम फॉईलचा असाही करा वापर\nAugust 31, 2017 , 2:43 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अॅल्य���मिनियम फॉईल, उपयोग, वापर, स्वच्छता\nआजकाल विविध पदार्थ गरम राहावेत म्हणून अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ते पदार्थ गुंडाळून ठेवले जातात हे आपण सर्रास पाहतो. घरातून सकाळच्या वेळी बाहेर पडताना घेतलेल्या डब्यातील पोळ्या, पराठे, पुर्‍यांसारखे पदार्थ या फॉईलमध्ये गुंडाळून नेले तर बराच काळ गरम राहतात. हॉटेलमध्येही अनेक पदार्थ पॅक करून घेतले तर त्यासाठी ही फॉईल वापरली जाते. अनेकदा ओव्हन मध्ये अथवा मायक्रोव्हेव मध्ये […]\nव्हॅसलीन घरामध्ये असायलच हवे\nव्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली म्हटले की मनात विचार येतो ते कोरड्या पडत असलेलेया त्वचेचा, आणि फाटलेल्या ओठांचा. या दोन्ही त्रासांसाठी व्हॅसलिन अतिशय गुणकारी आहे. पण याशिवाय देखील व्हॅसलीनचे अनेक फायदे आहेत. रेझरची धार टिकून राहावी म्हणून रेझर वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्यावा. त्यानंतर रेझरवर व्हॅसलीन चा पातळ थर लावावा. रेझरला व्हॅसलीन लावून ठेवल्याने रेझरची […]\nपेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी\nSeptember 16, 2016 , 10:42 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: आजार, उपयोग, पाने, पेरू\nपेरू हे बहुगुणी व स्वस्त फळांतील एक फळ आहे. पेरूसेवनाचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र पेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी व लाभदायक असल्याचे आयुर्वेद सांगतो. या पानांचे अनेक उपयोग आहेत व माणसाच्या आरोग्यासाठी तसेच व्याधी निवारणासाठी ती वापरता येतात. या पानांमुळे अनेक आजारांवर अगदी सहज मात करता येते. चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी या पानांची पेस्ट […]\nजुन्या स्मार्टफोनचा असा करा वापर\nJuly 14, 2016 , 11:30 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपयोग, स्मार्ट फोन\nआजकाल नवीन मॉडेल्स व अत्याधुनिक फिचर्सवाले स्मार्टफोन मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. स्पर्धात्मक किंमती आणि चांगली फिचर्स यामुळे जुना फोन टाकून नवीन घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र जुने स्मार्टफोन अगदी फेकून देण्याच्याच लायकीचे आहेत असा समज असेल तर तो थोडा दूर ठेवा. हे जुने फोनही अनेक प्रकारे उपयोगात आणता येतात. कसे, त्याची ही माहिती. जुन्या […]\nडीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या ए...\nहे आहेत भारतातले करोडपती भिकारी...\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ह...\nतावडे यांना राजनाथ सिंहांच्या गाडीत...\nविश्वचषकासाठी पंत, रायडू आणि सैनी स...\nया कारणाने सलमान नेहमीच घालतो काळ्य...\nभाजपमध्ये काँग्रेस आमदार कालिदास को...\nकाँग्रेसच्या या उमेदवाराच्या प्रचार...\nरशियाच्या राष्ट्रपती भवनाची सुरक्षा...\nजाणून घेऊ या आईसलंड देशाबद्दल काही...\nव्हायरल होत आहे सुप्रिया सुळेंची रा...\nसोशल मिडियावर व्हायरल होत आहे शिवसे...\nविश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलं...\nउर्जित पटेलांनी यामुळे दिला राजीनाम...\nडिप्रेशन टाळण्यासाठी या सवयी बदला...\nमी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फे...\nघरगुती गॅस सिलिंडर का असतात लाल आणि...\nऐश्वर्या रायसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections-violation-of-code-of-conduct-clean-chit-to-prime-minister-modi/44183", "date_download": "2019-04-18T16:44:37Z", "digest": "sha1:BEZ4JE3UIT62ZZAAWVUWZXEBRERSNA7I", "length": 4768, "nlines": 67, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चीट | HW Marathi", "raw_content": "\n#LokSabhaElections : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चीट\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चीट\nनवी दिल्ली | आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकला आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. दरम्यान, निवडणुकांची आचारसंहिता सुरु असता��ा मोदींनी देशाला संबोधल्याने निवडणूक आयोगानेही मोदींच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे.\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी\nभाजपकडून अखेर माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर\nमुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष\nभारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात\nराज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T16:51:25Z", "digest": "sha1:RWPZHEO5ZATN2VNM4N77X7XWPO4OSWVO", "length": 2685, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक\nस्क्रिप्ट लिहून दिली, तसा अण्णांनी उत्तम अभिनय केला- जितेंद्र आव्हाड\nमहाराष्ट्र देशा: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यावर पुकारलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thakrey-interview-at-saamna-newspaper/", "date_download": "2019-04-18T16:42:38Z", "digest": "sha1:F5FREYDXQLN3L4XTTOYUCJUTMWR5COGM", "length": 6089, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "uddhav thakrey interview at saamna newspaper......", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदा���संघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\n‘मी चौकीदार नाही’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चौकीदाराकडे फिरवली पाठ\nटीम महाराष्ट्र देशा – सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव यांनी आपण कॉंग्रेस मुक्त भारत या अभियानासाठी काम करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ‘मै भी चौकीदार’ या सोशल मिडीयावर चालत असलेल्या मोहिमेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक” असे एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सभेत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत असतात. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापासून फारकत घेतली आहे.उद्धव ठाकरे यांनी आपण कॉंग्रेस मुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तसेच “ मी जन्मतः शिवसैनिक, मला चौकीदार होण्याची गरज नाही “, अशी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nविरोधी पक्षात सर्वांनाच पंतप्रधान होण्याची ईच्छा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी पाच वर्षे द्यायला आम्ही तयार आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले. तसेच जेवढ्या जागा माझ्या वाट्याला आल्या तेवढीच शिवसेना मला सीमीत ठेवायची नाही अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nमोदींच्या बोचऱ्या टीकेला, राष्ट्रवादीचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न\nमाढा, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, …या नेत्याने देखील कॉंग्रेसचा हात सोडत भाजपात केला प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6", "date_download": "2019-04-18T17:32:01Z", "digest": "sha1:FRDGZ4HA23FBMHRBCS36WXKADD5EMHWC", "length": 3892, "nlines": 134, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:संस्कृत शब्द - Wiktionary", "raw_content": "\n\"संस्कृत शब्द\" या वर्गीकरणातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी १७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=price-asc&page=2", "date_download": "2019-04-18T16:45:07Z", "digest": "sha1:EJGTIVGHG6MVDUFJHLTFJZH6MTHWALG7", "length": 5486, "nlines": 148, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nरसवंती विकणे आहे रसवंती विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे सरबती गहू विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे\nफ्रेश चवदार वांगी फ्रेश चवदार वांगी\nदररोज दोन क्विंटल मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो \"फ्रेश आणि चवदार वांगे उपलब्ध\" मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो पत्ता:मु.पोखरी,ता.जि. औरंगाबाद संपर्क:9359299409\nदररोज दोन क्विंटल मालाचे…\nश्री मसाले श्री मसाले\nश्री मसाले संपूर्ण महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूटर हवे आहेत मसाले वेफर्स,शेवचिवडा,भुजीयाचे 80 प्रकार. Blended Spices and Indo Western Snacks 80 preduct Renge. Zero Security Deposit\nबैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध बैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध\nगावरान बैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध\nगावरान बैल जोडी विक्रीसाठी…\nSolapur 04-04-19 बैल जोडी विक्रीसाठी उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/heavens-gate-mountain-china/", "date_download": "2019-04-18T17:07:15Z", "digest": "sha1:MZ272WTMYZQJNFZ3YJ6Y7WB5I36D5OPC", "length": 13898, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे 'स्वर्गाचे दार'!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nचीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार���\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nस्वर्ग म्हणजे मनुष्य प्राण्याने आजवर रंगवलेली सर्वात मोहक कल्पना होय. साक्षात देवांचे निवासस्थान म्हणजे स्वर्ग या कल्पनेमध्ये सगळी सुखं आहेत. इथे दुःखाचा लवलेशही नाही, मृत्यूनंतर केवळ स्वर्गातच आपले स्वागत व्हावे, ही इच्छा प्रत्येकाच्या मनात फुलवणारी अशी ही रमणीय कल्पना. पण खरोखर स्वर्गासारखं एखादं ठिकाण अस्तित्वात की नाही यावर बराच वाद-विवाद होऊ शकतो. शेवटी तो वेगळा मुद्दा झाला, त्यात न पडलेलंच बरं. असो, याच संकल्पनेशी निगडीत, आज आम्ही तुम्हाला जगातील अश्या एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जेथे स्वर्ग नाही, पण त्याला Heaven’s Gate Mountain ‘ अर्थात स्वर्गाचे दार असणारा पर्वत असे म्हटले जाते. चला जाणून घेऊया या अद्भुत ठिकाणाबद्दल\nहे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय. अहो कारण स्वर्ग राहू द्या, पण स्वर्गाचे दार तरी बघून घेऊया या आशेने दरवर्षी लाखो पर्यटक या जागेला भेट देतात.\nहा पर्वत जवळपास ५००० फुट उचं असून त्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक गुहा आहे. या गुहेलाच ‘स्वर्गाचे दार’ म्हणतात.\nअसं सांगितलं जातं की फार पूर्वी या पर्वताचा काही भाग कोसळला , ज्यामुळे गुहा निर्माण झाली. ही गुहा १९६ फुट लांब, ४३१ फुट उंच आणि १८७ फुट रुंद आहे.\nतब्बल ५ हजार मीटर उंचीवर असल्याकारणाने ही गुहा नेहमीच ढगांनी वेढेलेली असते, ज्यामुळे असा भास होतो की जणू की त्या गुहेपलीकडे आणि ढगांच्या पार स्वर्गचं आहे, म्हणूनच या गुहेला ‘स्वर्गाचे दार’ हे नाव पडले.\nयेथे पोचण्यासाठी रस्त्यावरून चालत जाता येते किंवा केबल प्रवासाची देखील सोय आहे. जगातील सर्वात लांब आणि उंच या केबलचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे हे विशेष यासाठी राबलेल्या इंजिनियर लोकांचे देखील कौतुक करावे तेवढे कमी आहे.\nकेबल पर्यटकाला थेट गुहेपर्यंत घेऊन जाते असेही नाही, केबल मधून उतरल्यावर एकूण ९९९ पायऱ्या चढून पर्यटक गुहेपर्यंत पोचू शकतो. बरोब्बर ९९९ पायऱ्या यासाठी की चीनच्या ताओ फिलोसॉफीनुसार ९९९ ही संख्या पवित्र आहे तसेच राजघराण्याचे प्रतिक आहे.\nपूर्वी येथे एक धबधबा देखील होता. हा धबधबा यासाठी विशेष होता कारण तो केवळ १५ मिनिटांसाठीच दिसायचा, म्हणजे १५ मिनिटांनंतर धबधबा अदृश्य व्हायचा. धबधब्याचे पाणी तब्बल १५०० मीटर उंचीवरून कोसळायाचे. असा जलप्रपात सगळीकडेच पाहायला मिळतो असे नाही.\nचीनमध्ये हा पर्वत अतिशय रहस्यमयी पर्वत म्हणून देखील ओळखला जातो. या पर्वतावर अनेक खजिने असल्याचे ऐकायला मिळते. आजवर अनेकांनी हे खजिने शोधण्यासाठी जीवाची बाजी लावली, परंतु अजूनही यश मात्र कोणाच्याच हाती लागले नाही.\n जाणार का स्वर्गाचे दार पाहायला\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतीय गुप्तहेर संस्था – RAW – बद्दल काही अभिमानास्पद गोष्टी\nह्या साध्या चुकांमुळे तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो →\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nफ्रिक्वेंटली विहंगम : विमानातून फोटोग्राफी करण्याचा रोचक अनुभव\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nडॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून\nएका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\nमहागडी हॉटेल्स : एका रात्रीचं भाडं आपल्या महिन्याच्या खर्चाहून अधिक\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nह्या कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या १० जाती\nगुजरातच्या या आयपीएस अधिकाऱ्याचं “आउट ऑफ द फ्रेम” काम भारावून टाकणारं आहे\nचित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\nशुक्राचार्यांच्या पित्याने का दिला भगवान विष्णूंना शाप\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nहा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nआपल्या लाडक्या क्रिकेटर्सचा पगार पाहून तुमचे डोळे चक्रावतील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची करामत; भर उन्हाळ्यात पेटवले का पाणी\nआपल���या लाडक्या फिल्सस्टार्सचे, आपण कधीही नं बघितलेले दुर्मिळ फोटोज\nयुरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २\nड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/valentines-day-2019-significance-history-and-importance-of-valentines-day-22116.html", "date_download": "2019-04-18T16:27:55Z", "digest": "sha1:HEOBSGODRXHSUTRQKEBC2GUAJYXISSZB", "length": 28997, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Valentine’s Day 2019: म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे! | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद��धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nValentine’s Day 2019: म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे\nValentine’s Day 2019: 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिवस म्हणजे 'व्हेलेंटाईन डे' (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमी युगुल हा प्रेमाचा दिवस अगदी दणक्यात सेलिब्रेट करतात. सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. गिफ्ट्स, शॉपिंग अशा विविध ढंगात व्हेलेंटाईन डे सेलिब्रेट केला जातो. हा एकच दिवस नाही तर 'रोझ डे' ते 'व्हेलेंटाईन डे' असे व्हेलेंटाईन वीकचे आठवडाभर सेलिब्रेशन असते. पण 14 फेब्रुवारीलाच हा दिवस का बरं साजरा केला जातो\nतिसऱ्या शतकात रोम देशात एक क्रुर सम्राट होता. जो प्रेम करणाऱ्या युगुलांवर अत्याचार करत असे. मात्र त्याच्या अत्याचारा न जुमानता व्हेलेंटाईन नावाच्या एका संताने प्रेमाचा संदेश दिला. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फे���्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. Happy Valentine’s Day शुभेच्छा देण्यासाठी खास Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS; प्रेमाचा दिवस आज नक्की खास बनवा\nसुरुवातीला नाक मुरडरत पाहणाऱ्या या संस्कृतीचा स्वीकार आता अगदी सहज व्हायला लागला आहे. आजचा दिवस विशेषत: तरुणाईसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी खास असतो. अव्यक्त प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. तुमच्या मनातील प्रेमाची भावना प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करायची असल्यास आजची संधी अजिबात दवडू नका.\nSlap Day 2019: 'व्हेलेंटाईन डे' नंतर लगेचच 'स्लॅप डे' का साजरा केला जातो\n'त्याच्यासोबत किस करताना मी अधिक खोल जाते' मिलंद सोमण यांची पत्नी Ankita Konwar हिची प्रतिक्रिया\nलोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला\nपंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासणी करणारे IAS अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित; निवडणूक आयोगाची करावाई\nपुणे: सदाशिव पेठ येथील अॅसिड हल्ला, गोळीबार, आत्महत्या या तिहेरी प्रकरणाचा उलघडा; विनयभंगाची तक्रार केल्याने आरोपीचे कृत्य\n लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाच्या संदेशासह मतदान कसं कराल हे सांगणारं ‘गूगल डूडल’\nसुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे\nICC Cricket World Cup 2019: ‘वर्ल्डकप २०१९’ साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, ‘रवी शास्त्रीं’ ची सूचना\nविरार येथे मित्राला झाडाला बांधून, अल्पवयीन मुलीवर दोन इसमांचा सामुहिक बलात्कार; गुन्हा दाखल, चौकशी सुरु\nतेलुगू टीव्ही अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी यांचा कार अपघातात मृत्यू\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘सानिया मिर्झा’चे खास आवाहन (Watch Video)\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nMI vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: वानखेडे स्टेडियमवर रंगणार आज मुं���ई विरूद्ध बेंगलोर सामना; Hotstar वर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nLok Sabha Elections 2019 Phase II Voting: उस्मानाबाद येथे फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे मतदान; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nHappy Hanuman Jayanti 2019: ‘हनुमान जयंती’च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF’s\nHanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं\nSummer Special Trains: ‘कोकण रेल्वे’ मार्गावर 2 स्पेशल ट्रेन धावणार; 19 एप्रिल-10 मे दरम्यान मुंबई ते करमाळी विशेष ट्रेन्स\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप���रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/seria/", "date_download": "2019-04-18T16:48:38Z", "digest": "sha1:KUEYABK5YCGGZK54CX3MW64TZC724FCY", "length": 7089, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Seria Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nह्या “इंडस्ट्री”चा मानवतेला किती मोठा धोका आहे हेच आपल्याला ह्या घटनांवरून लक्षात येतं\nआपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही\nज्यांनी जीव गमावले त्यांना न्याय मिळायचा राहिला पण जे जगत आहेत त्यांच्या जगण्याच्या हक्काचं कुणी बोलणार आहे का\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\nमौका पोस्टबाजीच्या वस्त्रहरणाचा : परळी वैजनाथच्या राजकारण्यांची सोशल मिडीयावर सुंदोपसुंदी \nयेथे १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होते मुलींची विक्री\n“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते \nतुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस अविस्मरणीय करणारं, महाराष्ट्रातील हे ठिकाण तुम्हाला माहितीये का\nकाळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती\nयोगर्ट आणि दही एकच नाहीत दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये काय फरक आहे\nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना\nबायको आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावत असेल तर नवऱ्यांना काय वाटतं\nविकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\n‘नो शेव नोव्हेंबर’ विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल\nमहाराष्ट्राचा ‘मांझी’ ज्याने डोंगर फोडून ४० किमीचा रस्ता उभारला\nपाणी प्या आणि पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय\nपुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर\nदेशातील अनेक शाळांत सगळ्या वर्गांना केवळ एकच शिक्षक शिकवतो\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nसह्याद्री मधला माजोरडा झिंगाट\nकाश्मी��� खोऱ्यातील सर्वात ‘चित्तथरारक’ रस्त्याची दुरुस्ती सैन्याने हाती घेतलीय\nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhujbalayurveda.com/search/ayurveda-knee-care-therapy/1", "date_download": "2019-04-18T16:21:01Z", "digest": "sha1:ZXL25KMGEY35IR4TX5H7U7IO47J6GHFN", "length": 24333, "nlines": 155, "source_domain": "www.bhujbalayurveda.com", "title": "ayurveda knee care therapy : Bhujbal Ayurved Panchakarma Clinic in Nashik,India", "raw_content": "\n🌹 *वसंत ऋतू* 🌹 (वैद्य अरुण भुजबळ /ज्ञानदा भुजबळ ) हिवाळ्यातील थंडीच्या कडाक्यात सर्वच सृष्टी गारठून गेलेली असते. सगळ्या वृक्षवेली निष्पर्ण झालेल्या असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही अवस्था टिकते .त्यानंतर वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. सर्व झाडांना जसे की आंबा फणस यांना वृक्षांना मोहोर येतो , नवीन पालवी फुटते काही फुलझाडांना सुगंधी फुले येतात . यातच भर पडते ती कोकिळेच्या मधुर कुजनाची हाच तो ऋतुराज \"वसंत ऋतू\" हा ऋतू बाह्य सृष्टी प्रमाणेच आपल्या शरीरात सुद्धा बदल घडवतो. हिवाळ्यातील कडक थंडीमुळे शरीरात कफाचा संचय झालेला असतो. बाह्य वातावरणातील गारठ्याने हा साठलेला कफ दोष गोठलेल्या स्वरूपात असतो.वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे हा गोठलेला कफ पातळ होण्यास सुरुवात होते.त्यामुळेच कफप्रकोप होतो. गोठलेला बर्फ जसा उष्णतेने पातळ होतो, त्या प्रमाणे शरीरात हे कार्य घडते. थंडी कमी झाल्याने या काळात वाढलेली पचनशक्ती आता हळहळू कमी होण्यास सुरुवात होते. वातावरणातील हळहळू वाढणाऱया उष्णतेने शरीरातील बळाचा ऱहास होण्यास वसंतात सुरुवात होते .वाढणाऱ्या उष्म्यामुळे थकवा येणे , उत्साह कमी होणे अशी आपली अवस्था होते .या सगळ्यांचा विचार करून या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार घ्यायला हवा. गवाची पोळी , ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी घ्यावी. भात हा कफाचे प्रमाण वाढवणरा असलयाने त्याचे प्रमाण कमीच असावे .गहू , तांदूळ, ज्वारी इत्यादी धान्य वापरताना ती जुनी वापरावीत. नवीन धान्य कफ वाढवणारी असल्याने त्यांचा वापर टाळावा .नवीन धान्य वापराने अपरिहार्य असल्यास आधी भाजून घ्यावे आणि नंतर वापरावे .असे भाजून घेतल्यामुळे त्यांच्यातील कफ वाढण्याचा गुणधर्म कमी होतो .शिवाय नवीन धान्य पचायलाही हलके होते. या ऋतुमध्ये तिखट , कडू आणि तुरट चवींचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. कारण असे पदार्थ कफ कमी करतात .कडू , तिखट पदार्थांचा उपयोग भुक वाढविण्यासाठीही होतो. म्हणूनच स्वयंपाकात आले, मिरची , पुदिना, लसूण, हिंग, मिरे दालचिनी , तमालपत्र, मोहरी अशा पदार्थांचा वापर जरूर करावा. सर्वच मसाल्याचे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत. पडवळ, वांगी, शेवगा, मुळा अशा भाज्यांचा आहारात वापर करावा .कारले, मेथी अशा कडून चवींच्या भाज्यांचा देखील वापर करणे हितावह आहे. तूर , मूग , मसूर अशी कडधान्य कफ कमी करणारी, पचावयास हलकी असल्याने त्यांचे सेवन करावे. मुगाची खिचडी , मुगाचे लाडू असे पदार्थ करून वापरण्यास हरकत नाही .कुळिथाचे कढन, कुळिथाचे वरण , कुळथाचे पिठले विविध स्वरूपात कुळिथाचा वापर उपयुक्त आहे. जवस, कारळे असे पदार्थ आहारात असणे लाभदायी आहे. फळांमध्ये तुरट रसाची फळे हितकर आहेत. निसर्ग ही गरज पूर्ण करतो ती कवथाच्या फळातून. आपण एरवी कधी कवठाची फळे खात नाही .पण ति तुरट, पचायला हलकी, कफ कमी करणारी असल्याने या वसंतामध्ये त्यांचा मुबलक प्रमाणात उपयोग करता येतो. या गुणधर्माच्या दृष्टीने कवठाची कच्ची फळे अधिक उपयुक्त आहेत.या काळात येणाऱ्या *महाशिवरात्री* व्रतांमध्ये म्हणूनच कवठाची पुढे समाविष्ट केली गेली .त्यानिमित्ताने या फळांचे सेवन घडते.कवठाचा गर नुसता खाने, गराची चटणी किंवा काही ठिकाणी कवठाची बर्फी करूनही कवठाचा आहारात समावेश करतात . महाशिवरात्रीला कवठाची फळे घेण्याचे जसे शास्त्रीय कारण आहे, तसेच त्या दिवशी उपवास करण्यातहि शास्त्रीयत्व लपले आहे. या काळात पचनशक्ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली असते, म्हणून त्यावर अधिक ताण पुढच्या काळात देता कामा नये याचे द्योतक म्हणून या दिवशी उपवास करण्यात येतो .थोडक्यात संपूर्ण वसंत ऋतूमध्ये कवठाचा आस्वाद घेणे आणि आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. या काळात पचायला हलका आहार हवा. या ऋतूमध्ये दूध , ताक यांचा जरूर वापर करावा. दूध वापरतांना प्रथम तापवून घ्यावे, मगच वापरावे. यामुळे त्याचा कफ करण्याचा गुणधर्म कमी होतो .ते पचायलाही हलके होते.या ऋतूमध्ये होणारा बळाची हानी कमी करण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. ताक वापरताना त्यात हिंग , जिरे , चाट मसाला असे पदार्थ टाकायला हरकत नाही. दही हे कफ वाढवणारे असल्याने त्याचा वापर टाळाव���. तसेच साजूक तुपा पेक्षा या काळात तेलाचा वापर करणे अधिक चांगले.आहारामध्ये मांसाहाराचे प्रमाण कमीच ठेवाव. शेळी, मेंढी, कोंबडी यांचे मास तुलनेने पचायला हलके असल्याने त्यांचा वापर करावा. मांसाहारापेक्षा मटन किंवा चिकन यांचे सूप घेतल्यास पचनाच्या दृष्टीने अधिक चांगले.सुप मध्ये हिंग , जिरे आदि मसाल्याचे पदार्थ जरूर घालावेत . मासे, खेकडा या प्राण्यांचा मात्र कधीच उपयोग करू नये .मासा आहारप्रमाणेच मिष्टान्ने यांचे प्रमाणही कमी असावे . बाह्यावातावरण उष्णता वाढायला लागल्याने गार पदार्थांची इच्छा व्हायला लागते . पण वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात एकदम फ्रीजमधील किंवा माठातील पाणी , बर्फाचा वापर , आइस्क्रीमसारखे थंडगार पदार्थ यांचा वापर टाळावा .कारण असे गार पदार्थ अचानक सुरू केल्याने शरीरातील अगोदरच वाढलेला कफ आणखीनच वाढतो . सर्दी, खोकला, ताप असे आजार होण्याची शक्यता बळावते. फ्रिजमधील अन्न पदार्थ सुद्धा तसेच्या तसे न खाता आधी बाहेर काढून ठेवावेत.रूमच्या तापमानानुसार सेवन करावे. अर्थात फ्रिजमधील पदार्थ या टाळलेलेच अधिक चांगले . गार पदार्थाप्रमाणेच पंख्याचा वारा किंवा एअर कंडिशनचा गारवा यांची इच्छा होणेही स्वाभाविक असते. शरीराला सातमे होण्याचे दृष्टीने व कफप्रकोप टाळण्यासाठी पंख्याचा वारा अंग अंगावर साक्षात लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी. एअरकंडिशन सुद्धा शक्य तितक्या कमी प्रमाणात वापरावे. लहान मुलांना चटकन सर्दी, खोकला होत असल्याने पंखे एसी यांचा वापर जपुन करावा. या ऋतूमध्ये दुपारी ऊन बऱ्यापैकी जाणवत असले तरी सकाळच्या वेळी मात्र हवेत आल्हादायक गारवा असतो. म्हणून सकाळी लवकर उठल्यास दिवसभराच्या कामांसाठी उत्साह मिळतो. सकाळी उठून व्यायाम करावा.मात्र थंडीतल्या व्यायामापेक्षा त्याचे प्रमाण थोडे कमी असावे.अन्यथा अधिक व्यायामाने थकवा येण्याची शक्यता असते. व्यायामानंतर स्नानासाठी खूप गार किंवा खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे.स्नानानंतर चंदन, केशर अशा द्रव्यांचा लेप लावावा. विविध प्रकारची अत्तरे , सेंट्स, डिओडरंट्स यांचाही जरूर वापर करावा .या द्रव्यांच्या सुगंधामुळे मनाला दिवसभर तजेला मिळतो. मानसिक थकवा त्यामुळे टाळता येतो .दुपारी उन्हामुळे कंटाळा येतो.काही काम करण्याचा फारसा उतसाह राहत नाही .पण म्हणून दुपारी झोपणे या ऋतुत टाळले पाहिजे -कारण दुपारी झोपण्याने कफाचे आजार तात्काळ बळावतात. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही ते हितकर ठरत नाही. हे सगळे पथ्यापथ्य करने आवश्यक आहे. अन्यथा विविध आजार होण्याची शक्यता असते. *कफाचे विविध आजार सर्दी, खोकला, ताप येणे , शीतपित्त वजन वाढणे इत्यादी इत्यादी या काळात खूप वाढत असतात. म्हणूनच वसंत ऋतुमध्ये वमानासारखे कफ शामक असे उत्कृष्ट पंचकर्म प्रत्येकानेच करून घेण्यास हरकत नाही . *वैद्य अरुण सुभाष भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , आयुर्वेद वाचस्पती, एमडी आयुर्वेद gold medal ) *वैद्या ज्ञानदा अरुण भुजबळ* (आयुर्वेदाचार्य , सौंदर्यतज्ज्ञ, योगतज्ञ, आहारशास्त्रतज्ञ ) *भुजबळ आयुर्वेद, निमाणी नाशिक* www.bhujbalayurveda.com 0253-251-9669 9822226267 9822371701\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://akshaybhasha.org/akshaybhasha-programs/smrutichitre-bhavwachan-10232015/", "date_download": "2019-04-18T17:22:39Z", "digest": "sha1:NYP72JWYCKGYOLQZT6XFHIONOYQEXECO", "length": 6284, "nlines": 75, "source_domain": "akshaybhasha.org", "title": "Smrutichitre : Bhavwachan 10/23/2015 – Akshaybhasha.Org", "raw_content": "\nAkshayBhasha Purpose अक्षयभाषा उद्देश\nBal Kavita बाल कविता\nChandobatil Goshti चांदोबातील गोष्टी\nरंग कार्यक्रम मार्च ३०, २०१९ शनिवार (Rang Program)\nस्मृतिचित्रे : भाववाचन -निवेदन करताना भाग्यश्री बारलिंगे , काळ्या साडीत शिल्पा केळकर-उपाध्ये , हिरव्या साडीत प्राजक्ती कुलकर्णी\nस्मृतिचित्रे : भाववाचन-प्रहसन करताना संदीप पटवर्धन आणि शलाका वाकणकर\nस्मृतिचित्रे : भाववाचन-रंगलेले प्रेक्षक\n“स्मृतिचित्रे” या लक्ष्मी बाई टिळकांच्या आत्म चरित्राचे स्थान मराठीच्या गाभाऱ्यात ज्ञानेश्वरी – दासबोध या ग्रंथां जवळ हा मराठी स्त्री-पुरुषांचा इतिहास. या पुस्तकातील भाषा खरी मराठी भाषा समजल्या जाते- शुध्द व बाळबोध; इंग्रजीची सावली न पडलेली व संस्कृतच्या सावलीत न खुरटलेली हा मराठी स्त्री-पुरुषांचा इतिहास. या पुस्तकातील भाषा खरी मराठी भाषा समजल्या जाते- शुध्द व बाळबोध; इंग्रजीची सावली न पडलेली व संस्कृतच्या सावलीत न खुरटलेली मराठी माणसाने आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेत वाचावे असे पुस्तक; प्रत्येक मराठी माणसाकडे असावे असे संग्राह्य पुस्तक मराठी माणसाने आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेत वाचावे असे पुस्तक; प्रत्येक मराठी माणसाकडे असावे असे संग्राह्य पुस्तक या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन करून त्याचे कलेतून इतरेजनांना दर्शन घडवावे हे प्रत्येक मराठी कलाकाराच�� स्वप्न किंवा त्याच्या स्वाध्यायातील पहिला पाठ \nया तर मग, लक्ष्मी बाईंचे बोट धरून आपण इतिहासाच्या पानात फिरून येऊ \nकलाकार – शिल्पा केळकर-उपाध्ये, शलाका वाकणकर, प्राजक्ती कुलकर्णी आणि इतर.\nदिग्दर्शन – शिल्पा केळकर-उपाध्ये\nकल्पना – भाग्यश्री बारलिंगे\nतांत्रिक मदत- चंद्रकांत बारलिंगे\nकार्यक्रम राजश्री व अमित सोमण यांच्या निवास स्थानी (2777 E Taurus Place, Chandler 85249 ) ऑक्टोबर २४, शनिवार या रोजी दुपारी ४ ते ६ योजिला आहे.\nआपल्या येण्याचा मानस ऑक्टोबर २० च्या आत कळवावा.\nशुल्क : पाच डॉलर्स प्रत्येकी; वय वर्षे सहा च्या खालील मुलांसाठी नि:शुल्क.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/gujrat-assembly-election-2017-now-you-can-apply-online-for-ticket-to-contest-election-274494.html", "date_download": "2019-04-18T16:23:44Z", "digest": "sha1:LJQDZFGPXJLDMTSIZ6PLTX7KRQPTB7Y6", "length": 15796, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुम्हीही लढू शकतात गुजरातची निवडणूक, मिळू शकतं आॅनलाईन तिकीट !", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nतुम्हीही लढू शकतात गुजरातची निवडणूक, मिळू शकतं आॅनलाईन तिकीट \nजर तुम्हाला गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वत:चं नशिब आजमावून पाहायचं असेल तर एक पार्टी तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी तयार आहे.\n16 नोव्हेंबर : जर तुम्हाला गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वत:चं नशिब आजमावून पाहायचं असेल तर एक पार्टी तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी तयार आहे. होय, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा जनविकल्प मोर्चा या पक्षाने उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केलाय. आणि तुम्हाला पक्षाकडून आॅनलाईन तिकीट मिळणार आहे.\nगुजरात निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराचा धुराळा उडालाय. पण त्याही पलीकडे सोशल मीडिया, थ्रीडी कॅम्पेन जोरात सुरू आहे. वाघेला यांच्यापक्षाने एक पाऊल पुढे टाकत थेट आॅनलाईन तिकीट देण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची ओळख गरजेची नाहीये. तसंच तिकीटासाठी पैसेही द्यायची गरज नाहीये.\nवाघेला यांच्या पक्षाने इच्छुक उमेदवारांना तिकीट देण्यासाठी आॅनलाईन शक्कल लढवली आहे. आतापर्यंत तब्बल 350 हुन अधिक लोकांनी यासाठी अर्ज भरला आहे. यात तरुण मुलं आणि महिलांचा समावेश आहे. या सर्वांना उमेदवारी देण्याचा निर्णय यांच्या क्षमतेवर पक्ष घेणार आहे.\nजनविकल्प मोर्चाने उमेदवारांना तीन पानांचा एक अर्ज दिलाय तो डाऊनलोड करून अपलोड करायचा आहे. पण, हा अर्ज भरण्यासाठी सर्व अटी शर्थी पूर्ण कराव्या लागणार आहे. जर तुम्ही सर्व अटींसह अर्ज भरला तर थेट पक्षाचं सदस्यत्व मिळणार आहे.\nत्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल त्यात तुम्हाला कुठे आणि कधी यायचं. आतापर्यंत 350 अर्ज आले आहे यापैकी 180 जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gujrat electiongujrat election 2017गुजरात निवडणूकवाघेलाशंकरसिंह वाघेला\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nदेशाच्या गृहमंत्र्यांना आहे हा छंद, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य\nEVM च्या मतदानात पराभव पण मतपत्रिकांमुळे विजय \nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/10/crime-the-woman-was-abducted-and-murdered-1009/", "date_download": "2019-04-18T16:35:32Z", "digest": "sha1:37M7GWVEAKSMJA4OCN73RT2GWNGNJIKJ", "length": 11947, "nlines": 102, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही.... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nसंगमनेर : तालुक्यातील एका महिलेसह तिच्या मित्राला पळवून नेवून महिलेचा खून करून तिच्या मित्राला विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी कि,गाडी खराब झाली तू दावे घेवून ये, असा निरोप देवून महिलेला घराबाहेर बोलवून तिघाजणांनी तिला कारमधून पळवून नेले. ही घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली.\nत्यानंतर सदर महिलेचा खून करुन तिचा मृतदेह संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्‍वराच्या जंगलात आणून टाकला.\nतिला दावे घेवून ये, सांगणारा तिचा मित्र याला देखील पळवून नेणार्‍यांनी विषारी औषध पाजल्याने त्याला संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.\nही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मंदाबाई लहानू जोंधळे (वय 45, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.\nरविवारी पहाटे तिघा जणांनी कारमधून जावून मंदाबाई जोंधळे हिचा मित्र संजय चांगदेव पावसे याला बाहेर बोलावून घेतले. तेथून त्याला कोकणगाव रोडवर आणले.\nसदर तिघांनी संजय यास दमबाजी करत मंदाबाई हिला फोन करुन बोलावून घेण्यास सांगितले.\nत्यानुसार संजय याने मंदाबाई हिला फोन केला की, गाडी खराब झाली आहे, तू दावे घेवून ये. त्यानंतर मंदाबाई कोकणगाव रोडवर आली.\nतेथे तिला कारमध्ये बसविण्यात आले. कार तेथून कोल्हारच्या दिशेने गेली. त्यावेळी कारमध्ये संजय पावसे देखील होता.\nदरम्यान दिवसभर मंदाबाई जोंधळे ही घरी आली नाही. तिचा मुलगा विद्येश्‍वर जोंधळे हा बाहेरगावी गेला होता. तो घरी आल्यानंतर त्याने आईचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.\nआजोबांनी सांगितले की, तिला पहाटे कुणाचा तरी फोन आला आणि ती रोडकडे गेली. त्यानंतर परत आली नाही. विद्येश्‍वर याने आईच्या फोनवर फोन केला.\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये…\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \nएकदा रिंग वाजली. मात्र त्यानंतर मोबाईल बंद झाला. त्याने रात्र�� उशिरापर्यंत फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंदच होता.\nअखेर सोमवारी रात्री 10 वाजता विद्येश्‍वर जोंधळे याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आई मंदाबाई जोंधळे ही बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली.\nमंदाबाई जोंधळे हिला तिघांनी कारमधून पळून नेले. मलाही दमदाटी करत कारमध्ये नेले. मंदाबाई हिला डोक्यातून तोंडापर्यंत प्लास्टीक पिशवी टाकून गदमरुन मारले.\nमलाही विषारी औषध पाजले. तिचा मृतदेह निझणेश्‍वराच्या जंगलात टाकला आहे. त्यांच्या तावडीतून मी सुटका करत पळालो.\nअसे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता गावात आलेल्या मंदाबाईचा मित्र संजय पावसे याने ग्रामस्थांना सांगितले.\nग्रामस्थांनी तातडीने संजय पावसे यास संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.\nघटनेची माहिती कोकणगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली.\nमाहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. निझर्णेश्‍वराच्या जंगलात घायपाताच्या चारीत मंदाबाई जोंधळे हिचा मृतदेह पडलेला होता.\nपोलिसांनी पंचनामा केला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह पोेलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.\nअच्छे दिन कब आएंगे मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न\n…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश\nसभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी \n2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले \nLive : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nबाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले \nपालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन \nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.\nपोलिसाला धक्काबुक्की करणे तरुणाला पडले महागात \nविखे पाटील भाजपात जातील असे वाटत नाही \nब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….\nLive Update : नगरकरांच्या प्रे��ाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T16:46:56Z", "digest": "sha1:YJJBNLATKFAUZRD57FXA7SIDSSFACY57", "length": 8980, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकण येथे रविवारी मराठा समाजाचे उपोषण - Dainik Prabhat", "raw_content": "\nचाकण येथे रविवारी मराठा समाजाचे उपोषण\nचाकण- मराठा आरक्षणच्या मागणीसाठी चाकण येथे झालेल्या 30 जुलै 2018 रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या घटनेनंतर चाकण पोलिसांकडून अटक सत्र सुरू असून या कारवाईमध्ये काही निष्पाप व्यक्‍तींना अटक करण्यात आली असून अद्यापही अटक सत्र सुऊ आहे. पोलिसांच्या धरपकड मोहिमेतील संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्यांवर वेगवेगळी कलमे लावून गंभीर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करू नयेत तसेच यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी रविवारी (दि. 16) चाकण येथील नेहरू चौकात सकल मराठा क्रांती मोर्चाचे वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा मनोहर वाडेकर, अशोक मांडेकर, भगवान मेदनकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दु���ईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nराष्ट्रवादीला माण खटावमधून हद्दपार करा : शेखर गोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/17-killed-12-injured-in-accident-in-ecuador/", "date_download": "2019-04-18T16:48:15Z", "digest": "sha1:S7DAVUTEOZK6Y2QDCULDWWS2FVTH5VZR", "length": 11568, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नशामुक्ती केंद्राला लागलेल्या आगीत 17 ठार 12 जखमी-इक्वॅडोरमधील दुर्घटना - Dainik Prabhat", "raw_content": "\nनशामुक्ती केंद्राला लागलेल्या आगीत 17 ठार 12 जखमी-इक्वॅडोरमधील दुर्घटना\nक्‍यूटो (इक्वॅडोर): एका नशामुक्ती केंद्राला लागलेल्या आगीत जण 17 ठार 12 जखमी झाले आहेत. इक्वॅडोरमधील गुआयाकिल शहरात शुुक्रवारी ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. गुआयाकिल हे इक्वॅडोरमधील सर्वात मोठे शहर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या काही जणांनी तेथून पळून जाण्याच्या उद्देशाने तेथील गाद्यांना आग लावली. ही आग वेगाने पसरून नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यात 17 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 12 जण जखमी झाले.\nज्या नशामुक्ती केंद्राला आग लागल्याने 17 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, ते नशामुक्ती केंद्र बेकायदेशीर असल्याची माहिती पोलीस प्रमुख तानिया वरेला यांनी दिली आहे. नशामुक्ती केंद्र चालवण्यासाठी लागणारी आवश्‍यक परवानगी सदर नशामुक्ती केंद्राच्या मालकांनी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. इक्वॅडोरमध्ये अशा प्रकारची अवैध नशामुक्ती केंद्रे मोठ्या संख्येने असल्याचे माहितीही त्यांनी दिली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगुआयाकिलमधील नशामुक्ती केंद्राच्या आगीत मरण पावलेल्यांबद्दल अग्निशामक दलाने एका निवेदनाद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणी दाखवलेल्या बेपर्वाईबाबत नशामुक्ती कें���्राच्या संचालकांना अटक करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ\nपाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार\nज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्‍त केला खेद\nचीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला\nखाशोगी हत्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी\nपाकिस्तानातील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट\nमालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत\nया महिन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत – कुरेशी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rathyatra-in-bengal/", "date_download": "2019-04-18T17:40:14Z", "digest": "sha1:SEIW5E3RHBLAGWJTTCIBGL75MKGQTM5Y", "length": 11176, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रथयात्रेसाठी पश्‍चिम बंगालमध्ये भाजप करणार तीव्र आंदोलन - Dainik Prabhat", "raw_content": "\nरथयात्रेसाठी पश्‍चिम बंगालमध्ये भाजप करणार तीव्र आंदोलन\nनवी दिल्ली – प. बंगालमध्ये भाजपच्या प्रदेश शाखेने 3 जानेवारी रोजी कोलकाता येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वातावरण आहे.\nभाजपने राज्यातील रथयात्रेबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता पाहता ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी निदर्शने करण्याच्या धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. भाजपकडून राज्यात प्रस्तावित रथयात्रेला कलकत्ता उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाप्रकरणी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरीही तेथे तत्काळ सुनावणी होणार नसल्याने पक्षाला निराशा पत्करावी लागली आहे. त्याचाही पाठपुरावा भारतीय जनता पक्ष आगामी काळात करणार आहे.\nभाजप अध्यक्ष अमित शहा उत्तर बंगालच्या कूचबिहार येथे या यात्रेचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ करणार होते. परंतु ममता बॅनर्जी सरकारने यात्रेला मंजुरी देण्यास नकार दिला होता. रथयात्रेमुळे राज्यातील सांप्रदायिक सौहार्दाला धक्का बसू शकतो असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता.त्यावर राज्य सरकार ठाम आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल\nपश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला\nनिवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका\nपश्चिम बंगालमध्ये मतदानावरून हंगामा; सुरक्षा दलाने केला लाठीचार्ज\nछत्तीसगड – धनिकरका वन क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nजस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक\nमोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा ‘तो’ अधिकारी निलंबित\nभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचे घूमजाव\nहीच काय तुमची देशभक्‍ती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाच��� विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all/maharashtra?sort=featured", "date_download": "2019-04-18T16:53:20Z", "digest": "sha1:HHRENPVPHLP4T7V2MT43C74GMW5HVV4C", "length": 6897, "nlines": 148, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nकुंभार ऊस रोप वाटिका कुंभार ऊस रोप वाटिका\nMaharashtra 29-11-18 कुंभार ऊस रोप वाटिका\nमधूमक्षिका पेटया परागकण सिंचनासाठी (आंबा, डाळींब, अँपल बोर, शेवगा, लिंबू, पेरु, मोसंबी, कांदा ) यासाठी योग्य दराने भाडोत्री मिळतील संपर्क - 8308146337\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत निर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी, अंजीर, सिताफळ, पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त संपर्क :-9175389887\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी जगदंबा द्राक्ष नर्सरी\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व प्रकारच्या द्राक्ष लागवडीसाठी परिपूर्ण नर्सरी आमच्याकडे द्राक्षाची एस.एस.एन., आर.के., सुपर सोनका व इतर सर्व जातीची कलम केलेली उत्तम दर्जाची रोपे मिळतील. पहिल्याच वर्षात उत्पन्न चालू सर्वात मोठी द्राक्षाची नामांकित नर्सरी …\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nSolapur 26-10-18 जगदंबा द्राक्ष नर्सरी\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/jaau-tukobanchya-gaava-part-30/", "date_download": "2019-04-18T17:17:12Z", "digest": "sha1:3QQ7NHTKBNUIG3PS57PVG6WZU5VVOXNX", "length": 26877, "nlines": 146, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "संसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसंसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३०\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमागील भागाची लिंक : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९\nआबा मौनात रमलेला पाहून एके दिवशी सकाळची न्याहरी वगैरे झाल्यावर रामभटांनी नारायणाला बोलावले आणि आबाला घेऊन येण्यास सांगितले. नारायण म्हणाला,\nआता आबा सापडणे कठीण आहे. आजकाल तो न्याहरीला येतच नाही आणि सकाळी कधी कुठे निघून जातो ते ही कळत नाही.\nइतके बोलून नारायण एक क्षण थांबला आणि म्हणाला,\nकाका, तुम्ही पाहताय का, तो आताशा धड जेवतही नाही. तब्येतही उरतल्यासारखी वाटते आहे. गालफडे आत चालली आहेत. रोड होतो आहे. मी म्हणतो, मौन कर रे बाबा, पण जेव की रोजच्यासारखा. त्याच्यासमोरच मी छान जेवतो खरं पण ते बरं नाही वाटत. काका, तुमच्याही लक्षात आलंच असेल हे.\nपूर्ण लक्ष आहे माझे त्याच्यावर. तो कमी जेवतो आहे असे तुला वाटते आहे पण मला मात्र वेगळे वाटते. त्याची भूकच कमी झाली आहे आणि तो मौनात पूर्ण रंगल्याचे ते लक्षण आहे. त्याच्या एकूण गरजाच कमी होत चालल्या आहेत. अन्न हा त्याचा एक भाग आहे. आणि त्याच्या बारीक होण्याबद्दल म्हणशील तर अनावश्यक ते निघून चालले आहे इतकेच. अशा साधनेला लागले की ह्या गोष्टी अशाच व्हायच्या. त्याची काळजी करण्यासारखे काहीच नाही. उलट एका शिक्षकाला समाधान वाटावे असेच चालू आहे सारे. तू ही एका साधकाचा प्रवास ही नीट पाहून ठेव.\nहे असे असते का आता ह्या दृष्टीने पाहीन. पण काका, एक सांगा, तुम्ही स्वतःला शिक्षक का म्हणवून घेता आता ह्या दृष्टीने पाहीन. पण काका, एक सांगा, तुम्ही स्वतःला शिक्षक का म्हणवून घेता ह्या साधनेसाठी तुम्ही त्याचे गुरुच आहात की.\nछान जेवतो खरं पण ते बरं नाही वाटत. काका, तुमच्याही लक्षात आलंच असेल हे.\nअरे, मी स्वतःला शिक्षक म्हणवितो ते काही विनयाने नव्हे. शिक्षक अनेक असू शकतात. ते आपल्या विद्यार्थ्याकडून ठरविल्या गोष्टी करवून घेऊ शकतात. रोज सकाळी इतकी मुले येतात. त्यांच्याकडून मला घोकून घेता येते. परंतु, मिळालेल्या त्या विद्येचे पुढे काय करावे ते त्यांना मी नाही सांगू शकत. ती माझी मर्यादा. गुरुला अशी मर्यादा नसते. तो तुमचे अगदी जीवनच बदलवून टाकतो. ते सामर्थ्य तुकोबांच्यात आहे, माझ्यात नाही. गुरुने आपल्या जीवनात काय क्रांती केली ते ज्ञानोबांनी ज्ञानदेवीत अनेक ठिकाणी सांगितले आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात,\n जेणे तारिलो हा संसारपुरु \nजो आपला संसार तारून नेईल तो गुरु. आणि अशा शिष्यांचे संसारही आपल्यासारखे बायकामुलांचे नसतात. जगाचा संसार करायला निघालेली माणसे ही. त्यांचे संसार पार पडण्यासाठी जे मार्गदर्शक होतात ते गुरु. बाकीचे माझ्यासारखे शिक्षक. ज्ञानोबांच्या हाती त्यांच्या गुरुंमुळे चिंतामणी आला. ते म्हणतात,\nकां चिंतामणी आलिया हातीं सदा विजयवृत्ती मनोरथीं तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती \nनारायणा, चिंतामणी रत्न म्हणजे म्हणाल ती इच्छा पूर्ण करणारे. त्याने ज्ञानोबांना काय मिळाले तर अखंड विजयी मनोवृत्ती म्हणजे ज्ञानोबा निर्भय झाले म्हणजे ज्ञानोबा निर्भय झाले त्यामुळे ते पूर्णकाम झाले, त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे ते पूर्णकाम झाले, त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या गुरु असा असतो. तो शिष्याला घडवितो. तो शिष्याला असा पार नेतो. आबाला पार नेण्याची क्षमता माझ्यात नाही. मी त्याला पोहणे शिकवीन, पोहोण्यातील विविध तऱ्हाही शिकवीन पण अवघड प्रसंगी त्या आणि त्यातील योग्य निवडण्याची बुद्धी मी त्याला देऊ शकत नाही, तसेच त्या क्षणाला जे अपूर्व मनोबल लागते ते ही मी पुरवू शकत नाही. तुकोबा तसे आहेत. शिष्याने पार जावे असे त्यांना वाटते आणि योग्य शिष्य मिळाला तर त्याला सारे अडथळे पार करून पार नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. शिष्यही ते पारखूनच घेतात. आपली सेवा करून घेण्यासाठी आणि आपला उदोउदो करवून घेण्यासाठी शिष्यांचा गोतावळा जमविणारे तुकोबा नव्हेत. एकनाथ महाराजांच्या सद्गुरुचे वर्णन करणाऱ्या काही ओव्या आहेत. पाहा, तुकोबा अगदी तसे आहेत.\nशिष्ये करावे माझे भजन ऐसे वांछी जरी गुरुचे मन \nतो गुरुत्वा मुकला जाण अभिमाने पूर्ण नागवला ॥\n तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥\n तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥\nतुकोबा वेगळ्या शब्दांत असेच काही सांगतात. ते म्हणतात,\nशिष्यांची जो नेघे सेवा \nतुका ह्मणे सत्य सांगें येवोत रागें येती ते \nतर नारायणा, मी शिक्षक आहे आणि त्या नात्याने आबावर लक्ष ठेवून आहे. तो हटलाय पण आजारी झालेला नाही. मला कौतुक वाटते की फार थोड्या काळात त्याने मोठी प्रगती केली. लक्षात घे, तुकोबा भेटायच्या आधीही त्याने अनेकांच्या नादी लागून काहीबाही प्रयोग केले आहेत. पण आजची ही अवस्था त्याला त्याने तुकोबांचा जो सहवास केला त्याने प्राप्त झालेली आहे. गुरुकृपा म्हणतात ती हीच. हाच अभ्यास त्याने पूर्वी केला असता तर तो निस्तेज होत गेला असता. आज त्याची गालफडे बसू लागली असतील पण चेहेऱ्यावरचे तेज वाढलेले आहे. नजर बदलली आहे आणि ती स्थिर होऊ लागली आहे. सतत प्रश्नांकित असणारा चेहेराही बदलत चालला आहे, सौम्य होऊ लागला आहे. ही प्रगती का होते आहे तर त्याला माहीत आहे की त्याच्या मागे तुकोबा उभे आहेत. तसे नसते तर प्रगतीचा इतका वेग राहू दे, कदाचित काहीच बदल झाला नसता. नारायणा, आणखी ऐक. तुकोबा गुरु थोर आहेतच पण शिष्य होण्यास आबाही पात्र आहे. त्याची तुकोबांवर पूर्ण निष्ठा बसलेली आहे. त्याने तुकोबांशी वाद केला असेल पण तुकोबांना तो ओलांडणार नाही. आज त्याने माझे ऐकले. ते का तर त्याला माहीत आहे की त्याच्या मागे तुकोबा उभे आहेत. तसे नसते तर प्रगतीचा इतका वेग राहू दे, कदाचित काहीच बदल झाला नसता. नारायणा, आणखी ऐक. तुकोबा गुरु थोर आहेतच पण शिष्य होण्यास आबाही पात्र आहे. त्याची तुकोबांवर पूर्ण निष्ठा बसलेली आहे. त्याने तुकोबांशी वाद ��ेला असेल पण तुकोबांना तो ओलांडणार नाही. आज त्याने माझे ऐकले. ते का तर तुकोबांनी माझ्याकडे पाठविले म्हणून. तुकोबांनी अशांचेही वर्णन केले आहे. ते म्हणतात,\nनिष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये \nनिष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास पाहों नये वास आणिकांची \nतुका ह्मणे ऐसा कोणें उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणीं \nहे सारे ऐकून नारायणाने विचारले,\nआबाची ही अशी स्थिती झाली त्याचा बराच अर्थ आता मला लागला. तुकोबांना काय वाटेल हे ऐकून\nत्यांना नक्कीच समाधान वाटेल. एके काळी ते ही ह्या अवस्थेतून गेले आहेत. त्यावर त्यांचा अभंग आहे एक.\nनको ऐसे झाले अन्न भूक तान ते गेली \nराहिलें तें राहो काम \nदेह धरिला त्याचें फळ आणीक काळ धन्य हा \nजाऊं नेदी करितां सोस \nतुका ह्मणे या च पाठी \nकाका, हे सारे ऐकून सामान्य माणूस विचारेल, ही मंडळी कशासाठी करतात हे सारे यांतून त्यांना काय मिळत असेल\nमला तरी वाटते की मनुष्य साधनेस सुरुवात करतो तेव्हा त्याला अंतिमतः कोठे पोहोचणार आहोत याचा काही अंदाज नसतो. साधनेच्या अंती आपली अवस्था काय असेल ह्याची कल्पना कितीही केली तरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय बांधलेले अंदाज चुकीचे निघण्याचीच शक्यता अधिक. मात्र, तुकोबांनी याचेही उत्तर देऊन ठेवले आहे, साधनेचे फळ काय मिळाले ते सांगितले आहे. त्यावरून थोडी कल्पना येईल. ते म्हणतात,\nनाही त्रिभुवनी सुख या समान \nधरियेलीं जीवीं पाऊलें कोमळी \nशीतळ होऊनियां पावलो विश्रांती न साहे पुढती घाली चित्ता \nतुका ह्मणे जाले सकळ सोहळे \nनारायणा, संत कोणत्याही काळी जन्मो, त्याचा अनुभव हा असाच असतो. तुला थोड्यावेळापूर्वी ज्ञानदेव काय म्हणाले ते सांगितले होते ना मी पूर्णकाम झालो असे म्हणतात. हे म्हणतात, झाले सकळ सोहळे, पुरविले सकळ डोहळे मी पूर्णकाम झालो असे म्हणतात. हे म्हणतात, झाले सकळ सोहळे, पुरविले सकळ डोहळे पांडुरंगाने माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. दोघांच्या अनुभवांतील किती साम्य हे पांडुरंगाने माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. दोघांच्या अनुभवांतील किती साम्य हे अशा संतांचे असे अनुभवाचे बोल ऐकून आबासारखे काही लोक प्रेरित होतात आणि ह्या वाटेवर प्रवासाला निघतात. तू ही तसाच निघ, नारायणा. तुकोबा म्हणतात, संसार सगळेच करतात, तुम्ही जाणते व्हा आणि पुढे चला.\nतरि च जन्मा यावे \nनाहीं त���ी काय थोडीं \n अंगी लागो नेदी मळ \nनारायणा, आपण थोरांच्या सहवासात आलो ना आता आपण लहान राहायचे नाही. नुसते वय वाढू द्यायचे नाही. आता आपल्याला पुढे पुढे चलावेसे वाटले पाहिजे. आता थांबू नकोस. जा, त्या आबाला शोध. त्याला घेऊन ये. आजपासून तुम्हाला काही सांगावे म्हणतो. तत्त्वज्ञानाच्या चार गोष्टी.\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← अमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती →\nकीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nतुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २५\nखास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\nतुमच्या चॅटिंगमध्ये इमोशन्सचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची आणि प्रवासाची रोचक कथा\nमिहिर सेन: पंचमहाद्वीपांतील सातासमुद्रांवर राज्य करणारा भारतीय जलतरणपटू \nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nहिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी : मोपला विद्रोह\nअसतोस “उरी” तू जेव्हा: तिरंगा उराशी कवटाळलेला, अंतर्मुख करणारा हुतात्मा राणेंच्या पत्नीचा फोटो\nसमाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे\nआईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते \nइतिहासात पहिल्यांदा “वैज्ञानिकांचा मोर्चा” – कशासाठी\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\n५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर\nसमुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशा��ोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nमुंबई-नागपूर अवघ्या ३५ मिनिटात: Hyperloop बदलणार परिवहन तंत्रज्ञानाचं भविष्य\nतब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली \nअंबानींचं काय घेऊन बसलात हे आहेत जगातील सर्वात महागडे विवाह सोहळे\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nफेसबुकची मूळ आयडिया होती एका भारतीयाची\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/my-brother-will-never-let-you-down-take-care-of-him-says-priyanka-gandhi/45088", "date_download": "2019-04-18T16:50:08Z", "digest": "sha1:OSNRFN4DVMVTBLNKXUULZ7JSJG4MN5UD", "length": 4640, "nlines": 69, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या ! | HW Marathi", "raw_content": "\nमाझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमाझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या \nनवी दिल्ली | “माझा भाऊ, माझा एक सच्चा मित्र, माझ्या माहितीतला आतापर्यंतचा सर्वात शूर व्यक्ती, वायनाडच्या रहिवाशांनो त्याची काळजी घ्या. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही”, असे भावनिक आवाहन पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडच्या जनतेला केले आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ मार्च) वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.\nआता मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये घेणार बैठक \nआपच्या ४१ आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल\n‘थापा’ मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले | उद्धव ठाकरे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/characteristics-of-name-starting-with-letter-s/", "date_download": "2019-04-18T17:24:55Z", "digest": "sha1:AXOXTJWSNTGX646CAZNZVKB4ZKCDUAYA", "length": 9014, "nlines": 89, "source_domain": "www.marathigold.com", "title": "काय तुमचे नाव 'S' ने सुरु होते? किं��ा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे? बघा यांच्या संबंधित काही खास गोष्टी", "raw_content": "\nवेट लॉस टिप्स इन मराठी\nHome/astrology/काय तुमचे नाव ‘S’ ने सुरु होते किंवा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे किंवा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे बघा यांच्या संबंधित काही खास गोष्टी\nकाय तुमचे नाव ‘S’ ने सुरु होते किंवा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे किंवा S नावाच्या व्यक्ती सोबत जवळीक आहे बघा यांच्या संबंधित काही खास गोष्टी\nइग्रजी वर्णमालेतील 19 वे अक्षर आहे S. प्रत्येक अक्षरा पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती मध्ये असतात काही गुण किंवा दोष. आज आम्ही याच गुण आणि दोष बद्दल चर्चा करणार आहोत. जर तुमचेही नाव S अक्षरा पासून सुरु होते किंवा तुमचे एखाद्या जवळील व्यक्तीचे नाव S ने सुरु होते, तर खाली सांगितलेल्या गोष्टी मधून तुम्ही त्यांना अजून चांगले ओळखू शकाल.\n‘S’ नावाच्या व्यक्तींचे गुणदोष\nपुस्तकी ज्ञाना सोबतच व्यावहारिक ज्ञान पण यांच्या जवळ असते. याचा अर्थ कोणत्याही व्यक्ती सोबत चांगले संबंध आणि मैत्री ठेवतात आणि यांना माहित असते कि कोणासोबत कसा व्यवहार करावा.\nS नाव वाले लोक मेहनती असतात. हे कोणत्याही गोष्टी बद्दल घाबरत नाहीत. कोणत्याही समस्येचा सामना करण्यास तयार असतात. हे लोक बोलण्यात हुशार असतात यामुळे कोणीही त्यांच्यावर प्रभावित होतात. हे आपल्या गप्पांनी कोणालाही आपले मित्र बनवू शकतात आणि त्यांना कंट्रोल मध्ये ठेवू शकतात.\nयांना जेथून ज्ञान मिळेल ते प्राप्त करतात. कोणत्याही प्रकारच्या नॉलेजला शिकण्यासाठी तयार असतात आणि कोणतेही नवीन काम करण्यास घाबरत नाहीत.\nS नावाची लोक प्रभावशाली असतात. हे सहज कोणालापण इम्प्रेस करू शकतात.\nS नावाच्या लोकांचे मन साफ असते. हे कोणा पासून काहीही लपवून ठेवत नाहीत. परंतु यांचा क्रोध यांना इतर लोकांच्या नजरेत यांना वाईट बनवतो. कारण रागामध्ये देखील हे खरतेच बोलतात.\nसत्य आणि सिद्धांत यांच्यासाठी ते कोणाही सोबत लढा देण्यास तयार असतात. हे कोणालाही घाबरत नाहीत किंवा लाजत देखील नाहीत. यांना सत्याची सोबत करते आवडते.\nहे स्वताला कोणत्याही परस्थितीत श्रेष्ठ साबित करू इच्छितात. सामाजिक जीवनात हे लोक हसमुख आणि सर्वांच्या सोबत मिसळणारे असतात.\nहे लोक रचनात्मक असतात. कोणत्याही कामाला आपल्या पद्धतीने करणे पसंत करतात. हे लोक इतरांच्���ा बोलण्यात येत नाहीत आणि नेहमी आपल्या मनाचे ऐकतात. यांना बहुमता सोबत चालणे आवडत नाही.\nकोणत्याही परस्थितीला हे लोक व्यवस्थित सांभाळतात. यांना आपल्या वस्तू शेयर करणे आवडत नाही. हे मनाने वाईट नसतात पण जे काही मना मध्ये आहे ते स्पष्ट सांगणारे असतात.\nS नावाची व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. हे लोक ज्याच्यावर ही प्रेम करतात त्यास मना पासून प्रेम करतात. हे प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत खूप विचार करतात.\nवैवाहिक जीवनात हे आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्या दांपत्य जीवनात थोडा ताळमेळ कमी असतो. हि गोष्ट महिलांच्या बाबतीत थोडी जास्त लागू होते.\nविवाहाच्या नंतर S नावाच्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर पुरुषांना विवाहानंतर जीवन अधिक सुखमय होते.\nआता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार...\nरात्री झोपण्याच्या अगोदर करा हा तोडगा, त्यानंतर आयुष्यात कधीही पैश्यांची कमी होणार नाही\nविष्णू कृपेने या 6 राशींना मिळणार विशेष लाभ, मिळणार बढती, दूर होणार वाईट दिवस\nशुक्रवार 12 एप्रिल : बुध ग्रह करत आहेत मीन राशी मध्ये प्रवेश, 7 राशीच्या जीवनावर होऊ शकतो परिणाम\nगुरुवार 11 एप्रिल : दत्तगुरूंच्या कृपेने या 3 राशींच्या जीवनामध्ये येणार सुख-समृद्धी\nएप्रिल मध्ये बर्थडे असणाऱ्या लोकांमध्ये असतात या खास क्वालिटी\nवेट लॉस टिप्स इन मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/datta-jayanti-2018/", "date_download": "2019-04-18T17:14:47Z", "digest": "sha1:N3LJDCQEQU2O4T24FT43E4NRB4XOWAZU", "length": 9854, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोशीतील श्री कानिफनाथ मंदिरात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम - Dainik Prabhat", "raw_content": "\nमोशीतील श्री कानिफनाथ मंदिरात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रम\nपिंपरी – मोशीतील गिलबिले नगर येथील श्री कानिफनाथ मंदिरात दत्त जयंती व श्री कानिफनाथ महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 18 वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.\nयानिमित्त शनिवारी (दि. 22) विविध धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी सात वाजता महापालिकेचे स्वीकृत सदस्य सागर हिंगणे व ट्रस्टचे सहसचिव रोहिदास हवालदार यांच्या हस्ते मूूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी होमहवन व महाप्रसाद होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतसेच सायंकाळी गुरुदेव एकतारा भजनी मंडळी मोशी यांच्या वतीने दत्त जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रकात गिलबिले यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nपूर्व वैमन्यस्यातून तरुणावर वार\nपिंपरी : निगडीत कपड्याच्या दुकानात चोरी\nदुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेला लुटले\nनोकरीच्या आमिषाने एक लाखांची फसवणूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/decision-to-allow-bjps-rath-yatra-will-be-canceled/", "date_download": "2019-04-18T17:11:30Z", "digest": "sha1:GMKZABO6TXF6EB5V7IN3S4VBY7LXJDB3", "length": 11792, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपच्या रथयात्रेला परवानगी देण्याचा निर्णय रद्द - Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजपच्या रथयात्रेला परवानगी देण्याचा निर्णय रद्द\nकोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला “गणतंत्र बचाओ यात्रा’ काढण्याची परवानगी देणारा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने अवघ्या एक दिवसात बदलला आहे. द्विसदस्यीय खंडपीठाने रथयात्रेला परवानगी देण्याचा निर्णय रद्द ठरविला आहे. या निर्णयामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.\nभाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली “गणतंत्र बचाओ रथयात्रा’ काढण्यास पश्‍चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली होती. या रथयात्रेला उद्यापासून (दि. 22) सुरुवात होणार होती. या पार्श्वभूमीवर भाजपाने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी एक सदस्यीय पीठाने निर्णय देताना भाजपाला रथयात्रेची परवानगी दिली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया निर्णयाला पश्‍चिम बंगाल सरकारने द्वीसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. या खंडपीठाने शुक्रवारी एक सदस्यीय पीठाने दिलेला निर्णय रद्द केला. मुख्य न्यायाधीश देवाशिष करगुप्ता आणि न्या. एस. सरकार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या खंडपीठाने हे प्रकरण एक सदस्यीय पीठाकडे पाठवत राज्यातील गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालाची दखल घेण्यास सांगितले. या निर्णयामुळे भाजपाला हादरा बसला आहे.\nभाजपच्या रथयात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला होता. त्यामुळे यात्रेला परवानगी नाकारल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील ���ाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-punjab-govt/", "date_download": "2019-04-18T17:27:14Z", "digest": "sha1:Y5I6V5XXP7DBX2BWMOUGLWBWOMVH6HFZ", "length": 11106, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंजाब सरकार तरुणांना स्मार्टफोन वितरित करणार - Dainik Prabhat", "raw_content": "\nपंजाब सरकार तरुणांना स्मार्टफोन वितरित करणार\nचंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे लवकरच राज्यातील तरुणांना स्मार्टफोन्स वाटणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या वितरणासाठी राज्य कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स वाटले जाणार आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना स्व प्रमाणपत्र सरकारला द्यावे लागणार आहे.\nराज्याचे डिजिटल सशक्तीकरण अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेमु���े आता लवकरच तरुण विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स दिले जातील मात्र हे स्मार्टफोन्स कोणत्या कंपनीचे आणि किती किमतीचे असतील याची माहिती देण्यात आली नाही. स्मार्टफोन्समध्ये विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दररोज काही प्रमाणात इंटरनेट दिले जाणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबरोबर महिन्याचा 600 मिनिटांचा टॉकटाईम देण्यात येणार आहे. सध्या या स्मार्टफोन्सवर निविदा काढण्याचे काम सुरू आहे. विविध कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येत आहेत. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस सरकारने सर्वांना स्मार्टफोन्स देण्याचे आश्वासन दिले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखो��ी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=featured&page=2", "date_download": "2019-04-18T17:05:17Z", "digest": "sha1:B57JORXIP2GONVE3HWY7XTXIPMVJ2R32", "length": 6939, "nlines": 147, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nश्री मसाले श्री मसाले\nश्री मसाले संपूर्ण महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूटर हवे आहेत मसाले वेफर्स,शेवचिवडा,भुजीयाचे 80 प्रकार. Blended Spices and Indo Western Snacks 80 preduct Renge. Zero Security Deposit\nट्रॅक्टर व ट्रक साठी पाण्याच्या टाक्या बनवून मिळेल ट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व वाहनांसाठी लागणारे पाण्याच्या टाक्या योग्य भावात व उत्तम क्वालिटीच्या बनवून मिळतील आमच्या कडे फॅब्रिकेशन संदर्भातील सगळी कामे करून मिळतील\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nMaharashtra 07-03-19 ट्रॅक्टर व ट्रक साठी…\nMauli eco planter माऊली इको प्लान्टर एक शेतकरी एकच प्लान्टर ओळखून गरज काळाची करा बचत वेळेची मजुरी लागेल कमी पैसे बचतीची हमी..... हाताळायला अगदी सोपे व हलके. रोपे लावतांना वाकायची गरज नाही. रोपांची लागवड सरळ रेषेत रोपांचे मुळावर दबाव पडत नाही…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर विक्री साठी उपलब्ध ॲग्रीराइज मल्चिंग पेपर सर्वात कमी Permeability factor असलेला मल्चिंग पेपर ॲग्रीराइज मल्चिंग पेपर Permeability factor म्हणजे योग्य प्रमाणात ऐडिटिव्ज़ (Agriculture Film Grade i.e. Silver, Black & White )…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप देशी गिर गाईचे शुद्ध तुप\nसंपर्क 7261922712 9923390691 आमच्याकडे पारंपारिक बिलोना पद्धतीचे गाईचे शुद्ध तूप रास्त व स्वस्त दरात मिळेल. तूप- वैज्ञानिक दृ��्टिकोनातून गाईचे तूप हे अँटि ऑक्सिडंट कर्करोग (कॅन्सर) प्रतिबंधक, हृदय रोगाचा धोका कमी करणारे, शरीरातील वाढलेले घातक…\nNashik Division 05-01-19 देशी गिर गाईचे शुद्ध तुप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/world-bank-comment-on-gst-1646288/", "date_download": "2019-04-18T16:48:11Z", "digest": "sha1:PB3X7GGTUZAIMMD3DIPB7NO62BETVNFK", "length": 13065, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Bank comment on GST | जीएसटी सर्वात किचकट आणि महाग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nराज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त\nमराठवाडय़ातील सहा मतदारसंघांत ११९ उमेदवार\nप्राध्यापकांच्या भरतीला निवडणूक आयोगाची मान्यता\nमागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही\nकाँग्रेसला आताच गरिबीची आठवण कशी \nजीएसटी सर्वात किचकट आणि महाग\nजीएसटी सर्वात किचकट आणि महाग\nजागतिक बँकेच्या द्वैवार्षिक भारत अहवालात निष्कर्ष\n( संग्रहीत छायाचित्र )\nजागतिक बँकेच्या द्वैवार्षिक भारत अहवालात निष्कर्ष\nभारतातील ‘वस्तू आणि सेवा करप्रणाली’ अर्थात जीएसटी ही जगातली एक अत्यंत गुंतागुंतीची आणि महागडी करप्रणाली आहे, असा निष्कर्ष जागतिक बँकेने भारताच्या विकासविषयक स्थितीदर्शक अहवालात नोंदवला आहे. हा द्वैवार्षिक अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला. या करसंरचनेत वारंवार होत असलेल्या फेरबदलांचा परिणाम वित्तीय क्षेत्रावर होत असला तरी दीर्घ काळानंतर या कराने देशाची महसूली स्थिती सुधारणार आहे, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.\nजीएसटीचा पाया काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने रचला होता. त्यावेळी या करप्रणालीला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर एक जुलै २०१७ रोजी हा करार लागू केला. जागतिक बँकेने म्हटले आहे की, अप्रत्यक्ष करपद्धती असलेल्या ११५ देशांच्या तुलनेत भारताचा जीएसटी हा दुसऱ्या क्रमांकाचा महाग कर आहे. सध्या जीएसटी हा शून्य टक्के, पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशा पाच स्तरांत विभागला आहे.\nसध्या जगातील ४९ देश हे सरसकट एकाच स्तरावरचा जीएसटी आकारतात. २८ देश हे दोन स्तरांत विभागलेला जीएसटी आकारतात. भारतासह केवळ आणखी चार देशच चार टप्प्प्यांत विभागलेला जीएसटी आकारतात. त्यात पाकिस्तान, इटली, लक्झमबर्ग आणि घाना या देशांचा समावेश आहे.\nभारताने जीएसटीच्या कक्षेत बहुतेक सर्वच उत्पादने आणि सेवा आणल्या आहेत. क���ही उत्पादने मात्र करमुक्त असून निर्यातीवरही जीएसटी नाही. सोन्याला तीन टक्के जीएसटी लागू आहे. मद्य आणि पेट्रोल उत्पादनांवरील कर मात्र राज्यांच्या अखत्यारित आहे.\nदरम्यान, गेल्या नोव्हेंबरमध्ये अनेक उत्पादनांवरील जीएसटीची पातळी २८ टक्क्य़ांवरून १८ आणि १२ टक्क्य़ांपर्यंत आणण्यात आली. आधी २२८ वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू होता. नवीन बदलानुसार केवळ ५० वस्तूंना या गटात ठेवण्यात आले.\nकाही उत्पादनांच्या विक्री आणि निर्यातीला शून्य टक्के जीएसटी लागू आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या निर्मितीदरम्यान कच्च्या मालावर जो कर भरला आहे त्याचा परतावा मागण्याचा अधिकार निर्यातदारांना देण्यात आला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत अत्यंत गोंधळाचे वातावरण होते. त्याचप्रमाणे राज्यांच्या करअधिकाराबाबतही ठोस नियोजन नव्हते. त्यामुळे तामिळनाडूने मनोरंजन कर २८ टक्के आकारायला सुरुवात केली, तर महाराष्ट्रानेही जीएसटीपायी झालेले महसूली नुकसान भरून काढण्यासाठी मोटार वाहन करात भरमसाठ वाढ केली, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n'लाव रे तो व्हिडिओ'... जाणून घ्या राज ठाकरेंच्या व्हिडिओ टीमबद्दल\nमोदी पुन्हा निवडून आलेत तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील - राज ठाकरे\n'माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का', विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल\n 'कलंक' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nमोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर\nकार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन\nतुझ्यात जीव रंगलामधील 'हा' अभिनेता अडकला विवाहबंधनात\nकाँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार\n‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे\nभाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे\nछबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ\nमालमत्ता करमाफीबाबत सेनेकडून फसवणूक\nउत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा\nशहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव\nवन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=rating&page=2", "date_download": "2019-04-18T17:01:41Z", "digest": "sha1:DZZDAMPYTVRVPPMMJJEQZQ742YKEX7QK", "length": 5906, "nlines": 151, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nकुंभार ऊस रोप वाटिका\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nगहु 496 विकणेआहे सुपर क्वालिटी चे आहे\nगहु 496 विकणेआहे सुपर…\nकलिंगड विकणे आहे कलिंगड विकणे आहे\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर किंग\nकलिंगड विकणे आहे जात -शूगर…\nशेणखत लेंडीखत कोंबडी खत सप्लायर्स शेणखत लेंडीखत कोंबडी खत…\nचांगल्याच प्रकारचे शेणखत लेंडीखत कोंबडखत योग्य दरात मिळेल ग्राहकाच्या अपेक्षा प्रमाणेे चांगल्या प्रकारची खते पोहच मिळतील.\nबावके पाटील नर्सरी बावके पाटील नर्सरी\nशेतकऱ्यांनच्या विश्वासास खरी ऊतरलेली कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शासन मान्यताप्राप्त बावके पाटील डाळिंब नर्सरी आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व…\nAhmadnagar 13-04-19 बावके पाटील नर्सरी\nकैरीचे पन्हे कैरीचे पन्हे\nताज्या कैऱ्यापासून घरगुती पध्दतीने तयार केलेले कैरीचे पन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A/", "date_download": "2019-04-18T16:33:10Z", "digest": "sha1:VCU5YZX7MOHWXNDNUOTU7J4PZ32RETRP", "length": 12636, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रथमच- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nबारामतीत भाजपचा प्रयत्न फसणार तीन कट्टर विरोधक एकाच मंचावर\nहर्षवर्धन पाटील यांची अप्रत्यक्ष मदत घेण्याचा भाजपचा प्रयत्न फसला का, याची चर्चा रंगू लागली आहे.\nशेअर बाजार सुसाट... गुंतवणुकदारांनी कमावले १ लाख कोटी\n'आदरणीय पवार साहेब... राजकारणात इतकी खालची पातळी गाठू नका' : पर्रिकरांच्या मुलाचं जाहीर पत्र\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nIPL 2019 : चेन्नईची विजयी घौडदौड सुरूच, कोलकाताची पराभवाची हॅट्रीक\nसुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण\nया अश्मयुगीन जमातीच्या आदिवासींसाठी देशाच्या दक्षिण टोकावर होतं स्पेशल मतदान केंद्र; पण...\nमहाराष्ट्र Apr 9, 2019\nVIDEO: देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवंय, की त्यांना दूध पाजणारं\nसेनेवर जहरी टीका करणाऱ्या भाजप नेत्यासोबत उद्धव ठाकरे पहिल्यांदाच व्यासपीठावर\nयुतीची घोषणा झाल्यानंतर PM मोदी आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकाच मंचावर\nराहुल गांधींशी टक्कर देणार 'हे' 3 राहुल गांधी\n101 कोटींच्या मालकीण आहेत हेमा मालिनी, 5 वर्षात 34 कोटींनी वाढली संपत्ती\nलोकसभा 2019: अडवाणींपाठोपाठ मुरली मनोहर जोशींचा पत्ता कट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/american-jail/", "date_download": "2019-04-18T17:17:03Z", "digest": "sha1:Q7CW6LWEGI6RYEGOQEZLVJM6DRMKR3EE", "length": 10003, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "American Jail- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणे��च्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nरोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये \nचांगला रोजगार मिळावा यासाठी पंजाबचा एक तरुण अमेरिकेला गेला पण तिथून थेट गेला तो जेलमध्ये.\nVIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी\nPM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी\nVIDEO : एक क्रिझ, दोन फलंदाज आणि रनआऊट...तरी भडकला पंत\nVIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण\nवाराणशीत जनताच नरेंद्र मोदीं विरुद्ध मुख्य उमेदवार, प्रियंकांवर काँग्रेसचा सस्पेन्स\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T17:37:58Z", "digest": "sha1:RVODL7IGAHX3BGLADZBA7BTNH5QABDSY", "length": 10519, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोहम्मद सलाह आफ्रिकेतील सर्वोत्तम खेळाडू - Dainik Prabhat", "raw_content": "\nमोहम्मद सलाह आफ्रिकेतील सर्वोत्तम खेळाडू\nसेनेगल: इजिप्तच्या राष्ट्रीय फुटबॉंल संघ आणि इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघ लिव्हरपूल एफसीचा फुटबॉंलपटू मोहम्मद सलाह याला सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम आफ्रिकन खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत सेनेगल राष्ट्रीय संघ आणि लिव्हरपूलमधील त्याचा सहकारी खेळाडू सादीयो माने आणि आर्सेनलचा फुटबॉल क्‍लबचा पियरे एमरिक ऑबमेयांग हे फुटबॉलपटू होते.\nसेनेगल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सलाह म्हणाला, मी लहान होतो तेव्हापासून हा पुरस्कार मिळावा हे माझे स्वप्न होते. सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळवल्याने मला समाधान आहे. सालाहने 2017 -18 या वर्षात लिव्हरपूलसाठी खेळताना विक्रमी 46 गोल झळकावित लिव्हरपूल चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोचवण्यात मोठी भूमिका बाजावली होती. मात्र अंतिम सामन्यात पहिल्या सत्रातच जायबंदी झाल्याने मैदानाबाहेर जावे लागल होते. तर इजिप्तला विश्वचषकाचे तिकीट मिळवून देण्यातही त्याचा वाटा मोठा होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; केदारची निवड ठरली ऐतिहासिक\nधोनी स्वस्तात सुटला त्याच्यावर १-२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती : सेहवाग\nविश्‍वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार\n#IPL2019 : चेन्नईसमोर कोलकाताचे तगडे आव्हान \nरियल माद्रिदला पुन्हा पराभवाचा धक्‍का \nपंजाबसमोर हैदराबादचे तगडे आव्हान ; विजयीमार्गावर परतण्यास हैदराबाद उत्सूक\nअद्भुत अनुभव होता, कायम स्मरणात राहिल – अल्झारी जोसेफ\nसात महिण्यांपासून दडपणात होतो – हार्दिक पांड्या\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=rating&page=3", "date_download": "2019-04-18T16:26:18Z", "digest": "sha1:2ILB7TYUPXDVODXQHJVDALDANTSIFFZH", "length": 5220, "nlines": 153, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर ��र्व…\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nकुंभार ऊस रोप वाटिका\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nकाबली हरबरा काबली हरबरा\nआमच्याकडे घोड्यानं करीता काबली हरबर आहे . संपर्क :> 7709111102\nआमच्याकडे घोड्यानं करीता …\nफ्रेश पुदिना फ्रेश पुदिना\nफ्रेश पुदिना विक्रीसाठी उपलब्ध\nफ्रेश पुदिना विक्रीसाठी उपलब्ध\nशेणखत विकणे आहे शेणखत विकणे आहे\nशेणखत विकणे आहे 90 ट्रॅक्टर\nशेणखत विकणे आहे 90 ट्रॅक्टर\nशेती विकणे आहे शेती विकणे आहे\nसोलापूर मध्ये तालुका दक्षिण सोलापूर रोड जवळ 10 एकर जागा विकणे आहे.जमीन पूर्ण काळसर आहे व पाण्याची पूर्ण सोय आहे शेती मध्ये बोर आहे. 8999400767\nसोलापूर मध्ये तालुका दक्षिण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/if-my-husband-is-a-muslim-then-i-am-a-proud-hindu-said-urmila-matondkar/45201", "date_download": "2019-04-18T16:46:38Z", "digest": "sha1:RPJFNHT3VO6WLYVQUIXKEW7M4LPLY5TZ", "length": 5491, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू ! | HW Marathi", "raw_content": "\nमाझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमाझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू \nमुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्तर मुंबईची काँग्रेसची उर्मिला मातोंडकर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. उर्मिला सध्या ट्रोल केले जात आहे. उर्मिलाने त्यांच्या लग्नानंतर तिचे धर्म बदलाची टीका अभिनेत्री पायल रोहतगीने केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ऊर्मिलाने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केले जाते होते.\nइंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतून उर्मिलाने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. उर्मिलाने म्हटले की, ‘मी कधीच माझा धर्म बदललेला नाही. माझ्या पतीला जेवढा मुसलमान असल्याचा गर्व आहे, तेवढाच मलाही हिंदू असल्याचा गर्व आहे. माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू आहे. हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे की प्रत्येक ज्याला हवे तसे राहू शकतो. ट्रोलर्स इस्लामला एका एका विशेष रंगात रंगविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी लोके फक्त समाजात द्वेष पसरवू शकतात, असे म्हणाली आहे.\nCongressHinduLok Sabha electionMuslimNorth MumbaiUrmila Matondkarउत्तर मुंबईउर्मिला मातोंडकरकाँग्रेसमुस्लीमलोकसभा निवडणूकहिंदूShare\nमला राज ठाकरे यांची स��्याची परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटते \nLok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क\nदिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी\nधनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून शिफारस नाही, केंद्राचा धक्कादायक खुलासा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2018/08/08/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T17:23:49Z", "digest": "sha1:2X6OHTVV6IFEOGBJMW4NCWJJD4LDIJPH", "length": 62845, "nlines": 211, "source_domain": "jaihindbks.com", "title": "महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११- तक्रार निवारण मार्गदर्शिका, कायद्यातील तरतुदी, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचा वापर करून पालक शाळेवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले आहे.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nजुलै २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे (डीएफआरसी) केवळ एका पालकास जाण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला आणि सदर समितीने कित्येक शाळांचे शुल्क कमी करण्याचे दिलेले आदेश रद्द झाले व तेव्हापासून तर कित्येक पालकांनी शिक्षणाच्या बाजारीकरण विरोधात लढाच सोडून दिला आणि महाराष्ट्रात पालकांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणविरोधात निर्णायक लढा थंड पडला. परिणामी या लेखात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ नुसार अद्यापही पालकांनी काही तरतुदींचा वपर केल्यास बेकायदा शुल्क आकारणाऱ्या खाजगी शा��ेवर फौजदारी व दंडात्मक कारवाई होऊ शकते व खाजगी शाळांच्य बेकायदा शुल्कवाढीस अटकाव करता येऊ शकतो याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन केले आहे.\nकेवळ एका पालकाने या लेखात दिलेल्या तरतुदींचा अभ्यास केला आणि तत्काळ कार्यवाही केली तर शाळेने कितीही मोठे कायदेपंडित नेमले तरीही शाळेच्या नफेखोरीस प्रतिबंध होईलच शिवाय सरस्वती मंदिर शाळेसारखी प्राचार्यांची हकालपट्टी, शुल्क परतावा तसेच विब्ग्योर तसेच केम्ब्रिज शाळेच्या पालकांनी केलेनुसार फौजदारी कारवाईही करता येईल असे आमचे प्रामाणिक मत आहे.\nजसे गुन्हेगार कायद्यातील पळवाटा काढून फायदा उचलतात त्याच्या उलट जाऊन सध्या सत्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदींतूनच पालकांच्या हिताच्या ‘पळवाटा’ शोधून यश कसे साधता येईल याबाबत नव्याने संशोधन करण्यात आले. पालक कुठे चुकत आहेत यावर संघटनेतर्फे अभ्यास केले असता पालक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच शुल्क नियंत्रणपासून ते योग्य त्या अधिकारींना तत्काळ तसेच कायद्यातील तरतुदींना अनुसरून तक्रार न करणे, कायद्यांचे अज्ञान असणे ई. बाबी समोर आल्या आहेत.\nत्याप्रमाणे नुकतेच रणनिती बदलण्यात आल्याने कित्येक शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेच शिवाय काही शाळांमध्ये पालकांना शुल्क परतावाही देण्यात आला आहे. सदर प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर तूर्तास अधिक भाष्य करीत नाही. परिणामी याच रणनितीच्या वापरावर पालकांनी विचार करावा तसेच शैक्षणिक वर्षे २०१८-१९ व २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांची फी निश्चिती लवकरच होणार असलेने फी नियंत्रणासाठी पालकांनी काय उपाययोजना कराव्यात यासाठी या लेखाचा पहिला भाग जाहीर करण्यात येत आहे.\n(या लेखाचा दुसरा भागही खालील शीर्षकाखाली जाहीर कार्यात आला असून त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-\nशैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायद्यात अखेरीस पालकविरोधी सुधारणा संमत- पालकांसाठी रणनीती\nहा लेख राज्यात लागू असलेल्या अनेक कायद्यांपैकी महत्वाच्या अशा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ कायदा जो की सन २०१४ साली लागू झाला व त्यातील महत्वाच्या तरतूदी की ज्या पालकांनी वाचल्या आणि त्यावर अंमल केला तर कायदा कमकुवत असला तरी शाळांना नफेखोरी करणे जमणार तर नाहीच उलट नफेखोर करणाऱ��या शाळांवर रु.१० लाख पर्यंतच्या दंडात्मक कारवाईपासून ते फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करता येऊ शकते. त्याबाबतचा सविस्तर तपशील देण्यापूर्वी वर नमूद कायदा व कायद्याच्या अंतर्गत सन २०१६ साली लागू केलेल्या नियमावली डाउनलोड करून घ्यावात जेणेकरून खाली दिलेले स्पष्टीकरण समजण्यास अत्यंत सोपे होईल. कायदे व नियम पीडीएफ स्वरुपात खालीलप्रमाणे दिले आहेत ते डाऊनलोड करावे-महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११.Pdf\n(यापुढील उताऱ्यात ‘कायदा’ म्हणून नमूद केले आहे).\nशैक्षणिक संस्था शुल्क विनियमन नियम २०१६.Pdf\n(यापुढील उताऱ्यात ‘नियम’ म्हणून नमूद केले आहे).\nवर नमूद कायदा आणि त्यातील नियमावली याचा अभ्यास केला असता खालील बाबी स्पष्ट होतात-\n१) पालक शिक्षक संघाची स्थापना आणि बैठक-\nसर्वप्रथम प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या ३० दिवसांच्या आत कायद्यातील कलम ४ नुसार ‘पालक शिक्षक संघ’ स्थापन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे ‘पालक शिक्षक’ संघाचे सदस्य असतील आणि अशा सदस्याकडून म्हणजेच प्रत्येक पालकाकडून दरवर्षी ग्रामीण भागातील शाळेच्या पालकांकडून रु.२०/- तर शहरी भागातील शाळेच्या पालकाकडून रु.५०/- इतके शुल्क आकारले जाईल. शाळेचे मुख्याध्यापक किंवा शाळा प्रमुख हे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असतील तर शाळेतील वरिष्ठ शिक्षक हे पालक शिक्षक संघाचे सचिव असतील अशी सन २०१६ च्या नियमावलीतील नियम ३ नुसार तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर पालक शिक्षक संघ स्थापन झालेच्या नंतर संघाच्या सचिवांकडून बैठक आयोजित करण्यात येईल ज्याची सर्व पालकांना सूचना ही सन २०१६ च्या नियमावलीतील नमूद ‘नमुना १’ नुसार जाहीर करण्यात येईल. तसेच नमुना १ द्वारे जाहीर करण्यात आलेली नोटीस ही शाळेच्या सूचना फलकावर लावण्यात येईल व प्रत्येक वर्गात फिरविण्यात येईल, इतकेच नाही तर शाळेची वेबसाईट असल्यास ती वेबसाईट अपलोड ही करण्यात येईल अशी नियम ३ नुसार तरतूद करण्यात आली आहे. तसेच सदर बैठकीत १०% सदस्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे व जर १०% सदस्य उपस्थित राहिले नाहीत तर १५ दिवसानंतर पुन्हा बैठकीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच जर १००० पालक सदस्य असतील तर बैठकीस १०० पालकांनी हजर राहणे गरजेचे आहे अन्यथा बैठक रद्द करून ���ुन्हा नव्याने बैठकीचे आयोजन करणे शाळा प्रशासनावर बंधनकारक करण्यात आले आहे.\nआता नियमावलीतील नमुना १ पाहूयात-\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n खात्रीशीरपणे सांगतो, अशा बैठकीचा ‘नमुना १’ हा शाळांनी नोटीस बोर्ड, वेबसाईटवर जाहीर करणे बंधनकारक असताना आपल्यापैकी कित्येकांना याबाबत शाळेने कळविलेही नसणार हा साधा कायदेभंग नसून याबाबत काय कारवाई होऊ शकते याबाबत खाली स्पष्टीकरण दिले आहेच.\n२) पालक शिक्षक संघाची ‘कार्यकारी समिती’ ची निवड-\nवर नमूद केलेप्रमाणे ‘पालक शिक्षक संघ’ म्हणजे (ढोबळमानाने शहरी भागातील शाळेतील प्रत्येक पालकाने रु.५०/- अथवा ग्रामीण भागेतील शाळेच्या प्रत्येक पालकाने रु.२०/- भरल्यानंतर शाळेतील सर्व पालकांचा मिळून झालेला) समूह होय. त्यानंतर वर नमूद केलेप्रमाणे प्रत्येक पालकाकडून शाळेने रु.२०/- (ग्रामीण भागासाठी) किंवा रु.५०/- (शहरी भागासाठी) फी जमा केलेनंतर त्यानंतर पुढील अत्यंत महत्वाची कार्यवाही म्हणजे ‘कार्यकारी समिती’ ची निवड करणे. म्हणजेच ढोबळमानाने शाळेतील सर्व पालकांपैकी प्रत्येक वर्गास प्रतिनिधित्व मिळावे म्हणून काही पालकांची या समितीत निवड करण्यात येते. त्याची निवड प्रक्रिया ही मूळ कायदा तसेच नियम या दोन्हींत काही तरतुदी केल्या असून त्या खालीलप्रमाणे-\nअ. २०११ च्या कायद्यातील तरतुदी-\ni) कायद्यातील कलम ४ १(ग) नुसार सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड करण्याच्या तारखेची माहिती पालक संघास (म्हणजेच प्रत्यक्षात शाळेच्या सर्व पालकांना) एक आठवडा आधी देण्यात येईल.\nकायद्यातील कलम ४ (२) (क) नुसार कार्यकारी समिती खालीलप्रमाणे बनलेली असेल-\nउपाध्यक्ष- पालकांमधील एक पालक\nदोन सह सचिव- पालकांमधील दोन्ही\nसदस्य-प्रत्येक इयत्तेतील एक पालक व एक शिक्षक\n*या समितीतील किमान एक सदस्य हा अनुसूचित जाती जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्ग अशा पद्धतीने आळीपाळीने सदस्य असेल शिवाय ५०% सदस्य या महिला असतील.\nii) *अत्यंत महत्वाचे* – कायद्यातील कलम ४ (२) (ग) नुसार तर-\nकार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी ही समितीची स्थापना केलेपासून १५ दिवसांच्या आत सूचना फलकावर लावण्यात येईल तसेच तिची प्रत तत्काळ शिक्षण अधिकारी यांचेकडे पाठविण्यात येण्याची तरतूद करण्यात आली आहे. (कित्येक शाळांनी या तरतुद��ची अंमलबजावणीच केलेली नाही व त्याविरोधात त्यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते हे या लेखाच्या शेवटी दिले आहेच).\niii) कायद्यातील कलम ४ (२) (घ) नुसार एकदा कार्यकारी समितीचा कालावधी १ वर्षाचा असेल व एकदा निवडलेला सदस्य हा पुढील ३ वर्षांच्या कालावधीत पुन्हा सोडतीस पात्र असणार नाही. (कित्येक शाळांनी एकदा निवडलेला शिक्षक हा परत दुसऱ्या वर्षीही समितीत घेतला असून ते पूर्णतः बेकायदा आहे व याविरोधातही शाळेवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते).\nब. सन २०१६ च्या नियमावलीच्या तरतुदी-\nनियम ६ नुसार पालक शिक्षक संघाच्या स्थापनेच्या १० दिवसांच्या आत कार्यकारी समितीच्या स्थापनेची नोटीस शाळेच्या सूचना फलकावर लावण्यात येईल आणि (अत्यंत महत्वाचे) शाळेकडून वेबसाईटची सुविधा उपलब्ध असल्यात ती वेबसाईटवरही प्रदर्शित करण्यात येईल. इच्छुक पालकांचे अर्ज हे सोडत पद्धतीने (लॉटरी पद्धतीने) निवडण्यात येतील व सोडतीच्या दिनांकाच्या आधीपर्यंत पालकांना अशा कार्यकारी समितीसाठी लेखी अर्ज अथवा वेबसाईटद्वारे शाळेस अर्ज करता येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये सोडत (लॉटरी) पद्धतीने पालकांची निवड करण्यात येईल तसेच सोडत काढलेल्या बैठकीचे इतिवृत्त पालकांमध्ये फिरविण्यात येईल तसेच या सर्व घटनेचे विडीयो शूटिंग करण्यात येईल शिवाय (अत्यंत महत्वाचे) हे रेकॉर्डिंग सर्व संबंधितांसाठी खुले ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.\n*पुन्हा कित्येक वाचकांना वरील तरतुदी पाहून धक्का बसला असेल, कारण कित्येक शाळांनी कार्यकारी समिती तर दूरच शहरी भागात रु.५०/- अथवा ग्रामीण भागातील शाळांनी रु.२०/- जमा न करता ‘पालक शिक्षक संघ’ च स्थापन केलेला नाही. हा साधा कायदेभंग नसून याबाबत शाळेवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते याबाबत खाली स्पष्टीकरण दिले आहेच.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\n३) शाळेचे शुल्क ठरविणेबाबत महत्वाच्या प्रक्रिया व तरतुदी-\nकार्यकारी समितीचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे राज्यभरातील पालकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय- फी निश्चीतीमध्ये प्रमुख भूमिका निभावणे\nया आधीच्या ब्लॉगमध्ये चार्टर्ड अकाऊंटिंग, सोसायटी कायदा ई.चा अभ्य��स असणारी तज्ञांची नेमणूक करून खुद्द शासनाने शाळेची फी निश्चितीत सक्रीय भूमिका घेणेबाबत न्यायालयांचे मत तसेच इतर कायदेशीर बाबी दिल्या आहेतच. मात्र २०११ च्या कायद्यात या आदेशांतील तत्वे हेतुतः शासनातर्फे दुर्लक्षित करून केवळ लॉटरी पद्धतीने निवडण्यात आलेल्या पालकांवर ही जबाबदारी हेतुतः टाकून शासनाने शिक्षण सम्राटांना नफेखोरी करण्यासाठी आयते कुरण दिले आहे मात्र तूर्तास आहे त्या तरतुदीतून सकारात्मक परिणाम आणणेबाबत जनतेस जागृत करणे हा या ब्लॉगचा उद्देश असल्याने त्याबाबत अधिक तपशिलात जात नाही.\nतरी शुल्क निश्चितीबाबत कार्यकारी समितीच्या बैठकीच्या सन २०११ चा कायदा व सन २०१६ ची नियमावली महत्वाच्या तरतुदी खालीप्रमाणे देत आहे-\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nअ.सन २०११ च्या कायद्यातील महत्वाच्या तरतुदी-\nकलम ५ नुसार शासकीय शाळा व अनुदानित शाळा यांचे शुल्क मात्र शासन निर्धारित करेल. अशा शाळांत शासनाने स्वतः ठरवलेली फीच शाळेस आकारता येईल.\nii) कलम ६ (१) नुसार खाजगी विना अनुदानित शाळा व कायम विना अनुदानित शाळा यांचे शुल्क प्रस्ताव देण्याचा अधिकार शाळा प्रशासनास असेल.\niii) कलम ६ (२) नुसार कार्यकारी समिती स्थापन झाल्यावर शाळा प्रशासन कार्यकारी समितीकडे संबद्ध अभिलेखासह प्रस्तावित शुल्काचे तपशील पुढील शैक्षणिक वर्षाच्या किमान ६ महिने आधी सादर करेल. बरेच पालक कार्यकारी समिती आणि शाळा प्रशासन एकच समजण्याची चूक करतात. शाळा प्रशासन हे केवळ शाळेचे पदाधिकारी यांचे असेल तर कार्यकारी समिती ही वर नमूद केलेप्रमाणे पालक व शिक्षक यांची मिळून बनलेली असते हे पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. थोडक्यात शाळा प्रशासन ही आपल्याच शाळेच्या शिक्षक व पालक यांच्यातून निवडण्यात आलेल्या समितीकडे फी चा प्रस्ताव पाठवेल अशी योजना या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच कार्यकारी समितीही शाळा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावास अनुसरून स्वतःची प्रस्तावित फी मांडू शकतात असा अधिकार देण्यात आलेला आहे.\n*(आता पालकांना असा प्रश्न पडू शकतो की एकीकडे शाळा प्रशासन फी प्रस्ताव कार्यकारी समितीस मांडणार की ज्यामध्ये पालकांबरोबर शाळेचे शिक्षक सुद्धा सदस्य असतील तर शिक्षक पालकांचे ऐकणारच नाहीत व सहमत��� होऊ देणार नाहीत. पुन्हा सांगेन हा कायदाच असा अन्यायकारक बनविण्यात आला असला तरी पालक व शिक्षक यांच्यात मतभेद झाल्यास व एक महिन्यांत पालक व शिक्षक यांच्या कार्यकारी समितीने एकमताने फी बाबत निर्णय न घेतल्यास शाळा प्रशासनास कायद्याने स्वतःहून विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे अपील करणे बंधनकारक करण्यात आले आहे व त्यानंतरच सदर शासनाने नेमलेली समिती शाळेने दाखल केलेल्या शुल्क प्रस्तावाबाबत निर्णय घेईल अशी तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे शासकीय समितीकडे प्रकरण जाण्याच्या भीतीने कित्येक शाळांच्या कार्यकारी समितीने पालकांनी सुचविलेल्या फीच्या प्रस्तावास अडथळा आणले नसल्याचे प्रकार घडले आहेत\n*iv) कलम ६ (३) व कलम ९ (अत्यंत महत्वाचे) –\nहा या कायद्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कलम ६(३) या तरतुदीनुसार शुल्क निश्चिती करताना कार्यकारी समितीस कलम ९ मधील तसेच नियमावली २०१६ च्या नियम ११ नुसार विविध बाबींचा जसे की शाळेचे ठिकाण, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशासन व परीक्षणावरील खर्च, शाळेस प्राप्त झालेले अंशदान व त्यातून आलेला अतिरिक्त निधी, शाळेकडून ई गव्हर्नन्स अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर विषयक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, स्विमिंग पूल, घोडेस्वारी, धनुर्विद्या ई सारख्या प्रयोगनिष्ठ सुविधा, (Performing Arts), विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेली पाठ्यपुस्तके, वह्या, बसची क्षमता, बसचे अंतर, तुलनात्मक इंधन दर विचारात घेऊन निश्चित केलेले वाहतूक शुल्क, मध्यान्ह भोजन, अल्पोपहार सुविधा तसेच कार्यकारी समितीच्या पूर्व परवानगीने अन्य कोणतीही बाब यांचा विचार करण्याचा अधिकार असेल.\nम्हणजेच कार्यकारी समितीतील पालकांना वर नमूद केलेली माहिती दाखविणे व पुरविणे हे शाळा प्रशासनावर बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळेने केवळ शुल्काचा प्रस्ताव नाही तर वर नमूद सर्व बाबींचा अभिलेख दिल्याच्या ३० दिवसांत कार्यकारी समितीने निर्णय घ्यायचा आहे. तसेच प्रत्येक बाबीनिहाय शुल्काचा प्रस्तावही सोबत जोडण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. कित्येक शाळा या कार्यकारी समितीस केवळ शुल्क प्रस्ताव देतात मात्र शाळेतील वर नमूद माहिती व कागदपत्रे देत नाहीत परिणामी शेकडो शाळा या तरतुदींचा भंग करीत असल्याचे समोर आले आहेच. मात्र हा साधा भंग नसून या लेखाच्या शेवटी त्याविरोधात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते हे तपशीलवार दिले आहेच.\nकलम ६(३) मध्ये अजून एक अत्यंत महत्वाची तरतूद करण्यात आली असून जर शाळा प्रशासन आणि कार्यकारी कार्यकारी समिती यांच्या संमतीनेही जरी फी निश्चित करण्यात आली तरी ती मराठी, इंग्रजी आणि शाळा ज्या माध्यमाची असेल त्या भाषेत नोटीस बोर्डावर तसेच शाळेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे बंधनकारक करण्यात आले आहे.\nइतकेच नाही तर नियमावली २०१६ च्या नियम ९ (१) मधील नमुना ३ नुसार खालीलप्रमाणे शाळेने फी कार्यकारी समितीच्या संमतीने मान्य केल्यास त्याच स्वरुपात कार्यकारी समितीच्या पालकांच्या मान्यतेसहित जाहीर करणे आवश्यक आहे.\nखालील नियमावली २०१६ नुसार शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीस दाखल करावयाचा नमुना ३ पहा-\n*पुन्हा कित्येक पालकांसाठी ही धक्कादायक माहिती असणार आहे कारण कित्येक शाळा या केवळ पालकांना साध्या कागदावर दिशाभूल करण्यासाठी एखादे परिपत्रक क्रमांक टाकून थेट फी ची मागणी करतात व कार्यकारी समितीने फी ठरविली किंवा कसे हे जाहीर करीत नाहीत. इतकेच नाही तर नमुना ३ नुसार कार्यकारी समितीस प्रस्तावही दाखल करीत नाहीत कारण त्यामध्ये वर दिलेप्रमाणे मंडळाचा प्रकार, युडायस क्रमांक ई.तपशील व सर्वात महत्वाचे म्हणजे मागील वर्षाची फी व प्रस्तावित फी मधील फरक, चालू वर्षात केलेल्या फी वाढीची टक्केवारी, तसेच कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या मान्यतेच्या सह्या दाखविण्यात येत नाहीत. केवळ समितीच्या पालकांच्या हजेरीच्या सह्या दाखवून त्यास फी ची मान्यता म्हणून सही दिल्याचा बोगस व फसवणुकीचा प्रकार शाळा प्रशासन करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\n४) फी संदर्भातील गंभीर कायदेभंग-\nकित्येक शाळा या २०११ च्या कायद्यातील तरतुदीनुसार निर्धारित केलेल्या शुल्काहून कित्येक पटीने अधिक बेकायदा फी पालकांकडून सक्तीने आकारात असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सन २०११ च्या कायद्यानुसार (जो प्रत्यक्षात सन २०१४ साली अस्तित्वात आला) त्यातील खालील तरतूदी बघा-\nकलम २ (ञ) (२) नुसार-\nसत्र शुल्क (टर्म फी) प्रत्येक सत्रासाठी हे शैक्षणिक शुल्काच्या एका महिन्याच्या शिकवणी शुल्कापेक्षा (ट्युशन फी ) जास्त नसेल अशी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच जर एक�� वर्षाची शिकवणी शुल्क हे रु.१२०००/- असेल तर सत्र शुल्क हे एका सत्रासाठी रु.१०००/- असेल व शाळेत सामान्यपणे २ सत्र असल्याने वार्षिक सत्र फी ही जास्तीत जास्त रु.२०००/- इतकीच असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.\nकलम २ (ञ) (९) नुसार-\nविद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी एकदा का प्रवेश शुल्क आकारले असता पुन्हा प्रवेश शुल्क घेता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. असे असूनही राज्यातील कित्येक शाळा विद्यार्थ्याकडून पहिलीत जाताना, चौथ्या इयत्तेतून पाचवीत जाताना तर सातवीतून आठच्या इयत्तेत जाताना कित्येक वेळा प्रवेश शुल्क आकारात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\n५) राज्यभरातील पालकांना आवाहन- खालील रणनीतीचा वापर करणे-\nवर नमूद केलेल्या बाबी पालकांनी वाचल्या असता आतापर्यंत पालकांना हे लक्षात असेल की कित्येक शाळांनी एकाहून अधिक असे सन २०११ च्या कायद्याचे तसेच सन २०१६ च्या नियमावलीचे उल्लंघन उघडपणे केले आहेत. त्याबाबत वर वारंवार नमूद केलेप्रमाणे हे साधेसुधे उल्लंघन नसून अशा अपराधाबद्दल शाळा प्रशासनावर रु.१० लाख दंड तसेच फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते. याबाबत या कायद्यातील अद्यापपर्यंत राज्यभरातील पालकांकडून अत्यंत दुर्लक्ष झालेला कलम १६ जो की अगदी एक पालक शिक्षण विभागाकडे तक्रार करून अथवा योग्य त्या न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून विजय मिळवू शकतो तो पहा-\nअ. सन २०११ च्या कायद्यातील कलम १६ चा वापर करणे-\nकलम १६ च्या उपकलम १, २ व ३ नुसार- जो कुणी सन २०११ चा कायदा व सन २०१६ च्या नियमावलीचा भंग करेल तो-\nपहिल्या अपराधासाठी रु.१०००००/- (एक लाख रुपये) ते रु.५०००००/- (पाच लाख रुपये) इतक्या दंडास,\nदुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी रु.२०००००/- (दोन लाख रुपये) ते रु.१००००००/- (दहा लाख रुपये) इतक्या दंडास किंवा कमीत कमी ३ महिने ते ६ महिने कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल.\nतसेच संबंधितास जास्तीची फी परत करण्यात येईल आणि जी व्यक्ती वारंवार कायद्याचे उल्लंघन करेल त्यास व्यवस्थापन तसेच शाळेत कोणतेही अधिकृत पद धारण करण्यास कायमच्या बंदीची तरतूद करण्यात आहे.\nवर नमूद केलेप्रमाणे राज्यभरातील कित्येक शाळा या एक नव्हे तर एकाहून अधिक भंग करीत असून कित्येक शाळांवर फौजदारी कारवाई सहज होऊ शकते. मात्र ते न होण्याचे कारण म्हणजे पालकांनी वेळीच आवाज न उठविणे व वरील तरतुदीनुसार तत्काळ शिक्षण विभागास तक्रार न करणे हे आहे.\nब. शाळेने केलेल्या उल्लंघन विरोधात तत्काळ शिक्षण विभागास तक्रार करून जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करणे-\nलवकरच कित्येक शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांची फी निश्चिती करण्यात येणार असून वर नमूद केलेल्या प्रक्रिया जसे की-\n१) पालक शिक्षक संघ रु.५०/- अथवा रु.२० आकारून बनविण्यात आला आहे की नाही\n२) पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची कायदे व नियम यानुसार निर्मिती झाली आहे किंवा नाही\n३) शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीची निवड करताना तसेच बैठकीची विडीयो शूटिंग केली आहे किंवा नाही\n४) शाळा प्रशासनाने कार्यकारी समितीची निवड झालेनंतर सर्व सदस्यांची नावे व माहिती शिक्षण अधिकारीकडे दाखल केली आहेत किंवा नाही\n५) पालक शिक्षक कार्यकारी समितीतील पालकांना शाळा प्रशासनाने विहित नमुन्यात फी प्रस्ताव दाखल केला आहे की नाही तसेच शाळेने संबंधित आर्थिक बाबी व इतर घटकबाबतची कागदपत्रे कार्यकारी समितीतील पालकांना दिली आहेत किंवा नाही\n६) पालक शिक्षक कार्यकारी समितीने शाळेच्या शुल्क प्रस्तावास मान्यता दिली आहे असे शाळेने जाहीर केल्यास त्यांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांची तसेच सदर मान्य करण्यात आलेल्या प्रस्तावाची विहित नमुन्यातील प्रत नोटीस बोर्ड तसेच वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे किंवा नाही\n७) शाळेने आकारलेले सत्र शुल्क व शैक्षणिक शुल्क हे सन २०११ च्या कायद्यातील तरतुदीतील प्रमाणानुसार आहे किंवा नाही\n८) शाळेने एकाहून अधिक वेळा प्रवेश फी आकारले नाही ना\n९) सन २०११ च्या कायद्यात नमूद कलम ३ नुसार या कायद्यांतर्गत ठरविण्यात आलेली फी पेक्षा जास्त फी घेण्याचे अधिकार शाळेस नसल्याने शाळेने प्रस्तावित केलेल्या व मान्य झालेल्या प्रस्तावात नसलेल्या अतिरिक्त फी तर आकारली नाही ना (उदा. शाळेच्या मान्य झालेल्या शुल्क प्रस्तावात उशिरा फी भरलेबद्दल दंड (लेट फी) नमूद केले नसेल तर शाळेस असे शुल्क आकारता येणार नाही).\nया सर्व बाबींचा वर दिलेल्या तरतुदींना अनुसरून अभ्यास करून शाळेने केलेल्या उल्लंघनाबाबत तत्काळ शिक्षण मंत्री ते शिक्षण अधिकारी स्तरापर्यंतच्या सर्व अधिकारींना तक्रार करून रास्त मुदतीत समाधानकारक कारवाई न झाल्यास जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गांचा अवलंब कर��वा. चौकशीसाठी वर्षानुवर्षे वाट बघू नये. वर नमूद रणनीतीचा केल्यास पालकांना नक्की न्याय मिळेल व शिक्षणाच्या बाजारीकरणास प्रभावीपणे अटकाव करता येईल. तसेच ज्यांना कोर्टाच्या लढ्याचा खर्च परवडत नाही अशांसाठी लवकरच विविध आयोग येथे स्वतः कशी केस लढावी याबाबत ब्लॉग लिहण्यात येणार आहेतच.\nतसेच सरकार कोणत्याही पक्षाचे असो सन २०१० पासून राज्यात हेतुपरस्पर कमकुवत कायदे कसे लागू करण्यात आले, वरकरणी पालक हितासाठी कठोर कायदे आणायचे मात्र ते उच्च न्यायालयात रद्द होतील असे कट रचायचे याबाबत सर्वपक्षीय राजकीय पक्षांचा काळा चेहरा उघड करणारा लेख उच्च न्यायालयाच्या आदेशासहित खालील लेखात दिला आहे.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.\nहा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.\nसंघटनेचे फेसबुक पेज लिंक-\nतसेच या पेजवर आपला ई मेल नोंद करून Subscribe करावे, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद\n(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)\n१) वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\n२) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\n३) भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती\n४) शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका\n५) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती\n६) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n७) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी\n८) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी\n९) टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे\n१०) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे\n११) महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड\n१२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत\n१३) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता\n१४) कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास\n१५) विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक\n१६) पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय\n१७) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\n१८) महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेसाठी कायद्याने मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nभ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी संघटनेतर्फे जाहीर केलेल्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\nPrevious Previous post: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा गचाळ कारभार ३ वर्षांत फक्त ११% तक्रारींवर निर्णय\nNext Next post: महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ पालकहितविरोधी सुधारणा संमत\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nभ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनपर लेख\nसर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था\nपोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/all?sort=rating&page=4", "date_download": "2019-04-18T16:56:00Z", "digest": "sha1:XLVM7EUOQXYX4VL2NSWFGPAEBYBWGKCL", "length": 5465, "nlines": 153, "source_domain": "krushikranti.com", "title": "all - krushi kranti", "raw_content": "\nजगदंबा द्राक्ष नर्सरी सर्व…\nनिर्मल नॅचुरल गांडुळ खत\nशेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत…\nदेशी गिर गाईचे शुद्ध तुप\nगायत्री इर्रीगशन बी-15 MIDC…\n1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे ७…\nउत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर…\nट्रॅक्टर व ट्रक साठी…\nट्रॅक्टर ट्रक 407 व इतर सर्व…\nबॅग पॅकिंग डीलरशिप देणे बाबत …\nकुंभार ऊस रोप वाटिका\nउत्तम दर्जाचे नैसर्गिक गहु विकणे आहे उत्तम दर्जाचे नैसर्गिक गहु…\nउत्तम दर्जाचे श्रीराम 111 गहू विकणे आहे कोल्हापूर कागल 7972933516\nउत्तम दर्जाचे श्रीराम 111 गहू…\nMaharashtra 10-04-19 उत्तम दर्जाचे नैसर्गिक गहु… ₹30\nआयुर्वेदिक च्यवनप्राश आयुर्वेदिक च्यवनप्राश\nशुद्ध देसी गिर गाय के घी से निर्मित आयुर्वेदिक च्यवनप्राश... प्रिझर्वेटिव्ह विरहित स्वास्थ्यवर्धक,बुद्धीवर्धक, तेज वर्धक, पौष्टिक Best use before 3 months from manufacturing Store in cool temprature for best result निर्माता : पंचगव्य आयुर्वेदिक…\nशुद्ध देसी गिर गाय के घी से…\nAhmadnagar 10-04-19 आयुर्वेदिक च्यवनप्राश ₹350\nरसवंती विकणे आहे रसवंती विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे सरबती गहू विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे\nसरबती गहू विकणे आहे\nमका चारा मका चारा\nमका चारा विकणे आहे Chara…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2019/04/12/pm-narendra-modi-in-nagar-1202/", "date_download": "2019-04-18T16:18:04Z", "digest": "sha1:HABBHB6UYB5NRESWYA3QXLLO5K73RPLB", "length": 11009, "nlines": 97, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nडॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये \nडॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये \nअहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होणार आहे.\nसावेडीतील निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ, सभेला येणार्‍या नागरिकांसाठी सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवर मंडप उभारणी करण्यात येत आहे.\nसभेच्या ठिकाणी सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याबाहेरील पोलिसांचा ताफा पाचरण करण्यात आला आहे.\nपोलिसांकडून सभा परिसरातील रहिवाशांची माहिती घेण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.\nमागील लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांची सभा याच मैदानावर घेण्यात आली होती. परंतु, मंडपाची व्यवस्था करण्यात आली नव्हती.\nसुमारे आठ एकरच्या मैदानावर सभा होत आहे. त्यातील काही भागात स्टेज व मंडपाची उभारणी कर���्यात येत आहे. मंडप उभारणे, साउंड सिस्टिमसाठी सुमारे तीनशे कामगार गेल्या तीन दिवसांपासून काम करत आहे.\nया सर्व कामगारांना पोलिस विभागाकडून पास देण्यात आलेले आहेत. पास असल्याशिवाय कोणालाच मैदानात सोडले जात नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा तारकपूर रोडकडून सभेच्या ठिकाणी जाणार आहे. या सभेमुळे परिसरातील रस्ते प्रशासनाकडून चकाचक करण्यात येत आले.\nविखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर कॉंग्रेस पक्षविरोधी…\nसत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले –…\nमाजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना…\nरस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यांवरील स्पीडबे्रकर काढण्यात आले आहेत.\nसुरक्षेच्या कारणास्तव सकाळी सहा वाजल्यापासून येथील रस्ते सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nसंत निरंकारी निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. 40 बाय 80 फुटाचे भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.\nव्यासपीठावर मोदींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, उपनेते अनिल राठोड यांच्यासह भाजप आमदार व महायुतीचे जिल्हाध्यक्ष व उमेदवार असणार आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी साडे नऊ वाजता नगरला होणार आहे. यादिवशी सकाळी ते दिल्लीहून विमानाने शिर्डीला येणार असून,\nतेथून हेलिकॉप्टरने नगरच्या लष्कराच्या हद्दीतील हेलिपॅडवर उतरणार आहेत. तेथून कारने सभास्थानी येणार आहेत.\nयाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले स्वतंत्र हेलिकॉप्टरने पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार असून, तेथून कारने सभास्थानी येणार आहेत.\nविखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर कॉंग्रेस पक्षविरोधी नेते \nसत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले – मुख्यमंत्री फडणवीस\nमाजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे\nमहिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवून मारहाण\nमोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार \nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.\nछगन भुजबळ यांची श्रीगोंद्यात सभा.\nआपल्याला हे देखील आवडेल लेखक अधिक\nसुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल \n…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली\nमोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली \nअतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.\nLive Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी\nविरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा…\n…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या…\nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/new-delhi-industrial-fire-greeting-card-company/", "date_download": "2019-04-18T16:23:49Z", "digest": "sha1:NFQKFCC7P6FI6VGIAJRAEHCPOQPFQDDO", "length": 20186, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Breaking : ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला आग", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nनाशिकचा रणसंग्राम : मतदान केंद्रात आता मोबाईलला बंदी\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार त���सांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nसमित्या नेमणे हे केवळ नाटकच\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News Breaking : ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला आग\nBreaking : ग्रिटींग बनवणाऱ्या ‘आर्चीस’च्या कारखान्याला आग\nनवी दिल्ली : दिल्लीतील नारायणा औद्योगिक क्षेत्रात एका पेपर कार्ड कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमनच्या 29 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी लागलेल्या या आगीत अद्याप कोणतेही जीवितहानीचे वृत्त नाही.\nया कारखान्यात आर्चिज सारख्या मोठ्या ब्रँडच्य�� कार्डांचीही निर्मिती होते. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी सांगितले की अग्निशमनच्या 9 गाड्या दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत गेल्या तीन दिवसांतील आगीची ही तिसरी घटना आहे.\nPrevious article‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nNext articleनाशिकने मला सांस्कृतिक समृद्ध केले – लॉरीयन फेरांदो\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनंदुरबार येथे कपडयाचे दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान\nधरणगावात जिनिंगला आग; 75 लाखांचे नुकसान\nजगातली कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळी करू शकत नाही\nस्टेशन रोडजवळील फर्निशिंगच्या गोडाऊनला आग\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमहाराष्ट्रसह देशात दुसर्‍या टप्प्यातील मतदान पुर्ण\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/suicide/", "date_download": "2019-04-18T17:10:53Z", "digest": "sha1:DTOUC7BT3UPBJALOHDT7UVWIZ4POY2OB", "length": 10867, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "suicide Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगाला जगण्याची प्रेरणा देणारे ए आर रहमान चक्क आत्महत्या करणार होते…\nनैराश्य , तणाव ह्यात लपवण्यासारखे काहीही नाही आणि लाज वाटण्यासारखे तर अजिबात काहीही नाही.\nVज्ञान झुंडीतली माणसं पॉलि-tickle ब्लॉग वैचारिक\nजीवनाच्या अंतिम सत्य – मृत्यू – बद्दल एक असाही विचार, जो सर्वांनी करायला हवा\nजेवढा तुटपुंजा अवसर आपल्याला ह्या अनंत विश्वात मिळाला आहे तेवढा पुरेपूर वापरणे हेच शहाणपणाचे आहे. नाही का\nयाला जीवन ऐसे नाव\nतडफदार हिमांशू रॉय ते अध्यात्मिक भय्युजी महाराज : आत्महत्येचा दुर्लक्षित अँगल\nजाणारा आपल्यात कोणत्या मानसिक स्थितीत होता हे त्याच्या शिवाय दुसरं कुणी कसं सांगणार\nयाला जीवन ऐसे नाव\nभैय्युजी महाराजांबद्दल उथळ पोस्ट करण्याआधी हे वाचा : विश्वंभर चौधरींची अप्रतिम पोस्ट\nथोडी वाट पाहू. आत्महत्त्या का करावी वाटली ते कळेलच तपासातून. तूर्त आपण जजमेंटल नको होऊया, इतकंच.\nयाला जीवन ऐसे नाव\nवाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी\nत्यांच्या सामाजिक कार्याला बघून मध्य प्रदेशच्या मुखमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’\nKheyti स्टार्टअपला GIB सारख्या विविध प्रकारच्या नव नवीन आयडिया शोधून काढायच्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक यश मिळू शकेल.\nरोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य\nकार्यकर्ते एकदम झापडे लावून टोकाचा विरोध करणार असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, शोषण, विषमता, अंधश्रद्धा, जातीअंत हे अनेक प्रश्नकधी सुटणार\nपॉलि-tickle मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nदाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका काळा पैसा\nचकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”\nसावधान: बॉडी बनवण्यासाठी “ह्या” गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार\nमराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा\n या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार \n‘ती’चं आणखी एक धाडसी पाउल – इंजिनीअर असूनही ‘ही’ तरुणी करतेय शेती\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\nजाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे\nमुलींनो – ह्या १० प्रकारच्या पुरुषांशी चुकूनही लग्न करू नका\nसमुद्राची स्वच्छता करण्यासाठी विकसित केलेलं अफलातून तंत्रज्ञान\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nमनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” आजवर इतक्या ठिकाणी दिसलेत\nरमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nइंग्रजांनी भारतावर “बजेट”ची लादलेली ही सोयीस्कर प्रथा आपण शेवटी अशी बदलली\n‘इन्कलाब झिंदाबाद’ : स्वातंत्र्य युद्धातील ठिणगी पेटवणाऱ्या नाऱ्याचा अज्ञात इतिहास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/15/bahujan-samaj-party-is-the-richest-party/", "date_download": "2019-04-18T17:09:37Z", "digest": "sha1:6DVIBKRTTZJNIVROMYDBEZCQQL5DTXD7", "length": 8278, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बहुजन समाज पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष - Majha Paper", "raw_content": "\nबहुजन समाज पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष\nApril 15, 2019 , 2:38 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: केंद्रीय निवडणूक आयोग, बहुजन समाज पक्ष, श्रीमंत राजकीय पक्ष\nनवी दिल्ली – इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) मागे टाकले आहे. निवडणूक आयोगाकडे २५ फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती बसपने दिली असून यानुसार एकूण ६६९ कोटी रुपये राजधानी दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये डिपॉजिट आहेत.\n२०१४ लोकसभा निवडणुकीत आपले खातेही न खोलू शकलेल्या आपल्या हातात सध्या ९५.९४ लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती बसपने दिली आहे. दरम्यान या यादीत समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.\nया यादीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. १९६ कोटींचा बँक बॅलेन्स काँग्रेसकडे आहे. पण गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला ही माहिती देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेसने आपल्या बँक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.\nमात्र या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे भाजप पडली आहे. टीडीपीनंतर भाजप पाचव्या स्थानावर आहे. ८२ कोटींचा बँक बॅलेन्स भाजपकडे आहे तर १०७ कोटींचा टीडीपीजवळ आहे. भाजपचा दावा आहे की, २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १०२७ कोटी��पैकी ७५८ कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.\nस्कॉर्पिओचे हायब्रिड व्हर्जन करणार ७ टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत\nयुनिक नंबरच्या छंदासाठी मोजले ६० कोटी रूपये\nचला जाणून घेऊया जोडवींचे आरोग्यदायी फायदे\nकेवळ ५०० रूपयांत चंद्रावर स्वतःची नेमप्लेट लावा\nहृद्रोग आता नव्या स्वरूपात\nलठ्ठपणातून वाढत आहे वंध्यत्व\nडोके खाजण्यावर घरगुती उपाय\nबुलेट ट्रेन लोगोची स्पर्धा जिंकणारा विद्यार्थी ३० वेळा झाला होता अयशस्वी\nशास्त्रज्ञाने तयार केला डास न चावणारा साबण\nकठीण प्रसंग कायमस्वरूपी नसतो…\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी घ्या योग संगीताचा आनंद\nनर्मदेत सापडतात स्वयंभू शिवलिंगे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulakhat.com/uday-prakash/", "date_download": "2019-04-18T16:49:05Z", "digest": "sha1:G6B6CHFN4S6RBYY4FK73ZH3NCUHVMAEB", "length": 8595, "nlines": 88, "source_domain": "mulakhat.com", "title": " असहमतीवर वाढती हिंसा अनाकलनीयः उदय प्रकाश – मुलाखत", "raw_content": "\nअसहमतीवर वाढती हिंसा अनाकलनीयः उदय प्रकाश\nअसहमतीवर वाढती हिंसा अनाकलनीयः उदय प्रकाश\nगेले बरेच दिवस आपल्याकडे साहित्यिकांमार्फत पुरस्कार परत करण्याचे सत्र चालू होते. हे सत्र सुरू झाले ते वरिष्ठ लेखक उदय प्रकाश यांच्यापासून. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदय प्रकाश यांनी पुरस्कार परत केला होता. याच विषया संदर्भात न्युजक्लिक ने उदय प्रकाश यांच्याशी केलेली ही बातचीत. सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत हल्ले होताना दिसताहेत, हे अकल्पनीय आहे, असे ते ���ा मुलाखतीत म्हणाले. याप्रकारानंतरही आपले सरकार मूग गिळून गप्प राहून या गोष्टींना एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की, पुरस्कार परत करताना आपला हा निषेध एवढं मोठं रूप धारण करेन याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. पण यातूनच सिद्ध होतंं की जनमानसात या घडणा-या प्रकाराबद्दल किती रोष आहे ते. त्यांचं असेही म्हणणं आहे की सद्यस्थिती पाहता स्वायत्त संस्था आणि सरकार यात काहीच फरक उरलेला नाहिये, साहित्य अकादमी कलबुर्गींच्या हत्येनंतरही मौन बाळगून आहे, हे त्याचच उदाहरण आहे. त्याचबरोबर यापुढे साहित्याकार आणि कलेच्या मार्फत हा विरोध असाच कायम राखण्याच्या संदर्भातदेखील ते बरंच काही बोलले. याबाबतीत अजून जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.\nमुलाखत : उदय प्रकाश\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nप्रसिध्द मुुलाखतकार राजूपरूळेकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.\nहा लेखक आपल्यातल्या नाटककाराला टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर कसा धडपडला, हे या मुलाखतीतून उलगडतं.\nगुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री\nआयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत.\nमी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी\nबाजीराव मस्तानीच्या निमित्ताने संजय लीला भन्सालींची ही भन्नाट मुलाखत. बिग बजेट फिल्म करणारा हा दिग्दर्शक किती बिग...\nप्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची मुलाखत\nआंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वMarch 31, 2018\nमाझा देव गाडगेबाबांच्यासारखा आहे – नरेंद्र दाभोळकर\nमातीच्या कणांपासून माणूस घडवणारा शिल्पकार\nमुलाखत - उत्तरे शोधतांना\nमराठीत प्रथमच फक्त मुलाखतीसाठी समर्पित वेबसाईट, जगातील उत्तम मुलाखती मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देणे त्यावर चर्चा करणे.\nतसेच ताज्या घडामोडींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती प्रसारीत कारणे. हे या वेबसाईटचे प्राथमिक धोरण राहील.\nआधिक माहीतीसाठी खालील इमेल वर संपर्क करा:\nमुलाखत : रोमिला थापर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/londons-westminster-magistrate-court-rejects-bail-application-of-nirav-modi/44275", "date_download": "2019-04-18T16:46:48Z", "digest": "sha1:F6WGUNW2S5IRRZ3OIW5UX56CZIW5REBD", "length": 6877, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला | HW Marathi", "raw_content": "\nइंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला\nइंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला\nब्रिटन | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीचा पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नीरवला मंगळवारी (१९ मार्च) अटक करण्यात आले होते. अटकेनंतर त्याला इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात आज (२९ मार्च) सुनावणी सुरू होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे. तसेच या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची ईडीने बदली केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिकारी ब्रिटनमध्ये गेलेला आहे.\nतर दुसरीकडे ईडीने सहाय्यक संचालक सत्यव्रत कुमार याच्या बदलीचा आदेश आज काढला. कुमार हे नीरव आणि मल्ल्या यांच्या तपासावर निरिक्षक होते. नीरव मोदीवरील सुनावणीसाठी ते सध्या लंडनमध्ये गेले आहेत, आणि ते वेस्टिमिंस्टर न्यायालयात उपस्थित आहेत. न्यायालयाने नीरवला गेल्या ९ दिवसांपासून तुरुंगात होता. न्यायालयात भारताकडून टोबी कॅडमन प्रतिनिधीत्व करत आहेत.\nविशेष सत्र न्यायालयाने १५ मार्चला नीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. लंडनच्या हॉलबॉर्नमध्ये नीरव मोदीला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने नीरव मोदीला जामीन नाकारत २९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती.\nEDfeaturedLondonNirav ModiWestminster Courtईडीनीरव मोदीलंडनवेस्टिमिंस्टर न्यायालयShare\nMadha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर आहेत कोण \nदाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का \nमोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला | जयदेव गल्ला\nWomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास\nAyodhya Verdict : सर्वोच्च न्यायालय उद्या देणार मध्यस्थीबाबतचा निर्णय\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/national/page-8/", "date_download": "2019-04-18T16:33:16Z", "digest": "sha1:LHLL5WGJLISWVG7TV3FMWLTBE72MFWXK", "length": 13810, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "National News in Marathi: National Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-8", "raw_content": "\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nपरदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल\nरक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nमुंबईत मतदान होण्याआधी पैशांचा सुळसुळात, डस्टर कारमध्ये सापडले 11 लाख\nराज ठाकरेंच्या सभा कौशल्याचं राष्ट्रवादीच्या या नेत्यानं केलं गोड कौतुक\nशरद पवारांचा पलटवार, 'ज्यांना घर सांभाळता येत नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरात लक्ष घालू नये'\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\n'झाकीर नाईकला शांतीदूत म्हणणाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगांवर बोलू नये'\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nबंगालमध्ये आम्हाला 42 पैकी 42 जागा, विरोधक ठरवणार पंतप्रधान - ममता बॅनर्जी\nविक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...\nरात्रीस खेळ चाले : ...म्हणून सरिताचा शोध चालूच राहणार\nलोकसभा निवडणूक 2019- 'या' अभिनेत्रीने मतदान करून सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nलोकसभा निवडणूक २०१९- रजनीकांत यांनी केलं मतदान, मुलीसोबत पोहोचले कमल हसन\n...म्हणून कूल धोनी आहे एकमेव सुपर कर्णधार\nराजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी स्पेशल प्लॅन, सोनाक्षी सिन्हाच्या आईसाठी डिंपल मैदानात\nगांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार\nधोनीचं प्रशिक्षण कमी पडलं, जडेजा IPLमध्ये खेळला कसोटी\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nIPL 2019 : पांड्या बंधूंनी मुंबईला सावरले, दिल्लीला 169 धावांचे आव्हान\nIPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा \nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य\nVIDEO : कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच - सुशिलकुमार शिंदे\nकुठे हिंसाचार तर कुठे EVMमध्ये बिघाड, पहिल्या टप्प्याचं पार पडलं मतदान\nबातम्या Apr 11, 2019 स्मृती इराणी यांच्या संपत्तीत का झाली घट उमेदवारी अर्जात नेमकं आहे काय \nबातम्या Apr 11, 2019 नक्षलवाद्यांच्या दबावापुढे न झुकता पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तिनं केलं मतदान\nबातम्या Apr 11, 2019 राहुल गांधींच्या सुरक्षेसंदर्भात ते पत्र आम्ही लिहलेच नाही, काँग्रेसकडून खुलासा\nVIDEO : पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसाने थेट रोखली बंदूक\nखरं की खोटं; पाकिस्तानी पायलट घेत आहेत 'राफेल' चालवण्याचं ट्रेनिंग\nVIDEO स्वरा भास्करचं 'जय भीम' सोशल मीडियावर हिट; 'या' उमेदवारासाठी करतेय प्रचार\n2004 ची लोकसभा निवडणूक विसरू नका, सोनिया गांधींचा मोदींना इशारा\nराहुल गांधी यांच्या जीवाला धोका गृह मंत्रालयानं दिलं हे स्पष्टीकरण\nसोनिया गांधी यांच्या संपत्तीत घट; प्रतिज्ञापत्रात दिली माहिती\nOPINION : अल्पेश ठाकूर यांच्या राजीनाम्याचा मोदी - शहांच्या बालेकिल्ल्यात होणार फायदा\nVIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणा\nविकिलिक्सचा संपादक ज्युलियन असांजला लंडन पोलिसांकडून अटक\nVIDEO: पीएम मोदीचं व्यक्तिमत्त्व हिमालयासारखं - बाबा रामदेव\nराहुल गांधींवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा, निर्मला सीतारामण यांची पहिली प्रतिक्रिया\nनिवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी IED चा हल्ला घडवला तेच 'हे' गाव\nVIDEO: YSR काँग्रेस आणि टीडीपीचे कार्यकर्ते भिडले\nVIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधींनी केलं होमहवन\nराहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा; स्नायपरनं हल्ल्याचा प्रयत्न\nTDP-YSR काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; दोघांचा मृत्यू\nमोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका; राज ठाकरे UNCUT\nIPL 2019 : रसेल, गेल, धोनीची बोलती बंद...या गोलंदाजाला मारला नाही एकही सिक्स \nVIDEO : द्वेषाच्या राजकारणावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या..\nVIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट\nरिलायन्स इंडस्ट्रीजला चांगला नफा, 'जिओ'चे ग्राहक ३० कोटींच्या वर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-18T17:04:43Z", "digest": "sha1:ZSIVQKQAHKVS3QLGI5CPSM2HGDAHQ2HM", "length": 2629, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वडार समाज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वडार समाज\nवडार समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री\nलातूर : प्राचीन काळापासून काबाडकष्ट, कठोर मेहनत करणारा, सच्चा आणि प्रामाणिक अशा वडार समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/08/sanjay-dutts-sister-withdraws-from-parliamentary-elections/", "date_download": "2019-04-18T17:12:51Z", "digest": "sha1:FYMT3473ZZRCJHM3HSIVFS4637S3QKBT", "length": 7841, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "संजय दत्तच्या बहीणीची लोकसभा निवडणुकीतून माघार - Majha Paper", "raw_content": "\nसंजय दत्तच्या बहीणीची लोकसभा निवडणुकीतून माघार\nJanuary 8, 2019 , 2:52 pm by माझा पेपर Filed Under: मुंबई Tagged With: काँग्रेस, प्रिया दत्त, लोकसभा निवडणूक\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची बहीण आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी घेतला असून प्रिया दत्त यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांन ईमेल पाठवून लोकसभा निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास प्रिया दत्त यांनी नकार दिला आहे. प्रिया दत्त‍ यांनी दिलेल्या आपल्या निर्णयानंतर या मतदार संघासाठी काँग्रेसने नव्या उमदेवारासाठी चाचपणी सुरु केली आहे. या जागेसाठी सिनेतारकाला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस विचाराधीन आहे. याबाबत काँग्रेसने हलचाली सुरु केल्या आहेत.\nदोनदा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक न लढविण्यामागे प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारण पुढे केले आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.\nया निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपावरून सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दोन्ही पक्ष आपापले 20 उमेदवार मैदानात उतरविणार आहेत. उर्वरित आठ जागा इतर मित्र पक्षासाठी सोडण्यात येणार आहे.\nयांच्या घरात नळातून पाण्याऐवजी चक्क वाहते बियर \nड्रायव्हरसीट नसलेली केटीएमची इलेक्ट्रिक स्कूटर\nनाताळच्या सणानिमित्त विंडसर पॅलेस येथे भव्य सजावट\nअंधत्वाला दूर ठेवणारे केळे विकसित\nपावसाचा मान लक्षात घेता पिकाचे नियोजन आवश्यक\nहा आहे आर्मी शब्दाचा खरा अर्थ\nफिल्टरचा वापर न करता देखील असे शुध्द करा पिण्याचे पाणी.\nमाणसाच्या आवाजात बोलणारा हत्ती\nमहिला आयुष्यभरात करते दीडशे वेगवेगळ्या हेअर स्टाईल\nया रिक्षाचालकाकडे मिळतात दोन हजाराहूनही अधिक तऱ्हेच्या इडली\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-04-18T16:22:11Z", "digest": "sha1:R3C2PCQFUU5YJ372YI4EGRUDCVWRYJPA", "length": 15029, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही - Dainik Prabhat", "raw_content": "\n…अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही\nअजित पवार : शिरूरची लोकसभा जिंकून दाखवेन\nशिरूर- शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसेल तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे शरद पवार साहेबांना सांगितले आहे. मी जर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवील; अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही, असा इशाराच माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कार्यक्रमातून माजी मंत्री पवार यांनी प्रत्यक्षपणे शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगलेच तापले आहे.\nशिरूर बाबूराव नगर येथे एका खासगी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी श्रीगोंदाचे आमदार राहुल जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक पवार, दादाभाऊ कळमकर, सूर्यकांत पलांडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,महानगर बॅंकेचे उदय शेळके, जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, भास्कर लामखडे, राजेंद्र लामखडे, महेंद्र शेट्टी, सभापती विश्‍वास कोहकडे, शशिकांत दसगुडे, रवी काळे, प्रवीण दसगुडे उपस्थित होते.\nनोटाबंदीमुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकजण अडचणीत आला आहे. पाच राज्यांत भा���पचे सरकार गेल्यानंतर आता हे राज्यकर्ते मोठ मोठे गाजर दाखवण्याचे काम करीत आहे. आता नुकतेच सांगितले आहे की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला दहा हजार रुपये टाकणार असल्याचे सांगितले आहे. आता जानेवारी महिना असून मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये म्हणजे हा निव्वळ चुनावी जुमला असल्याचे पवार यांनी टोला लगावला.\nपवार म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशाची व राज्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. साडेचार वर्षे अतिशय वाईट गेले आहेत. पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या डाळिंबाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांची 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रशासक नेमणे, अशा अनेक गोष्टी केल्याने हे झाले असून याची चौकशी होणार आहे. परंतु आपल्या विचाराचे मंडळ निवडून न दिल्याने फसवणूक झाली आहे.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, मंत्री पाटील यांनी नुकतीच घोषणा केली की, शेतकऱ्यांनी 10, 20, 50 हजार रुपये ठेवायचे. त्याला शासन 19 टक्‍के व्याज देणार आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेतून राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. हेच यातून दिसत आहे. सध्या शिक्षक भरती बंद, इतर नोकर भरती बंद आहेत. आरक्षणाचा काय जुमला आहे. हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. असा टोला त्यांनी लगावला.\nकेंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळामध्ये राफेल विमान 560 कोटी रुपयांना मिळत होते. तेच राफेल विमान भाजपाच्या काळात सोळाशे कोटी रुपयांना विकत घेतले. त्यावर राहुल गांधी विचारतात, कोणीच काही बोलत नाहीये, देशाचे पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. विमानाचे कॉन्ट्रेक्‍ट अनिल अंबानी यांना का दिले, हे देशासमोर यायला पाहिजे. परंतु याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. आता नवनवीन घोषणा करण्यामध्ये भाजपा सरकार गुंतले आहे. नको ती उत्तरे दिली जात आहेत. भाजपामध्ये सध्या वाचाळविचारांची संख्या वाढत असल्याची टीकाही पवार यांनी केली.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लवकरच रायगड जिल्ह्यातून निर्धार परिवर्तनाचा दौऱ्याला सुरुवात करण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक ���रा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n‘काँग्रेस-आप’मधील युती होण्याची शक्यता\nभोजपुरी प्रोड्युसर बनणार हॉलिवूडमधील व्हिलन\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-04-18T17:07:54Z", "digest": "sha1:CTSAHX4QVI2CRZX3WY7YSBNWAR4XZA52", "length": 11585, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा लोगो तात्काळ बदला - Dainik Prabhat", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले विद्यापीठाचा लोगो तात्काळ बदला\nडॉ. भारत पाटणकरांची मागणी : शनिवारवाडा शिक्षणाचे प्रतिक नव्हे\nसातारा,दि.8 प्रतिनिधी- पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले असले तरी अद्याप विद्यापीठाच्या सर्व कामकाजातील कागदपत्रांवर शनिवार वाड्याचा लोगो लावण्यात येत आहे. तो तात्काळ बदलून त्या जागी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावण्यात यावा, अशी मागण��� श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nथोरल्या बाजीराव पेशव्यांनतर शनिवार वाडा हा जातीयवाद, पिळवणूक, दडपशाही आणि अत्याचाराचे केंद्र राहिले आहे. अशा शनिवार वाड्याचा लोगो पुणे विद्यापीठाने वापरला आहे. याबाबतचा आक्षेप 13 वर्षापुर्वीच घेतला होता. मात्र, आता पुणे विद्यापीठाला कर्मभूमीतील सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. अशावेळी छ.शिवाजी विद्यापीठाप्रमाणे पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले यांचा लोगो लावावा, अशी मागणी 15 संघटना करित आहेत. मात्र, पुणे येथील ब्राम्हण सभेच्या अध्यक्षांनी पुणे विद्यापीठाने लोगो बदलण्याची चर्चा देखील संघटनांच्या प्रतिनिधींशी करू नये असे सांगितले आहे. वास्तविक त्यांनी व्यक्ती म्हणून मांडले असते तर समजू शकलो शकतो. मात्र, एखाद्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते भूमिका मांडतात तेव्हा त्यांच्या हेतूबाबत शंका निर्माण होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांना इतर समाजाने कधी ही वाईट म्हटले नाही. उलट शाहु महाराजांनी त्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. हे विसरता येणार नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यानंतर शनिवार वाड्याने जातीयवादाला खतपाणी घातले.त्यांचा आणि शनिवारवाड्याचा कधीही शिक्षणाशी संबध आला नाही. अशा शनिवार वाड्याचा लोगो किमान सावित्रीबाई फुले यांच्या नामकरणानंतर तरी बदलण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. याबाबत 15 संघटनांचा लढा सुरू आहे. त्यांनी येत्या दिवसात कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यानंतर देखील मागणी मान्य न झाल्यास श्रमिक मुक्ती दल सर्व ताकदीनिशी या लढ्यात उतरेल, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushikranti.com/fertilizes/pune-division", "date_download": "2019-04-18T16:49:08Z", "digest": "sha1:IYHL4CHM4OKUEXNRBYU6WFK7GIZ7HC6R", "length": 4483, "nlines": 99, "source_domain": "krushikranti.com", "title": "krushi kranti", "raw_content": "\nव्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा WZnwY-QesIk\nशेणखत लेंडीखत कोंबडी खत सप्लायर्स शेणखत लेंडीखत कोंबडी खत…\nचांगल्याच प्रकारचे शेणखत लेंडीखत कोंबडखत योग्य दरात मिळेल ग्राहकाच्या अपेक्षा प्रमाणेे चांगल्या प्रकारची खते पोहच मिळतील.\nखते किंवा औषधे योग्य दारात घर पोहोच मिळतील खते किंवा औषधे योग्य दारात घर…\nशेतीच्या सुपिकते साठी... शेतीच्या समृद्धी साठी... शेतीच्या आरोग्यसाठी... शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी... तुमच्या साठी कटिबद्ध आहे. समर्थ कृपा फर्टिलायझर आणि सिड्स शेतकरी बांधवा साठी महत्वाचे.... खते किंवा औषधे योग्य दारात मिळतील. घरपोहच मिळतील…\nPune Division 25-03-19 खते किंवा औषधे योग्य दारात घर…\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10…\nनमस्कार, जे शेतकरी ठिबक सिंचन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/03/20/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T17:14:25Z", "digest": "sha1:EJO5G2LLO5M2D4CTACWO22MEWCC2YEJK", "length": 7406, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मतदान करा- मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट मिळवा - Majha Paper", "raw_content": "\nमतदान करा- मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट मिळवा\nजालंदर- आगामी निवडणुकात युवा वर्गाने आवर्जून मतदान करावे यासाठी जालंदरचे निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी वरूण रूजम यांनी प्रथम मतदान करणार्‍या मतदारांना मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या अन्य सहकारी अधिकार्‍यासोबत घेतलेल्या बैठकीत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला असून त्याच्या अम्मलबजावणीसाठी शहरातील कांही प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकानदारांशी सहकार्याचे आवाहन केले आहे. या दुकानदारांनीही त्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे.\nयासाठी मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला लावलेली शाई मतदाराला दुकानदारास दाखवावी लागणार आहे. कांही दुकानदारांनी या पुढे जाऊन मतदार यादीत नोंद केल्याची रिसीट दाखविली तरी मोबाईल खरेदीवर १० टक्के तर मोबाईल अॅक्सेसरीजवर १५ टक्के सूट देण्यात येईल असे जाहीर केले आहे. प्रथम मतदान करणारे मतदार मतदानास प्रेरित व्हावेत यासाठी रेस्टॉरंट चालकांनी यापूर्वीच ३० एप्रिल रोजी मतदान केल्याचा पुरावा दिल्यानंतर रेस्टॉरंटच्या बिलात २० टकके सूट दिली जाईल असे जाहीर केले आहे.\nत्रियुगी नारायण मंदिरात आकाश श्लोका घेणार सात फेरे\n‘या’ राशीतील लोक लैंगिक संबंधांच्या बाबतीत असतात सगळ्यात सुखी\nजगातील पॉवरफुल स्पोर्टस कार अगेरा आर\nसोशल मीडिया आणि आरोग्य\nविदेशी भाषा शिकणे उन्हाळ्याच्या सुट्टीतील पसंतीचा पर्याय\nयंदाच्या कुंभ मेळ्यामध्ये पहावयास मिळत आहेत असे ही साधू\nशेतक-यांच्या प्रश्नांकडे फारसे गंभीर नाही केंद्र सरकार\nजगातील या सर्वात मोठ्या शिपयार्डमध्ये केली जाते मोठ-मोठ्या जहाजांची मोडतोड\nप्रदूषणामुळे उद्भविणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकारांवर असे नियंत्रण ठेवा\nविविध अॅप्सच्या मदतीने संघ होतोय स्मार्ट\nव्यसन ठरते मानसिक आजाराचे कारण\nहिर्‍याच्या चुर्‍याने पेंट केलेली रोल्स रॉईस\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल म��ध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70717143214/view", "date_download": "2019-04-18T16:43:37Z", "digest": "sha1:27PY34MW3J2GUOVUBXF5KL7KVCTLDGSR", "length": 15253, "nlines": 151, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...", "raw_content": "\nश्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत\nमराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दत्त उपासना|\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्...\nश्रीगणेशाय नमः ॥ अथ श्रीग...\nश्रीगणेशाय नमः ॥ आदौ ब्रह...\n१ भवतारक या तुझ्या पादु...\nउठिं उठिं बा दत्तात्रेया ...\n१ तीन शिरें सहा हात \nधृत्वा कमंडलु करे दरटंकमा...\nश्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ...\n( १ ) दिगंबरा दिगंबरा श्...\nज्या संगतीनेंच विराग झाला...\nश्री दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती द...\nदत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.\nत्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ॥\nनेति नेति शब्दें न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥\nजय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता आरति ओंवाळीतां हरली भवचिंता ॥ध्रु०॥\nसबाह्य-अभ्यंतरीं तूं एक दत्त अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥\nपराही परतली तेथें कैंचा हेत जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥२॥\nदत्त येऊनीयां उभा ठाकला सद्भावें साष्टांगें प्रणिपात केला ॥\nप्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय० ॥३॥\nदत्त दत्त ऐसें लागलें ध्यान हारपलें मन झालें उन्मन ॥\nजय देव जय० ॥४॥\nश्री दत्ताची आरती ( चाल- आरती भुवनसुंदराची०)\n करावी सद्भावे साची ॥ आरती० ॥ध्रु०॥\n वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥\nकटिस्थित कौपिन ती वरती छाटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥\nवर्णूं काय तिची लीला ॥ हीच प्रसवली मिष्ट अन्न बहु \n सेवुनिया जीची ॥ अभिरुची से० ॥ आरती० ॥१॥\n याचे ब्रह्मांडें पोटीं ॥ माळा अवलंबित कंठीं बिंबफळ रम्यावर्ण ओष्ठीं ॥ चाल ॥ अहा ती कुं���रदनशोभा ॥ दंड कमंडलु बिंबफळ रम्यावर्ण ओष्ठीं ॥ चाल ॥ अहा ती कुंदरदनशोभा ॥ दंड कमंडलु शंख चक्र करि शोभतसे ज्याची ॥ आरती० ॥२॥\n जिनें द्विज तारियला कुष्ठी ॥ दरिद्रें ब्राह्मण बहु कष्टी केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं ॥ वंध्या वृद्धा केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं ॥ वंध्या वृद्धा तिची सुश्रद्धा देउनियां सतिची ॥ इच्छा पुरवियली मनिंची ॥ आरती० ॥३॥\nदेवा अघटित तव लीला रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला द्विजोदरशूल पळें हरिला ॥ चाल ॥ दुभविली वाझं महिषि एक ॥ निमिषामाजीं ॥ श्रीशैल्याला द्विजोदरशूल पळें हरिला ॥ चाल ॥ दुभविली वाझं महिषि एक ॥ निमिषामाजीं ॥ श्रीशैल्याला तंतुक नेला वेद वदविला ॥ महिमा अशी ज्याची ॥ स्मरा हो महिमा अशी ज्याची ॥ आरती० ॥४॥\n दिधलें पीक अमित शेतीं ॥ भूसुर एक शुष्कवृत्ती क्षणार्धें धनद तया करिती ॥ चाल ॥ ज्याची अतुल असे करणी ॥ नयन झांकुनी क्षणार्धें धनद तया करिती ॥ चाल ॥ ज्याची अतुल असे करणी ॥ नयन झांकुनी सवें उघडितां \n नमितां होय शांत वृत्ती ॥ न दे ती जनन मरण पुढती \nसत्य हें धरा मनिं न भ्रांती ॥ चाल ॥ सनातन सर्वसाक्षि ऐसा ॥ दुस्तर हा भव निस्तरावया पूजा करूं त्याची ॥ चला हो पूजा करूं त्यांची ॥ आरती० ॥६॥\n जोडुनि भक्तराज पाणी ॥ मागे हेंचि जनकजननी अंती ठाव देई चरणीं ॥ चाल ॥ नको मज दुजें आणिक कांहीं ॥ भक्तवत्सला अंती ठाव देई चरणीं ॥ चाल ॥ नको मज दुजें आणिक कांहीं ॥ भक्तवत्सला दीनदयाळा दास नित्य याची ॥ उपेक्षा करूं नको याची ॥ आरती दत्तात्रय प्रभुची \nश्रीदत्ताची आरती ( चाल- साधी )\nजय देव जय देव जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनीं तुझी सत्ता ॥ध्रु०॥\nतूझें दर्शन होतां जाती हीं पापें स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥ चरणीं मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥ चरणीं मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें वैकुंठींचें सुख नाहीं यापरतें ॥ जय० ॥१॥\nसुगंधकेशर भाळीं वर टोपी टीळा कणीं कुंडलें शोभति वक्षःस्थळिं माळा ॥ शरणागत तुज होतां भय पडलें काळा कणीं कुंडलें शोभति वक्षःस्थळिं माळा ॥ शरणागत तुज होतां भय पडलें काळा तूझे दास करिती सेवा सोहळा ॥ जय० ॥२॥\nमानवरूपी काया दिससी आम्हांस अक्कलकोटीं केला यतिवेषें वास ॥ पूर्णब्रह्म तोचि अवतरला खास अक्कलकोटीं केला यतिवेषें वास ॥ पूर्णब्रह्म तोचि अवतरला खास अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥ जय० ॥३॥\n स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥ अनंत रूपें धरिसी करणें मायीक ॥ तूझे गुण वर्णितां थकले विधिलेख ॥ जय० ॥४॥\nघडतां अनंत जन्मसुकृत हें गांठीं त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥ सुवर्णताटीं भरली अमृत रसवाटी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥ सुवर्णताटीं भरली अमृत रसवाटी शरणागत दासावरि करिं कृपादृष्टी ॥ जय देव जय देव० ॥५॥\nविधि हरिहर सुंदर दिगंबर जाले अनुसूयेचें सत्त्व पहावया आले ॥\nतेथें तीन बाल करूनि ठेविले दत्त दत्त ऐसें नाम पावले ॥१॥\nजयदेव जयदेव जय दत्तात्रेया आरती ओंवाळूं तुज देवत्रया ॥ध्रु०॥\nतिहीं देवांच्या युवती पति मागों आल्या \nत्यांना म्हणे वळखुनि न्या आपुल्याला \nकोमल शब्देंकरुनी करुणा भाकिल्या \nत्यांसी समजाविल्या स्वस्थानीं गेल्या ॥२॥\nकाशी स्नान करविर क्षेत्रीं भोजन \nमातापुरिं शयन होतें प्रतिदिन \nतैसें हें अघटित सिद्ध महिमान \nदास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥३॥\nन. लहान मुलांचे खेळणे ; खुळखुळा . [ ध्व . ]\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578517745.15/wet/CC-MAIN-20190418161426-20190418183426-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B2%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-18T18:36:13Z", "digest": "sha1:ZU7KBJLZ5NF6G4XMST3FNVJQUAQ2KBEW", "length": 6732, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "लव सोनियाने मला सजग नागरिक बनवले – सई ताम्हणकर - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > लव सोनियाने मला सजग नागरिक बनवले – सई ताम्हणकर\nलव सोनियाने मला सजग नागरिक बनवले – सई ताम्हणकर\nतबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘लव सोनिया’मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. 14 सप्टेंबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमामध्ये वेश्याव्यवसायातल्या अंजली ह्या भूमिकेत दिसणा-या सई ताम्हणकरला देहविक्रयाच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी अभ्यास करावा लागला.\nलव सोनि���ा करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई ताम्हणकर सांगते, “आपण कळत्या वयापासून ह्या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी, माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते. तेव्हा पहिल्याच दिवशी मनाला लागणारा चटका शब्दात न सांगण्याजोगा आहे. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहविक्रयाचा व्यापार होतो. हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता.”\nसई पूढे सांगते, “चोरलेल्या मुलांना इथे एका छोट्या पिंज-यात ठेवलं जातं. त्यांच्याकडून मजूरी केली जाते. भीक मागितली जाते, जबरदस्तीने त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलंल जातं. अशावेळी त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतात, त्याची कल्पनाही सामान्यांना नसते.”\nसई आपल्या अनुभवांबाबत सांगते, “असे अनेक धक्कादायक अनुभव मला आले. आणि त्यामूळे आता माझी गाडी कोणत्याही सिग्नलला थांबली की, समोरून भीक मागायला आलेल्या किंवा काही वस्तू विकायला आलेल्या मुलांची मी पहिल्यांदा चौकशी करते. त्यांनी दिवसभरात काही खाल्लं आहे का ते शाळेत जातात का ते शाळेत जातात का ह्याविषयी कुतूहलाने विचारते. मला अधिक सजग बनवण्याचं काम लव सोनिया सिनेमाने केले.”\nPrevious Hruditya Something Something : हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा रिफ्रेशिंग टिझर \nNext सुबोध – श्रुतीचे रॉमेंटीक सॉंग लाँँच\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202338-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/daycare-center-will-be-transferred-state-plan-20896", "date_download": "2019-04-18T18:50:02Z", "digest": "sha1:PWNZTTPPWSUKTRCHJTEP3AUFQVL5ZTFJ", "length": 15542, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Daycare center will be transferred to the state plan केंद्राची पाळणाघर योजना राज्याकडे हस्तांतरित होणार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकेंद्राची प���ळणाघर योजना राज्याकडे हस्तांतरित होणार\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nमुंबई - नोकरदार महिलांसाठी आधार असणाऱ्या पाळणाघराचे कोणतेच धोरण राज्याकडे नसताना राष्ट्रीय राजीव गांधी पाळणाघर योजना राज्य सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहे. केंद्राच्या अनुदानावर राज्यामध्ये जवळपास एक हजार 845 पाळणाघरे चालतात, मात्र त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने या पाळणाघरांचा कारभार राज्य सरकारकडे देण्याच्या हालचाली केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केल्या आहेत.\nमुंबई - नोकरदार महिलांसाठी आधार असणाऱ्या पाळणाघराचे कोणतेच धोरण राज्याकडे नसताना राष्ट्रीय राजीव गांधी पाळणाघर योजना राज्य सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहे. केंद्राच्या अनुदानावर राज्यामध्ये जवळपास एक हजार 845 पाळणाघरे चालतात, मात्र त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने या पाळणाघरांचा कारभार राज्य सरकारकडे देण्याच्या हालचाली केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सुरू केल्या आहेत.\nकाही दिवसांपूर्वी पनवेल येथील पाळणाघरामध्ये लहान मुलीला मारहाणीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पाळणाघरांवर नियंत्रणाविषयीची चर्चा सुरू झाली. राज्यात असलेल्या खासगी पाळणाघरांप्रमाणेच पुरेशी यंत्रणा नसल्याने केंद्र सरकारच्या अनुदानावर चालविल्या जाणाऱ्या पाळणाघरांवर देखील नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. केंद्राच्या अनुदानासाठी राजीव गांधी पाळणाघर योजनेच्या धोरणानुसार पाळणाघरामध्ये आवश्‍यक मुलांची पुरेशी संख्या नसणे, मुलांसाठी स्वच्छतेची सुविधा, प्राथमिक उपचाराची सोय नसणे अशा त्रुटी समोर आल्या आहेत. प्रत्येक राज्यामध्ये समाजकल्याण मंडळाच्या पाहणी अधिकाऱ्यांमार्फत दीड हजारपेक्षा अधिक पाळणाघरांची पाहणी होणे कठीण असल्यानेच ही योजना राज्याकडे हस्तांतरित केली जाणार आहे. राज्य सरकारनेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवरच पाळणाघराचे समांतर धोरण राज्य सरकार स्वीकारणार असल्याचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराष्ट्रीय राजीव गांधी पाळणाघर योजनेतंर्गत देशभरात 21 हजार 12 पाळणाघरे चालविली जातात, तर राज्यात एक हजार 845 पाळणाघर स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविली जातात. महिला आणि बालकल्याण मंत्रालय स्वयंसेवी संस्थांना समाजकल्याण मंडळामार्फत पाळणा��र चालविण्यासाठी अनुदान देते. या आर्थिक वर्षात या अनुदानात तीनपट वाढ करण्यात येऊन प्रत्येक पाळणाघरासाठी एक लाख 51 हजार 600 रुपये अनुदान दिले जात आहे. मात्र, पाळणाघर चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच ही पाळणाघरे हस्तांतरित करण्याबाबत मंत्रालयाने चाचपणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202338-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/gayatri-marketing-company-suspected-arrested-crime-162237", "date_download": "2019-04-18T19:00:09Z", "digest": "sha1:QIQNFTQBF7FI5YSMUJOI2BOKVS3INHL7", "length": 12337, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gayatri Marketing Company Suspected Arrested Crime ‘गायत्री’ प्रकरणातील मुख्य संशयितास अटक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n‘गायत्री’ प्रकरणातील मुख्य संशयितास अटक\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nनाशिक - मासिक आर्थिक गुंतवणुकीतून लकी ड्रॉद्वारे बक्षिसांचे आमिष दाखवून तब्बल १० हजार गुंतवणूकदारांना नऊ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयितास शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. मॉ गायत्री मार्केटिंग कंपनीचा मुख्य संशयित प्रद्युम्न भगवंतराव गावंडे (रा. विहितगाव, नाशिकरोड) वर्षापासून मध्य प्रदेशातील मूळगावी दडून बसला होता.\nनाशिक - मासिक आर्थिक गुंतवणुकीतून लकी ड्रॉद्वारे बक्षिसांचे आमिष दाखवून तब्बल १० हजार गुंतवणूकदारांना नऊ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयितास शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. मॉ गायत्री मार्केटिंग कंपनीचा मुख्य संशयित प्रद्युम्न भगवंतराव गावंडे (रा. विहितगाव, नाशिकरोड) वर्षापासून मध्य प्रदेशातील मूळगावी दडून बसला होता.\nमॉ गायत्री मार्केटिंग’ या नावाने संशयित गावंडे, शरद पाटील, भरत पाटील यांच्यासह ११ संशयितांनी २०१६ मध्ये कार्यालय थाटले होते. मासिक ४५० रुपयांप्रमाणे १५ महिन्यांची ही योजना होती. याद्वारे नऊ हजार ९९९ सभासद जोडण्यात आले होते. मात्र संशयितांनी नोव्हेंबर २०१७ मध्येच अचानक कार्यालयास ताळे ठोकून पोबारा केला होता.\n'पॉलिकॅप इंडिया'च्या शेअरची 633 रुपयांवर शानदार नोंदणी\nमुंबई: पॉलिकॅप इंडिया लिमिटेडच्या शेअरची मुंबई शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची मुंबई शेअर बाजारात 633 रुपयांवर...\nम्युच्युअल फंडांचे \"एफएमपी' किती सुरक्षित\nम्युच्युअल फंडांच्या रोखे अर्थात \"डेट' योजना या \"इक्विटी' योजनांच्या तुलनेत सुरक्षित असतात, असा एक समज असतो. तो कसा चुकीचा आहे आणि रोखे...\nभांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुली\nमुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण...\nबाजारासाठी व्याजदर कपात प्रभावहीन\nमुंबई - ���ॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील...\nपरताव्याच्या आमिषाने साडेतीन कोटींचा गंडा\nमुंबई -गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली मुंबईतील 41 गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील कंपनी व...\nपरिस्थिती बदलली तरी उद्योगांसमोर आव्हाने\nपुणे - ‘जागतिकीकरणानंतर उद्योग व्यवसायात मोठे बदल झाले. उद्योगांसाठी सरकारी धोरणे चांगली असली तरी त्यांची अंमलबजाणी योग्य प्रकारे होत नाही. परदेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202338-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:58:52Z", "digest": "sha1:JMYVFE4YPVPDKLCDT5DOXHT3ZSZ2DWSC", "length": 4899, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्राटिका - विकिपीडिया", "raw_content": "\n(ताटका या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप���रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202338-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathwada-topper-tree-plantation-129727", "date_download": "2019-04-18T19:10:50Z", "digest": "sha1:5YRD5JACT3W4V7PPVYACYPXTQCPYVQ4L", "length": 13632, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada topper in tree plantation वृक्षलागवडीत मराठवाडा आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबुधवार, 11 जुलै 2018\nऔरंगाबाद - राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवडीवर भर देऊन गेल्या दोन वर्षांत सहा कोटी वृक्षांची लागवड केली. यंदाही तेरा कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एक ते 10 जुलैदरम्यान राज्यभरात पाच कोटी 31 लाख वृक्षलागवड झाली असून, यात मराठवाडा विभागाने एक कोटी 58 लाख 94 हजार 207 वृक्षांची लागवड करीत आघाडी घेतली आहे.\nऔरंगाबाद - राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवडीवर भर देऊन गेल्या दोन वर्षांत सहा कोटी वृक्षांची लागवड केली. यंदाही तेरा कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एक ते 10 जुलैदरम्यान राज्यभरात पाच कोटी 31 लाख वृक्षलागवड झाली असून, यात मराठवाडा विभागाने एक कोटी 58 लाख 94 हजार 207 वृक्षांची लागवड करीत आघाडी घेतली आहे.\nसरकारने गेल्या वर्षी चार कोटी वृक्षलागवड केल्यानंतर यंदा तेरा कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार केला असून, सर्व विभागांना उद्दिष्ट निश्‍चित करून देण्यात आले आहे. मराठवाड्याला या वर्षी तीन कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील निम्मा टप्पा पार पाडत मराठवाड्याने राज्यात आघाडी घेतली. त्यानंतर नागपूर विभागाने एक कोटी सहा लाख 32 हजार 193 वृक्षलागवड करीत दुसरे स्थान मिळविले. तसेच, तिसऱ्या स्थानावर असलेल्या नाशिक विभागाने 87 लाख 31 हजार 835, कोकण विभागाने 67 लाख 20 हजार 966, अमरावती विभागाने 62 लाख 67 हजार 219 वृक्षलागवड केली.\nयंदाही वृक्षलागवड मोठा वेग घेत असली तरी वृक्षसंवर्धनाचे काय, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे पूरस्थिती असताना दुसरीकडे अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे अशा भागातील वृक्षसंवर्धन करायचे कस��, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nLoksabha 2019 : उन्हामुळे नेते, कार्यकर्त्यांचा निघतोय ‘घाम’\nसातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले असतानाच उन्हाचा पाराही चाळिशी गाठू लागला आहे. दिवसेंदिवस...\nLoksabha 2019 : पाकिस्तानचे पाणी बंद करू - नितीन गडकरी\nसोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : पर्यावरण रक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष : वंदना चव्हाण\nपुणे : वाढलेल्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामाचे चटके आता पुण्यालाही बसू लागले आहेत. दिवसागणिक ढासळणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आणि \"ग्लोबल...\nखासगी क्षेत्रातील नऊ तज्ज्ञ सरकारी सेवेत\nनवी दिल्ली : बाबूशाहीच्या पोथिनिष्ठ पठडीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या \"लॅटरल एन्ट्री' या उपक्रमांतर्गत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-issue-udayanraje-bhosale-160304", "date_download": "2019-04-18T19:12:49Z", "digest": "sha1:WQNGD5TJ4RIG2XQVDLR7WTZVG743CDOD", "length": 17627, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water Issue Udayanraje Bhosale पाण्यासाठी सातारकर रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nसातारा - अ��ुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nयेथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत नागरिकांनी पालिका व जीवन प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या होत्या. तरीही पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे नामदेवनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी दहाच्या सुमारास राधिका चौकामध्ये पाण्याची भांडी रस्त्यावर मांडून ‘रास्ता रोको’ केला.\nसातारा - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nयेथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत नागरिकांनी पालिका व जीवन प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या होत्या. तरीही पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे नामदेवनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी दहाच्या सुमारास राधिका चौकामध्ये पाण्याची भांडी रस्त्यावर मांडून ‘रास्ता रोको’ केला.\nसुमारे अर्धा तास हा रास्ता रोको सुरू होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. या आंदोलनाची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.\nहे आंदोलन संपवून पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी सुस्कारा टाकतात तोच करंजे नाका परिसरातील निसर्ग कॉलनी व स्वरूप विहार कॉलनीतील नागरिकांनी करंजे नाका परिसरात रास्ता रोको केला. येथील नागरिकांनाही आठ दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर शाहूपुरी पोलिस तत्काळ करंजे नाका परिसरात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ पालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी तेथे आले. तसेच जीवन प्राधिकरण��चे अधिकारीही आले. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले तेथे आले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत तातडीने कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.\nउदयनराजेंनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर\nकरंजे नाका येथे उदयनराजे आल्यानंतर नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. अनेकदा तक्रारी करूनही काम होत नाही, अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, काय करायचे, असा सवाल नागरिकांनी उदयनराजेंना केला. त्यामुळे उदयनराजेंनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नागरिक एवढे चिडलेत, मार खाल्ल्यानंतर कामे करणार का शहरामध्ये ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजनेची कामे चालू आहेत. एवढी मोठी कामे चालू असताना पाणीपुरवठ्याच्या पाइपना धक्का लागण्याची शक्‍यता असते. मात्र, गळती काढण्याची कामे तातडीने झाली पाहिजेत. तुमच्या घरात पाणी आले नाही तर काय केले असते, याचाही विचार करा. तरीही कळत नसेल तर, तुमच्या डोक्‍यात घागर मारायची, का माझ्या डोक्‍यात हे सांगा. यापुढे हलगर्जीपणा झाला, तर समजून घेणार नाही, असा दम उदयनराजेंनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने गळती काढण्याच्या कामाला सुरवात केली.\nLoksabha 2019 : भावनिक साद अन्‌ विकासाचे दावेही\nसातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या आई राजमाता...\nLoksabha 2019 : शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा\nकोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (ता. १७) सायंकाळी ५ वाजता गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आघाडीचे उमेदवार खासदार ...\nLoksabha 2019 : भाजप सरकार उलथवून टाका - उदयनराजे भोसले\nकोयनानगर - ‘‘कुणी कितीही मिशीवर पीळ मारून आडवे येऊ दे. आता भाजप सरकार उलथवून टाका,’’ असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व...\nLoksabha 2019 : साताऱ्यातही ‘आमचं ठरलंय’ची धूम\nकऱ्हाड - कोल्हापूरपाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघातही ‘आमचं ठरलंय’ हे वाक्‍य चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. सोशल मीडियावर शिवसेनेच्या उमेदवारांचे नाव,...\nLoksabha 2019 : एकतर्फी ते चुरशीची लढत\nराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि उदयनराजे भोसले यांच्यासारखा तगडा उमेदवार सातारा मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील...\nLoksabha 2019 : डाव-प्रतिडावांनी शिलेदारांची गोची\nसातारा - मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे निवडणुकीचा प्रचार भाजप व राष्ट्रवादी दोन्ही गटांनी गांभीर्याने घेतला आहे. एका-एका शिलेदाराला कामाला लावण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-onion-gift-161768", "date_download": "2019-04-18T19:01:25Z", "digest": "sha1:TSU3H65QL3L2MFPN2VGYHNIG2MR5PWYJ", "length": 8759, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news onion gift जिल्हाधिकाऱ्यांना कांदे भेट देण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nजिल्हाधिकाऱ्यांना कांदे भेट देण्याचा प्रयत्न\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nनाशिकः कांद्याला राज्य शासनाने घोषित केलेल्या 200 रूपये या तुटपूंज्या अनुदानाबद्दल शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. दुखण्यावर मिठ चोळण्याचाच शासनाचा हा प्रयत्न असून या निर्णयाच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन्् बी. यांना कांद्याची गोणी भेट देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवारातील पोलिसांनी ह्सतक्षेप करत शेतकर्यांना बाजूला काढले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याचंी भेट घेत निवेदन सादर केले.\nनाशिकः कांद्याला राज्य शासनाने घोषित केलेल्या 200 रूपये या तुटपूंज्या अनुदानाबद्दल शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे. दुखण्यावर मिठ चोळण्याचाच शासनाचा हा प्रयत्न असून या निर्णयाच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन्् बी. यांना कांद्याची गोणी भेट देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवारातील पोलिसांनी ह्सतक्षेप करत शेतकर्यांना बाजूला काढले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जिल्ह���धिकाऱ्याचंी भेट घेत निवेदन सादर केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/cyrus-mistry/", "date_download": "2019-04-18T18:17:32Z", "digest": "sha1:3EQTPE2UUPKG5WIS7MSQYHYRBSDT3FQK", "length": 6567, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Cyrus Mistry Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nरतन टाटा आणि सायरस मिस्त्रींच्या वादाची तुम्हाला माहिती नसलेली नेमकी कारणे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === TATA कंपनीत ऑक्टोंबर महिन्यात बोर्डाने ठराव संमत करून\nहा आहे खराखुरा “बजरंगी भाईजान” ज्याने पाच वर्षांच्या मुलीला तिच्या आईपर्यंत पोचवले होते\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nरावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nबिझनेस + पर्यावरण संवर्धन ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे\nआईसलंडच्या नव्या पंतप्रधानांबद्दल तुम्हाला माहित आहे का\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nतो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला \nती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा\nधोनीच्या अंगावर एकही टॅटू का नाही उत्तर ऐकून तुम्हाला देखील हसू येईल\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nवडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी\nभारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५\nDSLR कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा नक्की विचार करा\nदिवसाला हजारो लोकांची भूक भागवणारी ही आहेत देशातील सर्वात मोठी स्वयंपाकघरे \n‘टायगर मंदिर’.. अनाथ वाघांचे नंदनवन…\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे\nआयआयटीमधील ‘हाय सॅलेरी पॅकेजेस’ मागचे धक्कादायक वास्तव\nआदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद\nहे जगभर प्रिय असे आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिलेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही\n: ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=2012", "date_download": "2019-04-18T18:26:38Z", "digest": "sha1:UJGKCOIIPJPKUKX6OQ5TXZERYVQZQC46", "length": 4305, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट", "raw_content": "\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट\nप्रचारात सक्रीय राहून मताधिक्य मिळविण्याचे केले आवाहन\nलातूर प्रतिनिधी : आज बाभळगाव येथील निवासस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लोकसभा निवडणुक प्रचाराच्या संदर्भाने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेतली. आमदार देशमुख यांनी आपआपल गाव, वार्ड, प्रभाग व परीसरात प्रचारात सक्रीय राहून काँग्रेस संयुक्त महाआघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांना सोबत घेवून प्रचारात सक्रीय राहून मताधिक्य मिळवावे, असे आवाहन या प्रसंगीच्या भेटीत त्यांनी केले आहे. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया उत्साहाने कामाला लागले आहेत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/neil-armstrong/", "date_download": "2019-04-18T18:17:09Z", "digest": "sha1:ORVZX46QCKRWK7U74QHAHPFHDQFV467F", "length": 6792, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "neil armstrong Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nनिल आर्मस्ट्राँग. खरा जागतिक हिरो. पण यानी कधीही आत्मचरित्र लिहिलं नाही. आयुष्याच्या अगदी शेवटी त्यानी दुसऱ्या लेखकाला चरित्र लिहायची परवानगी दिली.\nपॉलि-tickle मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === नील आर्मस्ट्राँग म्हणजे चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nSEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…\nसौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nचार्जशीट म्हणजे नेमकं काय ती दाखल व्हायला एवढा वेळ का लागतो ती दाखल व्हायला एवढा वेळ का लागतो\nइस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nमनसे सरचिटणीसांचा स्वानुभव : बलात्काराचे “असेही” कोवळे आरोपी\nपाकिस्तानातील हे १० विचित्र आणि मजेशीर कायदे तुम्हाला देखील बुचकळ्यात टाकतील\nपाकिस्तानमधील ह्या प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान देखील श्रद्धेने जातात\nपुरातत्व शास्त्रज्ञांना ४०० महाकाय “प्राचीन दगडी दरवाजे” सापडलेत\nघरी देवांचे फोटो-मूर्ती ठेवताना हे नियम पाळायला हवेत\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nOROP अर्थात, One Rank One Pension: पार्श्वभूमी, आरोप आणि तथ्य\nगाईच्या शेणाचा वापर करून “बायोटॉयलेट” भारतीय रेल्वेचा अभिनव उपक्रम\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nनिरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा\nतुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ\nबियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202347-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sindkhed_Raja-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:19:49Z", "digest": "sha1:6ZEX3232B6SH3TMBTDG5VLQCVI6FC4CE", "length": 18489, "nlines": 43, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Sindkhed Raja, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बुलढाणा श्रेणी : सोपी\nसिंदखेडराजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव जिजामातांचे जन्मस्थळ आहे . येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला होता . त्यामुळे हे स्थळ आता मातुलतिर्थ या नावाने ओळखले जाते . लखुजी जाधवांची गढीची देखभाल पूरातत्व खात्याने उत्तमप्रकारे ठेवलेली आहे . सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळात १०/- रुपयाचे तिकिट काढून गढीत जाता येते.\nसिंदखेडराजा गावातील गढी , काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर , सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव आणि त्यांच्या पुत्रांच्या समाध्या , पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या ऐतिहासिक वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.\nसिंदखेड येथे गवळी राजाची राजवट होती . त्याने गाई गुरांसाठी गावात काही तलाव बांधले . सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती . गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली . यातून मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला वाचली . ती दौलताबादला लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली . लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड परगणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी फौजेनिशी जाऊन रविरावचे बंड मोडून काढले . मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा कोणीही नसल्याने लखुजी जाधवाना १५७६ ला सिंदखेडची देशमुखी मिळाली . त्यानंतर सिंदखेडची भरभराट झाली . लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली , बाजारपेठा वसवल्या . निळकंठेश्वर रामेश्वर मंदिरांची दुरुस्ती केली .\nलखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच १२ जानेवारी १५९८ या दिवशी गढीतील राजवाड्यात जिजाऊचा जन्म झाला . इसवीसन १६१० मध्ये शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह सिंदखेडराजा येथे झाला .\n२५ जुलै १६२९ रोजी निजामाने लखुजी जाधव यांना दौलताबादेस बोलवले. लखुजी जाधव , पत्नी म्हाळसाबाई , भाऊ जगदेवराव , पुत्र अचलो��ी , राघोजी व बहादूरजी , नातू यशवंतराव यांच्यासह दौलताबादला गेले.\nलखुजी राजे दरबारात जाताच निजामाच्या मारेकऱ्यांनी लखुजी जाधव त्यांचे दोन पुत्र आणि नातू यांना ठार केले .\nगढी सिंदखेडराजा गावात भर वस्तीत आहे . गढीच्या बाहेरच्या बाजूला बगिचा बनवलेला आहे . त्यात जिजामातेचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे . गढीचा प्रवेशद्वार भव्य आहे. गढीच्या भिंती १५ फुटापर्यंत दगडाने बांधलेल्या असून त्यावर विटांचे बांधकाम केलेले आहे. विटांच्या बांधकामात जंग्या ठेवलेल्या आहेत . प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत . त्यात सध्या पुरातत्व खात्याने अनेक मुर्ती, वीरगळ , जाती आणून ठेवलेल्या आहेत . हे सर्व पाहून गढीत प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याची भिंत दिसते . एकेकाळी हा राजवाडा दोन मजले उंच होता. आता मात्र त्याचे भग्नावशेष राहीलेले आहेत . पुरातत्त्व खात्याने उरलेल्या अवशेषांची योग्य डागडूजी केलेली आहे . गढीत शिरल्यावर उजव्या बाजूला गेल्यावर तटबंदीला लागून एक विहीर आहे . गढीतील पाण्याचा हा एकमेव स्त्रोत असावा. विहिर पाहून वाड्याच्या टोकापर्यंत चालत जावे . या ठिकाणी वरच्या बाजूला एक खोली आहे . ते जिजामाताचे जन्मस्थान आहे . या खोलीत जिजामाता आणि बाल शिवाजी यांचा पुतळा बसवलेला आहे . वाड्याला तळघर आहे . तळघरात उतरण्यासाठी चार ठिकाणी जीने आहेत . वाड्याच्या मधल्या भागात सुंदर बगिचा केलेला आहे . तळघरात उतरणाऱ्या जिन्याने खाली उतरल्यावर कमानींवर तोललेला व्हरांडा पाहायला मिळतो. व्हरांड्याच्या एका बाजूला खोल्या आहेत. व्हरांड्यात आणि खोल्यान्मध्ये हवा आणि प्रकाश खेळता राहावा यासाठी झरोके केलेले आहेत . झरोक्यांची रचना अशाप्रकारे केलेली आहे की , प्रकाश आत येइल पण पावसाचे पाणी आत येणार नाही .\nतळघर पाहून वाड्याच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर यावे . याठिकाणी जे अवशेष उरले आहेत त्यावरून येथे कचेरी किंवा दरबार हॉल असावा .\nहे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गढीची फेरी पूर्ण होते. गावातील ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी गढीच्या समोर असणारा जालना रस्ता गाठावा . या रस्त्याने जालनाच्या दिशेने ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक गल्ली जाते . या गल्लीत शिरल्यावर थोडे पुढे उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात. चार बुरुज आणि तटबंदी असलेल्या या वास्तूला काळा कोट म्हणतात. तटबंदीच्या आत पुरतत्व खात्याने बनवलेले म्युझिअम आहे .\nकाळाकोट पाहून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रंगमहाल आहे . या महालाची रचना चौसोपी वाड्यासारखी आहे . महालात शिरण्यासाठी प्रवेशव्दार आणि त्याच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. महालाचे लाकडी छत पुन्हा नव्याने बनवलेले आहे . महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी जीने आहेत . गच्चीवर पाण्याचा कोरडा हौद आहे . या हौदाच्या बरोबर खाली असलेल्या तळमजल्यावरील खोलीत शौचकूप आहेत.\nरंगमहाल पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरा लागूनच एक बारव आहे. सजना बारव या नावाने ती ओळखली जाते . बारवेच्या काठावर ३ पिंडी आहेत. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर शेषशायी विष्णूची अप्रतिम मुर्ती आहे . मंदिराची रचना वाड्यासारखी असून त्यात विटानी बांधलेल्या कमानी सुंदर आहेत .\nनिळकंठेश्वराचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या अलीकडे शेताच्या कडेला काही समाध्या आहेत . याठिकाणी एक गणेशमुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. ऱामेश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे . मंदिरावर फारसे कोरीवकाम नाही . मंदिराच्या आतील खांबावर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरात काही तुळशी वृंदावन आहेत .\nरामेश्वराचे दर्शन घेउन त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर लखुजी जाधवांची , त्यांचे पुत्र आणि नातवाची भव्य समाधी आहे. समाधीच्या बांधकामात इस्लामी बांधकाम शैलीची छाप पडलेली आहे. समाधीच्या समोरच्या बाजूला छोट्या समाध्या आहेत .\nवरील सर्व ठिकाणे पाहायला एक तास लागतो. पुन्हा आल्या मार्गाने मुख्य रस्त्यावर यावे आणि जालन्याच्या दिशेने चालायला सुरुवात करावी . साधारण १० मिनिटात उजव्याबाजूला एक तलाव आणि त्याच्या मधोमध पाण्यात बांधलेला एक छोटेखानी महाल दिसतो. तो चांदनी तलाव आहे.\nत्याच रस्त्याने १ किलोमीटर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका तलावाची भिंत आणि त्यात बनवलेला महाल दिसतो. या तलावाला मोती तलाव या नावाने ओळखले जाते. महाल दोन मजली असून खालचा मजला पाण्याच्या पातळीच्या थोडा वर आहे . महालाचे सज्जे तलावाच्या बाजूला काढलेले आहेत . तलावात उतरण्यासाठी महालात जीने आहेत.\nया त��ावांबरोबरच गावात पुतळा बारव नावाची अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुरसुंदरीच्या मुर्तीमुळे ही बारव पुतळा बारव या नावाने ओळखली जाते .\nसिंदखेडराजा मधील ही सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.\nसिंदखेडराजा रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. सर्व महत्वाच्या शहरातून सिंदखेडराजाला एसटीच्या बसेस जातात. सिंदखेडराजाहून जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे . जालन्याहून एका तासात सिंदखेडराजाला पोहोचता येते .\nसिंदखेडराजा गावात राहाण्याची सोय आहे.\nजेवणाची सोय गावात आहे.\nपिण्याचे पाणी सोबत बाळगावे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/06/International-Trade.html", "date_download": "2019-04-18T18:42:04Z", "digest": "sha1:WDCR2Q4IC7FYRO2PP5HS2TWUGN7HEYYK", "length": 12998, "nlines": 139, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आंतरराष्ट्रीय व्यापार - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nअंतर्गत व्यापार (Internal Trade)\nकोणत्याही अर्थव्यवस्थेत कोणत्याही वेळी विदेशी चलनाची जी व्यवस्था असते. त्यास परकिय चलन भांडार असे म्हणतात. ही एक व्यापक संकल्पना असुन यामध्ये\n०१. विदेषी मुद्रा भांडार (RBI कडे)\nही एका प्रकारे IMF मधील देशाची पत असते. ज्याद्वारे परकिय चलन तात्काळ उपलब्ध होउ शकते. या चारींना एकत्र करून कोणत्याही देशाचा परकिय चलन साठा तयार होतो यास Forex असे म्हणतात. हे Foreign Exchange चे लघुरूप आहे.\nचलनाचा विनिमय दरजगामध्ये सर्व देशाची अर्थव्यवस्था एक दुसऱ्यांवर अवलंबुन असते. त्यासाठी चलनाचे मुल्य निर्धारण (विनिमय दर) झाले पाहिजे. म्हणजेच विनिमय दर निर्धारित केल्याशिवाय वैश्विक व्यापार असंभव आहे.\nजगातील विविध चलनाचे विनिमय दर निर्धारित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेस मुद्रा व्यवस्था असे म्हणतात हा विनिमय दर खालील ३ संस्था ठरवु शकतात.\nचलनाच्या विनिमय दराचे प्रकार\nस्थिर विनिमय दर (Fixed Currency Rate)या व्यवस्थेमध्ये IMF द्वा��े सदस्य राष्ट्रांच्या चलनाचा विनिमय दर निश्चित करण्यासाठी जगातील पाच सर्वात महत्वपुर्ण चलनाच्या दरावरून एक बास्केट तयार केला जातो व ज्या देशात स्थिर विनिमय दर वापरांत असेल ते देश त्या बास्केट दराशी तुलना करून विनिमय दर ठरवत असतात.\nज्या वेळेस बाजारातील शक्तीवर (Market Forces) आधारित विनिमय दर व्यवस्था असते त्यास मुक्त विनिमय दर असे म्हणतात.\nइंग्लड मध्ये १९६० च्या दशकापर्यंत स्थिर विनिमय दर वापरात होता. पण १९६० च्या दशकात इंग्लड मध्ये परकीय चलनाचे संकट गंभीर बनले आणि त्यांनी मुक्त विनिमय दर स्वीकारला.\nस्थिर व मुक्त विनिमय दराचे एकत्रिकरण करून ज्यावेळेस त्या दरावर शासन नियंत्रण ठेवते त्यास नियंत्रित विनिमय दर असे म्हणतात.\nआज जगात बहुतांश देशानी मुक्त विनिमय दर स्वीकारला आहे पण ज्यावेळेस विनिमय दर खुपच उग्र होतो. त्यावेळेसच सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करते.\nव्यवहार तोल [Balance of Payment] एका आर्थिक वर्षात भारताचे जगातील सर्व देशाशी झालेल्या सर्व प्रकारच्या व्यापाराचा एकत्रित ताळेबंद म्हणजे व्यवहार तोल होय.\nयात खालील दोन बाबी येतात\nचलु खाते हा शब्द दोन अर्थ सुचित करतो.\n०१. एखादया व्यावसायिक किंवा कंपनीद्वारे बैकेत काढलेले अकाउंट\n०२. हे विदेशी व्यवहारासंबंधी ज्यामध्ये ज्यामध्ये सर्व चालु स्वरूपाच्या आयात निर्यातीचा समावेश होतो.\nभारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI द्वारे केले जाते.\nया मध्ये कमी कालावधीसाठी होणाऱ्या व्यवहारांचा समावेश होतो.\nवस्तु व सेवांचा अल्प कालावधीसाठीचा व्यापार म्हणजे चालु खाते होय.\nयाचे दोन प्रकार पडतात.\n०१. दृष्य खाते (व्यापार खाते) (किंवा वस्तु व्यापार खाते)\nयामध्ये आपल्याला दिसु शकणाऱ्या वस्तु व्यापाराचा समावेश होतो म्हणुन त्यांस दृष्य खात्यावरील व्यापार असे म्हणतात. उदा. पेट्रोल आयात, साखर निर्यात.\n०२. अदृश्य खाते (सेवा व्यापार खाते)\nज्या खात्यांवर सेवांची देवाण घेवाण नोंदवली जाते त्यास सेवा व्यापार खाते असे म्हणतात. तो व्यवहार डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे त्यास अदृश्य खात्यावरील व्यवहार असे म्हणतात.\nजगातल्या विविध देशांमध्ये होणाऱ्या सर्व दीर्घ मुदतीच्या व्यवहाराची नोंद भांडवली खात्यावर होते. यामध्ये परकीय कर्ज तसेच FDI यांचाही समावेश होतो.\nभारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI कडे आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/venues/428617/", "date_download": "2019-04-18T18:22:34Z", "digest": "sha1:LXYP2YUUYHSLBWREMLN5OYXASDKKKL3P", "length": 2685, "nlines": 45, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "Ruby Pride Luxury Hotel Веб-сайтМаршрут - लग्नाचे ठिकाण, सिकंदराबाद", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार रेस्टॉरंट, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,621 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202349-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2019-04-18T18:56:28Z", "digest": "sha1:YJDHRJ2I3OXCLTMSEYWY7OHVSZJLIYNJ", "length": 5936, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६१० चे - १६२० चे - १६३० चे - १६४० चे - १६५० चे\nवर्षे: १६३४ - १६३५ - १६३६ - १६३७ - १६३८ - १६३९ - १६४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १५ - फर्डिनांड तिसरा पवित्र रोमन सम्राट���दी.\nफेब्रुवारी १५ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.\nइ.स.च्या १६३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2019-04-18T18:24:58Z", "digest": "sha1:MDJ35XSK4Q62QBNDWFS5MK4ECIHL2OPP", "length": 3878, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६६७ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ६६७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:22:56Z", "digest": "sha1:GZGQDVKWKOOEA4G25DM724JKEHU4ERTT", "length": 4602, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस - विकिपीडिया", "raw_content": "\n\"संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०१५ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-vaghur-water-supply-froad-159007", "date_download": "2019-04-18T19:04:36Z", "digest": "sha1:TAM2ZAOJ7TNL56SQ4BPS6OUAILJSNXPS", "length": 18201, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon vaghur water supply froad \"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n\"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nजळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ फिर्यादीत पन्नासपेक्षा अधिक संशयितांचा नावांसह उल्लेख असताना दोषारोपात प्रदीप रायसोनींसह केवळ सहा जणांनाच संशयित करण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव त्यातून वगळण्यात आले, हे विशेष..\nजळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ फिर्यादीत पन्नासपेक्षा अधिक संशयितांचा नावांसह उल्लेख असताना दोषारोपात प्रदीप रायसोनींसह केवळ सहा जणांनाच संशयित करण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव त्यातून वगळण्यात आले, हे विशेष..\nमनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदभार सोडण्याआधीच सतरा मजलीत झालेल्या गैरव्यवहारांवर बोट ठेवत घरकुल, वाघूर पाणीपुरवठा योजना, अटलांटा कंपनीमार्फत शहरात तयार करण्यात आलेले रस्ते, मोफत बससेवा, विमानतळ या पालिकेच्या सर्वच प्रकल्पांतून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे पत्र राज्य शासनाला दिले होते. गेडाम यांनी शासनाला दिलेल्या पत्रानुसार या सर्व प्रकल्पांचे विशेष लेखापरीक्षण झाले आणि 23 एप्रिल 2008 रोजी या लेखा परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाला होता.\nलेखापरीक्षण अहवालाच्या आधारे तत्कालीन नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी 28 जुलै 2012 ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून दाखल गुन्ह्यात गेल्या सहा वर्षांत चार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तपास होता. मात्र अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी केलेल्या तपासाअंती आज ��ुख्य न्यायदंडाधिकारी सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सकाळी अकरापासून श्री. बच्छाव आणि गुन्ह्यातील सहा संशयित न्यायालयात हजर होते. दोषारोपपत्राचा अभ्यास केल्यावरच पुढील कामकाज होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nदोषारोपपत्रात तत्कालीन पालिका उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर प्रदीप ग्यानचंद रायसोनी, तत्कालीन नगराध्यक्षा सिंधू विजय कोल्हे, सदाशिव गणपत ढेकळे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, मुख्याधिकारी पी. डी. काळे, वाघूर प्रकल्पाचे कंत्राटदार मोतीलाल कोटेचा यांच्यावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.\nवाघूर अपहार प्रकरणात 128 कोटीपर्यंत अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करून तत्कालीन 12 माजी नगराध्यक्ष, 2 महापौर, अधिकारी, मक्तेदार व 50च्या वर नगरसेवकांवर तक्रारदारांनी ठपका ठेवला होता. गुन्हा दाखल होऊन झालेल्या तपासाअंती मात्र ज्यांच्या गैरव्यवहारात प्रत्यक्ष सहभाग नाही, अशांना वगळण्यात आले आहे. परिणामी केवळ सहा संशयितांच्या विरुद्धच दोषारोप पाठवण्यात आले. विशेष म्हणजे यात कुणालाही अटक झालेली नसून, दोषारोप सादर करताना हजर राहण्याचे समजपत्र पोलिसांकडून देण्यात आल्याने सर्व सहा संशयित न्यायालयात हजर होते. या सर्वांना उद्या (ता. 6) पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.\nगुन्ह्यात कागदपत्रांवर आधारित तपासात संशयितांची चौकशी सुरू होती. प्रत्यक्ष सहभाग असलेल्या सहा संशयितांवर जबाबदारी निश्‍चित झाली असून त्यांनी वेळोवेळी पोलिस तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे अटकेची आवश्‍यकता नव्हती.\n- प्रशांत बच्छाव तपासाधिकारी, अप्पर अधीक्षक\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nLoksabha 2019 : मी त्यांचा बाप आहे : एकनाथ खडसे (व्हिडिओ)\nबादवड (जळगाव) : विरोधकांना वाटलं होतं, की एकनाथ खडसे रुग्णालयातून परत येणारच नाही. मात्र, मी त्यांचा बाप आहे, त्यांना पहिले पोहचवेन, असा टोला खडसे...\nLoksabha 2019 : चार हजार \"ईव्हीएम' यंत्रे झाली \"सील'\nजळगाव ः लोकसभेच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाने साडेतीन हजारांवर मतदान केंद्र निश्‍चित केली आहेत. मतपत्रिकांवर उमेदवारांचे...\nLoksabha 2019 : दोन्ही उमेदवारांची होमग्राउंडवर कसोटी\nजळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202350-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1978&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:27:02Z", "digest": "sha1:VM732RW33746BXXH5GBGDEPD4UGKDVVF", "length": 7219, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | स्वच्छता पुरस्काराचे सामूहिक: काँग्रेस", "raw_content": "\nस्वच्छता पुरस्काराचे सामूहिक: काँग्रेस\nमनपात श्रेयवादाची लढाई, राष्ट्रीय पुरस्कारामुळे सगळेच आगतिक\nलातूर: लातूर शहर महानगरपालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरही स्वच्छता पुरस्काराचे श्रेय कोणा एका व्यक्ती वा राजकीय पक्षाचे नसून ते सामूहिक असल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, शहर मनपास मिळालेल्या स्वच्छता पुरस्काराचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच जणू सध्या सत्ताधारी भाजपमध्ये लागली असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु शहराच्या स्वच्छतेच्या कामी परिश्रम घेणारे काँग्रेससह सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवक, मनपा प्रशासन, घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था या सर्वांचे हे सामूहिक यश आहे. लातूर शहर मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनी यासाठी केलेले प्रयत्न अतुलनिय असे राहिले आहेत. तसेच त्यांना मनपाच्या सहायक आयुक्त वसुधा व त्यांच्या सहकाऱ्यांची विशेष साथ मिळाल्याने हे घडू शकले. सेवाभावी संस्थांनी केलेले शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरणही याकामी मोलाचे ठरले आहे. तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर त्यांच्या प्रयत्नांशिवाय लातूर मनपा पुरस्कारापर्यँत पोहचूच शकली नसती. त्यामुळे याकामी त्यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नगरसेवक विशेष अभिनंदन करत आहेत. सामूहिक यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी आजतागायत कधीही केला नाही व यापुढेही करणार नाही, असे नमूद करून याकामी परिश्रम घेणाऱ्या सर्व मनपा पदाधिकारी, प्रशासनातील संबंधित अधिकारी व स्वच्छता कर्मचारी, घंटागाडीवर काम करणारे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचेही भारतीय काँग्रेसचे नगरसेवक अभिनंदन करतात ,असे म्हटले आहे. या प्रसिद्धिपत्रकावर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, अहमदखान पठाण, विजयकुमार साबदे, विरोधी पक्षनेता दीपक सूळ, इमरान सय्यद, सपना किसवे यांसह काँग्रेस नगरसेवकांची नावे आहेत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202353-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:44:48Z", "digest": "sha1:OHSFNIZKCH65KQ347QIUTWHEH2JKO5UU", "length": 2624, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्योग इतरत्र Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - उद्योग इतरत्र\nऔरंगाबादमधील उद्योग इतरत्र हलविण्याची उद्याेजकांनी सुरु केली तयारी\nऔरंगाबाद : मराठा अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-18T18:43:59Z", "digest": "sha1:7RJTT6GNEB4MDLLC5CJLVSHDAANTNREH", "length": 2633, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माहेश्वरी समाज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - माहेश्वरी समाज\nशिवाजी महाराजांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ\nऔरंगाबाद : शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. मुंबईच्या बाजारपेठेत हिऱ्याचा लिलाव सुरू होता. हा लिलाव थांबवून भोसले कुटुंबियांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-04-18T18:39:23Z", "digest": "sha1:F7T5FYO2XRHZ7FSC43TFZBW6ICXIO77S", "length": 8667, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वंचित बहुजन पक्ष Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वंचित बहुजन पक्ष\nमाढा, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, …या नेत्याने देखील कॉंग्रेसचा हात सोडत भाजपात केला प्रवेश\nटीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील, साताराचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या...\nपक्षांत महिला नेत्यांना डावललं जातय, शायना एनसी यांचा भाजप नेतृत्वावर घणाघात\nटीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप कडून आयात करण्यात आलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत मात्र वंचित राहिले आहेत...\nदेशभरातून वाढतोय कन्हैय्याच्या उमेदवारीला पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : आपल्या ज्वलंत भाषणांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरणारा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने या लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. या...\nसंबित पात्रांच्या स्नेह भोजन कार्यक्रमामुळे उज्ज्वला योजनेची पोलखोल\nटीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप कडून प्रचार सभांमध्ये गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांच्या पावत्या दिल्या जात आहेत. तर आमच्या...\n‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने केला रिक्षातून प्रचार\nटीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध सिने कलाकारांच्या प्रसिद्धीचा वापर मतधिक्यात करून घेण्यासाठी कॉंग्रेसने उत्तर मुंबई मधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला...\nदिलीप गांधींच्या उपस्थितीत डॉ. विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल\nटीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकी मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज सुजय विखे यांनी...\nमाणिकरावांचे बंड झाले थंड, नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही\nटीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी कडून नंदुरबार लोकसभा मतदार संघातून माणिकराव गावित यांच्या मुलाला उमेदवारी न दिल्याने नाराज...\nसांगलीत होणार तिरंगी लढत, गोपीचंद पडळकर आंबेडकरांच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल...\nअजित पवार राष्ट्रवादी काबिज करण्याच्या तयारीत : मोदी\nटीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गृहकलह सुरू असून अजित पवार पक्ष काबिज करण्याच्या तयारीत असल्याचा...\nवर्धा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप : नरेंद्र मोदी\nटीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप आहे. हा कुंभकर्ण सत्ता मिळाल्या नंतर झोपी जातो आणि सहा महिन्यांनी जाग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T19:05:41Z", "digest": "sha1:UARVELF2W2DRZW2AFQWEW4XE7EHT3HUW", "length": 2487, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हलाल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nट्रिपल तलाकवर भाष्य करणा-या ‘हलाल’ विरोधातील याचिका फेटाळली\nपुणे – तिहेरी तलाकची प्रक्रिया अाणि त्यातून घडणारी गाेष्ट दाखविणा-या ‘हलाल’ चित्रपटाविराेधात मुस्लीम संघटना ‘अावामी मुस्लीम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/2019-parliamentary-election/", "date_download": "2019-04-18T18:41:14Z", "digest": "sha1:57G5SFNIJASYJDNZYE5P55M2RFFB5XPE", "length": 2543, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "-2019-parliamentary-election Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्य�� आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nअब कि बार जनता कि सरकार, प्रकाश राज आता लोकसभेच्या मैदानात\nटीम महाराष्ट्र देशा : सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी अब कि बार जनता कि सरकार म्हणत राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे आजवर वेगवेगळ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T18:32:00Z", "digest": "sha1:HBGMSIAJYTCARCMWHLLTJU7XDAJRUKIY", "length": 5554, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे - १३१० चे\nवर्षे: १२८९ - १२९० - १२९१ - १२९२ - १२९३ - १२९४ - १२९५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nपाचवा फिलिप, फ्रांसचा राजा.\nएप्रिल ४ - पोप निकोलस चौथा.\nइ.स.च्या १२९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१६ रोजी ०५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/899-village-health-162378", "date_download": "2019-04-18T19:01:38Z", "digest": "sha1:X66SGYF6R4PGUGWCYWZ5LFHSIFNXAOVB", "length": 15952, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "899 Village Health जिल्ह्यातील ८९९ गावे ‘चंदेरी’ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nजिल्ह्यातील ८९९ गावे ‘चंदेरी’\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nभवानीनगर - हत्तीपाय, टायफॉईड, कॉलरासारखे जलजन्य आजार आता जवळपास दुरापास्त झाले आहेत. मात्र, गॅस्ट्रो, अतिसार, हगवणीसारख्या आजारांनाही पुणे जिल्ह्याने दूर ठेवले आहे. त्यामुळेच या वर्षात झालेल्या आरोग्य मूल्यांकनात जिल्ह्यातील १४१२ ग्रामपंचायतींमध्ये जलजन्य आजारच झाला नाही. तसेच, ८९९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सलग पाच वर्षे जलजन्य आजारच झाला नाही. त्यामुळे ही सर्व गावे आरोग्य विभागाच्या चंदेरी कार्डसाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील ११५ पैकी ६३ गावे समाविष्ट आहेत.\nभवानीनगर - हत्तीपाय, टायफॉईड, कॉलरासारखे जलजन्य आजार आता जवळपास दुरापास्त झाले आहेत. मात्र, गॅस्ट्रो, अतिसार, हगवणीसारख्या आजारांनाही पुणे जिल्ह्याने दूर ठेवले आहे. त्यामुळेच या वर्षात झालेल्या आरोग्य मूल्यांकनात जिल्ह्यातील १४१२ ग्रामपंचायतींमध्ये जलजन्य आजारच झाला नाही. तसेच, ८९९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सलग पाच वर्षे जलजन्य आजारच झाला नाही. त्यामुळे ही सर्व गावे आरोग्य विभागाच्या चंदेरी कार्डसाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील ११५ पैकी ६३ गावे समाविष्ट आहेत.\nजिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने व पाणी व गुणवत्ता संनियंत्रण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी याची घोषणा केली. ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण झाले नाही, तर जलजन्य आजार होतात. मागील दशकापर्यंत एवढेच नाही, तर मागील पाच वर्षांपर्यंत जलजन्य आजाराची साथ अनेक गावात आलेली पाहायला मिळायची.\nमात्र, मध्यंतरीच्या काळात आरोग्य खात्याच्या सक्षम यंत्रणेमुळे व आरोग्यसेवकांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे अनेक गावांना जलजन्य आजार शिवला नाही. लोकांमध्ये आरोग्याबाबत झालेली जनजागृती, त्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नातून हे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे. यामध्ये सलग पाच वर्षे जलजन्य आजार न झालेल्या किंवा तसा रुग्ण न आढळलेल्या गावांना चंदेरी कार्ड दिले जाते.\nचंदेरी कार्ड पटकावणारी तब्बल ८९९ गावे या वर्षी ठरली आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्याची जिल्हा परिषद ही राज्यातील सर्वांत कार्यक्षम आरोग्य खाते असलेली जिल्हा परिषद असल्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत हे आणखी एक सकारात्मक पाऊल जिल्हा परिषदेने टाकले आहे.\nराज्यातील सर्वांत कार्यक्षम आरोग्य खाते पुणे जिल्ह्यात आहे, हेच यातून दिसते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व अधिकारी यांनी दिलेले पाठबळ व गावातील आरोग्य सेवक, ग्रामसेवक व जलसुरक्षा सेवकांनी केलेल्या कामातून हे यश मिळालेले आहे. कोणताही पाण्याचा आजार जिल्ह्यात झालेला नाही, हे अत्यंत सुखद आहे. सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या योगदानातून हे यश गाठले आहे. यात सातत्य राखण्याची गरज आहे. गावे रोगराईमुक्त ठेवता येतात, हा त्यातून एक चांगला धडा मिळालेला आहे.\n- प्रवीण माने, सभापती, आरोग्य समिती, जिल्हा परिषद\nमिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ...\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nचेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय\nशालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/antique-things/", "date_download": "2019-04-18T18:18:25Z", "digest": "sha1:Y7CCJUTVFHV45YZDBUBCJNX462GCLRRK", "length": 6009, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Antique Things Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nचीनी कारीगरीचं सर्वात अप्रतिम उदाहरण म्हणजे हे सोन्याचं भांड.\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबा��च्या गावा : भाग ३८\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nपिंक चित्रपटामध्ये बिग बी नी चेहऱ्यावर घातलेल्या विशिष्ट मास्कचं रहस्य\nजैविक उत्क्रांतीबद्दलच्या बहुतेकांना माहिती नसलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी\n या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..\nताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा कसा काय असू शकतो\nभारतीय खाद्यसंस्कृतीतील अनन्यसाधारण ‘साखर’ : आहारावर बोलू काही – भाग २\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nस्टेनलेस स्टील आणि स्टील यांच्यामध्ये काय फरक असतो \n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nबॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\nनाईट क्लब, बुरखा आणि लता : असाही पाकिस्तानी मित्र\nकाँग्रेस जगात दुसऱ्या क्रमांकाची भ्रष्ट पार्टी : बातमी चुकीची\nयशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\nपद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nवजन कमी होत नाहीये मग ‘ह्या’ टिप्स नक्की ट्राय करा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-medical-tourism-new-diminutions/", "date_download": "2019-04-18T18:40:15Z", "digest": "sha1:SMTWROINXRY4QMSZF4X6NXXOYAKOBCGC", "length": 27064, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मेडिकल टुरिझम नवे आयाम - डॉ. नीलिमा अहिरे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे���\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘र���बो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : प���िल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक मेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे\nमेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे\nकुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहोचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मेडिकल टूरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या ध्येयासाठी सर्वांच्या इच्छाशक्तीची गरज आहे.\nद्राक्ष, वाईनसह थंड हवेचे ठिकाण अशी ओळख आजही राखून ठेवणार्‍या नाशिकला या वातावरणाचा लाभ मेडिकल टूरिझम क्षेत्रातील प्रगतीसाठी होऊ शकतो. उत्तम हवापाणी हा जसा त्याकरिता पोषक घटक आहे, तसेच सर्व प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय, आरोग्य विद्यापीठ यामुळे स्थानिक पातळीवर तज्ञ मनुष्यबळ उपलब्धीची शाश्वती यांचीही चांगलीच रेलचेल असल्याने धार्मिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक आगामी काळात मेडिकल टूरिझम डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येऊ शकते आणि ते आले पाहिजे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nमुंबई किंवा पुण्याच्या तुलनेत औषधांसाठी तसेच हॉस्पिटल्ससाठी अत्यल्प दर, राहण्यासाठीच्या अल्पदरातील सुविधा, मुंबईची असलेली जवळीक, स्वच्छता आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर, परिणामकारक आणि यशस्वी उपचार यामुळे नाशकातील मेडिकल टूरिझम वाढणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. उपचारार्थ नाशकात येवून परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढीस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.\nनाशकात आजही आठ ते दहा हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईत सुविधा असल्यातरी त्या महागड्या आहेत. त्या तुलनेत नाशकात या सुविधा अल्प दरात आहेत. तसेच मुंबई-पुणे अंतरही जास्त नाही. त्यामुळे भारतात आणि खासकरुन नाशकात उपचारार्थ येणारे परदेशी पेशंटस नाशकात उपचार घेण्याला प्राधान्य देतात.\nयेत्या काळात योग्य मार्केटिंग झाल्यास नाशिक मेडिकल टूरिझममध्ये अग्रेसर राह���ार आहे. जनतेला योग्य व गुणवत्तापूर्ण सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे हे आरोग्य व्यवस्थेचे मुख्य ध्येय आहे. चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील वंचित भाग आणि समाजघटकांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मुळात आदिवासी बहूल असा नाशिक जिल्हा आहे. मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठा असून यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बालके दगावतात.\nतर बालामातांचा प्रश्नही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. यामध्ये मोठे काम होण्याची गरत आहे. तसेच या दृष्टिकोनातून नाशिकला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असला तरी त्याची ती क्षमता अभ्यासाने पुढे येत आहे. जिल्ह्यात कार्यरत सामाजिक संस्था तसेच आरोग्य यंत्रणांचे यावर चांगले नियंत्रण आहे. आरोग्य सेवेसाठी ज्यांची उपलब्धी गरजेची ठरते, त्यात नाशिक तसूभरही मागे नाही.\nशहरात दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहेत. 108 सह रुग्णांच्या सेवेसाठी मोठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर विभागातील मेट्रो ब्लड बँक या ठिकाणी असून कोणत्याही क्षणी कोणत्याही गु्रपचे रक्त उपलब्ध होत आहे. यापूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इअर अ‍ॅम्बुलन्सची चाचपणीही झाली होती. तर आगामी काळात ही सुविधाही नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे.\nतसेच पुढील काळात साखळी रुग्णालये येऊ घातली आहेत. या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधांचा या उपक्रमास मोठा हातभार लागू शकतो. सुवर्ण त्रिकोणातील एक कोन ठरलेल्या नाशिकला भविष्यात मेडिकल टूरिझमच्या माध्यमातून आपली नवीन ओळखही निर्माण करता येईल. या दृष्टीने सर्व घटकांचा समन्वय होऊन योग्य दिशेने विकास व वाटचाल करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा परवडतील अशा दराने उपलब्ध होणे आवश्यक आहे.\nPrevious articleमहापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nNext articleसर्वांगीण विकासासाठी प्रयत्न – आमदार राजाभाऊ वाजे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्�� यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://devmamledar.com/OnlineDarshan.php", "date_download": "2019-04-18T18:17:14Z", "digest": "sha1:H7O3S57RVOXHMJYU3RGY4Q5NXZ6LWBI2", "length": 2906, "nlines": 41, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:40:05Z", "digest": "sha1:CNTUS63K52PNQYQTBL2AK7ADDF66FLYW", "length": 9711, "nlines": 48, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: शेततळ्याने दिला आधार", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसुनील यांच्या दुष्काळी भागातील शेतीला शेततळ्याने आधार दिला. 2002 मध्ये बांधलेल्या शेततळ्याला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नऊ वर्षांत एकदाही या तळ्याचा कागद बदलला नाही, की तळ्याची कोणतीही दुरुस्ती केली नाही. शेततळे का अयशस्वी होते याचा अगोदर अभ्यास करून सुनील यांनी जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने आयताकृती तळे बनविले. 83 मीटर लांब, 30 मीटर रु���द आणि नऊ मीटर खोल या आकाराच्या तळ्याची सहा लाख 34 हजार लिटर पाणी साठवणुकीची क्षमता आहे. तळ्याची रचना करताना त्याचा उतार तिरपा न करता सरळ उभा केल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेपासून कागदाचा बचाव झाला आहे. शेततळ्याच्या चारही बाजूने जनावरे, लहान मुले तळ्यात उतरणार नाहीत यासाठी सहा फूट उंच संरक्षित जाळी उभारली असून, या जाळीच्या तळाशी तीन फूट उंच जाड पत्रा बसविलेला आहे. यामुळे उंदीर, खेकडे यांच्यापासून तळ्याचा बचाव होतो. सुरवातीला खेकड्याने तळ्यातील महागडा कागद फाडून खराब केला होता, त्या अनुभवातून हा प्रयोग केल्याचे सुनील सांगतात. तळ्याच्या भोवतालची जागा, तळ्यात उतरण्यासाठी मजबूत शिडी, या बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कागदाला धक्काही न लावता जलपरी पंप पाण्यात काम करतो. पंपाच्या तळाशी असलेला बॉल स्वच्छ करण्यासाठी तळ्यात जावे लागत नाही. जमिनीपासून पाण्यात सोडलेला एलडीपीई कागद स्थिर राहावा म्हणून सिमेंटचे रॉड त्यावर तारेच्या साह्याने बांधले आहेत.\n2004 या वर्षी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील कृषी प्रदर्शनात सुनील यांनी स्वतः तयार केलेल्या शेततळ्याचा \"डेमो' मांडला होता, त्यात दुष्काळी परिस्थितीत बागेला पाणी कसे पुरवता येईल, याबाबतची मांडणी करण्यात आली होती. या प्रयोगाचे शेतकरी व तज्ज्ञांकडून विशेष कौतुक झाले.\nतळ्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून मत्स्यपालनही केले जाते. कटला, रोहू, मृगळ, कार्प (कोंबडा) या जातींचे बीज जुलै - ऑगस्ट महिन्यात टाकले जाते. फेब्रुवारीमध्ये पाणी कमी पडते. तोपर्यंत माशांपासून साधारण पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातून शेतीसाठीच्या वीजबिलाचा प्रश्‍न कमी होण्यास मदत होते. बीजांसाठी 450 रुपये खर्च येतो. तळ्यातील शेवाळ हे माशांचे खाद्य असते. याशिवाय आठवड्यात एकदा एक पाटी शेण, दोन किलो तांदळाचा कोंडा, पाच किलो मुरमुरे हे खाद्यही दिले जाते. तळ्यात माशांच्या वाढीसाठी जागा (स्पेस) कमी मिळत असल्याने प्रत्येक मासा 250 ग्रॅम वजनापेक्षा अधिक शक्‍यतो होत नाही. या वर्षापासून मत्स्यपालनात काहीसा बदल करून तळ्यात शहरातील फिश टॅंकमध्ये वापरल्या जाणाऱ्या शोभिवंत रंगीत माशांची पैदास करण्याचे सुनील यांनी ठरविले आहे. त्यासाठी युरोपातील लुथुनिया या देशात मत्स्यपालनात संशोधन करणाऱ्या पंकज कापसे या भाच्याची त्यांना मदत होते. तळ्याच्या काठावर पाइपातून तळ्यातील पाणी तुषार पद्धतीने पुन्हा तळ्यातच पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यातून सातत्याने पाणी पडत असल्याने तळ्यातील माशांना अधिक ऑक्‍सिजन पुरवला जातो, त्याबरोबरच शेत परिसरात आल्हाददायक गारवा निर्माण होत असल्याचे जाणवते.\nसुनील शिंदे यांच्या शेतीचे अर्थशास्त्र\nपीक कर्जाबाबत कधीही थकीत न राहता नियमित व्यवहार केल्याबद्दल 2007 मध्ये सुनील आणि त्यांची आई अंजनाबाई यांचा बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला. शेततळ्यासाठी घेतलेले सव्वा लाखाचे कर्ज मुदतीच्या आत फेडले. दरवर्षी डाळिंब बागेतून किमान एक लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे ते सांगतात. उत्पादन खर्च आटोक्‍यात असल्याने त्याचा विशेष लाभ होतो.\nउत्पादनात सातत्याने वाढ - एक दृष्टिक्षेप\nवर्ष --- उत्पादन (20 किलोचे क्रेट) * मिळालेला दर = उत्पन्न (रुपये)\n(या वर्षी पाणीटंचाई अधिक असल्याने एकूण 150 क्रेट मालाचे क्रॅकिंग होऊन पूर्ण नुकसान झाले.)\nडाळिंब उत्पादनातील नियमित खर्च (रुपये)\nविद्राव्य खते व कीडनाशके --- 22,000\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/herbal-tea/", "date_download": "2019-04-18T18:30:02Z", "digest": "sha1:S3IDGBFWJQXRDMMJHPAPSPLN7JPXVAUY", "length": 6029, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "herbal tea Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nतर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा\nसरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…\n“शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका\nभारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nतुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात\nकथा वांझोट्या रेल्वे कोच कारखान्याची\nहोता होता राहिलेले पाच ‘विचित्र’ वर्ल्ड रेकॉर्ड\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nआठ वर्षांच्या या चिमुरडीला चक्क कावळे देतायात छान छान ‘रिटर्न गिफ्ट्स’\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\n“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते \nसत्यवान-सावित्री कथेचा एक कधीही नं वाचलेला दृष्टीकोण\nएलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\nभगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय : पूर्वग्रह बाजूला ठेऊन सत्य जाणून घ्या\nFIR म्हणजे ‘नको असलेली कटकट’ असं आपल्याला का वाटतं\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/lamps-womens-fasting-and-fetal-swelling-the-crowd-of-devotees-for-the-goddesss-darshan/10161538", "date_download": "2019-04-18T18:55:21Z", "digest": "sha1:QX2WAHO5TGO5ZHDAAKGSILCEHKPGQBHE", "length": 14337, "nlines": 109, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nरामटेक : नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.नवरात्र उत्सवात गर्भात धम्माल करणार्यांचा जणू ठिकठिकाणी उत्साह बघावयास मिळाला. चिमुकल्यापासून तरुण-तरुणीसह महिलाचा देखील नवरात्र उत्सवात सुंदर वेशभूषा परिधान करून गरब्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स करून गरब्यात धम्माल करणार्यांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. नवीन नवीन स्टेप्स शिकून ह्या गरब्यात ते स्वतःला झोकून देतात. रामटेकला ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीच्या मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई आणि मंदिरातील दिव्यांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.\nनवरात्रीनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमासोबत गरबा दांडियाची धूम परिसरात बघावयास मिळत आहे. घेण्यात येत असलेल्या रास गरबा उत्सवात आयोजक समाजसेवक गोपी कोलेपरा,राजेश निंबाळकर, ज्योती कोलेपरा यांनी नवरात्रात प्रत्येक दिवशी आकर्षक रोख बक्षिसे ठेवली असल्याने गरबा प्रेमींना सुंदर वेशभूषा परिधान करून अधिक उत्साहाने गरबा उत्सवात भाग घेतला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तगनाणी दर्शनासाठी गर्दी केली आहे .रोज नऊ दिवस मंदिरात आरतीसह गरब्याच्या आनंद घेण्यासाठी हा���सफुल गर्दी बघावयास मिळाली.\nरंगीत वेशभूषाने सजलेले तरुण, तरुणी, महिला गरबा खेळण्यासाठी व बघण्याऱ्यांची गर्दी बघावयास मिळाली.रास गरबा मध्ये गोपी कोलेपरा ,ज्योती कोलेपरा सह नगरसेवक अलोक मानकर, नगरसेविका लता कामडे ,ग्रामीण पत्रकार संघ चे अध्यक्ष राकेश मर्जीवे यांनी देवीची मनोभावे आरती केली.व गरब्याच्या आनंद घेतला ह्यावेळी बोलो अँबे मात की जय ह्या जयघोष ने व गरब्याच्या गाण्यांनी परिसर दुमदुमला होता .मोहित कक्कड, योगेश शानडीलकर, संजय बोरकर, गौरव वांडरे , अश्विनी कोठेकर, दामिनी जोशी, शीतल पटले, ऐश्वर्या आष्टनकर,वर्षा निंबाळकर, शोभा अडामे आदी आयोजन समिती यशस्वीतेकरिता परिश्रम घेत असल्याचे चित्र दिसले.रामटेक येथे नवरात्र उत्सवात लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह व उमंग दिसून येत आहे. तसे पाहता नवरात्र ते कार्तिक या शहरासाठी उत्साहवर्धक वातावरणाचे प्रतीक आहे.ठिकठिकाणी फुलांचे दुकान सजले आहेत.\nमहाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे. भाविकांमध्ये पहाटेपासूनच मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जागोजागी गर्दीचे दृश्य दिसून येत आहे. रामटेक येथे वाकाटकालीन हेमाडपंथी माँ. कालंका देवी, पाण्याचा उपसा करून बाहुलीतून निघालेली माँ कुमारिका देवी,एकविरा देवी,हिरव्यागार डोंगरांनी नटलेली माँ बमलेश्वरी देवी, गायत्री देवी,सार्वजनिक बालमित्र नवदुर्गा उत्सव मंडळ, आदी देवींची उपासना ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाट�� ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202354-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/one-year-plastic-bans-181424", "date_download": "2019-04-18T19:14:13Z", "digest": "sha1:6RRNIV37TRQTPBLDJZ5E4LBRZVZRAD65", "length": 14063, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "One year of plastic bans प्लास्टिकबंदीचे एक वर्ष ; कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमक्‍या | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nप्लास्टिकबंदीचे एक वर्ष ; कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमक्‍या\nशनिवार, 6 एप्रिल 2019\nप्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत.\nमुंबई - प्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत. त्यामुळे संवेदनशील भागांत पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई न करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.\nमशीद बंदर येथील प्लास्टिकच्या घाऊक बाजारातील दुकानदारांनी एका महिला अधिकाऱ्याला \"या भागात पाय ठेवायचा नाही', अशी धमकीच दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागात पोलिसांच्या संरक्षणाशिवाय कारवाई करणे शक्‍य नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे तेथील प्लास्टिकविरोधी कारवाई तूर्तास बंद करण्यात आली आहे.\nमुंबईतील इतर भागांत कारवाई करताना महारा��्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कमी मनुष्यबळाचे कारण दिले जात आहे. मशीद बंदर वगळता इतर भागांत प्लास्टिकचा फारसा साठा सापडत नाही, असे सूत्रांनी सांगितले. मॉल, मोठी दुकाने, उपाहारगृहे यांनी मात्र प्लास्टिकबंदी पूर्णपणे अमलात आणल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. कारवाईत जप्त केलेले प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी दिले जाते.\nमशीद बंदर, दादर, कुर्ला पश्‍चिम, मालाड, कांदिवली.\n- जून 2018 ते मार्च 2019\n- तपास अधिकारी : एमपीसीबीचे 10, महापालिकेचे 300\n- तपासलेली दुकाने : तीन लाख 49 हजार 443\n- कारवाई झालेली दुकाने : 1222\n- वसूल केलेला दंड : एक कोटी 80 लाख 30 हजार रुपये\nकापडी पिशव्यांचे पैसे परत\nलालबागमधील महेश हलवाई या मिठाईच्या दुकानातून मिळालेली कापडी पिशवी जशीच्या तशी परत केल्यास ग्राहकांना पाच ते 10 रुपये परत दिले जातात. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली.\nएकवीस लाखांचा दंड वसूल\nपिंपरी - महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केल्याप्रकरणी ४८६ दुकानदारांवर कारवाई करून २१ लाख पाच हजार पाचशे रुपयांचा...\nगणपतीपुळे समुद्रकिनारी तेलाचा चिवट थर\nसाडवली - गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मंदिरासमोरील भागात लाटेबरोबरोबर तेलाचा चिकट थर किनाऱ्यावर येत आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत देवरूख...\nपाली : कचऱ्यामुळे मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात\nपाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना...\nजोतिबा डोंगरावरील घाटात दोन ट्रक कचरा \nजोतिबा डोंगर - येथील घाटात मुदत संपलेले प्लास्टिक पिशव्यातील पशुखाद्य टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांचा दोन ट्रक इतका...\nरस, लस्सीत पॅकेजिंगचा बर्फ\nनागपूर - तापमान वाढल्याने ऊस तसेच फळांचा रस किंवा लस्सी घेताना अनेकजण त्यात बर्फची मागणीही करताना आढळून येत आहे. खाण्याचा बर्फ (आइस क्‍यूब) व ‘...\nसहा लाखाचे प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलचे वस्तू जप्त \nजळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202355-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/march-atrocity-19787", "date_download": "2019-04-18T19:18:48Z", "digest": "sha1:I3KJ4U4ITKURRPRCTOZHLTFCP65X6Y6V", "length": 15276, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "march for atrocity 'ऍट्रॉसिटी' कायदा अधिक कडक करा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'ऍट्रॉसिटी' कायदा अधिक कडक करा\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nकोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची (ऍट्रॉसिटी) अधिक कडक अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध, भटके-विमुक्त, मुस्लिम यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान सन्मान मूक महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात चार ते पाच लाख लोक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला.\nकोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची (ऍट्रॉसिटी) अधिक कडक अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध, भटके-विमुक्त, मुस्लिम यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान सन्मान मूक महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात चार ते पाच लाख लोक सहभागी झाल्याचा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला.\nदुपारी दोनच्या सुमारास ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. तत्पूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून समाजबांधवांनी दसरा चौक फुलून गेला होता. सुरवातीला तरुणी, महिला, नंतर तरुण कार्यकर्ते व शेवटी राजकीय व्यक्ती, असे या मोर्चाचे स्वरूप राहिले. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे मोर्चा अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मूक मोर्चा असल्याने कोणत्याही घोषणा नव्हत्या; पण आपल्या मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांनी हातात घेऊन या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. मोर्चात संविधान रथही सहभागी करण्यात आला होता.\nछत्रपती शाहूंच्या सामाजिक समतेच्या भूमीत निघालेला हा मोर्चा कोणत्याही जातीसमूहावि��ोधात नसून, समाजातील शोषित जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्‍नांच्या न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे संयोजकांनी या वेळी सांगितले. मोर्चाच्या वतीने समाजातील दहा मुलींनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. राष्ट्रगीत होऊन मोर्चाची सांगता झाली.\nया मोर्चात कोल्हापूरसह सीमाभागातील, कोकण, मुंबई, पुणे येथील विविध समाजांचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nसंविधान मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. ग्रामीण भागातील महिला लहान मुलांसह आल्या होत्या. त्यांच्यासाठी दसरा चौकात शिवसेनेतर्फे जेवणाची सोय केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यासाठी नियोजन केले. मोर्चेकऱ्यांना जेवण दिलेच; शिवाय या ठिकाणी स्वच्छताही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करून हा भाग चकाचक केला.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202355-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/loksabha-electon-2019-palghar-mp-rajendra-gavit/1670/", "date_download": "2019-04-18T18:57:48Z", "digest": "sha1:R4LRS6IDKSD7UR7D2KMEGCXTT7BJL445", "length": 18310, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "सबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प | Mahabatmi.com", "raw_content": "\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nतलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार मा. श्री. पास्कल धनारे आमदार यांच्या नेतृत्वाखाली तलासरी सुतारपाडाया ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्यास महायुतीचे पालघर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, आरपीआय, श्रमजीवी व आगरी सेना आदी पक्ष व संघटनांचे *हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.* या मेळाव्यात श्री. रवींद्र चव्हाण, श्री रवींद्र पाठक,भरत राजपूत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित व राजेश शहा, श्रीनिवास वनगा व महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी हजर होते.\nमहायुतीचे मा. राजेंद्र गावीत यांना सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या व महायुतीच्या कार्य पुरतीसाठी स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणे कर्तव्य पक्ष निष्ठतेने निवडणूक लढवली जाते त्या प्रमाणे गावीतांना निवडणून आणण्याचा संकल्प यावेळीमहायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202356-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_9703.html", "date_download": "2019-04-18T18:21:22Z", "digest": "sha1:KDXBDPSKKSORKQCMCUHDPVFBVPJXNDKH", "length": 18450, "nlines": 56, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: नियोजन चारा पिकांचे...", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसध्या अनियमित पावसामुळे पुढील काळात जनावरांसाठी सकस हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसावर जनावरांच्या संख्येनुसार काही क्षेत्रावर संकरित नेपिअर, मका, ज्वारी, स्टायलो यासारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.\nबहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच���या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते.\nसंकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे.\nया पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 x 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nकापणी व उत्पादन -\nया गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण��या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो.\nचाऱ्यासाठी मका मका लागवडीसाठी भारी ते मध्यम, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन पुरेसे शेणखत मिसळावे. पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद - 2, विजय यांसारख्या जातींची निवड करावी. हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. बियाण्याची पेरणी पाभरीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. नंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10-15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पीक 50-60 टक्के फुलोऱ्यात आल्यावर करावी. या पिकापासून हेक्‍टरी 600 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो.\nलागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात. पेरणी जुलैअखेरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी एम.पी. चारी, निळवा, रुचिरा, पुसा चारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 40 किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पिकाची पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65-70 दिवसांनी करावी. पहिल्या कापणीत हेक्‍टरी 500 क्विंटल चारा उत्पादन मिळू शकते; मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरास खाऊ घालू नये. ज्वारी पिकाचा मूरघास तया�� करता येतो.\nया पिकासाठी निचरा होणारी, मुरमाड, डोंगराळ जमीन चालते. याची पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी फुले क्रांती या जातीची निवड करावी. लागवडीसाठी 30 सें.मी अंतरावर काकऱ्या पाडून बी टाकावे. हेक्‍टरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धन लावावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 32 किलो स्फुरद द्यावे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 48 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. पहिली कापणी 75 ते 80 दिवसांनी किंवा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी. नंतर 50-60 दिवसांनी कापण्या कराव्यात. वर्षाकाठी दोन कापण्यांपासून हेक्‍टरी 250 क्विंटल चारा मिळू शकतो.\nएकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा...\nपशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, ---------05 टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.\nLabels: agro planning, चारा, चारा नियोजन, संकरित नेपिअर\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:22:33Z", "digest": "sha1:YCA57YKJTEZFAMRFOYKKMI5QNUBXPJJG", "length": 4789, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १५४० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५१० चे १५२० चे १५३० चे १५४० चे १५५० चे १५६० चे १५७० चे\nवर्षे: १५४० १५४१ १५४२ १५४३ १५४४\n१५४५ १५४६ १५४७ १५४८ १५४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १५४० चे दशक\nइ.स.च्या १६ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/political/raj-thackerays-decision-not-to-contest-the-lok-sabha-elections/1465/", "date_download": "2019-04-18T18:25:23Z", "digest": "sha1:MXM74SPQR5LQI6MDEJXOCCYENC2F5JXQ", "length": 26038, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर | Mahabatmi.com", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर\nलोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर\nमुंबई – राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही आमदार शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांतील अनेक घडामोडींचा मनसेला फटका बसला आहे. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकत व्यर्थ न घालवता विधानसभा निवडणुकीत २०��९ प्रमाणे करिष्मा करण्याची तयारी राज ठाकरे यांनी केल्याची भावना सध्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे.\nराज ठाकरे यांनी २००९ मध्ये मनसेची स्थापना केली होती. पहिल्याच प्रयत्नात राज यांनी १३ आमदार निवडून आणले होते. ही कामगिरी मनसेचा आत्मविश्वास वाढविणारी होती. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिका एकहाती मिळविण्याची किमया मनसेने केले होती. परंतु त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली. त्यातून आतापर्यंत पक्ष सावरलेला नाही.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले होते. यामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मनसेची अनामत रक्कम जप्त झाली होती. या नामुष्कीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेची धुळधान झाली. १०० हून अनेक जागा लढविणाऱ्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तो देखील आज शिवसेनेते गेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.\nलोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेची ताकत कमी पडणार हे निश्चितच आहे. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्च होणार आहे. हा खर्च केल्यानंतर काही महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाच्या तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nसुप्रिया सुळे बारामतीतून तर उदयनराजे भोसलेंना साता-यातून उमेदवारी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांन�� प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरक��रचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अस�� विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i110403215155/view", "date_download": "2019-04-18T19:20:56Z", "digest": "sha1:44DSJTZBZV7Z6WGZKZIMW6MPHTFDKQCB", "length": 9530, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उत्तरतंत्रम् - प्रथमः पटलः", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nसंस्कृत सूची|शास्त्रः|तंत्र शास्त्रः|रूद्रयामल| उत्तरतंत्रम्|प्रथमः पटलः|\nगुरूमहिमा अवमहिमा च १\nगुरूमहिमा अवमहिमा च २\nउत्तरतंत्रम् - प्रथमः पटलः\nप्रथम पटलमध्ये श्रीयामल, विष्णु यामल, शक्तियामल आणि ब्रह्मयामल शास्त्राचे विस्तृत वर्णन आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि १\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि २\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ३\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ४\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ५\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ६\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ७\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - विविध साधनानि ८\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - मनुष्यजन्मस्य दुर्लभत्वम्\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - गुरूमहिमा अवमहिमा च १\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nप्रथमः पटलः - गुरूमहिमा अवमहिमा च २\nआनंदभैरव आणि आनंदभैरवी यांच्यातील संवाद म्हणजेच रूद्रयामल, यात कुण्डलिनीला महाशक्ति मानले आहे. हा तंत्रशास्त्रातील अद्‍भूत ग्रंथ आहे.\nमुशाहिरा-मुख पाहून मुशारा, घोडा पाहून खरारा\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\nजनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=582&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:35:32Z", "digest": "sha1:MEO3UYWE3BGBTB2FFKJ5HB2ZKBRCVOVN", "length": 7188, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सिद्धेश्वरांची झेंडा ��िरवणूक, देखाव्यांनी उत्साह", "raw_content": "\nसिद्धेश्वरांची झेंडा मिरवणूक, देखाव्यांनी उत्साह\nलातूर: ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी मानाच्या काठयांची व सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या ध्वजाची मिरवणूक प्रथेप्रमाणे काढण्यात आली. या झेंडा मिरवणुकीने शहरवासिय व भक्तांच्या उत्साहाला उधाण आले. झेंडा मिरवणूकीत सहभागी झालेल्या विविध देखाव्यांनी लक्ष वेधले. त्सवाच्या पहिल्या दिवशी झेंडा मिरवणूक काढली जाते. सोलापूर येथील सिध्देश्‍वर देवस्थान प्रतिनिधींच्या मार्गदर्शनात ही झेंडा मिरवणूक संपन्न होते. गोजमगुंडे परिवार, झिपरे परिवार व रामलिंगेश्‍वर देवस्थानच्या झेंडासह सिध्देश्‍वर देवस्थानचा ध्वज या मिरवणूकीत सहभागी असतो. बाजार समिती परिसरातील गौरीशंकर मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी गोजमगुंडे यांच्या अस्मिता निवासस्थानी काठयांचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर बाजार समिती परिसरातून गोलाई मार्गे ही मिरवणूक सिध्देश्‍वर देवस्थानच्या दिशेने रवाना झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीत बँड, ढोल पथक, धनगरी ढोल, यासह विविध भजनी मंडळे पारंपारिक वाद्य वाजवित मिरवणुकीत सहभागी झाले. विविध देखावेही मिरवणुकीत सादर करण्यात आले. संत, देव-देवता तसेच महापुरुषांच्या वेशभुषा केलेले चिमुकले मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी उंट व अश्‍व दल लक्ष वेधून घेत होते. गावभागातून मिरवणूक जात असताना शहरवासिय व भाविकभक्तांनी ठिक-ठिकाणी मानाच्या झेंडयाचे विधीवत पूजन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्याना पाणी व फळे वाटपाची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली होती. या मिरवणुकीत देवस्थानचे विश्‍वस्त, बाजार समिती परिसरातील व्यापारी, मानकरी कुटुंब, यात्रा समितीचे पदाधिकारी यांच्यासह शहरातील नागरीक, भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या झेंडा मिरवणुकीत स्वच्छतेचा जागर दिसून आला. हातात रिकामी पोती घेतलेले स्वयंसेवक मिरवणूक मार्गावरील कचरा उचलून पोत्यात भरत होते. हा कचरा नंतर घंटागाडीत टाकला जात होता.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार��‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B6/", "date_download": "2019-04-18T19:18:02Z", "digest": "sha1:7MYXRYI54BWGVDUD47S6JWKIUU5AVCFQ", "length": 11334, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयुषमान भारत योजनेतून पश्‍चिम बंगाल बाहेर - Dainik Prabhat", "raw_content": "\nआयुषमान भारत योजनेतून पश्‍चिम बंगाल बाहेर\nसगळे श्रेय मोदी सरकार लाटत असल्याचा ममतांचा आरोप\nकोलकता – आयुषमान भारत या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतून पश्‍चिम बंगाल सरकार बाहेर पडले आहे. संबंधित निर्णय जाहीर करताना त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोग्य योजनेच्या नावाखाली मोदी सरकार घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ केला. त्या योजनेंतर्गत गरीब कुटूंबांना दरवर्षी पाच लाख रूपयांपर्यंतचे आरोग्य कवच पुरवण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. त्या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्यांनी 60:40 प्रमाणात खर्च वाटून घ्यायचा आहे. मात्र, योजनेचे श्रेय केवळ मोदी घेऊ इच्छित असल्याचा आरोप करत ममतांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयोजनेशी संबंधित पत्र पश्‍चिम बंगालमधील प्रत्येक कुटूंबाला पाठवले जात आहे. त्या पत्रात मोदींच्या छायाचित्राचा आणि भाजपच्या चिन्हाचा (कमळ) वापर करण्यात आला आहे. योजनेचे सगळे श्रेय मोदी सरकारला घ्यायचे असेल तर त्यावर आम्ही खर्च कशासाठी करायचा, असा सवाल ममतांनी केला. नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने आधीच बॅंकिंग व्यवस्था उद्धवस्त केली. आता पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांचा वापर सुरू आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी पुढे केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल\nपश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला\nनिवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका\nपश्चिम बंगालमध्ये मतदानावरून हंगामा; सुरक्षा दलाने केला लाठीचार्ज\nछत्तीसगड – धनिकरका वन क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nजस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक\nमोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा ‘तो’ अधिकारी निलंबित\nभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचे घूमजाव\nहीच काय तुमची देशभक्‍ती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:43:59Z", "digest": "sha1:3LYA4SZJZQEEM77VGOFPUM52VF67NLSV", "length": 18822, "nlines": 131, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "रॉबर्ट वाड्रा – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on रॉबर्ट वाड्रा | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच के��ी नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्य�� निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nLok Sabha Elections 2019: अमेठी येथून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत रोड शो\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अद्याप अमेठी येथून निवडणूक अर्ज दाखल केला नाही. भाजप जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी या 17 एप्रिल रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार होत्या. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आता त्या 11 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.\nLok Sabha Elections 2019 : 'रॉबर्ट वाड्रा यांचे सहर्ष स्वागत' मतदारसंघात पोस्टर्स झळकले, राजकीय वर्तुळात खळबळ\nरॉबर्ट वाड्रा हे प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचे पती आहे. प्रियंका गांधी या यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मोठ्या कन्या आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बहीण आहेत. नुकताच त्यांनी (प्रियंका) सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या काँग्रेसच्या सरचिटणीस असून, उत्तर प्रदेश या राज्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:37:25Z", "digest": "sha1:YSWL6UJX6UASEKLXZYHKDFEK5CXCXLEM", "length": 5918, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे\nवर्षे: १७६६ - १७६७ - १७६८ - १७६९ - १७७० - १७७१ - १७७२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट १५ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.\nइ.स.च्या १७६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:24:36Z", "digest": "sha1:BQDGES3ITLMS2WGL4Y5SEFKIXG6S5D2M", "length": 8656, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केमारी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया खेळाशी संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१४ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202357-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2019-04-18T18:54:40Z", "digest": "sha1:SJJPHHK3B6AOHYVFK4OLVU7C72DHZOTJ", "length": 11935, "nlines": 64, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: गाव नमुना म्हणजे काय", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nगाव नमुना म्हणजे काय\nगाव नमुना म्हणजे काय\n'गाव नमुना म्हणजे काय व तो कसा मिळवावा' या प्रश्नाच्या अनुषंगाने खालील माहिती आपणास पुरवीत आहोत-\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो.\nआपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.\n* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.\n* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.\n* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.\n* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.\n* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.\n* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.\n* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nअशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मा��की व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.\nगाव नमुना म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:40:42Z", "digest": "sha1:VERF66DLHEUC3ZAKJKJBNFWTPVI6J6WE", "length": 2611, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संजय नक्षणे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - संजय नक्षणे\nभाजपच्या नेत्यांची-कार्यकर्त्यांची दाढी-कटिंग करायची नाही: नाभिक संघटना\nटीम महाराष्ट्र देशा – जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाभिक समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/726", "date_download": "2019-04-18T18:21:16Z", "digest": "sha1:NBYWPD5OGECXZOIBXG6DMWBMFZAMN5GF", "length": 5754, "nlines": 51, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "तीर्थक्षेत्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक\nमहाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी –\nएका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो यक्ष दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहतो. कुठे कुबेराची राजधानी अलकावती नि कुठे रामगिरी रामगिरी येथे असताना, यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. तो विरहाने व्याकूळ होतो. आषाढ महिन्यात आकाशात मेघ जमा होऊ लागतात. यक्ष त्यातील एका मेघाबरोबर रामगिरीहून त्याच्या पत्नीला खुशालीचा निरोप पाठवतो. ‘मेघदूता’त निसर्गाचे आणि विरहातून निर्माण झालेल्या अतीव प्रेमाचे यथार्थ वर्णन आढळून येते.\nमहाकवी कालिदासाच्या शाकुंतल, मालविका, अग्निमित्र, विक्रमोर्वशिय ही नाटके, तर मेघदूत, कुमारसंभव, रघुवंश, ऋतुसंहार या काव्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांतील ‘मेघदूत’ या काव्याची कथा ही रामट���कला म्हणजेच रामगिरीवर घडली आहे.\nकालिदासाचे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे काव्य प्रसिद्ध आहे; म्हणून आषाढातील पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो.\n‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय\n‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापकर्मांचा क्षय होतो ते तीर्थक्षेत्र होय - स्कंदपुराणात तीर्थक्षेत्राची व्याख्या अशी केली आहे.\nतीर्थ या शब्‍दाचा शब्‍दशः अर्थ - पवित्र अशा सागरसरितांचे जल. तशा सागरसरितांच्या किनारी वसलेले स्थान म्हणजे ते तीर्थस्थानच होय.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=main-page", "date_download": "2019-04-18T18:18:08Z", "digest": "sha1:IKOYGCQBZZZM56Q7U76FKIJJL7LNXSYY", "length": 7686, "nlines": 91, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "www.shirurtaluka.com, shirur taluka news, shirur, shirur breaking news, shirur news, shirur live news, shirur taluka, pune, koregaon bhima, कोरेगाव भीमा, शिरूर तालुका, शिरूर बातम्या", "raw_content": "गुरुवार, १८ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nफोटो गॅलरी >> रांजणगाव गणपती येथील महागणपती. मुंबई - विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते विधान भवन येथे २६ मे २०११ रोजी या संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी पत्रकार संतोष धायबर उपस्थित होते.\nरांजणगाव गणपती येथील महागणपती.\nशिरुर ला प्रचारयंञणा थंड माञ पैंजा जोरात...\nशिरूर लोकसभेसाठी शिरूर तालुका कोणाच्या पाठीशी\nशिरूर लोकसभा: हायटेक प्रचारात आघाडीवर कोण\nशिरूर लोकसभेसाठी 29 एप्रिलला मतदान; 23 मेला निकाल\nजवान चंदू चव्हाण यांचा पाक छळावरील पुस्तक प्रकाशित\nशिरूर तालुक्यातील दिवसभरातील Live घडामोडी (Video)\nसंकेतस्थळावरील सभासद *संक्षिप्त *गुन्ह���गारी *संपर्क\nइंधन दरः साई सहारा व साई गणेश पेट्रोलियम (रांजणगाव)\nश्री गणेशा पेट्रोलियम, (रांजणगाव गणपती) * हॉटेल संदिप\n'श्री येमाई देवी' *श्री महागणपती *वाढदिवस *कारेगाव\nमतदार यादीत तुमचे नाव आहे का\nइंग्रजी शाळांचं वाढतं फॅड चिंताजनक (वार्तापञ)\nनिवडणुकीत इतिहास घडवावा: डॉ. अमोल कोल्हे\nवाघोली येथील प्रचारसभेत बोलताना डॉ. अमोल कोल्हे...\nशिवाजीराव आढळराव पाटील काय म्हणाले पाहा... (Video)\nआपण त्यांना का निवडूण द्यावे\n...त्यांना अभिनयाशिवाय काय येणार\nखासदारांनी कोणती विकासकामे केली: डॉ. अमोल कोल्हे\nमालिकेसाठी फ्लॅट विकला पुरावे देऊ का: डॉ. अमोल कोल्हे\nआढळराव पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी...\nशिरूर लोकसभा मतदारसंघातून एक अर्ज झाला बाद\nशिरुर तालुक्यातील 'या' गावांमध्ये २३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nडॉ. अमोल कोल्हे यांचा जोरदार शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल\nआढळराव पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल\nडॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे आहे 'एवढी' संपत्ती\nशिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपत्तीत 'एवढी' वाढ\nबाबूराव पाचंगे यांनी केला डॉ. कोल्हे यांच्यावर 'हा' आरोप\nजनतेचा भ्रमनिरास होऊ देणार नाही: डॉ. अमोल कोल्हे\n...आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये...माफ करा पण\nडॉ. कोल्हे, आढळरावांना लोकसभेची निवडणूक अवघडच\nनिवडणूक खासदारकीची; मात्र, तयारी आमदारकीची...\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/amruta-fadnavis-joins-election-campaign-and-mahavir-jayanti-program-in-mulund/1682/", "date_download": "2019-04-18T18:51:33Z", "digest": "sha1:FD2PCW5H57EXU7OE4HR5LXF6GYOA2HL7", "length": 18071, "nlines": 127, "source_domain": "mahabatmi.com", "title": "जैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस | Mahabatmi.com", "raw_content": "\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मि���ाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडण���न देण्याचा संकल्प\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्या��वळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nतलासरी | पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंघाने महायुतीचे उमेदवार मा. श्री. राजेंद्र गावीत यांचे प्रचार्थ मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भाजपा आमदार मा. श्री. पास्कल धनारे आमदार यांच्या नेतृत्वाखाली तलासरी सुतारपाडाया ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्यास महायुतीचे पालघर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, आरपीआय, श्रमजीवी व आगरी सेना आदी पक्ष व संघटनांचे *हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.* या मेळाव्यात श्री. रवींद्र चव्हाण, श्री रवींद्र पाठक,भरत राजपूत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित व राजेश शहा, श्रीनिवास वनगा व महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी हजर होते.\nमहायुतीचे मा. राजेंद्र गावीत यांना सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या व महायुतीच्या कार्य पुरतीसाठी स्थानिक पातळीवर ज्या प्रमाणे कर्तव्य पक्ष निष्ठतेने निवडणूक लढवली जाते त्या प्रमाणे गावीतांना निवडणून आणण्याचा संकल्प यावेळीमहायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा ���ार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:38:25Z", "digest": "sha1:SG2OID4CGUZPYDWCP7TGX3DBXTVH24E2", "length": 2660, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तरुण विजय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - तरुण विजय\nभारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खा. अमर साबळे यांची निवड\nमुंबई / नवी दिल्ली : भारत-आफ्रिका पार्लमेंटरी फ्रेंडशिप समितीच्या उपाध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष खासदार तरुण विजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:51:25Z", "digest": "sha1:ZXRFOV6TWUF4AANHPJBAJUYD6ZCY2NL4", "length": 3227, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दवाखाना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nराज्यात सुरू होणार आपला दवाखाना ; १०० युनिटला मंजुरी मिळाल्याची घोषणा\nमुंबई : राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे...\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल\nटीम महाराष्ट्र देशा: लो ब्लड प्रेशर आणि डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:37:48Z", "digest": "sha1:Y64M63J5GLCPEJOASCFRX7VQXW2OLF6O", "length": 2600, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बारामती नगरपालिका Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - बारामती नगरपालिका\nनगरपालिकेत गट- तट कराल तर तुमचा बंदोबस्त करेन- अजित पवार\nबारामती- नगरपालिकेत गट- तट कराल तर तुमचा बंदोबस्त करेन, तुमच्या जागांवर पुन्हा राष्ट्रवादीचे लोक निवडून आणण्याची धमक माझ्यात आहे. नाही आणले तर पवारांची अवलाद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:37:32Z", "digest": "sha1:FN66WYALYJQYVSZSKQPCMQ75MMUMVMWR", "length": 2699, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शासकीय रुग्णालये Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शासकीय रुग्णालये\nस्वाईन फ्ल्युबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता प्रतिबंधात्मक खबरदारी बाळगावी – श्वेता सिंघल\nसातारा : बऱ्याच दिवसानंतर स्वाईन फ्ल्युने सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढ���े आहे. ही चिंतेची जरी बाब असली तरी लोकांनी घाबरुन न जाता स्वाईन फ्लूला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AB-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:26:47Z", "digest": "sha1:2BUO5VWS5QYOQSXMY2I63OHL57A6VQ4T", "length": 18178, "nlines": 138, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आतिफ असलम – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on आतिफ असलम | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसलमान खानच्या 'या' चित्रपटातून हटवले आतिफ असलमचे गाणे\nया परिस्थितीचे पडसाद आता बॉलिवूड मध्ये ही पडले असून पाकिस्तान कलाकारांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सलमान खान(Salman Khan)च्या या चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम(Atif Aslam)चे गाणे काढून टाकण्यात आले आहे.\nPulwama Terror Attack: 'अखिल भारतीय सिने कामगार संघटने'कडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी\nशक्य तितक्या प्रमाणात पाकिस्तानची कोंडी करायची अशी भूमिका भारताने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही चित्रपटात पाकिस्तानी कलाकार अथवा म्युझिक व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायक सहभागी होऊ शकणार नाहीत.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/kasaba-peth-people-metro-station-oppose-183466", "date_download": "2019-04-18T18:43:10Z", "digest": "sha1:JTTST6SZXDUCHWVL54IWGYNBCWKIB7Z3", "length": 12305, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kasaba Peth People Metro Station Oppose कसबा पेठेतील रहिवाशांचा मेट्रोच्या स्थानकाला विरोध | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकसबा पेठेतील रहिवाशांचा मेट्रोच्या स्थानकाला विरोध\nमंगळवार, 16 एप्रिल 2019\nरहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ठोस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांचे कसबा पेठेतच पुनर्वसन होणार आहे. त्यांना कोठेही लांबवर जावे लागणार नाही. तसेच त्यासाठीचा खर्च महामेट्रो आणि महापालिका करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.\nपुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले.\nकसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यामुळे २४८ घरे, ५ मंदिरे व एक मशिद बाधित होणार आहे. त्यामुळे नियोजित मेट्रोच्या स्थानकाबद्दल मंचने ३ आंदोलने केली आहेत. त्याची दखल पालकमंत्री गिरीश बापट घेत नाहीत, असा रहिवाशांचा आरोप आहे.\nविठ्ठल मंदिर बाधित होत असल्यामुळे विश्‍व वारकरी संघानेही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पुढील काळात मेट्रो कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.\nकसबा पेठेतील नियोजित मेट्रो स्थानकाच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंचने म्हटले आहे.\nअवकाळीचा पाच राज्यांना तडाखा; 50 जण मृत्युमुखी\nजयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या...\nकारणराजकारण : 'या' दोन मुद्द्यांभोवतीच मावळमधील राजकारण (व्हिडिओ)\nपुणे : पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला विरोध हे दोन महत्वाचे मुद्दे लोकसभा निवडणूकीत मावळ...\nLoksabha 2019 : बापट, जोशी यांचे जाहीरनामे गुलदस्तातच \nपुणे - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान ११ दिवसांवर आले, तरी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे शहराच्या विकासाबद्दलची भूमिका स्पष्ट करणारे...\nद���ष्काळाचे अडीच हजार कोटी द्या\nसोलापूर - केंद्र सरकारच्या मदतीतून दुष्काळात तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता दूर होईल, अशी आशा बळिराजाला होती. मात्र, केंद्र सरकारने मंजूर...\nखेळांतून आनंदच नव्हे सक्षमीकरणही\nमी लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ...\nसहा वर्षातील अखर्चिक 18 कोटी निधी परत\nजळगाव : जिल्हा परिषदेकडे विकास कामांसाठी विविध हेडखाली शासनाकडून मंजूर निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की ओढविली आहे. मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/ssa.html", "date_download": "2019-04-18T19:21:29Z", "digest": "sha1:L37O4COLUCO26INRC5H7YU4DODCMWQJY", "length": 4414, "nlines": 56, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०८/०९/२०१५ रोजी ची सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आढावा सभा\nलघुसंशोधन प्रकल्प अहवाल सन २०१४-२०१५\n२६ जून २०१५ शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अकोला सभा दि १८/०६/२०१५\nमुख्याध्यापक / अधिकारी सहविचार सभा शिक्षा अभियान शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अकोला सभा दि १८/०६/२०१५\n०४ जुलै २०१५ शाळाबाह्य मुलांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान सभा दि १८/०६/२०१५\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून नियोजन व अंमलबजावणी कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान सभा दि १८/०६/२०१५\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\n२५% कोट्या मधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया २०१५-२०१६ ची माहिती\nसर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षकांची व शाळांची माहिती\nजि प प्राथमिक शाळा नकाशावर येथे पहावे\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/06/ca-22jun2015.html", "date_download": "2019-04-18T19:07:36Z", "digest": "sha1:FHOLFRWYT7WGBK5N7YIZ2B2PXMEOKFLQ", "length": 21945, "nlines": 118, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २४ जून ते २५ जून २०१५ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २४ जून ते २५ जून २०१५\nचालू घडामोडी २४ जून ते २५ जून २०१५\n०१. जगातील नैसर्गिक वायूचा सर्वांत मोठा आयातदार देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपान देशात आता मालवाहतुकीसाठी नैसर्गिक वायूवर धावणाऱ्या ट्रकचा वापर केला जाणार आहे. वाहतूकदारांनी इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर करावा, यासाठी जपान सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.\n०२. सध्या देशातील एकूण तीन लाख माल वाहतूक करणाऱ्या डिझेल ट्रकपैकी दहा टक्के ट्रकमध्ये इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर व्हावा, असे जपान सरकारला वाटते. जपान सरकारने निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य झाल्यास देशातील नैसर्गिक वायूवर आधारित वाहनांची आणि ट्रकची संख्या २०३० पर्यंत पाच लाखांच्या घरात पोहचेल. जपानच्या \"निप्पॉन युसेन केके\" या कंपनीने मालवाहू जहाजासाठी नैसर्गिक वायूचा वापर करून सर्वांनाच धक्का दिला आहे.\n०३. नुकतेच ट्विटर या सोशल नेटवर्क साईटने सोशल नेटवर्किंगद्वारे जाहिरात करणाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आपल्या साईटवर \"ऍटोप्ले व्हिडिओ‘ची सुविधा सुरु केली आहे. ट्विटरवरील ही नवी सुविधा आयओएस आणि ऍड्रॉइड फोनवर असणार आहे.\n०४. त्यामुळे ट्विटरवरील व्हिडिओ ऍडस्‌, जीआयएफ किंवा टाइमलाईनवरील इतर चलचित्र स्वरुपातील डेटा ऍटोमॅटिक लोड होऊन सुरु होणार आहेत. ट्विटरवरील सामान्य युजर्ससाठी ही जरी एक छोटी गोष्ट असली तरी सोशल नेटवर्किंगद्वारे जाहिरात करणाऱ्यांसाठी ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. यापूर्वी फेसबुकनेही अशाप्रकारची सुविधा सुरु केली आहे. डिसेंबर २०१३ मध्ये फेसबुकने ऍटोप्ले व्हिडिओची संकल्पना आणली होती.\n०५. नुकतेच अमेरिका देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामधील संगणक प्रणालीमध्ये उद्‌भवलेल्या ���मस्येमुळे या देशाचा व्हिसा प्रदान करण्यासंदर्भातील जगभरातील प्रक्रियेस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.\n०६. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मदत करणाऱ्या अमजद खान या दशहतवाद्यास पाकिस्तानातील एका कंपनीने आठ जपानी यामाहा इंजिन विकली होती, आणि तीच इंजिन त्याने अजमल कसाब याच्यासह इतर दहशतवाद्यांना दिली होती.\n०७. अमजद खान हा लष्कर-ए-तैयबाचा संघटक आणि कराची येथील अर्थपुरवठा करणारा आहे. कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी एका छोट्या नावेने मुंबईत पोचण्यासाठी या इंजिनांचा वापर केला होता.\n०८ भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी गाझियाबाद न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन व त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गाझियाबादमधील ‘मित्र‘ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य चेतन धीमान यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती.\n०९. धीमान यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते, की १५ फेब्रुवारी २०१५ ला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर अमिताभ व अभिषेक यांनी शरीराला गुंडाळत आनंद साजरा केला होता.\n१०. २२ जून २०१५ सार्क देशांची परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.\n११. सातव्यांदा मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदी शरद पवार निवडून आले आहेत.\n१२. केंद्र सरकारने १०९ नवीन कृषी विज्ञान केंद्रांना मंजुरी दिली आहे. कृषी विज्ञान केंद्र बाराव्या पंचवार्षिक योजनेतील कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना आणि सक्षमीकरण योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेली ६४२ केंद्रे सुरू ठेवणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे त्याचप्रमाणे १०९ नव्या केंद्रांची स्थापना करणे यासाठी ३९०० कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला.\n१३. या योजनेत सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधी, बियाणे प्रक्रिया सुविधा, सौर पॅनेल, नावीन्यपूर्ण कृषी निधीची निर्मिती यासारख्या नव्या घटकांचा समावेश केला आहे. विभागीय प्रकल्प संचालकांची संख्याही आठवरून ११ केली जाणार आहे.\n१४. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने महाराष्ट्रातील अमरावती-चिखली,चिखली-फागणे आणि फागणे ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी दिली आहे.\n१५. या निर्णयानुसार सुमारे ४८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी ७५२८ कोटी रुपये खर्च येईल. अमरावती ते चिखली या १९४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी २७५४.१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\n१६. तर चिखली ते फागणे या दीडशे किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी २४५३.८२ कोटी रुपये खर्च येईल. याखेरीज फागणे ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंत १४०.७९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी २३२१.७४ कोटी रुपये खर्च येईल.\n१७. राज्यात ३५० आययएस अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना कार्यरत अधिकाऱ्यांची संख्या केवळ २८० आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे प्रत्येक वर्षी राज्याकडून अधिक अधिकाऱ्यांची मागणी करण्यात येते. परंतु त्यापेक्षा कमी अधिकारी राज्याला प्राप्त होतात. गेल्या वर्षी किमान १५अधिकाऱ्यांची मागणी केली असता फक्तु ९ अधिकारी राज्याला मिळाले.\n१८. गगन सॉफ्टवेअर देशातील रेल्वेंना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुरवणार आहे. जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे स्वयंचलित रेल्वेंना माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार असून, धोक्यादच्या क्षणी बचावात्मक कार्य करण्यासाठी याचा उपयोग होईल, असे \"गगन‘ सॉफ्टवेअर देशातील रेल्वेंना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुरवणार आहे.\n१९. अमेरिकन जीपीएस यंत्रणेच्या धर्तीवर \"गगन‘ही एकमेव देशी संचलन मार्गदर्शक प्रणाली आहे. काही वेळा रेल्वेचे रूळ विस्कळित झालेले असतात किंवा पाणी साचल्याने कधी कधी रूळ दिसेनासे होतात. अशा वेळी डिजिटल इल्हेव्हेशन मॉडेल डाटाच्या धर्तीवर इतर माहितीचे स्रोत विकसित करता येतील. पर्वतीय भागामधील रेल्वे ट्रॅकच्या सुरळीतपणासाठी तसेच पावसाळी मोसमामध्ये या तंत्रज्ञानाचा आपणास उपयोग होणार आहे.\n२०. इस्रो व एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आई) यांनी संयुक्तरीत्या \"गगन‘ तंत्रज्ञान विकसित केले आहे. पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रह जीसॅट ८ व जीसॅट १० \"गगन‘ला सिग्नल मिळतील. गगन सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेला मार्गामध्ये असणाऱ्या अडथळ्यांबाबत स्वयंचलित इशाऱ्यांआधारेच माहिती मिळेल. ज्याद्वारे रेल्वे थांबविणे अथवा तत्सम निर्णय घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.\n२१. गगन हे भौग���लिक स्थिती (जीपीएस) प्रणालीद्वारे तयार केलेले सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये रेल्वे ट्रॅकशी संबंधित सिग्नल उपग्रहाद्वारे सॉफ्टवेअरला मिळतील. हे सिग्नल काही सेकंदांच्या अवकाशाने मिळत असल्याने त्याचा जलद कृतींमध्ये फायदा होणार आहे.\n२२. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने \"मनरेगा‘च्या कार्यअवधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता \"मनरेगा‘चे काम शंभर ऐवजी १५० दिवस चालेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात आला होता.\n२३. सध्या देशातील ६५२ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. \"मनरेगा‘च्या वाढलेल्या अवधीचा सर्वाधिक फायदा झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील लोकांना होणार आहे. ज्यांना वनहक्कद कायदा - २००६ मधून सूट मिळाली आहे.\n२४. निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याने निवडणूक आयोगाने पी. ए. संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी‘(एनपीपी) पक्षाची मान्यता रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना निवडणूक खर्चाचा तपशील ७५ दिवसांत सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले होते.\n२५. \"एनपीपी‘ला याबाबत दोनदा नोटीसही पाठविण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणतेही तपशील सादर न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.सत्तेत असलेल्या \"एनडीए‘ सरकारच्या युतीत असणारा हा पक्ष मेघालयातील प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जातो.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/murder-islampur-whats-app-status-182098", "date_download": "2019-04-18T18:55:03Z", "digest": "sha1:6UISP6UP773LKZCF3DZ73BHKML3CJP6R", "length": 13590, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Murder in Islampur on Whats app status व्हॉटस्‌ ॲप स्टेटस बेतले जिवावर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nव्हॉटस्‌ ॲप स्टेटस बेतले जिवावर\nमंगळवार, 9 एप्रिल 2019\nइस्लामपूर येथे व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून खुनी हल्ला\nबाचाबाचीनंतर नऊ जणांचा खुनी हल्ला\nविक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी\nएस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हल्ला\nइस्लामपूर - व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर नऊ जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात विक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी झाला. येथील एस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास हा हल्ला झाला.\nसमाजमाध्यमावरील खुन्नस जीवावर बेतली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. याबाबत एजाज अय्याज पटेल यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अजित पाटील, प्रतीक पाटील, शुभम माने, संग्राम जाधव, केवल परदेशी, विश्वजित पाटील, रणजित हणमंत पाटील, रोनक परदेशी, नेभळ्या (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. इस्लामपूर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यातील शुभमला पोलिसांनी अटक केली असून त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.\nपोलिसांनी सांगितले की, व्हॉट्‌सॲपचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून विक्रांत व प्रतीकची बाचाबाची झाली होती. त्यानंतर अजितने विक्रांतला जिवंत ठेवायचे नाही, खल्लास करायचे असे म्हणून फ्राय पॅनने विक्रांतच्या पाठीवर मारले. प्रतीक पाटील याने त्याच्या हातातील सोडा वॉटरच्या बाटलीने तर शुभम माने याने काठीने विक्रांतला मारहाण केली. तसेच संग्राम जाधव, केवल परदेशी, विश्वजित पाटील, रणजित हणमंत पाटील, रोनक परदेशी, नेभळ्या यांनी विक्रांतला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यावेळी एजाज भांडण सोडवण्यास गेले असता त्याच्या डाव्या हातावर फ्रायपॅन मारून तेही जखमी झाले.\nLoksabha 2019 : तुम्हीच आमच्या नादाला लागू नका - गाैरव नायकवडींचा जयंत पाटलांना इशारा\nइस्लामपूर - आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत, ज्या��ं दुसर्‍याचं लुबाडलेलं असतं त्यालाच गमवायची भिती असते, त्यामुळे तुम्हीच आमच्या नादाला लागू नका...\nLoksabha 2019 : घातकी शेट्टींना पुन्हा संधी नको\nइस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी...\nबनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणारी टोळी गजाआड\nपुणे : तांब्याच्या धातूला सोन्याचा मुलामा देऊन हे सोने सराफांना विकणाऱ्या चौघांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २८ लाख...\nआटपाडकरच्या पलायनप्रकरणी तिघा जणांना पोलिस कोठडी\nकवठेमहांकाळ - तालुक्‍यातील पिंपळवाडी येथील अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर याच्या पलायनप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, एकजण...\nराजु शेट्टी कुटनितीचा महामेरू - सदाभाऊ खोत\nइस्लामपूर - खासदार राजू शेट्टी याच्या सारखा पाताळयंत्री व कुटनितीचा महामेरु शोधून सापडणार नाही. मला त्यांचा गेल्या दहा वर्षांचा अभ्यास आहे, अशी...\nLokSabha 2019 : हुश्‍श...चला एकदाचा सामना सुरू झाला\nसांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pradhikaran-garden-163173", "date_download": "2019-04-18T18:58:39Z", "digest": "sha1:EBYTURBGP3ANC5YVRGEFFFNWM7RM6II2", "length": 14126, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pradhikaran Garden प्राधिकरणातील उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nप्राधिकरणातील उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत\nसोमवार, 31 डिसेंबर 2018\nपिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्यान��� उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.\nपिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.\nआकुर्डीतील सुमारे पावणेदोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ‘ॲडव्हेंचर पार्क’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्‍लाइंबिंग वॉल, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ‘गजिबो’ची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nपेठ क्रमांक २६ मधील वास्तुरचना महाविद्यालयाजवळील ३० गुंठे जागेवर विकसित करण्यात आलेल्या उद्यानामध्ये १५५ मीटरचा जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आलेली आहेत. मध्यभागी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वर्तुळाकार कक्ष उभारण्यात आला आहे. त्याजवळच मुलांना खेळण्यासाठी चौकोनी हौद आहे. मुलांना खेळताना इजा होऊ नये, यासाठी त्यामध्ये वाळू पसरण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nआकुर्डीतील आणि पेठ क्रमांक २६ मधील उद्यानांचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही उद्याने महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते या उद्यानांचे उद्‌घाटन करण्यात येईल.\n- अनिल सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण\nवारज्यातील तरुणांनी तयार केला पाणवठा\nवारजे - जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने...\nकलापूरनंच दिलं ‘फिनिक्‍��’ भरारीचं बळ\nरंकाळा पदपथ उद्यानात वडिलांना हातभार म्हणून त्यांच्याबरोबर जम्पिंग बलून घेऊन जायचो. पोरांना जाम आनंद वाटायचा. त्यावेळी वाटायचं आनंद वाटणारं झाड...\nबाजारातील तयार आइस्क्रीमपेक्षा वाड्यातल्या सगळ्या मुलांनी मिळून केलेल्या पॉट आइस्क्रीमची चव लय भारी असायची. सत्तरच्या दशकात सदाशिव पेठेतल्या एका...\nपक्ष्यांच्या किलबिलाटात करा उद्यानात कल्ला\nमुंबई - गोराईतील एस्सेल वर्ल्ड या थीम पार्कमध्ये साकारलेल्या पक्षी उद्यानातील परदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटात आता पर्यटकांना कल्ला करता येणार आहे. या...\nसागरी किनाऱ्यावर भरावास मनाई\nमुंबई - कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत सागरी किनाऱ्यावर यापुढे नव्याने भराव टाकण्याचे काम करण्यास मुंबई...\nLoksabha 2019 : गिरीश बापट यांनी दिला राजकीय आठवणींना उजाळा\nपुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी कमला नेहरू उद्यानात ङ्गिरायला, व्यायामाला येणार्‍या नागरिकांच्या भेटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/real-beaty-parimal-article-18475", "date_download": "2019-04-18T18:50:28Z", "digest": "sha1:JJXKKQDPSXNT6TDT4LQWMB6EGIFSAJHY", "length": 16418, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Real Beaty - parimal article बावनकशी सौंदर्य (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nचांगलं आणि वाईट अशी वर्गवारी आपण अगदी सहज करतो. मनात त्याचे काही ठरीव निकष नसतात. त्याला कुठली मोजपट्टीही नसते. असलेच तर काही अनुभव आणि त्यांवरून बांधलेले आडाखे इतकंच, अशा वर्गवारीसाठी आपल्याला पुरेसं वाटतं. या वरवरच्या तुलनेतून आपण अनेक गोष्टींविषयी मत ठरवीत असतो. त्याची सत्यसत्यता मात्र कधीच तपासत नाही.\nचांगलं आणि वाईट अशी वर्गवारी आपण अगदी सहज करतो. मनात त्याचे काही ठरीव निकष नसतात. त्याला कुठली मोजपट्टीही नसते. असलेच तर काही अनुभव आणि त्यांवरून बांधलेले आडाखे इतकंच, अशा वर्गवारीसाठी आपल्याला पुरेसं वाटतं. या वरवरच्या तुलनेतून आपण अनेक गोष्टींविषयी मत ठरवीत असतो. त्याची सत्यसत्यता मात्र कधीच तपासत नाही.\nजग अशा किती तरी विविधतांनी भरलेलं आहे. एकाच्या तुलनेत दुसरं उठून दिसतं, उजवं दिसतं. यांतलं एक नसतं, तर दुसऱ्याचं महत्त्व स्पष्ट झालंच नसतं. असलं वैविध्य नसतंच, तर जगातलं सारं सौंदर्य, सारी भव्यता काजळून गेली असती. तुलनेसाठी त्याच प्रकारचं दुसरं काहीच नसतं, तर चांगल्या-वाईटाचे स्तर निर्माण झालेच नसते. सगळंच एकसारखं, हुबेहूब असतं, तर झाडं सारखी, पानं-फुलं सारखी, झाडांचा विस्तार सारखा, उंचीही सारखी. हे दृश्‍य काही काळ सुंदर वाटेलही; पण ते एकसुरी असणार. दुःखाचे, पराजयाचे, सत्वपरीक्षेचे क्षण अनुभवल्यानंतर आलेल्या सुखाची झुळुक निश्‍चित सुखदच वाटणार.\nजगात ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे, त्या प्रत्येकाची विशिष्ट भूमिका आहे. रंगमंचावर पात्रं येतात, आपापले संवाद बोलतात, अभिनय-सामर्थ्यानं ते अधिकाधिक जिवंत करतात. साऱ्यांच्या मेळातून नाटक साकारतं, परिणामकारक होतं. यांतलं एक पात्र बाजूला केलं, तरी मूळ कथानकाचा सूर बिघडून जातो. पात्रं भूमिकेच्या गरजेनुसार अभिनय करतात. त्यांत चांगलं-वाईट ठरवणं फक्त अभिनयाच्या ताकदीवरच शक्‍य असतं. पात्राचा स्वभाव, लकबी यांतील वेगळेपण हे त्याचं वैशिष्ट्य असतं.\nहाताची बोटं एकसारखी नाहीत. ती तशी असती, तर आज आपण बोटांनी ज्या कृती करतो, त्यांतील सहजपणा कदाचित हरवला असता. बोटांची लांबी, ताकद, त्याच्या वळण्याच्या दिशा हे निश्‍चित आहे. सारं सवयीनुसार आपोआप होतं, म्हणून वेगवेगळ्या कृतींतील त्यांचा उपयोग आपल्या लक्षातही येत नाही.\nहा श्रेष्ठ, हा कनिष्ठ अशी लेबलं तर आपण कित्येकदा लावीत असतो. कोण काय स्वरूपाचं काम करतो, त्यावर ही वर्गवारी होत असते. कुठलंही काम एकेकटं महत्त्वाचं नसतंच. दृश्‍य स्वरूपातील भव्यतेमागंही अनेक छोट्या कृतींची ताकद आणि कौशल्य उभं असतं. सूर्य प्रकाशतो, त्यानं आपण दिपून जातो; पण त्यात सामावलेल्या अगणित तेजःकणांचं महत्त्व कमी कसं म्हणता येईल प्रत्येक कृती तेवढीच महत्त्वपूर्ण असते. एकावर दुसरं यश उभं असतं. छोटी कृती किंवा छोटी कामं करणारी माणसं कमी दर्जाची असतात, असं कसं ���्हणता येईल प्रत्येक कृती तेवढीच महत्त्वपूर्ण असते. एकावर दुसरं यश उभं असतं. छोटी कृती किंवा छोटी कामं करणारी माणसं कमी दर्जाची असतात, असं कसं म्हणता येईल भव्यतेच्या अज्ञात पायात तीच झगमगत असतात. सत्कार कुणी एक स्वीकारतो; पण त्याच्या यशात अनेक हात असतात. यशाचं तुडुंब कौतुक स्वीकारणाऱ्याइतकेच तेही देखणे असतात. कधीच दिसले नाहीत, तरीही या न दिसण्यातच त्यांचं बावनकशी सौंदर्य असतं. झगमगाटाआड राहून काम करायलाही कमालीची निष्ठा लागते\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nत्या चार गावात शून्य मतदान\nबुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर...\nजिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\n‘तीन पैशांचा तमाशा’चा आविष्कार\nपुणे - निसर्गाने अंधत्व देऊन आयुष्यात अंधार लादला असला, तरी इच्छाशक्ती असेल, त्यावर मात करता येते, याचा उत्तम अनुभव म्हणजे अंध कलाकारांनी केलेले ‘तीन...\nदुष्काळाने निवडणुकीचा माहोल थंड\nनाशिक ः सिन्नरपासून देवळ्यापर्यंतच्या दुष्काळी पट्ट्यात मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उरला असला, तरीही लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट - कसमादेच्या वैभवासाठी विश्‍वास ठेवायचा कुणावर\nकसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्‍वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिके��नसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/election-officers-threaten-jankar-19079", "date_download": "2019-04-18T18:46:49Z", "digest": "sha1:65ZK63Y32JZQAF7KZGJINLY2PLGLQ2KJ", "length": 13546, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election officers threaten by jankar निवडणूक अधिकाऱ्याला जानकरांची दमबाजी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनिवडणूक अधिकाऱ्याला जानकरांची दमबाजी\nमंगळवार, 6 डिसेंबर 2016\nनागपूर - पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, निवडणूक अधिकाऱ्याला दमबाजी करतानाचा व्हिडिओ बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक 18 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कपबशी हे निवडणूक चिन्ह द्या व कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करा, अशी तंबीच जानकर यांनी दूरध्वनीवरून दिली. निवडणूक अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार जानकरांकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर जानकर यांनी थेट दूरध्वनी करून अधिकाऱ्याला मोठ्या आवाजात दरडावत तंबी दिली.\nनागपूर - पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, निवडणूक अधिकाऱ्याला दमबाजी करतानाचा व्हिडिओ बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.\nगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक 18 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत स्वत:च्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कपबशी हे निवडणूक चिन्ह द्या व कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करा, अशी तंबीच जानकर यांनी दूरध्वनीवरून दिली. निवडणूक अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार जानकरांकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर जानकर यांनी थेट दूरध्वनी करून अधिकाऱ्याला मोठ्या आवाजात दरडावत तंबी दिली.\nदरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याने जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांना 24 तासांच्या आत खुलासा द्यावा; तसेच खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिशीमध्ये नमूद केले आहे.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्य�� 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : अमित शहा यांची बारामतीत उद्या जाहीरसभा\nबारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202359-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/solar-energy/", "date_download": "2019-04-18T18:39:45Z", "digest": "sha1:LIZ6ZOX2GR4YFZIRV436NKDKM5FCDUYE", "length": 7490, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "solar energy Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर\nतामिळनाडूमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ऊर्जेचे उत्पादन शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाने म्हणजेच विंड पॉवर आणि सौर ऊर्जेच्या सहाय्याने होऊ लागेल.\nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\nगरज आहे ती अपारंपरिक उर्जा स्त्रोतांकडे वळण्याची.\nसौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सूर्य म्हणजे अगणित उर्जेचा स्रोत. त्याची ऊर्जा कधीही\nभारतात PNB घोटाळा रोजचाच दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो\n“मलाच डास जास्त का चावतात” या प्रश्नाचं विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील १० सर्वात धोकादायक रेल्वे लाईन्स \nमानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\n२०१८ सालातल्या या १० न्यायालयीन निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकलाय\nअल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी\nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\nटीव्हीवर अधूनमधून दिसणाऱ्या त्या अंकांच कोडं अखेर सुटलं\nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nगणिताची उगाचच वाटणारी भीती संपवण्यासाठी अफलातून टिप्स\nदुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात\nपाकिस्तानातील ह्या स्त्रियांना जगात सर्वात सुंदर मानलं जातं\nपाकिस्तानच्या ८ टँक्सचा एकट्याने चिंधड्या उडविणारा भारतमातेचा सुपुत्र : अब्दुल हमीद\nडुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही मात देऊ शकत नाही.. जाणून घ्या असं का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202400-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:19:04Z", "digest": "sha1:SNV4FQ3JODBXMGW2C24FCDS7SSGBTKKF", "length": 24162, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रत���पदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा० ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादश्यांच्या बाबतीत होत नाही.\nकधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). :\nचैत्र (मार्च–एप्रिल) विष्णु कामदा एकादशी वरूथिनी एकादशी\nवैशाख (एप्रिल–मे) मधुसूदन मोहिनी एकादशी अपरा एकादशी\nज्येष्ठ (मे–जून) त्रिविक्रम निर्जला एकादशी योगिनी एकादशी\nआषाढ (जून–जुलै) वामन शयनी एकादशी कामिका एकादशी\nश्रावण (जुलै-ऑगस्ट) श्रीधर पुत्रदा एकादशी अजा एकादशी\nभाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) हृषीकेश की वामन परिवर्तिनी एकादशी/पद्मा एकादशी इंदिरा एकादशी\nआश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) पद्मनाभ पाशांकुशा एकादशी रमा एकादशी\nकार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) दामोदर प्रबोधिनी एकादशी उत्पत्ती एकादशी\nमार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) केशव मोक्षदा एकादशी सफला एकादशी\nपौष (डिसेंबर–जानेवारी) नारायण पुत्रदा एकादशी षट्‌तिला एकादशी\nमाघ (जानेवारी–फेब्रुवारी) माधव जया एकादशी विजया एकादशी\nफाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) गोविंद आमलकी एकादशी पापमोचिनी एकादशी\nअधिक मास (३ वर्षांतून एकदा) पुरुषोत्तम कमला एकादशी कमला एकादशी\nचैत्र - कामदा, वरूथिनी\nवैशाख - मोहिनी, अपरा\nज्येष्ठ - निर्जला, योगिनी\nआषाढ - शयनी, कामिका\nश्रावण - पुत्रदा, अजा\nभाद्रपद - परिवर्तिनी/पद्मा, इंदिरा\nआश्विन - पाशांकुशा, रमा\nकार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती\nमार्गशीर्ष - मोक्षदा, सफला\nपौष - पुत्रदा, षट्‌तिला\nमाघ - जया, विजया\nफाल्गुन - आमलकी, पापमोचनी\nअधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.\n१ एकादशीचे धार्मिक महत्��्व\n२ एकादशीची व्रते व उपवास\n३ एकादशी या विषयावरील मराठी पुस्तके\nआषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे.\nआषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात. चातुर्मासात जैन साधू गावॊगावी न जाता एकाच देरासरात स्थानकवासी होतात.\nआषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.\nएकादशीची व्रते व उपवास[संपादन]\nएकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.\n१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..\n२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.\n३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.\n४. एकादश्या जर दोन असतील भागवत आणि स्म���र्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.\n५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.\n६. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.\n७, एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.\nसूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो.\nएकादशी या विषयावरील मराठी पुस्तके[संपादन]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१९ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/major-fall-cashew-production-sidhudurg-182339", "date_download": "2019-04-18T18:43:48Z", "digest": "sha1:3P77IEFQFRAD7MXKR2EZNBWWZM6YR6GY", "length": 13202, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Major fall in cashew production in Sidhudurg काजू उत्पादनात मोठी घट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकाजू उत्पादनात मोठी घट\nबुधवार, 10 एप्रिल 2019\nढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम\nअल्प उत्पादन व कमी दरामुळे येथील शेतकरी अडचणीत\nगेल्या वर्षी काजूचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत तर यंदा तो प्रतीकिलो १२० रुपयांवर\nकडावल - ढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला असून उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काजूला बाजारभावही अतिशय कमी मिळत आहे. अल्प उत्पादन व दरामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.\nकाजू कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक मानले जाते. येथील अनेक शेतकऱ्यांनी काजूच्या कलमांची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांकडे पारंपरिक लागवडीखालील काजूची जुनी झाडेही आहेत. या वृक्षांपासून शेतकऱ्यांना दरवर्षी काही प्रमाणात उत्पन्न मिळते. काजू पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.\nयंदा मात्र काजूनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. गतसालच्या तुलनेत यंदा काजूला दरही कमी मिळत आहे. गेल्या वर्षी काजूचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो प्रतीकिलो १२० रुपयांवर रेंगाळत आहे. काजू उत्पादन कमी व बाजारभावही अत्यल्प, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.\nगेला खरीप भात शेती हंगाम नुकसानीत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा काजूवर अवलंबून होत्या. आता काजूनेही दगा दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून संसाराचा गाडा कसा हाकावा, हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणा��े करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nपुणे ते झाराप कोकण रेल्वे आजपासून\nरत्नागिरी - उन्हाळी सुटीसाठी मुंबईकरच नव्हे, तर पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\nLoksabha 2019 : उद्धव ठाकरे यांची कणकवलीत उद्या सभा\nकणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nहंगामात प्रथमच हापूसच्या लाखभर पेट्या नवी मुंबईत\nरत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/political-calculations-changes-16060", "date_download": "2019-04-18T18:55:27Z", "digest": "sha1:7GRTXM6Q4HLQMZXOK2XTZKQYWHKUNEMR", "length": 16297, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "political calculations changes पैशाच्या जोरावर विजयी होणारांचे दणाणले धाबे! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपैशाच्या जोरावर विजयी होणारांचे दणाणले धाबे\nशेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी र���पयांची \"व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.\nऔरंगाबाद - निवडून आल्यावर आपल्या गटात, गणांत विकासकामे करणे तर सोडाच, पाच वर्षे मतदारांना तोंडही न दाखविणारे आणि पैशाच्या जोरावर सहज विजयी होता येते, या भ्रमात राहणारे सदस्य, इच्छुक आता चांगलेच गोत्यात आले आहेत. काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची \"व्यवस्था' करून ठेवलेल्या इच्छुकांची आता पंचाईत झाली आहे. पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांची राजकीय गणिते बदलण्याची शक्‍यता आहे.\nआता आहे त्याच नोटा कशा बदलून घ्यायच्या याचे अनेकांना जबरदस्त टेन्शन आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या गटात, गणांत काम केले आहे असे सदस्य तसेच सदैव जनसंपर्कात राहणारे, विकासकामे करणारे इच्छुक मात्र जाम खूश आहेत. पाच वर्षे ज्यांनी विकासकामे केली, लोकांच्या हाकेला धावून गेले अशांच्या विजयाच्या आशा चांगल्याच उंचावल्या आहेत. इतरांना कितीही धडपड केली तरी पुढील सहा महिने तरी कोट्यवधी रुपयांच्या नवीन नोटा मिळणे अवघड आहे. वाटायला \"शंभर नंबरी' किती पुरणार असे कोडे आता कामे न करणाऱ्या इच्छुकांना पडले आहे.\nनिवडणुकीतील पैशांचे गणित बदलले\nजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.\nजिल्हा परिषदेच्या एका गटात एक डझनपेक्षा जास्त गावे आणि 25 हजारांच्या जवळपास मतदार आहेत. विजयी होण्यासाठी काही जण 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या पुढे खर्च करतात. यासाठी काहीजणांनी आतापासून तयारी करून पैशांची व्यवस्था केली होती. मात्र पाचशे, हजारांच्या नोटा बंद होताच निवडणुकीचे गणितच बदलून गेले आहे. आता आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, मित्र परिवाराच्या खात्यात जरी रक्कम टाकली तरी दररोज रक्कम काढण्यावर मर्यादा असल्याने, त्याचे रेकॉर्ड ठेवले जात असल्याने इच्छुकांना जॅम टेन्शन आले आहे.\nपैशांच्या जोरावर उड्या मारणारे झाले थंड\nपैशांच्या जोरावर आपल्या गटात, गणांत उड्या मारणारे अनेक इच्छुक थंड झाले आहेत. आपण कामे केली नाहीत; मात्र लाखो कोट्यवधी रुपये वाटून, पार्ट्या देऊन विजयी होता येणे सहज शक्‍य असल्याचे ज्यांनी स्वप्न बघितले होते. आता ते इतर पर्यायांचा विचार करत आहेत. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यायी त्यांना काय \"गिफ्ट' देता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे.\nनिवडणुकीत ब्लॅकचा पैसा पांढरा करण्यासाठी सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी, फेब्रुवारीत लागण्याची शक्‍यता असल्याने इच्छुकांनी खडबडून जागे होत गावोगावी भेटीगाठीला सुरवात केली आहे.\nपरभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आणि विचित्र प्रशासकीय रचनेत अडकलेल्या सुकापुरवाडी ता.परभणी येथील ग्रामस्थांनी मतदानाच्या...\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nदूषित पाण्यामुळे महिलांची टाकीवर धाव\nऔरंगाबाद - सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी...\nवधू-वरांनी घेतला पक्षी संवर्धनाचा ध्यास\nऔरंगाबाद - लग्नसोहळ्यात एकमेकांना आहेर करण्याची पद्धत आहे. त्यावर लाखोंचा खर्चही केला जातो; मात्र येथील पवार कुटुंबाने सामाजिक भान जपत पक्षी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/vidyadhar-anaskar-write-loan-article-editorial-182487", "date_download": "2019-04-18T19:05:04Z", "digest": "sha1:WAIQ7Y2KNQF5TATCGNS2UFQ23W7PS7YQ", "length": 26545, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidyadhar anaskar write loan article in editorial ‘थकीत’ प्रश्‍नाच्या ठोस उत्तराकडे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n‘थकीत’ प्रश्‍नाच्या ठोस उत्तराकडे\nगुरुवार, 11 एप्रिल 2019\nकर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत.\nकर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत.\nआ वश्‍यक तेवढे, योग्य वेळी कर्ज देणे. ते घेणाऱ्याच्या उत्पन्नातून कर्जवसुली होणे व त्यासाठी कर्जदाराला उत्पन्नक्षम बनविण्याची बॅंकांची जबाबदारी असणे. बॅंकिंगमधील या मूळ तत्त्वांचा सध्या जणू विसर पडला आहे. कर्जदाराची नेमकी गरज ओळखण्यापेक्षा त्याच्या तारण मालमत्तेशी निगडित कर्जाची मर्यादा ठरविण्याची सोपी पद्धत विकसित झाल्याने बॅंकिंगचा मूळ आत्मा हरवतो आहे. अनुत्पादक कर्जांचा प्रश्‍न त्यामुळेच ऊग्र बनतो आहे. थकीत कर्जांचे प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अनेक नवनवीन नियम केले; परंतु कर्जे थकीत होऊच नयेत अथवा धोकादायक उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, म्हणून कोणतीही उपाययोजना केलेली नाही.\nथकीत कर्जांच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बॅंकेने १२ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध केलेले परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने काही तांत्रिक मुद्यांवर रद्द केले आहे. मात्र, यातील चुका सुधारून तसे परिपत्रक पुन्हा येण्याची दाट शक्‍यता आहे. केंद्र सरकारने ४ मे २०१७ च्या वटहुकमाद्वारे बॅंकिंग कायद्यात दुरुस्ती केली. त्यात कलम ‘३५ अ अ’ आणि ‘३५ अब’ या कलमांचा समावेश केला. कलम ३५ अ-अ अन्वये केंद्र सरकार कोणत्याही बॅंकिंग कंपनीस त्यांच्या विशिष्ट थकीत कर्जदारांविरुद्ध दिवाळखोरीच्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेस प्राधिकृत करू शकते. या कलमांन्वये केंद्राने आजपर्यंत बॅंकांना निर्देश देण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेस असलेल्या अनिर्बंध अधिकारावरच टाच आणली आहे. अशा प्रकारे रिझर्व्ह बॅंकही स्वायत्त नाही, हेच केंद्राने या दुरुस्तीने अधोरेखित केले. कलम ‘३५ अब’द्वारे कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बॅंक बॅंकिंग कंपन्यांना आदेश देऊ शकते व असा थकीत कर्जांच्या वसुलीसंदर्भात बॅंकांना सल्ला देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे अधिकारही या कलमान्वये रिझर्व्ह बॅंकेस प्राप्त झाले आहेत. या अधिकारात रिझर्व्ह बॅंकेने जून २०१७ मध्ये स्थापन केलेल्या समितीने २००० कोटी रुपयांच्या वरील १२ मोठ्या थकीत कर्जदारांची यादी रिझर्व्ह बॅंकेस सादर केली व दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली. याच निर्देशांच्या आधाराने दिवाळखोरीविषयक कायद्यातील तरतुदी यांचा मेळ घालत पठाणी वसुलीच्या या रीतीचे समावेशक परिपत्रकात रूपांतर करण्यात आले. ज्या मोठ्या कर्जदारांची एकत्रित मर्यादा २००० कोटींच्या वर आहे, अशांनी परतफेडीत एक दिवसाचा उशीर केला, तर प्रक्रिया सुरू होईल. १८० दिवसांत थकीत खाती नियमित न झाल्यास त्यानंतर १५ दिवसांत दिवाळखोरीच्या कायद्यांतर्गत प्रक्रिया सुरू करण्याचे बंधन बॅंकांवर टाकण्यात आले होते. याचा मोठा फटका औष्णिक व वीजनिर्मिती कंपन्यांना बसणार होता. हजारो कोटींची गुंतवणूक असलेल्या या कंपन्यांची खाती थकीत होण्यामागे काही कारणे होती. त्यामध्ये सरकारकडून उशिरा घेण्यात आलेले निर्णय, वीज नियामक आयोगांनी दर ठरविण्यात घेतलेला वेळ, कोळशाच्या पुरवठ्याबाबत बदललेले धोरण, खरेदीकरार वेळेत न होणे, अशा अनेक कारणांनी या कंपन्यांची खाती थकीत झाली होती. ही परिस्थिती कंपन्यांच्या हाताबाहेरची होती. यात सरकारचाही दोष होता; परंतु त्याचा फटका मात्र या कंपन्यांना बसला. थेट त्यांची दिवाळखोरी जाहीर करण्यात आली. त्याअन्वये त्यांची मालमत्ता विक्रीला काढण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा फतवा तुघलकी म्हणावा लागेल. रोगापेक्षा औषध भयंकर, अशी स्थिती त्यामुळे झाली. या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५ अअ आणि ३५ अब यांच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने १२ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द केले असले, तरी कलम ३५ अअ व ३५ अबची वैधता मान्य केली आहे. जून२०१७ मध्ये रिझर्व��ह बॅंकेने ज्या १२ मोठ्या कंपन्यांना निर्देश दिले होते, तेही योग्य ठरविले आहेत.\nवास्तविक कलम ३५ अअ आणि ३५ अब यांच्या निर्मितीमागे रिझर्व्ह बॅंकेस जादा अधिकार देण्याचा हेतू असल्याचे केंद्राने नमूद केले होते. प्रत्यक्षात यापूर्वी कोणत्याही बॅंकेस निर्देश देण्याचे रिझर्व्ह बॅंकेस असलेले अधिकार केंद्राने या कलमान्वये काढून घेतले आहेत. वास्तविक आजपर्यंत थकीत कर्जदारांच्या बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने दोन वर्ग केले होते. पहिल्या वर्गात प्रामाणिक थकबाकीदार म्हणजेच इच्छा असूनही परिस्थितीमुळे जे फेड करू शकत नाहीत ते आणि दुसरे ‘विलफूल डिफॉल्टर’. म्हणजे क्षमता असूनही कर्जफेडीची टाळाटाळ वा त्या पैशाचा इतरत्र वापर. रिझर्व्ह बॅंकेने आजवर अशा ‘विलफूल डिफॉल्टर’वरच कारवाईचा बडगा उगारला होता. या परिपत्रकान्वये मात्र रिझर्व्ह बॅंकेने ‘सब घोडे बराबर’, असे धोरण अवलंबत प्रामाणिक कर्जदारांवर अन्याय केला. भविष्यातही असे धोरण राहिल्यास अमेरिकेतील सबप्राईम घोटाळ्यात ‘ॲसेट रिकन्स्ट्रक्‍शन कंपन्यां’नी जप्त केलेल्या हजारो मालमत्ता एकाच वेळी विक्रीस आल्याने जो फटका बसला, तसाच काहींसा प्रकार ‘दिवाळखोरी सनदे’च्या माध्यमातून या मोठ्या कंपन्यांच्या मालमत्ता एकाच वेळी बाजारात विक्रीस येतील, त्या वेळी होण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर दिवाळखोरीच्या कायद्याची बॅंकिंग क्षेत्राला खरेच गरज आहे का या मूलभूत प्रश्‍नांवर मंथन होणे आवश्‍यक आहे. ज्या वेळी कंपन्यांना मालमत्तेचे पुस्तकी मूल्य हे बाजारमूल्यापेक्षा जास्त असेल, त्या वेळी दिवाळखोरीची प्रक्रिया राबविणे बॅंकांना परवडणार नाही. त्यामुळे बॅंकांचा तोटा होणार आहे. ‘किंगफिशर’च्या प्रकरणात अनेक लिलाव करूनही त्या मालमत्तांना किमान किंमत प्राप्त झालेली नाही. हीच परिस्थिती सर्व बॅंकांच्या लिलावात आढळते. बॅंकांना त्यांच्या कर्जवसुलीसाठी अनेक कायदेशीर पर्याय उपलब्ध असताना आणि आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कोणत्या थकीत कर्जदाराविरुद्ध कोणती भूमिका घ्यावयाची, याबाबतचा निर्णय कर्जदाराच्या ट्रॅक रेकॉर्डवरून घेण्याबाबत बॅंकांना असलेली स्वायत्तताच या परिपत्रकामुळे नष्ट होणार आहे. बॅंकिंग क्षेत्राला धोका निर्माण होण्याबरोबरच या अस्त्राचा राजकीय वापर होण्याची शक्‍यताही नाकारता येणार नाही.\nथकीत कर्जांच्या वसुलीसाठी दिवाळखोरीच्या कायद्यासह उपलब्ध असलेल्या इतर कायद्यांपैकी कोणत्या कायद्याचा वापर करावयाचा, यासंबंधी निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे बॅंकांनाच असणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वांनुसार योग्य ठरते. कोणत्याही कायद्याचा वापर करण्याची सक्ती करणे, हे सर्वथा अयोग्य आहे. तसेच ज्या वेळी एखादा खड्डा मोकळा करताना खड्ड्यातून दोन घमेली माती काढल्यावर वरतून जर चार घमेली माती खड्ड्यात पडत असेल, तर तो खड्डा कधीच मोकळा होणार नाही. त्याचप्रमाणे थकीत कर्जांची वसुली करीत असतानाच त्यामध्ये नवीन थकीत कर्जांची भर कशी पडणार नाही, याची उपाययोजना करण्याकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष हवे; तरच थकीत कर्जांच्या या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येऊ शकेल. अन्यथा प्रश्‍न पुन्हा पुन्हा निर्माण होईल.\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nअखेर 'जेट' आज रात्रीपासून थांबणार\nनवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने अखेर आपली विमान वाहतूक सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे...\nरुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा (व्हिडिओ)\nबिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’ मी स्वतः डॉक्‍टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे...\nनोकरीअभावी जुळेनात भावी शिक्षकांचे विवाह\nइगतपुरी - राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकभरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बीएड, डीएड यांसारख्या पदव्या प्राप्त...\nचाैदा हजार शेतकऱ्यांच्या पाच वर्षांत आत्महत्या\nसोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत...\nLoksabha 2019 : वादग्रस्त नेते प्रचारापासून लांबच\nसोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pm-narendra-modi-rally-has-threat-farmers-strikes-dindori-183504", "date_download": "2019-04-18T18:44:41Z", "digest": "sha1:UENJPAVL47NYAYIIWRTHW4BG254XONPL", "length": 15819, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Narendra Modi rally has threat of farmers strikes in Dindori मोदींच्या सभेत कांदाफेकीचीच भीती, शेतकऱ्यांना व्यासपीठापासून दूर ठेवणार? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमोदींच्या सभेत कांदाफेकीचीच भीती, शेतकऱ्यांना व्यासपीठापासून दूर ठेवणार\nमंगळवार, 16 एप्रिल 2019\n22 एप्रिलला सकाळी नऊला पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर व अनिल कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत प्रशासनाची सोमवारी (ता.15) आढावा बैठक झाली.\nनाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सोमवारी (ता. 22) दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होणार आहे. त्यात कांदाफेकीसारखी कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा आठवडाभर आधीपासूनच कामाला लागली आहे.\n22 एप्रिलला सकाळी नऊला पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर व अनिल कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत प्रशासनाची सोमवारी (ता.15) आढावा बैठक झाली. पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन आणि विविध विभागांना पत्र देऊन तयारीच्या सूचना देण्यात आल्या. राजकीय रणधुमाळीत सभेत कुठलाही गोंधळ किंवा शेतीच्या प्रश्‍नांवरून तीव्र भावना व्यक्त होऊ शकतात. या शक्‍यतेवरून प्रशासनाने बंदोबस्ताच्या नियोजनाची खास बैठक घेतली.\nराजकीय कु���घोडीचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या सभेत कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन गोंधळ घालण्यास कुणी प्रवृत्त केल्यास अशा घटना कशा हाताळायच्या, याविषयी बैठकीत चर्चा झाली. सुरक्षाव्यवस्था कडक ठेवण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांत कांदाफेकीपासून निषेधाचे फलक झळकाविण्यापर्यंतच्या गोंधळाच्या घटना घडल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण पेटले आहे. दुष्काळ, कांद्याचे भाव, निवृत्तिवेतन योजनेसह इतरही अनेक प्रश्‍नांबाबत सरकारी पातळीवरून उपायोजना नाही. राजकीय पक्षांच्या प्रचारातून हे मुद्दे गायब होत असल्याने त्याविषयीचा रोष जाहीर सभांतून उमटू शकतो, अशी भीती गोपनीय विभागाला वाटत असल्याने आतापासूनच त्याबाबत उपाययोजना सुरू झाल्या आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीत राजकीय कुरघोडीच्या घटनांतून संभाव्य उद्रेकांच्या शक्‍यतेवरच खूप वेळ चर्चा झाली. त्यादृष्टीने जाहीर सभेच्या बंदोबस्ताचे तसेच व्यासपीठापासून तर उपस्थित नागरिकांमधील अंतर किती असावे, कसे नियोजन करावे याविषयी पोलिस अधीक्षक आणि स्थानिक आमदारांनी एकत्रित पाहणी करून नियोजन करण्याचे ठरले.\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nLoksabha 2019 : राज ठाकरेंची तोफ नाशिकमध्येही धडाडणार\nनाशिक : एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/usa/", "date_download": "2019-04-18T19:18:12Z", "digest": "sha1:VKFTSTGPROQRKXYKPSLCEDXTAYTF2UOE", "length": 10713, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "USA Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === डायमंड/हीरा.. आपल्याकडेही एखादा डायमंड असावा भलेही तो\nभारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज\nजपान ने “विनाकारण” पर्ल हार्बर वर हल्ला का केला\nजपानने भलेही युद्धाच्या दृष्टीने चांगली खेळी खेळली. पण तीच खेळी त्यांच्यावर उलटून आली.\nअमेरिकेतील पंख्यांना चार तर भारतातील पंख्यांना तीन पाती असतात, असे का\nअमेरिकेमध्ये छताला लावलेल्या पंख्याचा उपयोग एअर कंडीशनला पर्यायी वस्तू म्हणून वापरतात. चार पात्यांचे पंखे हे तीन पात्यावाल्या पंख्यापेक्षा मंद गतीने फिरतात.\nअमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या प्रतिकाचा, पेन्टागोनचा, रंजक इतिहास\nज्या देशवासीयांच्या रक्षणार्थ पेन्टागोनची निर्मिती झाली होती, त्याच पेन्टागोनला आता नाईलाजाने आपल्याच देशवासीयांविरोधात संघर्ष करावा लागला.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nअमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारकाची नावे सांगा असा प्रश्न विचारल्यावर आपसूकच आपल्या तोंडातून पहिलं नाव बाहेर पडत ते ‘शहीद भगत सिंह’\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nआता सायकल कधीही पंक्चर होणार नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === लहानपणी आपल्या सगळ्यांनाचं सायकल चालवायला आवडायची आणि आजही\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\nलोक उगाच आपल्या देशाला नावे ठेवतात\nलिओनार्डो दि कॅप्रीओ + अभिनयाचं अजब रसायन = प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स\nआपल्याला शिंक का येते शिंकण्याने फायदा होतो का शिंकण्याने फायदा होतो का आज समजून घ्या गमतीशीर “शरीरशास्त्र”\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\n“माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी जरूर लग्न करावं, पण धर्मांतर न करता…”\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nएअर होस्टेसच्या चमचमत्या आयुष्याचे कधीच समोर न येणारे पडद्यामागील वास्तव\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nकेरळच्या संकटकाळात सुद्धा “बीफ” वरून शेरेबाजी करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे\nविमान एका लिटरमध्ये किती किलोमीटर मायलेज देते\n सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध\nATM च्या रांगेत उभे असताना तुम्हालाही असे विचित्र लोक भेटतात का\nअंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी\n“माझं वय ३० ते ४० असल्यामुळे माझं करिअर बदलता येणं शक्य नाही” : जगातील सर्वात खोटा समज\nमोदी सरकारचं – माध्यमांच्या चर्चांमधून समोर नं आलेलं – आणखी एक दणदणीत यश\n“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nस्मरणशक्ती दीर्घकाळ शाबूत ठेवायची आहे मग रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश कराच\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2019-04-18T19:11:30Z", "digest": "sha1:I2MHYPMQOLLPMNU6S7YP2LDA5AUU7SX7", "length": 9603, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दत्तजयंतीनिमित्त आळजापूरला कार्यक्रम - Dainik Prabhat", "raw_content": "\nआदर्की – आळजापूर, ता. फलटण येथे नामदेव महाराज नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आळजापूर येथील दत्त शेती फार्म व संत कृपा दूध डेअरी यांचे विद्यमाने दत्तजयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि.21 रोजी हनुमान भजनी मंडळ आळजापूर यांचा कार्यक्रम होणार आहे.\nशनिवार, दि. 22 रोजी दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम सकाळी गणेश भजनी मंडळ आळजापूर व दुपारी बाल ओम भजनी मंडळ किकली यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दत्तजन्म सोहळ्याचे सुरेश गायकवाड यांचे किर्तन सेवा होणार असल्याचे संयोजक विलासराव नलवडे व बाळासाहेब नलवडे यांनी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/01/", "date_download": "2019-04-18T18:55:10Z", "digest": "sha1:VMTRAYO46PXYVBZVR3YWX5OEG66XOHZM", "length": 7384, "nlines": 54, "source_domain": "mahabatmi.com", "title": "January 2019 | Mahabatmi", "raw_content": "\nजिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ\nजिंद ( हरियाणा) – सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत...\nहिंदू महासभेचा विकृतीचा कळस, गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या\nमहात्मा गांधी यांची 71वी पुण्यतिथी आज देशात साजरी होत असतानाच हिंदू महासभेने गांधीजींच्या प्रतिमेवर ‘गोळीबार’ करत त्यांच्या हत्येचा ‘Action Replay’ करून विकृतीचा कळस गाठला. उत्तर प्रदेशातील...\n…तर धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं – पंकजा मुंडे\nआमच्या घराण्याची ताकद मोठी होती, बाबा मंत्री होते मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं, इतकं सगळं होऊनही तो राष्ट्रवादीत गेला. धनंजय भाजपामध्ये असता...\nमुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडून भरघोस मदत मिळवण्यात अपयशी – धनंजय मुंडे\nसातारा | दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी ७ हजार 950 हजार कोटींची राज्याला गरज होती तसा प्रस्ताव असतांना केंद्र सरकारने केवळ 4 हजार 714 कोटी रुपये जाहीर केले...\nआपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कारटं का तुमचं मग काय होतं- धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल\nरहिमतपुर ( सातारा )आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कारटं का तुमचं मग काय होतं. आमच्या गठबंधनाला ठगबंधन सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत अहो तुम्ही देशातील १२५ कोटी...\n#Meetoo: पत्रकार प्रिया रमानीला अब्रुनुकसान प्रकरणी कोर्टाचे समन्स\nनवी दिल्ली – माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांना पटियाला हाऊस कोर्टाने आरोपी म्हणून समन्स पाठवले आहेत....\nदुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून 4714.28 कोटी\nमुंबई- दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4 हजार 714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ...\nआयोध्या जप्त केलेली 67 एकर जमीन मूळ मालकांना परत करा- सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली – अयोध्येत बाबरी आणि राम मंदिर जन्मभूमीचा वाद सुरू असताना केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात एक नवीन याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त जागेच्या सभोवतालची जप्त...\nकामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन\nहिंदुस्थानचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री पद...\nजेलमध्ये ३४ वर्षीय आरोपी महिलेची आत्महत्या\nकल्याण (गौतम वाघ)-कल्याण येथील आधारवाडी जेल मध्ये एका ३४ वर्षीय महिलेने दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे उघडीस आले आहे. पतिची प्रियकरासोबत हत्या करुन एक वर्षा पासुन आधारवाडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headlines-60/", "date_download": "2019-04-18T19:13:07Z", "digest": "sha1:YKON4ICMPEKD7WAESP6K4OLXVTZCQSSD", "length": 19379, "nlines": 267, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शि��ागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमा��े तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articleVideo : ‘सीवीजिल’ अ‍ॅपवर तक्रारी ऐवजी सेल्फी, निबंध पाठवले; निवडणूक शाखा कडक कारवाई करणार\nNext article‘वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कारा’ने महिलांचा गौरव\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nटिळकनगरमध्ये वीज वाहिनीचा पोल कोसळला\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/chandrakant-patil-comment-161763", "date_download": "2019-04-18T18:53:51Z", "digest": "sha1:VECGO62JASBZMQIH223FKFIKMRY5R3KN", "length": 13575, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandrakant Patil comment राज्यात पाणंद रस्ते विकास कार्यक्रम लवकरच - चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nराज्यात पाणंद रस्ते विकास कार्यक्रम लवकरच - चंद्रकांत पाटील\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nगडहिंग्लज - मुख्यमंत्री ग्राम पाणंद रस्ते विकास कार्यक्रम राज्यात लवकरच सुरू होईल. या रस्ते विकासात येणारे अतिक्रमण बाजूला करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nगडहिंग्लज - मुख्यमंत्री ग्राम पाणंद रस्ते विकास कार्यक्रम राज्यात लवकरच सुरू होईल. या रस्ते विकासात येणारे अतिक्रमण बाजूला करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nरमे���राव रेडेकर युवा फाऊंडेशनतर्फे भूमीनंदन महोत्सवातंर्गत आयोजित कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.\nशेतकरी आता पारंपारिक शेती पद्धतीतून सुखी होणार नाही. शेती उद्योगातील बदल स्वीकारून शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करावे लागेल. तरच शेती उद्योगातून चांगले उत्पादन मिळू शकते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी अशी संधी शेतकऱ्यांनी कधीच दवडू नये\nश्री. पाटील म्हणाले, \"\"कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत असते. शासनही शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्यासह सुखी व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. त्या केवळ कागदावर राहू नयेत याचीही खबरदारी घेतली. शासनाने कालपासूनच सुरू केलेले 2 लाख शेतकऱ्यांसाठीचे प्रशिक्षण हा त्यातलाच एक भाग आहे. गावागावात पगारी कार्यकर्ते नेमून योजना सामान्यापर्यंत नेता येतात. यासाठी स्वयंसेवी संस्था व तरूणांनी पुढे यायला हवेत.\"\"\nश्री. खोत म्हणाले, \"\"उसासाठी दरवर्षी लढा उभारला जातो. कारखान्यांनी 2900 रूपयाखाली साखर विकायची नाही असा कायदा शासनाने केला आहे. एफआरपी अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कारखान्यांना शंभर टक्के एफआरपी द्यावीच लागेल. या मुद्यावर शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे.\"\nश्री. खोत म्हणाले, \"\" शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्याने सामान्यांना हे सरकार आपलं आहे असा विश्‍वास बसला आहे. पाणी अडवण्याचे काम केले. यामुळे उत्पादनात वाढ झाली. आता शेतमालाला बाजारपेठ व पायाभूत सुविधा देण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या डोक्‍यात सत्तेची हवा कधीच आली नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कारभार सुरू आहे. कृषी प्रदर्शनातून तंत्रज्ञान बांधांपर्यंत पोहचते. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.\"\"\nफाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर, आमदार सुरेश हाळवणकर, रमेश रेडेकर, अमल महाडिक, डॉ. एकनाथ चाकूरकर यांची भाषणे झाली. नंदकुमार गोरूले यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी आभार मानले.\nदरम्यान, सकाळी कृषी दिंडीचे उद्‌घाटन निडसोशी मठाचे जगद्‌गुरू शिवलिंगेश्‍वर महास्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वामीजींचे आशिर्वचन झाले. जि. ���. सदस्या सुनिता रेडेकर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण, शिवाजी पाटील, दशरथ तांभाळे, नामदेव पाटील, अरूण देसाई, डॉ. संजय चव्हाण, अनिता चौगुले, सुनिल गुरव, दिपक कुराडे, शशिकला पाटील, ज्योत्स्ना चराटी उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/staying-home-against-parents-wish-18719", "date_download": "2019-04-18T19:06:09Z", "digest": "sha1:UU4PX35SDVV3SQ2G6F5QFDE44VH4XTNI", "length": 20071, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "staying at home against parents wish अग्रलेख : नातेसंबंधांची परवड | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nअग्रलेख : नातेसंबंधांची परवड\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nआई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची जबाबदारी कायदेशीर मार्गाने नव्हे, तर कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. पण त्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कारणांनी जन्मदात्यांचा छळ केला जातो. आता न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.\nआई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची जबाबदारी कायदेशीर मार्गाने नव्हे, तर कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. पण त्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कारणांनी जन्मदात्यांचा छळ केला जातो. आता न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.\nआपल्या जन्मदात्या माता-पित्यांच्या त्यांच्या मुलाबाळांनी केलेल्या छळवणुकीच्या कहाण्या नव्या नाहीत आणि जगभरातील अजरामर साहित्यकृतींमध्ये या विषयाला स्पर्श केलेला दिसतो. शेक्‍सपिअरचे \"किंग लिअर' असो की वि. वा. शिरवाडकर यांचे \"नटसम्राट', या नाट्यकृतींमध्ये जन्मदात्या मात्या-पित्यांची हीच कहाणी अधोरेखित करण्यात आली आहे. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानुसार जन्मदात्यांचे निवासस्थान हे त्यांनी स्वत:च्या कमाईने खरेदी केलेले असल्यास, त्या घरात मुलांना राहू द्यायचे की नाही, हा अधिकार पूर्णपणे जन्मदात्यांचाच असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आई-वडिलांना वृद्धावस्थेत अतोनात मानसिक क्‍लेश देणाऱ्या मुला-मुलींना यामुळे लक्षात राहील, असा धडा मिळाला आहे. म्हातारपणी आपल्या मुला-मुलींनी आपली काठी बनून राहावे आणि आपल्याला किमान मानसिक समाधान द्यावे, अशी कोणत्याही जन्मदात्यांची इच्छा असते. मात्र, त्याऐवजी घराघरांतून सतत विसंवादाचे सूर उमटताना दिसतात. केवळ \"टाइम्स हॅव चेंज्ड' या भावनेतून त्याकडे पाहून चालणार नाही. लहानपणी आपले लालनपोषण करणाऱ्या माता-पित्यांची जबाबदारी खरे तर, कोणत्याही कायदेशीर मार्गाने नव्हे तर केवळ कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. प्रत्यक्षात त्याऐवजी कधी इस्टेटीच्या नावाखाली, तर कधी अन्य कारणांनी आपल्याच जन्मदात्यांचा मुले छळ करतात, असे अनेक घटनांत दिसून आले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला असेल\nअलीकडे भारतीय संस्कृतीचे गोडवे उच्चरवाने गाण्यात एक मोठा जनसमूह धन्यता मानून घेत आहे आणि या वर्गात तरुण पिढीचा भरणाही मोठा आहे. मात्र, याच संस्कृतीने दिलेल्या \"मातृदेवो भव; पितृदेवो भव' या शिकवणुकीकडे हा वर्ग डोळेझाक करत असल्याचेही दिसते. अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये मुलांनी माता-पित्यांना घराबाहेर काढले आणि त्यांनाही \"कुणी घर देता का घर...' असा टाहो फोडत वणवण करावी लागल्याची उदाहरणे आहेत. उच्च न्यायालयाला या विषयात पडावे लागण्यामागील कहाणीही यापेक्षा फार वेगळी नाही. मुलगा आणि सून यांनी \"नरकयातना' दिल्यामुळे या माता-पित्यांनी, मुलगा तसेच सून वास्तव्य करत असलेला मजला रिकामा करण्याचा आदेश देण्यासाठी अर्ज केला होता. त्याआधी त्यांनी पोलिसांत तक्रारीही गुदरल्या होत्या. न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा आपण या मालमत्तेचे कायदेशीर वारस असल्याचा दावा मुलगा व सून यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने माता-पित्यांची बाजू मान्य केली आणि जागा रिकामी करण्याचे आदेश या दिवट्या चिरंजीवांना दिले' या शिकवणुकीकडे हा वर्ग डोळेझाक करत असल्याचेही दिसते. अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये मुलांनी माता-पित्यांना घराबाह���र काढले आणि त्यांनाही \"कुणी घर देता का घर...' असा टाहो फोडत वणवण करावी लागल्याची उदाहरणे आहेत. उच्च न्यायालयाला या विषयात पडावे लागण्यामागील कहाणीही यापेक्षा फार वेगळी नाही. मुलगा आणि सून यांनी \"नरकयातना' दिल्यामुळे या माता-पित्यांनी, मुलगा तसेच सून वास्तव्य करत असलेला मजला रिकामा करण्याचा आदेश देण्यासाठी अर्ज केला होता. त्याआधी त्यांनी पोलिसांत तक्रारीही गुदरल्या होत्या. न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा आपण या मालमत्तेचे कायदेशीर वारस असल्याचा दावा मुलगा व सून यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने माता-पित्यांची बाजू मान्य केली आणि जागा रिकामी करण्याचे आदेश या दिवट्या चिरंजीवांना दिले त्यानंतर हा मुलगा आणि त्याची पत्नी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुदैवाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा राणी यांनीही या ज्येष्ठ दाम्पत्याला मोठाच दिलासा दिला. या निकालात आणखी एक मुद्दा न्या. राणी यांनी अधोरेखित केला आहे आणि तोही महत्त्वाचा आहे. आपल्या स्वकष्टार्जित घरांतून मुलाला बाहेर काढण्याच्या अधिकाराला तो मुलगा विवाहित आहे, या कारणाने कोणतीही बाधा येत नाही, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.\nखरे तर हा विषय कोर्टाच्या चावडीवर जाणे, हेच मुळात अत्यंत वेदनादायक. वृद्धापकाळात माणसाला साहजिकच एकाकीपण येते. त्यास मानसिक कारणे जशी आहेत, त्याचबरोबर शारीरिकही असतात. अशा वेळी खरे तर मुलाबाळांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. त्याऐवजी अनेक उच्चभ्रू कुटुंबांत अशा माता-पित्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते वा प्रकरण अगदीच टोकाला गेले असल्यास त्यांना थेट घराबाहेर काढले जाते. आता न्यायालयाने यासंबंधात स्पष्ट आदेश दिले आहेत खरे; पण हा विषय त्यापलीकडला आणि तरुणांच्या मनोवृत्तीशी निगडित असा आहे. त्याच वेळी अशा ज्येष्ठ नागरिकांनी कृतीने नव्हे; पण मानसिक पातळीवर तरी वानप्रस्थाश्रम स्वीकारून मुलांना त्यांच्या हक्‍काचा अवकाश निर्माण करून द्यायला हवा. अन्यथा, न्यायालयाने कितीही आणि कसेही आदेश दिले, तरी ज्येष्ठ नागरिकांची परवड सुरू राहील.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारता��ून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्‍स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmpml.org/", "date_download": "2019-04-18T18:45:14Z", "digest": "sha1:FBBC7CSQW3UIWKCBETQAC2I32YFM564D", "length": 19419, "nlines": 208, "source_domain": "www.pmpml.org", "title": "Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd | Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd", "raw_content": "\nया वेबसाइटवरील सामग्रीची अचूकता आणि चलन सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी समान कायद्याचे विधान म्हणून किंवा कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी वापरले जाऊ नये. कोणतीही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना विभाग आणि / किंवा इतर स्रोतांचे सत्यापन / तपासणी आणि योग्य व्यावसायिक सल्ला प्राप्त करण्यासाठी सल्ला दिला जातो.\nया विभागात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान, कोणत्याही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी, किंवा कोणत्याही खर्चास, तोटा किंवा नुकसान उद्भवल्यास वापर करण्यामुळे किंवा डेटाचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान होऊ शकते. किंवा या वेबसाइट वापर संबंधात.\nहे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित आणि मांडल्या जातील. या अटी आणि नियमांनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.\nया वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीमध्ये हायपरटेक्स्ट दुवे किंवा पॉइंटर अंतर्भूत आणि गैर-सरकारी / खाजगी संस्थांद्वारे तयार करण्यात येतील. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आपली माहिती आणि सोयीसाठी ही लिंक आणि पॉईंट प्रदान करीत आहे. जेव्हा आपण बाहेरील वेबसाइटवर लिंक निवडता, तेव्हा आपण पुणे महानगर परिवहनाधिकारी लिमिटेडच्या संकेतस्थळाचा विभाग सोडून जात आहात आणि बाहेरील वेबसाइटच्या मालक / प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन असतो.\nपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नेहमीच अशा लिंक केलेल्या पृष्ठांची उपलब्धताची हमी देत नाही.\nसामान्य नियम म्हणून, जेव्हा आपण साइटला भेट देता तेव्हा ही वेबसाइट वैयक्तिक माहिती गोळा करत नाही. वैयक्तिक माहिती उघड न करता आपण सहसा साइटला भेट देऊ शकता, जोपर्यंत आपण अशी माहिती प्रदान करणे निवडत नाही.\nही वेबसाइट आपल्या भेटीची नोंद करते आणि सांख्यिकी प्रयोजनांसाठी आपल्या सर्व्हरचा पत्ता खालील माहिती लॉग करते; उच्च-स्तरीय डोमेनचे नाव ज्यावरून आपण इंटरनेटवर प्रवेश करता (उदा., .gov, .com, .in, इत्यादी); आपण वापरत असलेल्या ब्राउझरचा प्रकार; आपण साइटवर प्रवेश केल्याची तारीख आणि वेळ; आपण प्रवेश केलेले पृष्ठे आणि डाउनलोड केलेले दस्तऐवज आणि मागील इंटरनेट पत्त्यावरून आपण थेट साइटशी दुवा साधला आहे.\nकायद्याची अंमलबजावणी एजन्सी सेवा प्रदात्याच्या लॉगची पाहणी करण्यासाठी वॉरंटचा वापर करू शकेल तेव्हा आम्ही वापरकर्त्यांना किंवा त्यांच्या ब्राउझिंग क्रियाकलापांना ओळखणार नाही.\nकुकी हा एक सॉफ्टवेअर कोडचा एक भाग आहे जो आपण त्या साइटवर माहिती ऍक्सेस करता तेव्हा एक इंटरनेट वेब साइट आपल्या ब्राउझरकडे पाठविते. ही साइट कुकीज ���ापरत नाही.\nआपण संदेश पाठविणे निवडल्यास आपला ईमेल पत्ता केवळ रेकॉर्ड केला जाईल. ते केवळ आपण ते प्रदान केलेल्या उद्देशासाठी वापरले जाईल आणि मेलिंग सूचीमध्ये जोडले जाणार नाही. आपला ईमेल पत्ता इतर कोणत्याही हेतूसाठी वापरला जाणार नाही, आणि आपल्या संमतीशिवाय, उघड केला जाणार नाही.\nआपण इतर कोणत्याही वैयक्तिक माहितीसाठी विचारले असता तर आपल्याला ते कळविल्यास आपण ते कसे वापरावे याची माहिती दिली जाईल. या निवेदनाच्या निवेदनात उल्लेख केलेल्या सिद्धान्तांचे पालन केले गेले नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा या तत्त्वे वर इतर कोणत्याही टिप्पण्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा पेजद्वारे वेबमास्टरला सूचित करा.\nटीप: या निवेदनाच्या निवेदनातील \"वैयक्तिक माहिती\" या शब्दाचा वापर म्हणजे आपली ओळख स्पष्ट असलेल्या कोणत्याही माहितीला किंवा योग्यरीत्या ओळखता येते.\nही वेबसाईट आयएमसीद्वारे विकसित केली आहे. या वेबसाईट मधील बदल पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित व भारतीय शासनाकडून केले जातात. या वेबसाइटचा हेतू जनतेला माहिती पुरवण्यासाठी आहे. आम्ही नेहमी अचूक आणि अद्ययावत माहिती पुरविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असलो तरी अशी शक्यता आहे की कर्मचारी व त्यांच्याबद्दलची माहिती, इत्यादी वेबसाइटवर अद्ययावत करण्या अगोदर बदलले असतील. म्हणून, आम्ही या वेबसाइटवर प्रदान केलेल्या सामग्रीची पूर्णता, अचूकता किंवा उपयुक्ततेवर कोणतीही कायदेशीर उत्तरदायित्व गृहीत धरत नाही. काही वेब पृष्ठे / कागदपत्रांमध्ये अन्य बाह्य साइट्सवर दुवे प्रदान केले आहेत. आम्ही त्या साइटमधील सामग्रीच्या अचूकतेची जबाबदारी घेत नाही. बाह्य साइटना दिलेली हायपरलिंक्स या साइट्सद्वारे ऑफर केलेल्या माहिती, उत्पादने किंवा सेवांच्या पृष्ठांकन नसतात. आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनानंतर, आम्ही याची खात्री देत ​​नाही की या साइटवरील दस्तऐवज संगणकावरील व्हायरस इ. च्या संसर्गापासून मुक्त आहेत. आम्ही ही वेबसाइट सुधारण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत करतो आणि त्या त्रुटीची (जर असल्यास) अनुरोधाने ती आमच्या नजरेस आणावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202401-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_22.html", "date_download": "2019-04-18T19:19:22Z", "digest": "sha1:JZ5U5TWDTM77FLLXKC4P4HCEV657HXP6", "length": 18133, "nlines": 92, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: कमी पाण्यात जोपासा ऊस -", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nया वर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे खात्रीशीर भागातही उसाला पाणी कमी पडू लागले आहे. मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्णतामान व पाण्याची कमतरता यामुळे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा या सर्व पिकांच्या या कालावधीत येणाऱ्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम होणार आहे. म्हणून या कालावधीत सर्व हंगामांतील पीकवाढीच्या अवस्थांचा अभ्यास करून उपाय योजना करावी.\nसध्याच्या वाढत्या तापमानाच्या काळात मुख्यत्वे हवेतील व जमिनीतील तापमानात वाढ झाल्यामुळे ऊस पिकातील ओलाव्यात घट होते. या काळात वर्षातील बाष्पीभवनापैकी 40 ते 45 टक्के म्हणजे निम्मे बाष्पीभवन होते, तर जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात 30 ते 35 टक्के आणि उरलेले 35 टक्के नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते. सध्या दिवसाचा कालावधी जास्त असतो. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो म्हणजेच रात्रीचे तापमान वाढलेले असते.\nजमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन, मुळांच्या आसपासचे तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानांवरील पर्णरंध्रांद्वारे होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते.\nया सर्व परिस्थितीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसतो आणि पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पाणीटंचाईमुळे ऊस पिकावर दुष्परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते. मुख्यत्वेकरून आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कारण हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो. पूर्व हंगामी ऊस हा पूर्ववाढीच्या अवस्थेत असतो. या उसाची वाढ खुंटते, कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. सुरू आणि खोडवा उसाला फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसांची संख्या कमी होते.\nपाण्याच्या ताणाचे पिकावर होणारे परिणाम - पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.\n- मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.\n- अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होते.\n- पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते.\n- उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण वाढते.\n- सुरू आणि खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.\n- पूर्व हंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते.\nपीक व्यवस्थापन - बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण 75 मि.मी. बाष्पीभवन झाल्यावर पिकाला पाणी द्यावे.\n- गांडूळ खताचा वापर हेक्‍टरी पाच ते सात टन इतका करावा.\n- पाण्याच्या पाळीतील अंतर ठरविण्यासाठी टेन्सिओमीटर या उपकरणाचा वापर करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी पाणी कमी लागते.\n- उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी एक डिसेंबरपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत पाण्याची पाळी दोन- तीन दिवसांनी वाढवत जावी, त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. यामुळे पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात.\n- जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. या पद्धतीत 50 टक्के पाण्याची बचत होते, उत्पादनातही वाढ होते.\n- सऱ्या समपातळीत ओढाव्यात.\n- पालाश खताची जादा मात्रा (60 कि.ग्रॅ. / हे.) लागणीच्या वेळेस जमिनीतूनच द्यावी.\n- लागवड करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅश खताचे दोन टक्के द्रावण अथवा चार टक्के मॅंगेनीज सल्फेट द्रावण अथवा चार टक्के .....हिराकसच्या (फेरस सल्फेट) द्रावणात पाच मिनिटे बुडवून मगच लावावे.\n- युरिया दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी), म्युरेट ऑफ पोटॅश दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात संयुक्‍त द्रावण तयार करून त्याची फवारणी पिकावर त्याच्या वयाच्या 60, 120 व 180 व्या दिवशी करावी.\n- चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील दोन टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे दोन तास बुडवून मगच लावावे.\n- उसाचे पाचट सरीत पसरून त्यावर प्रति टन पाचटासाठी आठ किलो युरिया व दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.\n- पाण्याच्या दोन पाळींतील अंतर 20 दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी घ्यावी.\n- वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्‍चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो.\n- शेतातील पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ शेतातच गाडून हे खत उसासाठी वापरावे, यामुळे जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.\nपाण्याचा ताण पडणाऱ्या उसासाठी उपाययोजना - - पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीची लागवड करावी (उदा. को 86032 आणि फुले 0235).\n- पाण्याची कमतरता पडेल असे वाटत असेल तर उसाची लागवड जोड ओळ पद्धत किंवा एक आड एक सरीत करावी. ज्या भागात नेहमीच पाण्याचा ताण पडतो किंवा पाटपाण्याच्या पाळ्या सुटतात, अशा भागात उसासाठी लागवडीच्या वेळेस पालाश खताची मात्रा हेक्‍टरी 25 टक्के वाढवून द्यावी.\n- पाणी कमी असते त्या वेळी उसाला एक आड एक सरीस पाणी द्यावे. म्हणजे पहिल्या वेळी ज्या सरीला पाणी मिळेल, त्यानंतर तिसऱ्या पाण्याच्या वेळीच तिला पाणी मिळेल.\n- पाण्याचा ताण पडल्यास किंवा अचानक अवर्षण परिस्थिती आल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.\n- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडवा पिकास हेक्‍टरी पाच ते सहा टन पाचटाचे आच्छादन करावे.\n- पीक नेहमी तणविरहित ठेवावे.\n- पिकास पाण्याचा ताण पडतो त्या वेळी दर 21 दिवसांनी दोन टक्के पालाश + दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.\n- उन्हाळ्यात तापमान वाढले व पाण्याची कमतरता असल्यास आठ टक्के केओलीन बाष्परोधकाची फवारणी करावी.\n- ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.\nउसाला करा ठिबक सिंचन - - ऊस पिकाच्या कार्यक्षेत्राच्या फक्त 70 टक्के भागातच पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत 50 टक्‍क्‍यांपर्यंत होते.\n- उपलब्ध पाण्यातच दुप्पट जमीन ओलिताखाली आणता येते.\n- जमीन सतत वाफसा अवस्थेत राहून जमिनीत पाणी- प्राणवायूचे प्रमाण योग्य साधले जाते, त्यामुळे पिकाला गरजेनुसार पाण्याची व अन्नद्रव्याची उपलब्धता होऊन उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.\n- ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते (उदा. युरिया, पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश) देता येतात. खतांच्या कार्यक्षम वापरामुळे खत मात्रेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येते.\n- पाण्याच्या मर्यादित वापरामुळे उसातील साखर उतारा वाढतो.\n- पाण्याच्या कमी वापरामुळे जमिनी क्षारयुक्‍त होण्याचा धोका कमी होतो.\n- पृष्ठभागावरील जमिनीचा बराच भाग कोरडा राहत असल्याने तणांचा उपद्रव कमी होतो.\n(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे ऊस विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्‍त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_4709.html", "date_download": "2019-04-18T18:52:19Z", "digest": "sha1:G4VCYAH2MOH2IRSQGVSWC2F5XLTXE65M", "length": 16745, "nlines": 75, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: करार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nखटाव तालुक्‍यातील रुद्राप्पा माळी यांनी चांगल्या उत्पादनात ठेवले सातत्यसातारा जिल्ह्यात खटाव हा कायम दुष्काळी तालुका. मात्र येथील वांझोळी गावातील युवा शेतकरी रुद्राप्पा महादेव माळी यांना करार शेतीतील बटाटा पिकाने आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. लागवडीचे व्यवस्थापन सुधारित, प्रतिकूलतेतही पुढे जाण्याची जिद्द, धडपड त्यांना यशाच्या मार्गावर घेऊन गेली आहे. विकास जाधव\nसातारा जिल्ह्यात खटाव या दुष्काळी तालुक्‍यात सुमारे आठशे लोकसंख्येचे वांझोळी गाव. येथील रुद्राप्पा माळी हे युवा शेतकरी. विज्ञान शाखेतून ते बारावी उत्तीर्ण झाले. मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पुढील शिक्षण घेण्यावर मर्यादा आल्या. कुटुंबांत थोरले असल्याने त्यांच्यावर दोन भावांची, तसेच आई-वडील यांची जबाबदारी होती. त्यामुळे वडिलांबरोबर त्यांनी शेतीच सुरू केली. सुमारे 28 एकर क्षेत्र असले तरी पाणी नसल्यामुळे सर्व शेती केली जात नव्हती. वांगी, कारले यांसारखा भाजीपाला घेतला. मात्र आर्थिक गरज पूर्ण होत नव्हती. पाण्यासाठी खूप प्रयत्न केले जात होते. दरवर्षी येणाऱ्या उत्पन्नानातून बोअर घेणे हा एकमेव उपक्रम सुरू होता. तरीही पाणी लागत नव्हते. सध्या शेतात 12 बोअर वेल व दोन विहिरी असून त्यातील अवघ्या दोन बोअरवेल व दोन्ही विहिरींना जेमतेम पाणी आहे.\nपाण्याची सोय झाली अन्‌... वांझोळी हे गाव पाणीटंचाईग्रस्त होते. मात्र 2008-09 पासून धरणाचे पाणी मिळू लागले. कॅनॉल शेताजवळून गेल्याने पाझरलेले पाणी मिळू लागले. रुद्राप्पा यांच्या शेतीस खऱ्या अर्थाने सुरवात झाली. रुद्राप्पा सुमारे सात ते आठ वर्षांपासून खरिपात बटाटा करीत. पाणी उपलब्ध झाले. दरम्यान गावात बटाटा चिप्स निर्मितीतील एका कंपनीने शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली होती. रुद्राप्पादेखील या करार शेतीत उतरले. या शेतीत दर आधीच निश्‍चित केला जात असल्यामुळे दराची जोखीम कमी झाली.\nरुद्राप्पा यांची बटाटा शेती-दृष्टिक्षेपात बटाटा व्यवस्थापन -\n-2012 चा प्रातिनिधिक प्रयोग सांगायचा तर करार पद्धतीने सुमारे 11 एकर क्षेत्रात बटाटा लागवडीचे नियोजन केले. मे 2012 मध्ये जमिनीची मशागत केली. 15 जूनपासून दोन फुटांवर सरी सोडून त्यावर एक फुटावर बटाट्याच्या दोन फोडी करून बीजप्रक्रिया करून लागवड केली. लागवडीवेळी एकरी युरिया 50 किलो, डीएपी 150 किलो, पोटॅश 50 किलो, निंबोळी पेंड 50 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्यांत झिंक, फेरस व मॅग्नेशिअम यांचा बेसल डोस दिला. सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन होतेच. आवश्‍यकतेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या दिल्या. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढणी केली.\nपाणी व्यवस्थापन बटाट्याच्या सर्व क्षेत्रास ठिबक सिंचन करण्यात आले आहे. लागवडीनंतर एकरी एक तास किंवा एक दिवसा आड या पद्धतीने दोन तास पाणी दिले जाते. लागवडीनंतर एक महिन्यानंतर एकरी दोन तास पाणी दिले जाते. जमिनीच्या प्रतवारीनुसार पाणी कमी- जास्त केले जाते. मुरमाड जमिनीत चार तासांपर्यंतही पाणी दिले जाते.\nपीक संरक्षणातील महत्त्वाचे लागवडीपासून दीड महिन्याच्या दरम्यान करपा येण्याची शक्‍यता असते. तो येण्याआधी बुरशीनाशक फवारणीचे नियोजन आवश्‍यक राहते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे बटाटा पोकळ पडण्याची शक्‍यता असते. बटाट्याचा आकार चांगला व भरीव होण्यासाठी खतांचे चांगले व्��वस्थापन केले जाते. ठिबक सिंचनाद्वारे खते दिली जातात.\nउत्पादन - -पूर्वीच्या दोन एकरांवरून चार, सहा, अकरा एकरांवरून आता 14 एकरांपर्यंत बटाटा क्षेत्र\n-गेल्या चार ते पाच वर्षांतील उत्पादकता- एकरी आठ ते साडेआठ टन\n-सन 2009- चार एकरात- एकरी 10 टनांप्रमाणे चाळीस टनांपर्यंत उत्पादन\n-सन 2012- एकरी साडेआठ टन उत्पादन\nव्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी -लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया केल्याने उगवण चांगली होते.\n-सर्व क्षेत्रात पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते.\n-जमीन सातत्याने वाफशावर ठेवली जाते.\n-मजूरटंचाईमुळे भांगलणीपेक्षा तणनाशकाच्या फवारण्या देऊन तण नियंत्रणात आणले जाते.\n-करार पद्धतीने शेती असल्यामुळे दरनिश्‍चिती आहे.\n-प्रत्येक वर्षी चांगल्या व्यवस्थापनामुळे बोनस दर मिळतो.\n-वेळापत्रकानुसार निविष्ठांच्या फवारण्या दिल्या जातात.\nअर्थशास्त्र बटाट्यास एकरी आठ क्विंटल बियाणे लागते. प्रति क्विंटल 2,300 रुपयांप्रमाणे 18 हजार रुपये, मशागतीस चार हजार, मजुरी आठ हजार, रासायनिक खते नऊ हजार, कीडनाशके आठ हजार रुपये असा एकूण एकरी 42 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.\nकरार पद्धतीत दर आधीच ठरलेले असतात. हे दर असे असतात.\n-2011- 10 रुपये 30 पैसे प्रति किलो\n-पुढील लागवड हंगामावेळी 50 पैसे ते एक रुपया उत्तेजनार्थ म्हणजे बोनस स्वरूपात दिला जातो.\nरुद्राप्पा बटाट्याची शेती करार पद्धतीने करतात. लागवडीपूर्वी दर ठरवला जात असल्यामुळे दर कमी-जास्त होण्याचा धोका यात कमी होतो. दर्जेदार उत्पादन घेण्यावर भर अधिक प्रमाणात देता येतो. बटाटा काढणीनंतर लगेच करार केलेल्या कंपनीकडून माल उचलला जातो. त्या कंपनीकडून बिल रक्कम खात्यावर जमा केली जाते.\nकुटुंबाची मदत अधिक क्षेत्रावरील शेतीचा भार सांभाळायचा असेल तर कुटुंबाची मदत असणे आवश्‍यक आहे. शेतीत आई-वडिलांचे मार्गदर्शन रुद्राप्पा यांना मोलाचे ठरते. मच्छिंद्र व दत्तात्रय हे दोन भाऊ, तसेच पत्नी व भावजय यांची मोठी मदत त्यांना शेतीत होते. वेळोवेळी कृषी सहायक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन होते.\nआर्थिक क्षमता सुधारली योग्य पीक व्यवस्थापनाला कष्ट व सातत्याची जोड देत बटाट्यातून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू लागले. आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. आता रुद्राप्पा यांनी तीन एकर शेतजमीन खरेदी केली असून, एकूण 31 एकर शेतजमीन झाली आहे. यात बटाट्याचे यंदा 14 एकर, डाळिंबाचे तीन एकर व सात ते आठ एकर उसाचे क्षेत्र आहे. बोअरवेल व दोन विहिरींवरून पाइपलाइन केली आहे.\nपाणी उपलब्ध झाल्यापासून बटाटा घेण्यास सुरवात केली. करार शेतीतून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू लागले. या पिकाने कुटुंबास खरा आर्थिक आधार दिला. यामुळे हे पीक कायम घेणार आहे.\nसंपर्क - रुद्राप्पा माळी, 9763916101\nबटाटा लागवडीवेळी 22 ते 25 अंश, पीकवाढीच्या सुरवातीच्या 45 दिवसांच्या काळात 20 ते 22 अंश, कंद व त्याच्या वाढीच्या काळात (लागवडीपासून 45 ते 60 दिवसांचा काळ) 17 ते 20 अंश व 60 ते 90 दिवसांच्या काळात 20 ते 25 अंश तापमान आवश्‍यक असते.\nआर्द्रता - पीकवाढीच्या अवस्थेत 65 ते 80 टक्के हवी.\nसूर्यप्रकाशाचे तास- 10 तास प्रति दिवस हवेत.\nडॉ. संतोष मोरे, 7588955501\nअखिल भारतीय बटाटा समन्वित प्रकल्प,\nफळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे\nLabels: बटाटा, बटाटा उत्पादन, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1038", "date_download": "2019-04-18T19:14:44Z", "digest": "sha1:PKWYJZPE37ZQ5II47M4BTWOXYXONKKLE", "length": 6468, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे", "raw_content": "\nभाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे\nलातूर: भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. भाजपा व परिवारात एकनिष्ठेने कार्यरत असलेले प्रविण कस्तुरे हे अवघ्या जिल्हाभरात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रविण कस्तुरे यांनी भाजपासह परिवारात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव या पदासाठी योग्य असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रविण कस्तुरे यांना देण्यात आलेले आहे. प्रविण कस्तुरे यांनी समन्वयक म्हणून भाजपा शहर, परिवार व महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे काम पार पाडणे अपेक्षीत आहे. प्रविण कस्तुरे यांना सदर नियुक्ती पत्र देतांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, मंडल प्रमुख रवि सुडे, राजकुमार अकनगिरे, पप्पू धोत्रे, ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रविण कस्तुरे यांना सदर जबाबदारी यशस्वी पार पाडावी अश्या शुभेच्छा देऊन या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक मजबुत करावी अशा सूचना केल्या. या निवडीबद्दल मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रविण कस्तुरे यांचे अभिनंदन केले आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/blog/the-bridge-of-faith-collapses/1473/", "date_download": "2019-04-18T18:54:39Z", "digest": "sha1:SQPWJ6IPD6JIIPBQ7RB6WRM3LJTPJLWY", "length": 61220, "nlines": 119, "source_domain": "mahabatmi.com", "title": "विश्वासाचा 'ब्रिज' कोसळतोय? | Mahabatmi.com", "raw_content": "\n“या सिजनमध्ये एक ब्रिज पडला.आता पुढच्या सिजनमध्ये काय-काय पडेल याची वाट पाहायची “.सीएसटी कडे धावत जाणाऱ्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाचे हे विधा���.अपघात होऊन चोवीस तासानंतरचे हे वाक्य आपल्याला बरंच काही सांगून जाते.सीएसटी जवळील ‘हिमालय ब्रिज’ घटनेने सहा जणांना गिळले.शेतीचा,आयपीएलचा जसा दरवर्षी हंगाम असतो तसा अपघातांचा हंगाम मुंबईत सुरू होतो.दरवर्षी मुंबईत काहिनाकाही घडतेच.पुढे होणाऱ्या घटनांची भविष्यवाणी करण्यासाठी इथे कोणा ज्योतिषाची गरज लागत नाही. कोणताही मुंबईकर आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज देऊ शकतो.दरवर्षी एखाद्या झोपडपट्टीला लागणारी आग असो किंवा एखादा ब्रिज कोसळणार असो,याचे ठराविक अंदाज मुंबईकरांना आरामात देता येतात.सकाळी घरातून बाहेर पडणारा हा मुंबईकर रेल्वे स्टेशनवर लोकलचे ‘रिटर्नचे’ तिकीट तर काढतो मात्र तो खरंच घरी परतले का याची त्याच्या घरातल्यांना शाश्वती नसते.देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक हे जीव मुठीत घेऊन लढत असतात.त्यांना परकीयांचा धोका असतो हे ठाऊक असते.मुंबईकरांच्या बाबतीतही तसेच.तेसुद्धा रोज जीव मुठीत घेऊन इकडून-तिकडे पळापळ करत असतात.परंतु इथे त्यांना आपल्याला कोणापासून धोका आहे हे ठाऊक नसते.कोण-कुठला-कधी आपल्या जीवावर उठेल ते सांगणे कठीण आहे.आपली चूक असो वा नसो शेवटी जीव जातो तो जातोच.\nसध्याच्या ब्रिज अपघातानंतर अनेकजण बोलण्यास तयार नाहीत.शरमेची बाब म्हणजे अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नाही.अपघाताचे खापर एकमेकांवर ढकलण्यात मात्र सर्वजण नेहमी तयार असतात.महापालिका ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांचे यासंबंधी एक अवाक्षरही नाही.ऑडिट रिपोर्टच्या नावाखाली ही घटना जेवढ्या लवकर दाबता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेची ‘बातमी’ करायला गेलेल्या पत्रकारांनासुद्धा मुंबई महापालिकेच्या गेटमध्येच अडवण्यात आले.त्यामुळे अनेक टीव्ही माध्यमांनी रस्त्यावर उतरून कार्यक्रम केले.पण अशा प्रकारे सर्वच बाजुंनी कोंडी झाली तर जाब नेमका कोणाला विचारायचा\nमाणसाची सर्वात चांगली सवय म्हणजे ‘जगणे’.या जगात जगण्याला फार किंमत आहे असे म्हटले जाते.पण अशा अपघातांवर एक नजर टाकली की मरण्याला किती किंमत ते कळते.”अरे जाऊ दे रे मेलो तर सरकारकडून पैसे तरी मिळतील” ,”निदान घरच्यांचे तरी भले होईल”.”अशा घटनांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे ” अशा स्वरूपाची मते आज तयार होत आहेत. त्यामुळे हे असले विचार किती लाजिरवाणे ��हेत याचा आगामी काळात आढावा घ्यायला हवा.सरकार आणि जनतेची खरी ‘युती-आघाडी’ होण्यासाठी विश्वासाचे नाते जपावे लागेल.पण या नात्यांचे ब्रिज असेच कोसळायला लागले तर पुढे घडणारी क्रांती ही जवळच येऊन ठेपलीय एवढे नक्की.\nरिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर – कादर खान \nरिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर – कादर खान \nएक कमालीचा हळवा आणि भावूक सीन अमिताभच्या ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये होता. चिमुरड्या सिकंदरचे आईबाप नसतात. तो यतिम असतो. रामनाथजींच्या (श्रीराम लागू) घरी त्याला काम मिळते. त्यांच्याकडेच घरकामास असलेली फातिमा त्याला आपला मुलगा मानते. रामनाथजींची मुलगी कामना (राखी) हिच्या वाढदिवसाचा सोहळ्यात येण्यापासून सिकंदरला मज्जाव केला जातो. त्याचं तिच्यावर असीम आणि सालस प्रेम असतं. स्वकष्टाच्या कमाईतून आणलेलं बाहुलीचं गिफ्ट तिला देण्यासाठी तो लपून छपून तिच्या घरात शिरतो आणि पकडला जातो. त्याला आणि फातिमाला कामावरून काढलं जातं. त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जातो. ते रस्त्यावर येतात आणि येथून त्यांच्या आयुष्याची दशा बदलते. आजारी असलेल्या फातिमाचे दैन्यावस्थेच्या हाल अपेष्टांनी निधन होते. कोवळ्या सिकंदरला आपली मुलगी मेहरू हिच्या स्वाधीन करून ती अनंताच्या प्रवासास जाते.\nवैफल्यग्रस्त झालेला सिकंदर तिच्या कबरीजवळ बसून राहतो. त्याच कबरस्तानात त्याला एक फकीर भेटतो. दरवेश बाबा त्याचं नाव. तो फकीर सिकंदरमधील सुप्त गुणांना ताडतो आणि त्याच्यातल्या वैषम्यास मात देत त्याचं मनोबल उंचावणारा आशीर्वाद त्याला देतो. तो म्हणतो – “बेटे इस फकीर की एक बात याद रखना. जिंदगी का अगर सही लुफ्त उठाना हैं ना तो मौत से खेलो… सुख में हसते हों तो दुख में कहकहे लगाओ.. जिंदगी का अंदाज बदल जायेगा. बेटे जिंदा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं. मुर्दों से बदतर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं.. सुख को ठोकर मार दुख को अपना.. सुख तो बेवफा हैं चंद दिनों के लिये आता हैं और चला जाता हैं.. मगर दुख, दुख तो अपना साथी हैं. अपने साथ रहता हैं.. पोंछ ले आसू, दुख को अपना ले.. अरे तकदीर तेरे कादमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा.. हंस ले बेटा जोर से हस लें … ” कॅमेरा मास्टर मयूरवर स्थिरावतो तो हसू लागतो आणि शॉट मिक्स होत गेटवे ऑफ इंडिया जवळच्या आकाशात उडणारी कबुतरे दिसू लागतात आणि बाईकवरून सुसाट वेगाने जाणा��ा अमिताभ दिसू लागतो. असा हा सीन सिक्वेन्स होता. वरवर हा एकदम मसाला सीन वाटतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा सीन रिअल लाईफमध्ये घडलेला आहे. हा प्रसंग खुद्द कादर खान यांच्याच आयुष्यात घडला होता. आणि कथेत दाखवलेल्या या प्रसंगाशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात साधर्म्य होतं. (‘रिअल लाईफ मुकद्दर का सिकंदर – कादर खान : ले. समीर गायकवाड’)\nकादरखाननी स्क्रीनप्ले लिहिलेल्या अनेक सिनेमात एक दृश्य कॉमन दिसतं. नायकाची गरीब आई आजारी पडलेली आहे. वादळवाऱ्याची पावसाळी रात्र आहे. किशोरवयीन नायक सैरभैर होतो आणि आईच्या इलाजासाठी डॉक्टरना आणण्यासाठी कसलीही पर्वा न करता अंधार कापत धावत सुटतो. किंवा हे दृश्य असेही असायचे, तगड्या तरुण नायकाची आई अंथरुणाला खिळून आहे आणि नायकास तिच्या आजाराची माहिती होताच तो डॉक्टरांकडे तिला नेतो. पैशाअभावी तो ते उपचार करू शकणार नाही हे जाणवताच तो कधी डॉक्टरांच्या गचांडीला धरतो तर कधी औषध दुकानदारास दम देतो तर कधी जोरजबरदस्ती दाखवत डॉक्टरांना आपल्या घरी धरून आणतो. हा प्रसंग कादर खान यांच्या कथेत वारंवार येण्याचे कारण म्हणजे ही घटना ते स्वतः प्रत्यक्ष जगले होते. या दाहक अनुभवाच्या होरपळीतून ते कधीच बाहेर येऊ शकले नाहीत.\nकादरखान यांनी संवाद कथा लिहिलेल्या बहुतांश चित्रपटातली आई बहुत करून गरीब असून काबाडकष्ट करणारी असे, तिचा पती सोडून गेलेला असे वा ती विधवा तरी असे. तिला तीन चार अपत्ये तरी असत. ज्यांचे पालनपोषण करताना ती आई स्वतः खंगून जाई, झिजून जाई आणि त्यातून ती दुखणेकरी होई. या आईचा मृत्यू हा नायकाच्या काळजाची भळभळती जखम बनून जाई. असा टर्न नसला तर असाही करिष्मा दाखवला जाई की नायकाची मरणासन्न आई त्याने प्रार्थना, दुवा करताच जिवंत होई. कादर खान यांच्या कथेतली आई पुन्हा पुन्हा नवं जीवन जगे, कधी तिला दृष्टी येई, तर तिची गेलेली वाचा येई, कधी तिची स्मृती परत येई, तर कधी तिचं अपंगत्व पुरतं नष्ट होई, ती पहिल्यासारखी ठणठणीत बरी होई हे ठरलेले असे. वारंवार त्यांच्या कथात हा सीन येई कारण हा त्यांच्या वैयक्तिक जीवनातला स्थायीभाव झाला होता. आपल्या आईला त्यांनी ज्या अवस्थेत गमावले त्याचा त्यांच्या मनावर इतका मोठा आघात झाला की वयाच्या ऐंशीव्या वर्षात देखील ते आईची आठवण काढून ढसाढसा रडत. त्यांना नेहमी स्वप्ने पडत की आपली मृत ���ई जिवंत होऊन आपल्याजवळ आली आहे आणि आपण सुखात आहोत. वास्तवात हा भास असे जो त्यांना नित्य हवाहवासा वाटे. यामुळे त्यांच्या कथांत ही घटना ठरलेली असे. वरील तीनही प्रसंग असे होते की ज्यांना वगळून कादर खान यांच्या जीवनाचा कॅनव्हास रंगणारच नाही.\n‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या चित्रपटात कादरखान यांच्या तोंडी एक संवाद आहे – “हमें तो लगता हैं भगवान ने हमें खाली पैदा किया, तकदीर लिखना ही भूल गया ” चित्रपट तद्दन फालतू होता. भूमिका तकलादू आणि विषय दर्जाहीन होता. रिलीजनंतर चित्रपट अपेक्षेनुसार झोपला. पण हा संवाद लक्षात राहिला कारण तो केवळ त्यातल्या पात्राच्या तोंडातला संवाद नव्हता तर कादर खान यांच्या एकंदर आयुष्याचे ते सार होते जे त्यांच्या लेखणीतून नकळत प्रसवले होते.\nकादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ चा, अफगाणिस्तानच्या काबूलमधला. वडील अब्दुल रहमान कंदहारचे तर आई इक्बाल बेगम आताच्या पाकिस्तानातील बलुच प्रांतातील पस्शीनची. कर्मठ पश्तून काकड जमातीचे हे कुटुंब. फाळणीनंतर या जमातीचे अनेक लोक राजस्थानात स्थलांतरित झाले. कादरना तीन भाऊ होते. पण जन्मानंतर काही काळातच ही सर्व मुले वारली. दरम्यान त्यांच्या आईस वाटू लागले की इथली हवाच आपल्याला मानवत नाहीये आपण जागा बदलून दुसरीकडे जाऊ. नाहीतर हा चौथा मुलगा देखील मरण पावेल. इक्बाल बेगमच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले नाही. सगळा बाड बिस्तरा घेऊन हे कुटुंब भारतात आले. बरीच भटकंती करून ते मुंबईत आले. ग्रांटरोडच्या झोपडपट्टीतल्या एका झोपडीत त्यांना छप्पर मिळालं. तिथल्या गटार कचऱ्याच्या गलिच्छ वातावरणात ते राहू लागले. दारूअड्डे, जुगार अड्डे, वेश्यावस्ती आणि कत्तलखाने यांचा कोवळ्या कादरच्या मनावर खोल आघात झाला.\nरोज होणाऱ्या पशूंच्या कत्तली पाहून पेशाने मौलवी असलेले त्यांचे वडील खूपच अस्वस्थ झाले आणि त्यांनी तिथून निघण्याचं ठरवलं ज्याला त्यांच्या आईचा विरोध होता. यातूनच त्यांच्या आई वडीलांनी परस्परापासून फारकत घेतली. ते विभक्त झाले. यामुळे किशोरवयीन कादरची अवस्था अधिकच दयनीय झाली. त्यांचे वडील आई आणि मुलांना तिथेच झोपडपट्टीच्या नरकात सोडून गेले. एक तरुण सुंदर पठाण स्त्रीने इथं एकट्याने राहणं धोक्याचं होतं हे कादरच्या आईला समजावून सांगण्यासाठी तिच्या माहेरहून तिचे आप्त आले. तिची ��च्छा नसूनही केवळ तिच्या व कादरच्या भवितव्यासाठी कादरच्या आजोबांनी व मामूजाननी कादरच्या आईचा दुसरा निकाह लावून दिला. आपल्या आईने दुसरे लग्न लावले याचा कादरना जो धक्का बसला त्याला ते कधीच विसरू शकले नाहीत. ही घटना सांगायची म्हणजे ओठ उसवण्याचा क्रूर अनुभव असे ते म्हणत.\nत्यांच्या आईचं आतल्या आत घुस्मटणं सुरु झालं आणि तीळतीळ काळीज तुटणाऱ्या आईला पाहून त्यांचं झुरणं सुरु झालं.कादरना सावत्र पिता मिळाला, पण तो काही कामधंदा न करणारा ऐतखाऊ इसम होता. आईलाच मेहनत करावी लागे. तिच्या कमाईचे पैसे संपले की सावत्र वडील कादरला घरातून हाकलून देत आणि पहिल्या बापाकडून पैसे मागून आणायला सांगत. केवळ एक -दोन रुपये आणण्यासाठी किशोरवयीन कादरना कामाठीपुऱ्याहून खडकला जावं लागे. तिथं जाऊन त्यांच्याकडे याचना करावी लागे, “मला सावत्र वडीलांनी पैसे मागायला पाठवलंय, आमची अवस्था फारच बिकट आहे. काहीही करून मला किमान एखादा रुपया तरी द्या. .. ” त्यांच्याच पोटाचे वांधे असत. गालफडे आत गेलेल्या त्यांच्या तोंडावर चटईवर झोपून तिचे ओरखडे उमटलेले असत, त्यांचे हाल खस्ता होते तरीही ते कुठून तरी उसनवारी करून एखाद दुसरा रुपया कादरच्या हाती ठेवत. त्यावर त्यांची आठवड्याची गुजराण होई. आठवड्यातले तीन दिवस ते जेवत तर उरलेले दिवस उपाशी राहत. कादरखाननी लिहिलेल्या कथांचे दरिद्री, गरीब, फाटक्या कपड्यातले कळकटून गेलेले बालनायक नेहमीच या दशेत का दिसतात याचं उत्तर इथे मिळते. ‘मुकद्दर का सिकंदर’ असो वा ‘लावारिस’ असो, त्यातला बालनायक स्वतःला ‘गंदी नाली के किडे जो जीने के लायक नही..’ असं म्हणवून घेतो ही जीवघेणी वेदना त्या नायकांची नव्हती तर ती कादरखान यांचीच होती.\nआपल्या आईला कोणतीही कामे करताना व्याकूळ झालेल्या कादरखानना बालवयातच मजदूरीच्या कामास सुरुवात करायची होती पण आईच्या कानी ही गोष्ट जाताच तिने स्वतःची शपथ घालून त्यांना काम सोडायला लावून फक्त शिक्षणाकडे लक्ष देण्याचे वचन घेतले होते. एकदा त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं की, ‘यार तू हे शिक्षण घेतोयस पण याचा काय फायदा होणार तू हा नाद सोड आणि आमच्या बरोबर चल. काम कर, पैसे कमव.. फेकून दे ती पुस्तके.. ‘ मित्रांच्या बहकाव्यात आलेल्या कादरखाननी वह्या पुस्तके कोनाड्यात टाकली आणि ते घराबाहेर पडणार तोच त्यांच्या आईने त्���ांना अडवले. ती माऊली त्यांना म्हणाली, “बेटा तू मेहनत करून काय होणार आहे तू हा नाद सोड आणि आमच्या बरोबर चल. काम कर, पैसे कमव.. फेकून दे ती पुस्तके.. ‘ मित्रांच्या बहकाव्यात आलेल्या कादरखाननी वह्या पुस्तके कोनाड्यात टाकली आणि ते घराबाहेर पडणार तोच त्यांच्या आईने त्यांना अडवले. ती माऊली त्यांना म्हणाली, “बेटा तू मेहनत करून काय होणार आहे माझ्या काळजीपायी तू काम करशील. पण त्याने फारतर अन्नाचे चार घास मिळतील मात्र आपली गरिबी कधीच दूर होणार नाही.. तू शिकायला हवंस.. तू शिक आणि मोठा हो मग बघ, आपले दिवस नक्की पालटतील… तोवर या गरिबीच्या पहाडास मी टक्कर देईन, मी कणखरपणे उभी राहीन पण तू कच खाता कामा नये माझ्या काळजीपायी तू काम करशील. पण त्याने फारतर अन्नाचे चार घास मिळतील मात्र आपली गरिबी कधीच दूर होणार नाही.. तू शिकायला हवंस.. तू शिक आणि मोठा हो मग बघ, आपले दिवस नक्की पालटतील… तोवर या गरिबीच्या पहाडास मी टक्कर देईन, मी कणखरपणे उभी राहीन पण तू कच खाता कामा नये ” आईनं सांगितलेला हा मूलमंत्र ऐकताच कादरच्या रोमरोमात जणू वीज कडाडली. त्यानंतर माघारी फिरलेल्या कादरनी कोनाड्यात टाकलेली पुस्तके उचलली आणि थेट पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काची मागे वळून पाहिले नाही. इस्माइल यूसुफ कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिवाय ते एमएच सैबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिविल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते.\nआपल्या पोरासाठी रात्रंदिन खस्ता खाणारी इक्बाल बेगम गेली तो प्रसंग फारच वाईट होता. युवा अवस्थेतले कादर खान कोणत्या तरी नाट्य स्पर्धेत भाग घेऊन परगावाहून घरी आलेले. आई एका पातेल्यात रक्तांच्या उलट्या करत होती, आसपास रक्ताचे थारोळे पसरलेलं ; पातेल्यात साठलेलं रक्त आई मोरीत नेऊन ओतत होती. इतक्यात कादर खान आले आणि त्यांनी आईला तशा अवस्थेत पाहिलं. आईने सांगितलं की, “असंच हे अधून मधून रक्त पडतं पण मी तुला कधी सांगितलं नाही बाळा.. ‘ ते ऐकताच भेदरून गेलेल्या हरिणासारखी अवस्था झाली त्यांची. आईच्या इलाजासाठी डॉक्टरना आणण्यास ते धावत सुटले. डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी आईच्या तपासणीसाठी घरी चलण्याची विनंती केली. डॉक्टरांनी त्यास असमर्थता दर्शवली. त्यांच्या नकाराने सर्द झालेल्या कादरखाननी त्यांना चौदावं रत्न दाखवत जबरदस्तीने घरी आणलं. डॉक्टरांनी त��यांच्या आईला तपासून सांगितलं की त्यांचं देहावसान होऊन गेलंय, आता सारं संपलंय. हा प्रसंग कादरखान यांनी थोडेफार बदल करत आपल्या अनेक चित्रपटात साकारला आणि त्या दुःखाची त्यांनी पुनराभूती घेतली. आईच्या जाण्याचे त्यांना इतके दुःख झाले की ते पुन्हा पुन्हा त्या बालपणीच्या जगात जात. त्यांनी लोकांना आपल्या आईच्या दुःखद मृत्यूची बातमी कळवली तर अनेकांनी त्यांनाच रागे भरले तर काहींनी ती ही चेष्टाच वाटली. कुणी त्यांना गांभीर्याने घेतलेच नाही. त्यांच्या आयुष्यातला या काळातला संघर्ष इतका बुलंद होता की त्यांच्यापुढे नियतीला झुकावं लागलं, पण एका बाजूने त्यांना सिद्धी समृद्धी लाभत असतानाच दुसऱ्या बाजूने ते सतत काही न काही गमावत राहिले. ते स्वतः धगधगता दीपस्तंभ झाले तरीही अंधारलेल्या वाटांनी त्यांची साथ कधी सोडलीच नव्हती एका अनामिक विरह वेदनेने त्यांचा पिच्छा कधीच सोडला नाही. भीती आणि लाचारी या त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य बाबी बनल्या होत्या.\nअभ्यासाची ओढ असणाऱ्या कादरखानना ओढ होती अभिनयाची. दिवसभर ज्या ज्या लोकांना ते बोलताना वा विविध हावभाव करताना पाहत त्यांची ते नक्कल करत. पण त्यासाठी त्यांच्याकडे जागा नव्हती, एकांत नव्हता आणि सामावून घेईल अशी स्पेसही नव्हती. मग अंधार झाला की ते नजीकच्या कबरस्तानमध्ये जाऊन बसत आणि एकट्याने त्या नकला सादर करत. कलाकारही तेच आणि प्रेक्षकही तेच एका रात्री त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाशझोत पडला. जो त्यांना जीवनाची खरी दिशा दाखवून गेला. तो प्रकाश एका वयस्क व्यक्तीच्या हातातील टॉर्चचा होता. खरं तर रात्रीच्या वेळी अकस्मात उजेड आल्याने आधी कादर घाबरून गेलेले. इतक्या रात्री आपण इथं काय करतो, कशी नक्कल करतो याची त्यांनी माहिती दिली. पलीकडून विचारणा झाली की नाटकात काम करणार काय एका रात्री त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाशझोत पडला. जो त्यांना जीवनाची खरी दिशा दाखवून गेला. तो प्रकाश एका वयस्क व्यक्तीच्या हातातील टॉर्चचा होता. खरं तर रात्रीच्या वेळी अकस्मात उजेड आल्याने आधी कादर घाबरून गेलेले. इतक्या रात्री आपण इथं काय करतो, कशी नक्कल करतो याची त्यांनी माहिती दिली. पलीकडून विचारणा झाली की नाटकात काम करणार काय तेंव्हा कादरखानना नाटक म्हणजे काय असतं हे देखील ठाऊक नव्हतं तेंव्हा कादरखानना नाटक म्हणजे काय असतं हे देखील ठाऊक नव्हतं सुपर टॉकीजच्या शेजारील गल्लीत एक बंगला होता तिथे दुसऱ्या दिवशी येण्याचं आमंत्रण त्यांना मिळालं सुपर टॉकीजच्या शेजारील गल्लीत एक बंगला होता तिथे दुसऱ्या दिवशी येण्याचं आमंत्रण त्यांना मिळालं कबरस्तानमधील भेटीचा हाच प्रसंग ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये होता \nसुपर टॉकीजजवळील त्या घरात गेल्यावर त्यांना काही संवाद दिले गेले. कादर खाननी ते संवाद अशा काही अंदाजात म्हणून दाखवले की एखाद्या कसलेल्या नाट्यअभिनेत्याचा भास व्हावा. उपस्थित सगळे थक्क झाले. या नंतर त्यांना नाटकातील भूमिका मिळत गेल्या. ‘मामक आजरा’ हे त्यांचे पहिले नाटक ज्यात त्यांनी राजपुत्राची भूमिका केलेली. त्यांचा अभिनय पाहून अश्रफ खान नामक ते बुजुर्ग व्यक्ती पुढे आले आणि त्यांनी कादरच्या हाती शंभराच्या दोन नोटा ठेवत म्हटलं, “ही बक्षिसी आज या केवळ दोन नोटा आहेत पण तू यांना संभाळून ठेव आणि असंच काम कर, एके दिवशी तुझ्याकडे इतक्या नोटा असतील की त्यांची मोजदाद करणं अशक्य होईल आज या केवळ दोन नोटा आहेत पण तू यांना संभाळून ठेव आणि असंच काम कर, एके दिवशी तुझ्याकडे इतक्या नोटा असतील की त्यांची मोजदाद करणं अशक्य होईल त्यांनी कादरच्या हाती पैसे ठेवले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांना दुवाआशीर्वाद दिले..ही बुजुर्ग व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्यांना पुन्हा कधीच दिसली नाही की भेटली नाही. या व्यक्तीसोबतचा हा व कबरस्तानमधील भेटीचा प्रसंग मुकद्दर का सिकंदरमध्ये वेगळ्या पद्धतीने एकत्रित करून पेश केला गेला होता \n‘ताश के पत्ते’ नावाचे त्यांचे एक नाटक होते. एकदा विख्यात अभिनेते आगा यांनी त्या नाटकाला हजेरी लावले. ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ती बाब दिलीपकुमार यांच्या कानावर घातली. या नाटकावर दिलीपकुमार यांनी सिनेमा बनवला तर तो खूप चालेल अशी सूचनाही केली. ती ऐकून दिलीपसाबनी त्यांना भेटायला बोलवलं. दस्तूरखुद्द दिलीपकुमार यांचा निरोप म्हटल्यावर कादरखान हबकून गेले. मग कादर खान यांनी न राहवून दिलीपकुमार यांच्यासाठी तीन अटी घातल्या ज्यामुळे कादरखान यांचे टेन्शन वाढले. दिलीपनी नाटक सुरु होण्याआधी यायचे होते, शिवाय ते संपूर्ण नाटक त्यांनी पाहायचे होते आणि तिसरी अट म्हणजे एकदा नाटक सुरु झाले की उठबस करणे बंद होणार होते. या अटीमु���े दिलीप येणार नाहीत असा कादरखान यांचा समज झालेला. पण झाले उलटेच दिलीपकुमार यांनी त्या अटी मान्य केल्या आणि आश्चर्यचकित होऊन त्या नाटकास आले त्यांचा नाटकातील अभिनय पाहून दिलीपकुमार खूप खुश झाले. ते बॅकस्टेजवर गेले आणि त्यांनी कादरना मुबारक बात पेश केली. इतकंच नव्हे तर त्या नाटकात आजोबाची भूमिका करणाऱ्या कादरना त्यांनी आपल्या आगामी ‘बैराग’ या चित्रपटात मोठा रोल देणार असल्याचं घोषित केलं.\nदरम्यान दिलीप कुमारनी त्यांचं नाव इंडस्ट्रीत इतर लोकांनाही सुचवलं. त्याच्या जोरावर ‘दाग’, ‘बेनाम’, ‘गुंज’, ‘सगीना’, ‘गुप्तज्ञान’ अशा चित्रपटात छोट्या भूमिका मिळाल्या. काही भूमिका मिळवून देण्यात स्वतः मदत केली. त्यांची भूमिका मिळण्याची धडपड आणि अंगभूत प्रतिभाशक्ती पाहून अमिताभ बच्चन खूप प्रभावित झाले. अमिताभची दुहेरी भूमिका असलेल्या ‘अदालत’मध्ये (१९७६) त्यांनी इन्स्पेक्टर खानच्या रूपाने पहिला मोठा ब्रेक दिला. यामुळेच की काय पण काल रात्री अस्वस्थ झालेल्या अमिताभनी कादरखान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्याचं ट्विट केलंय. त्याचबरोबर प्रकाश मेहरांच्या ‘खून-पसीना’साठीही अमिताभनी पुन्हा एकदा शब्द टाकला. हे दोन्ही सिनेमे एका काही अंतराने रिलीज झाले पण या दोन्हीत कादरखान यांच्या भूमिका परस्परविरोधी होत्या. एकात ते इन्स्पेक्टर होते तर दुसऱ्यात बदमाष क्रिटीक्सनी त्यांच्या खलनायकाला अधिक गौरवले त्यामुळे त्यांना खलनायकी भूमिका अधिक मिळाल्या. पहिला ब्रेक मिळाल्यानंतर त्यांचे दिवस बदलत गेले. त्यांची स्वतःची संवाद शैली, विविध कार्यक्रमात वाढलेला वावर यातून ते घडत गेले. अभिनयासोबतच संवाद, कथा, पटकथा लेखन त्यांनी सुरु केलं आणि पाहता पाहता त्यांनी दोन दशके हिंदी सिनेमाचा पडदा आपल्या नावाने व्यापून टाकला.\nखलनायकाच्या भूमिका आपण करत असल्याने आपल्या मुलांना शाळेत इतर विद्यार्थी टोमणे मारतात, प्रसंगी हात उचलतात आणि समाजातही लोक नावेच ठेवतात त्यामुळे खलनायकी चौकटीतून त्यांना बाहेर पडायचे होते आणि साऊथकडून आलेल्या गल्लाभरू प्रोड्यूसर्सच्या हाती ते अलगद अडकले. ‘हिम्मतवाला’ आला आणि त्याने कादरखान यांची प्रतिमा तर बदललीच पण खलनायकाची कठोर, क्रूर, निर्दयी, कपटी, जुलमी प्रतिमा मोडत त्याला विनोदाची फर्मास झालर देत त्याचं विद्रुपीकरण केलं. पुढे हे प्रमाण इतके वाढले की खलनायकाचा बट्ट्याबोळ झाला. याला कारण कादरखानच होते ‘हिम्मतवाला’च्या आधीच्या पोस्टर्सवर फक्त श्रीदेवी जितेंद्र होते मात्र सिनेमा हिट झाल्याच्या पहिल्या आठवड्यात त्यावर कादरखान यांना छोटीशी जागा मिळाली ही कमाल देखील त्यांचीच होती \nकादरखान यांच्या अभिनयात काही प्रमाणात वाह्यातपणा होता, त्यांनी काही कमालीच्या बाष्कळ भूमिका केल्या. त्यांचा अभिनय विनोदी आणि गंभीर भूमिकात सारखाच खुलला. चरित्र अभिनेता आणि सहायक अभिनेता या टाईमपास कॅरेक्टरमध्ये ते जास्त दिसले. पण त्याहून अधिक त्यांचं संवादलेखन गाजलं. त्यांच्या संवादाचेही दोन भाग करावे लागतील. पूर्वार्धात कादर खान यांनी लिहिलेल्या संवादात चाबूक फटके होते, काळजाला भिडतील असे लक्ष्यभेदी शब्द होते, कठोर वज्रप्रहार करण्यापासून ते दुःख वेदनांच्या सागरात आकंठ बुडवण्यापर्यंतचे परिणाम साधणारे संवाद त्यांनी लिहिले. त्यांच्या कथा पटकथा एका ठराविक पठडीतल्या होत्या पण लोकांना आपल्या वाटाव्यात अशा काही घटनांचा त्यात अंतर्भाव असे. १९७२ ते १९८४ च्या कळातील मुख्यतः ‘रोटी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘परवरिश’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’, ‘लावारिस’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘याराना’, ‘देशप्रेमी’, ‘कुली’, ‘खुद्दार’, ‘शराबी इत्यादी सिनेमातील त्यांचे संवाद, कथा – पटकथा पहिल्या भागात मोडतील अशा होत्या.\nतर उत्तरार्ध फारसा चांगला नव्हता. दक्षिणेकडील निर्मात्यांनी जितेंद्रला हाताशी धरून जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीला एका रिमेकयुगात लोटून दिले त्या काळातील कादर खान यांचे चित्रपट कमालीचे टुकार आणि सत्वहीन होते. पण त्यातला चार्म काहीसा अनोखा होता, त्यात पंचेस होते, त्यात विनोद (), रोमान्स, ऍक्शन, ट्रॅजेडी आणि हेवी बजेट यांचे कॉम्बीनेशन अचाट होते. यामुळे पब्लिकने हे चित्रपटही डोक्यावर घेतले. ‘काम्याब’, ‘मकसद’, ‘सिंघासन’, ‘होशियार’, ‘दिया और तुफान’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘भाई’, ‘आंटी नंबर वन’ असे एकाहून एक रेम्याडोक्याचे हे चित्रपट होते. त्यातही ‘हत्या’, हम’ व ‘जैसी करनी वैसी भरनी’ हे गोविंदा अभिनित चित्रपट आणि रेखाचं पुनरुज्जीवन करून गेलेला ‘खून भरी मांग’ यातल्या खटकेबाज संवाद, थरारक सीन्स, आणि वेगवान कथानक यांच्या आधारावर ते तग��न राहिले. के. बापय्या, डी. रामानायडू, ए. नागेश्वर राव आणि कृष्णा या दक्षिणात्य चौकडीने कादर खान यांच्या लेखणीची लय बिघडवली. जोडीला शक्तीकपूर सोबत त्यांनी विनोदाच्या नावाखाली जो आचरटपणा, पांचटपणा केला त्यामुळे ते पोरकट दर्जास गेले. एका श्रेष्ठ प्रतिभावंताचे हे अधःपतन होते. ‘बिना फाटक की रेल्वे लाईन’सारखे फडतूस डायलॉग त्यांनी लोकप्रिय केले.\n‘औरों के लिये गुनाह सही हम पिये तो शराब बनती हैं अरे सौ गमोको निचोडने के बाद एक कतरा शराब बनती हैं ’ (नसीब) ‘जिंदगी में लोग मुहब्बत के सहारे जीते हैं मैं आपके नफरत के सहारे जीऊंगा.. ‘, ‘तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कबरस्तान में खतम होती हैं.. ‘ न मौत आती हैं न तुम आती हो लेकीन जोहरा बाई तुम बहुत अच्छा गाती हो… ‘ – (मुकद्दर का सिकंदर) असे अनेक संवाद देता येतील ज्यातून कादर खान यांची प्रतिभा अजमावता येते. जितेंद्रची भूमिका असेलल्या ‘मेरी आवाज सुनो’ (१९८२) आणि जॅकी श्रॉफ – नाना पाटेकर अभिनित ‘अंगार'(१९९३) साठी त्यांना उत्कृष्ठ संवाद लेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’साठी विनोदी अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मिळाला.\nकादर खान यांच्या आयुष्यात योगायोग मोठ्या प्रमाणात आढळतात. तीन सुपरस्टार्सनी त्यांना उभं केलं. दिलीपकुमारनी इंडस्ट्रीत आणलं, तर पहिली मोठी भूमिका अमिताभनी मिळवून दिली आणि राजेश खन्नांनी ‘रोटी’ (१९७४)च्या रूपाने पहिली पटकथा लिहून घेतली १९९९ सालच्या ‘सूर्यवंशम’, ‘हसीना मान जायेगी’, हिंदुस्तान की कसम’, सिर्फ तुम’ आणि ‘आ अब लौट चले’ या मोठ्या सिनेमांनंतर २००० सालचा ‘धडकन’ हाच अखेरचा हिट सिनेमा ठरला. त्या नंतर त्यांचे अस्तित्व नगण्य राहिले. उगवत्याला सलाम आणि मावळत्याला पाठ दाखवायच्या रिवाजाला इंडस्ट्री पुरेपूर जागली. २०१४ मध्ये त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली यात काही तरी बिनसले आणि त्यांची प्रकृती वेगाने ढासळू लागली. दुःखद अवस्थेतील त्यांचे फोटो अधून मधून झळकू लागले आणि त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करू लागले. मध्यतंरी रामदेव बाबांच्या पतंजली आश्रमात देखील त्यांनी काही महिने उपचार घेतले पण त्यांच्या मुलांनी त्यांना परत कॅनडाला नेले. आता कळतेय की त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. कदाचित हा त्यांचा अखेरचा संघर्ष असू शकतो. इथे ते सिकंदर होत���ल की नाही हे अजून कळायचे आहे. ४३ वर्षाच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात अभिनय करणाऱ्या आणि २५० हून अधिक चित्रपटासाठी लेखन करणाऱ्या कादरखान यांना अखेरच्या दोन दशकात काम मिळाले नाही, इंडस्ट्रीने त्यांची साथ सोडली आणि तब्येतीनेही सोबत सोडली.\nएंटरटेन्मेंट वेबसाइट ‘स्पॉटबॉय’ला कादर खान यांचा मुलगा सरफराज खानने दिलेल्या माहितीनुसार कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. ज्यामुळे मेंदूद्वारे नियंत्रित होणाऱ्या सर्व हालचालींवर परिणाम झाला आहे. मुलगा आणि सून, सरफराज आणि शाइस्ता यांच्यासोबत ते राहत आहेत. सरफराजच्या सांगण्यानुसार डॉक्टरांच्या टीमचे त्यांच्यावर सतत लक्ष होते. पण श्वसनाला होणाऱ्या त्रासामुळे त्यांना बाइपेप वेंटीलेटरवर ठेवले गेले आहे. कादर खान क्वचितच शुद्धीवर येत आहेत. त्यांनी बोलणे बंद केले आहे. न्यूमोनियाचे लक्षणही आढळून आलेत. कादर खान यांचा मुलगा आणि सून त्यांच्या उपचारांमध्ये कुठलीही कसर शिल्लक सोडत नाहीयेत. पण आता त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली आहे. त्यांच्याबाबत आजही अनेक अफवा पसरवल्या जाताहेत, त्यांचे कौटुंबिक सख्य चांगले आहे, आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे आणि त्यांची देखभालही होते आहे. मात्र नियती त्यांना साथ देत नाहीये हे खरे. त्यांच्या स्वभावास पाहू जाता लाचारीचे जगणे पसंत करण्यापेक्षा ते काही काळ झुंज देऊन मृत्यूशी जुळवून घेतील असे वाटते.\nत्यांच्या अम्मीजानला भेटायची आर्त ओढ त्यांना लागली असेल हे वेगळे सांगायला हवे का ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा पुऱ्या करो …\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा ��ुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/155-crore-metro-self-fund-municipal-161844", "date_download": "2019-04-18T19:16:02Z", "digest": "sha1:E6DUVK4U4LUBH2OKZXU4JONEKZDMF7BW", "length": 16110, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "155 Crore for Metro in Self Fund Municipal मेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nपिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली.\nपिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली.\nमहापालिका भवन ते निगडी कॉरिडॉर क्रमांक १- ए या मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महापालिकेकडे सादर केला आहे. या अहवालानुसार संबंधित मार्गाची लांबी ४.४१३ किलोमीटर आहे. तसेच, संबंधित मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी अशा तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. संबंधित प्रकल्पाचे काम, भूसंपादन, सेवावाहिन्यांचे स्थलांतर आदींसाठी एकूण एक हजार ४८ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल, मेट्रोच्या नावातील बदल यांना सभेने मंजुरी दिली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिकेच्या स्व-निधीतून मेट्रो प्रकल्पासाठी १५५ कोटी रुपये देण्याची मांडलेली उपसूचना मंजूर करण्यात आली. मेट्रोसंदर्भात सदस्यांच्या मागणीनुसार संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ या प्रकल्पाचे पालिका हद्दीतील काम पीएमआरडीएला करू देण्यासाठी आवश्‍यक मंजुरी देण्याचा प्रस्तावदेखील सभेत संमत करण्यात आला, त्यानुसार पीएमआरडीएला पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.\nमहापालिका भवन ते निगडी या अंतरातील मेट्रोसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते, गटनेते यांची एकत्रित बैठक सोमवारी (ता. २४) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात घेण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केले.\nप्रमोद कुटे : पिंपरी महापालिका भवन ते निगडी दरम्यान काळभोरनगर येथे एक मेट्रो स्टेशन वाढवावे.\nसीमा सावळे : हिंजवडीपासून मोशीपर्यंत मेट्रोच्या नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करावा.\nदत्ता साने : मेट्रो प्रकल्पात केंद्र, राज्य सरकार यांचा किती निधी असेल\nसचिन चिखले : पिंपरी महापालिका भवन ते निगडी दरम्यान २०२२ पर्यंत मेट्रोच्या विस्तृत प्रकल्प अहवालानुसार कार्यवाही अपेक्षित\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या जिद्दीची कसोटी\nभाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून...\nकसबा पेठेतील रहिवाशांचा मेट्रोच्या स्थानकाला विरोध\nपुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र...\nकासारवाडी ग्रेडसेपरेटरमधील रस्ता खुला\nपिंपरी - मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे...\nमिडी बसला नादुरुस्तीचे ग्रहण\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या मिडी बसलाही बंद पडण्याचे दुखणे सुरू झाले आहे. सध्या नव्या २२७ मिडी बसपैकी २००...\nमेट्रोच्या चाचणीसाठी नोव्हेंबरमध्ये मुहूर्त\nनवी मुंबई - पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेली सिडकोची नवी मुंबईतील ‘मेट्रो-१’ काही महिन्यांत ट्रॅकवर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे....\nपुणे मेट्रो : श्रेयात न अडकणे श्रेयस्कर\nपुण्यात \"मेट्रो'च्या कामाला वेग आला आहे. एकापाठोपाठ एक पिलर उंचावत \"मेट्रो'ची झपाट्याने उभारणी होत असताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या अंगाने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1096", "date_download": "2019-04-18T19:06:29Z", "digest": "sha1:3PMQOGII6U3NVJQZ6OWL4WZQEL66E652", "length": 10916, "nlines": 62, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुस्‍तकसंग्रह | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकिलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव\nमहाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे असे सुचवले जाते. ते शक्य नसते, कारण ती ग्रांथिक भाषा, पुरावे म्हणून दिलेले इतिहासातील दाखले, सनावळ्या यांमुळे वाचन गुंतागुंतीचे व कठीण होऊन जाते.\nपण ते सर्व टाळून लिहिलेला, महाराष्ट्राच्या जवळ जवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतलेला एक ग्रंथ सध्या बाजारामध्ये आला आहे. त्याचे नाव आहे ‘शोध महाराष्ट्राचा’. ग्रंथाचे लेखक आहेत विजय आपटे. आपटे हे स्वत:ला इतिहासाचे अभ्यासक मानतात, संशोधक मानत नाहीत. ते म्हणतात, की या पुस्तकाची माझ्या मनात सुरुवात झाली ती ‘मराठी माणसाला झाले आहे तरी काय’ या मला पडलेल्या कोड्यापासून. त्या कोड्याचे उत्तर शोधता शोधता माझे इतिहासाचे वाचन सुरू झाले.’ म्हणजे सर्वसाधारण उत्सुक वाचकाची जिज्ञासा त्यांच्या ठायी आहे.\nग्रंथ तीन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात महाराष्ट्राचे नैसर्गिक स्वरूप, महाराष्ट्रातील संस्कृतीची जडणघडण, महाराष्ट्राचा भौतिक पाया, गावगाडा, जातिव्यवस्था, भाष�� आणि तिचा विकास, विस्तार, साहित्यनिर्मिती, वारकरी संप्रदाय, मराठी समाजातील गुणदोष अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला आहे.\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nनिफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची आई, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार होता. रामचंद्र यांचे त्यांच्या जन्मभूमीत, नांदुर्डी येथे स्मारक व्हावे असे गावकऱ्यांना वाटत होते. त्यासाठी समिती स्थापन झाली. गावकऱ्यांसमोर स्मारक काय करावे हा प्रश्न पडला होता. निफाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती विनायकराव पाटील यांनी असे सुचवले, की गावात ‘हुतात्मा रामचंद्र’ यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात यावे. गावकऱ्यांना ती कल्पना पटली.\nस्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने\nमी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल'ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत असे. कारण माझे वडील रत्नाकर मतकरी आणि आजोबा माधव मनोहर यांच्याकडून मी स्ट्रॅण्डविषयी ऐकले होते, आणि 'स्ट्रॅण्ड'चे मालक टी. एन. शानभाग यांच्याबद्दल कौतुक, आदर आणि दबदबा तर सर्वांनाच होता. माझ्या वडिलांच्या पिढीचे अनेकजण, खास करुन ज्यांची महाविद्यालये, कामाची ठिकाणे मुंबईच्या फोर्ट भागात होती, त्यांच्यातील अनेक जण त्या बुकस्टोअरमधे नित्यनेमाने जात. त्यांच्यातील अनेक जण शानभाग यांना पर्सनली ओळखत. शानभाग त्यांना हवी ती पुस्तके मागवण्यासाठी लागेल ती मदत करत.\nदत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू असे त्यांचे कुटुंब. गायकरांना छंद आहे तो दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा, वाचण्याचा आणि ती पुस्तके ज्या कुणाला संदर्भासाठी हवी आहेत त्याला ती पुरवण्याचा. त्यांना लहानपणापासून वाचण्याची आवड आहे.\nदत्ताराम गायकर आयआयटी, पवई येथे शिपाई म्हणून काम करत होते. ते सदतीस वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा छंद आयआयटीत ��सतानाच लागला. ते पूर्णवेळ नोकरी करत होते तरी त्यांनी त्यांची पुस्तकांची आवड मनापासून जोपासली आणि वाढवली. गायकरांचे शिक्षण जेमतेम नववी, पण ज्ञान मिळवायचे तर शिक्षण आड येऊ शकत नाही याची प्रचीती गायकर यांच्या वाचनवेडातून येते\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202402-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/panchayat.html", "date_download": "2019-04-18T19:07:44Z", "digest": "sha1:XQGTOIO7SFYSIYBPSOGFV73YDYX2A43Q", "length": 2480, "nlines": 40, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nमहाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) व ४०(२) ची माहिती\nपर्यावरण ग्राम समृद्धी योजना माहिती\nपाणी पट्टी कर वसुली\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/14/", "date_download": "2019-04-18T18:49:08Z", "digest": "sha1:OFKLJCI3235WVQQFCYHPSWYW2B4A3PJS", "length": 6000, "nlines": 44, "source_domain": "mahabatmi.com", "title": "14/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\n1500 KM पार करून विवाहासाठी पोहोचली नवरी.. मुलीच्या वडीलाने नवरदेवाला सॅलरी स्लिप मागताच असे काही झाले\nजमशेदपूर (झारखंड)- उत्तराखंडमधील बागबेडाहून ऋषिकेशला (जमशेदपूरपासून 1500 किलोमीटर अंतरावर) विवाहासाठी आलेल्या वधू पक्षातील नऊ जणांची पोलिसांनी सुटका केली. सगळ्यांना वरपक्षाकडील लोकांनी घरात डांबून ठेवले होते. मंगळवारी ऋषिकेशमध्ये...\nसुप्रिया सुळे बारामतीतून तर उदयनराजे भोसलेंना साता-यातून उमेदवारी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर\nराष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांच्यासह इतर नावे जाहीर करण्यात...\nराष्‍ट्रवादीची पहिली यादी ज���हीर..सातार्‍यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, पार्थ पवार यांचे नाव नाही\nलोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली असून त्यात सुप्रिया सुळे(बारामती), उदयनराजे (सातारा )आणि सुनील तटकरे (रायगड) यांचा समावेश आहे. पार्थ पवार आणि माढा...\nमाझ्याशी प्रेम कर, नाही तर गोळी घालेन\nयावल- अल्पवयीन मुलीशी प्रेम व प्रेम संबंध तोडले तर तुला गोळी घालेन, असे म्हणत डोक्यावर पिस्तूल रोखणारा प्रेमवीर..या प्रकाराने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न.. बुधवारी झाला या प्रकरणाचा...\nचीनने 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला वैश्विक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवते\nन्यूयॉर्क – पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला १० वर्षांत चौथ्यांदा पुन्हा एकदा चीनने वाचवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nभारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार : प्रकाश आंबेडकर\nमुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघाला वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोकसभा निवडणूक ही वंचित...\nनगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबियांबद्दल द्वेष भरला आहे. माझे वडील बाळासाहेब विखे पाटील आज हयात नाहीत. निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:12:21Z", "digest": "sha1:SWILVKOU2FVWARXBV6HJ3GNLOJLCTZO4", "length": 7726, "nlines": 244, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रांत्स काफ्का - विकिपीडिया", "raw_content": "\n१९०६ मधला फ्रांत्स काफ्का\n३ जून १९२४ (वये ४०)\n\"दी व्हेरवांडलुंग\" (\"दी मेटामॉर्फोसिस\"), देर प्रोसेस (दी ट्रायल), दास श्लोस (दी कॅसल), बेत्राखतुंग (कॉन्टेम्प्लेशन), आइन हंगरक्युंस्तलर (ए हंगर आर्टिस्ट), ब्रिफे अन फेलिस (लेटर्स टू फेलिस)\nअल्बर्ट कॅमस, जीन-पॉल सार्त्र, ओहोजे सारामागो, म्युरिलो रुबिआओ, जे. डी. सालिंगर\nफ्रांत्स काफ्का (जुलै ३, इ.स. १८८३:प्राग - जून ३, इ.स. १९२४) हा विसाव्या शतकातील प्रमुख लेख�� होता.\nयाचे बरेचसे लिखाण अर्धवट राहिले व इतर लिखाण मृत्युपश्चात प्रसिद्ध झाले. काफ्काला पाश्चिमात्य साहित्यातील प्रमुख लेखक मानले जाते[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८८३ मधील जन्म\nइ.स. १९२४ मधील मृत्यू\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://chitrakavita.com/AboutChitrakavita.aspx", "date_download": "2019-04-18T18:51:32Z", "digest": "sha1:VU7C5L6SQRXYBIE52KN5B7C4ECEONI7L", "length": 2693, "nlines": 39, "source_domain": "chitrakavita.com", "title": "About Chitrakavita", "raw_content": "\nदसरा दिवाळी मैत्री प्रेम महाराष्ट्र\nचित्र आणि कविता – बहुरंगी-बहुढंगी, वेगवगळी पण एकाच वेलीवर फुलणारी दोन फुलं. दोन्हींची नाळ जन्मापासूनच आपल्याशी जोडली जाते. जगनिर्मात्याने काढलेल्या असंख्य, विविध चित्रांपैकी एक आपण, आई नावाच्या कवितेपासून आपल्या आयुष्याची सुरवात करतो.पुढं मग कुणी चित्रकार आपल्या कुंतलांतून, तर कुणी कवी शब्दा-शब्दांतून स्वतःच्या मनातलं भावविश्व साकारतो. आणि या दोन्हींच्या सुगम समागमातून साकारते ती चित्रकविता.\nचित्रकविता डॉट कॉम हा एक प्रामाणिक प्रयत्न या चित्रमधूर कवितांना तुमच्यापर्यंत आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्याचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://puputupu.in/2015/01/diet-tips/", "date_download": "2019-04-18T18:44:11Z", "digest": "sha1:VI53QOSXKPUPUECWAXVSFYKLPCVKKNKY", "length": 8313, "nlines": 115, "source_domain": "puputupu.in", "title": "Diet Tips - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nआपल्या शरीराला ज्या प्रकारच्या, जितक्या प्रमाणातल्या आहाराची गरज असते, तो आहार म्हणजे डाएट. घरच्या बाईचं डाएट तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत, डॉ. प्रेरणा बावडेकर यांनी…\nमुलं शाळेत गेल्यावर, नवरा ऑफिसात गेल्यावर मग निवांत खाऊ असं म्हणत अनेकजणी सकाळचा नाश्ताच करत नाही. फक्त २-३वेळा चहा पित राहतात आणि थेट दुपारचं जेवण घेतात. त्यातही मग आदल्या दिवशीचा उरलेला पदार्थ बाईच्याच पानात पडतो. हे टाळायला हवं कारण ते शरीरासाठी ते उपयोगी नाही. सकाळी उठल्यावर एका तासाच्या आत पोटात काहीतरी जायलाच हवं. मग सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या, लिंबूपाणी घ्या. किंवा उत्तम उपाय म्हणजे कोणतंही एखादं फळ खा. ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकिंग द फास्ट आपण रात्रीच्या जेवणानंतरचा उपवास सोडत असतो. तो फळाने सोडला तर पोटही शांत राहतं आणि पचायलाही सोपं जातं. दरवेळी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा असे पदार्थच हवेत असं नाही. फळं खाल्ली, दूध प्यायलं तरी पुरेसं असतं. नाश्ता नीट न केल्यामुळेच मग अनेकींना नाही नाही ते आजार होतात. बारीक बायकांमध्येही फॅटचं प्रमाण वाढतं.\nआता ज्या नोकरीला असतात त्यांची तर वेगळीच धावपळ होते. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळण्याच्या नादात दरवेळी परिणाम होतो, तो जेवणावरच. दिवसातून चारवेळा फळं खायला हवी. नाश्त्यामध्ये, साधारण ११-११.३०च्या सुमारास, दुपारच्या जेवणासोबत एखादं फळ किंवा सॅलड आणि संध्याकाळी अशा वेळांत फळं पोटात जायलाच हवीत. आमटी भाजीत ‌मीठ थोडं कमीच वापरा. शक्यतो कच्चं ‌मीठ थोडं खा. आठवड्यातून दोनतीनवेळा पालेभाज्या असायला हव्यातच. कडधान्य करायला सोपी म्हणून रोज खाऊ नका. दुपारी जेवणात सॅलड असायला हवं. पण एखाद दिवशी फक्त काकडी, एखाद दिवशी फक्त ‌कांदा, एखाद्या दिवशी फक्त टोमॅटो असं काहीही खाऊ शकता. ऑफिसमध्ये सलाड न्यायचं तर शक्यतो, चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक डबे किंवा स्टील, काचेच्या डब्यांतून ते घेऊन जा. त्यातही मीठ कमी आणि लिंबू, कोथिंबीरीचा जास्त वापर करा.\nरात्रीच्या जेवणात तुम्ही गरमागरम सूप घेऊ शकता. त्यासाठी घरात जेवढ्या भाज्या आहेत, त्या सगळ्या कुकरमध्ये उकडवून घ्या. त्यात मीठ, मिरीपूड घालून उकळून पिऊन टाका. शक्यतो हवाबंद किंवा रेडी टू इट सूप्स टाळा. दिवसभरामध्ये चहा-कॉफी, कृत्रिम शीतपेयं कमी प्या. त्याऐवजी ताक, लिंबू सरबत, गरम पाणी प्या. ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे.\nज्यांची नाइट शिफ्ट असते किंवा रात्रीचं काम असतं, त्या बायकांनी दुपारचं जेवण व्यवस्थित घ्यावं. येताना डबा घेऊनच आलात तर श्रेयस्कर. ७-७.३० किंवा ८पर्यंतच जेवायची सवय लावून घ्या. काम करता करता एका बाजूला पटकन डबा खाऊन घेता येतो. लवकर जेवणं कधीही उत्तमच. त्यानंतर भूक लागली तर कितीही फळं खाता येतात. दूध भरपूर नाही पण सकाळी किंवा रात्री एक ग्लास घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_30.html", "date_download": "2019-04-18T18:26:33Z", "digest": "sha1:S3LFPU2SLRCUHRMSCVMLCPXNE5DSGHCN", "length": 14228, "nlines": 72, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: कमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nप्रयोगशील शेतकरी शेखर पाटणे यांचा प्रयोग वेलंग (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील प्रयोगशील शेतकरी शेखर पाटणे यांनी ऊस लागवड खर्च कमी करण्यासाठी रोपेनिर्मितीची सोपी पद्धत विकसित केली. गरजेतून विकसित केलेली कमी खर्चाची ही रोपवाटिका निश्‍चितच फायदेशीर ठरणारी आहे. अमित गद्रे\nऊस लागवड रोप पद्धतीने केल्यास 100 टक्के क्षेत्रावर उगवण पूर्ण होऊन उत्पादनात वाढ मिळते. सध्याची पाणीटंचाई, लागवड खर्चात बचत करण्यासाठी वेलंग येथील शेखर पाटणे यांनी स्वकल्पनेतून गरजेइतक्‍या ऊस रोपेनिर्मितीला सुरवात केली. ते म्हणाले, की मी एक डोळा पद्धतीने लागवड करतो. मला ट्रे किंवा पिशवीतील रोपांचा खर्च परवडत नव्हता. उपाय शोधताना खतांच्या पोत्यांच्या पट्ट्यांची कल्पना सुचली. त्यावर रोपे तयार केली तर मुळे जमिनीत घुसण्यास प्रतिबंध होऊन पट्टीवर मुळांची वाढ नियंत्रणात राहते हे लक्षात आले. पहिला प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर या वर्षी 30 गुंठ्यांवरील लागवडीसाठी माझ्या पद्धतीने रोपे तयार करून लागवड केली.\nपाटणे यांनी सांगितले रोपवाटिकेचे तंत्र - माझे लागवड क्षेत्र 30 गुंठे असले तरी पहिल्याच प्रयोगात एक एकरासाठी लागणारी सहा हजार रोपे तयार केली. नेहमी गरजेपेक्षा 20 टक्के जास्त कांड्या लावाव्यात.\n- सप्टेंबरमध्ये मशागतीनंतर तीन फूट अंतराने सरी. लावणीच्या दोन सरी सोडून तिसऱ्या मोकळ्या सरीत रोपे तयार करण्याचे नियोजन.\n-- रोपेनिर्मितीसाठी सरीत पट्ट्या पसरण्यासाठी 50 पोती लागली. एक एकर लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्र लागले. प्रत्येकी 100 फूट लांब खताच्या पोत्याच्या पट्ट्या अंथरल्या. एका पोत्यापासून 15 फूट अंतराची पट्टी तयार होते.\n- पट्टीच्या कडा सरीच्या बगलेतील मातीने बुजविल्या. पट्टीवर दोन बोट जाडीचा मातीचा थर दिला. त्यात पुरेसे शेणखत, क्‍लो���ऍन्ट्रानिलीप्रोल (दाणेदार) व डीएपी मिसळून एक डोळ्याची कांडी लागवड केली.\n- फुले-265 जातीचे दहा महिने वयाचे प्रमाणित बेणे निवडले.\nरोपेनिर्मिती - - बेणेप्रक्रियेनंतर सरीत अंथरलेल्या पट्टीवरील शेणखत- मातीच्या मिश्रणाच्या बेडवर कांडीवरील डोळ्याची बाजू वर करून कांड्या आडव्या ठेवल्या. बेणे लावल्यानंतर पट्टीच्या कडेने मातीत लहानशी चळी घेऊन ती माती बेण्यावर अंथरूण हलकासा दाब दिला. चळीमुळे पट्टीवर जादा झालेले पाणी निघून जाते.\n- बेणे लागवड पूर्ण झाल्यावर गरजेनुसार पाणी. चार दिवसांनी तणनाशकाचा वापर. बेण्याची उगवण 15 दिवसांत पूर्ण (पारंपरिक पद्धतीमध्ये 15 ते 25 दिवस लागतात).\n- रोपवाटिकेत बेणे लागवडीनंतर 20 व्या दिवशी युरिया सरीत विस्कटून दिला. 21 व्या दिवशी 19ः19ः19 या विद्राव्य खताची फवारणी. क्‍लोरपायरिफॉस व त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी.\n- सुमारे 30 दिवसांत चार पानांची रोपे तयार झाली. पुनर्लागवडीच्या दिवशी कात्रीने रोपांची वरची निम्मी पाने कापली, यामुळे लागवडीनंतर रोपांचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.\nअशी केली रोपांची पुनर्लागवड - - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुनर्लागवडीचे नियोजन\n- काढणीपूर्वी दोन दिवस आधी रोपांच्या सरीला पाणी दिले. पट्टीची दोन्ही टोके उचलल्याने रोपे आपोआप मातीतून वर आली. रोपे मातीसहित घमेल्यात भरून लागवडीच्या ठिकाणी नेली.\n- पुनर्लागवडीत एक मजूर दोन फूट अंतरावर चळी घेऊन दुसरा मजूर रोप व्यवस्थित लावून दाबून घेतो.\n- लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी हलके पाणी, चार दिवसांनी तणनाशकाचा वापर.\n- सध्या शेतात 100 टक्के रोपे चांगल्या प्रकारे रुजली. उसाला माती परीक्षणानुसार रासायनिक खते दिली आहेत.\n- गेल्या पाच वर्षांपासून पाटणे यांना एकरी सरासरी 80 टन उत्पादन मिळते. यंदाही या प्रयोगातून एकरी किमान 70 ते 75 टन उत्पादनाची खात्री आहे. ते म्हणतात, की पुढील वर्षी ऊस बेणे टंचाई जाणवणार आहे. पारंपरिक पद्धतीत एक एकर बेणे मळ्यापासून 15 ते 20 एकर क्षेत्र लागवड होते. माझ्या पद्धतीने याच क्षेत्रातून किमान 100 एकरांपर्यंत लागवड होऊ शकते. उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णराव धुमाळ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे.\n- पाटणे यांनी 30 गुंठे क्षेत्र निवडले असले तरी एकराच्या हिशेबाने सहा हजार रोपे तयार केली.\nत्यासाठी रासायनिक खतांची मोकळी पोती (60 नग) - 150 रुपये, एक डोळ्याच्या सहा हजार कांड्या - 2400 रु., बेणेप्रक्रिया साहित्य, लावण, तणनाशक, खते, कीडनाशके, ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया असा एकूण 4200 रुपये खर्च आला. हा हिशेब पाहता प्रति रोप निर्मिती खर्च 70 पैसे येतो. बाजारात सध्या प्रति रोप अडीच ते साडेतीन रुपयांनी विकले जाते. ऊस तोडणी, वाहतूक, कांडी करणे, बेणेप्रक्रिया ही शेतकरी गटाच्या माध्यमातून केल्याने खर्चात बचत झाली.\nपाटणे यांच्या उसाच्या रोपवाटिकेसाठी कोकोपीट, ट्रे, रोप वाहतुकीचा खर्च नाही. आमच्या संशोधन केंद्रावरही अशा पद्धतीने रोपेनिर्मिती करून केलेल्या ऊस लागवडीचे निष्कर्ष चांगले आहेत. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने रोपवाटिका करून खर्चात बचत करावी.\n- डॉ. सुरेश पवार,\nमध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्‍त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T19:13:25Z", "digest": "sha1:5427QPCSO3IPZRJ3D6NF5NGAI7N3AHLJ", "length": 7294, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तालिन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. ११५४\nक्षेत्रफळ १५९ चौ. किमी (६१ चौ. मैल)\n- घनता २,५०७ /चौ. किमी (६,४९० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + २:००\nतालिन ही एस्टोनिया ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. तालिन शहर एस्टोनियाच्या उत्तर भागात फिनलंच्या आखाताच्या किनार्‍यावर वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील तालिन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअ‍ॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१६ रोजी १३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-sanny-wani-article/", "date_download": "2019-04-18T19:17:38Z", "digest": "sha1:XHRGCEZOIARCUYAPVRGZ7L66FRMHAIBH", "length": 25466, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दिशादर्शक फलक लावावेत - सनी वाणी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\n���ाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ���डिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special दिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी\nदिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी\nनाशिक शहराचा विस्तार चोहोबाजूने हळूहळू होऊ लागला आहे. शहराच्या बाहेरील भागात मोठे रस्ते आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे रस्ते आता छोटे पडू लागले आहेत. गंगापूर रोड, कॉलेज रोड म्हणजे शहराच क्रीम भाग.\nया भागात जे रस्ते झाले आहेत, ते रस्ते आता अरुंद पडत असून ते रूंद अस��े आवश्यक झाले आहे. कारण जे सध्याचे रस्ते आहेत. त्यावर अतिक्रमण होऊ लागल्याने आहे, ते रस्ते आता छोटे पडू लागले आहेत.\nगंगापूर रोड, कॉलेज रोड भागात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण या भागात वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.\nकॉलेज रोड तसेच गंगापूर रोडवरील विविध सर्कलवर तर सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. वाहतुकीचे नियम या भागात पाळले जात नाहीत. त्यामुळे आता या रस्त्यावर अजून सिग्नलची संख्या वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.\nया रस्त्यांवर तसेच शहराच्या विविध भागात पावसाळा असो वा इतर काळात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात सर्कस करत चालावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर भूमीगत पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे आहे. महानगरपालिकाकडून हे काम तातडीने होणे आवश्यक आहे.शहराच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाही.\nत्यामुळे विविध भागातून नाशिकमध्ये येणार्‍या वाहनधारकांना हे दिशादर्शक फलक नसल्याने रस्ते कुठे जातात, हे लक्षात येत नाही. तसेच निश्चित पत्त्यावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या वाहनधारकांची मोठी अडचण होऊन जाते. याबरोबरच मग अशा वाहनधारकांकडून रस्त्यांवर, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावली जातात.\nजेथे नो पार्किंगची जागा आहे, त्या ठिकाणी देखील दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना लक्षातही येत नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने व वाहतूक पोलिसांनी शहराच्या अशा विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. हे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास व पार्किंगच्या ठिकाणी वाहने लागल्यास निश्चितच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.\nस्वच्छतेच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर शहरामध्ये काही ठिकाणी स्वच्छता आहे. मात्र, काही ठिकाणी अस्वच्छतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.\nयाचे उदाहरणच द्यायचे म्हटले तर वकीलवाडी परिसरात फेरफटका मारला तर कचराकुंडी अजूनही शहरात सुरूच आहे की काय असे तेथील कचरा पाहून वाटते. येथील कचरा उचलला जात नाही, तसेच गंगापूर रोडवर देखील चौकाचौकात पडलेल्या अशा कचर्‍याचा सामना या ठिकाणच्या रहिवाशांना करावा लागत आहे.\nठक्करनगर, शरणपूर रोड या भागात अशीच परिस्थिती असून याठिकाणचे पथदीप गेल्या काही वर्षांपासून अद्यापही बदललेले नाही. याकडे नाशिक महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. शहरामध्ये झाडांचे प्रमाण समाधानकारक असले तरी हे प्रमाण अजून वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून नाशिक शहरातील वातावरण स्वच्छ राहील व प्रदूषण वाढणार नाही.\nPrevious articleनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nNext articleदेवळा : रामेश्वर फाट्यानजीक पुन्हा नंदुरबार बसला अपघात; चालकासह १२ प्रवासी जखमी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/india-looses-5-wickets-day-4-161003", "date_download": "2019-04-18T19:08:42Z", "digest": "sha1:6AAUWIMTIY6RWI7K6KZEUHOYOEEGOMGE", "length": 12005, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "India looses 5 wickets on day 4 भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nभारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nभारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराला जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले.​\nपर्थ : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात होताच लोकेश राहुलला स्टार्कने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद करून भारतीय डावाला पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजाराल��� जम बसायच्या आत हेझलवुडने बाद केले. अत्यल्प धावा जमा झाल्या असताना विराट कोहली फलंदाजीला येण्याचा प्रकार परत बघायला मिळाला. कोहलीने मुरली विजयसह डाव सांभाळण्याकरता प्रयत्न चालू केले. नॅथन लायनने कोहलीला टप्पा पडल्यावर सरळ जाणार्‍या चेंडूवर बाद केले तिथेच भारतीय प्रतिकारातील ताकद संपली. पाठोपाठ नॅथन लायनने भरपूर चेंडू वळवून विजयची लेग स्टंप हादरवली.\nसविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-\nINDvsAUS : उसळत्या खेळपट्टीवर भारताची शरणागती\nसकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :\n■ इन्स्टाग्राम : @sakalsports\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्‍स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच��या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/15/", "date_download": "2019-04-18T18:54:52Z", "digest": "sha1:RN4IXBPH7KTZQILZOOLBPZFVAYNRFUL2", "length": 1794, "nlines": 29, "source_domain": "mahabatmi.com", "title": "15/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nन्यूझीलंडमध्ये मशीदीत गोळीबारात ९ ठार\nन्यूझीलंड : बांग्लादेशचा संघ क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. बांग्लादेशचा संघ ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत शुक्रवारच्या नमाजसाठी थांबला होता. त्यावेळी एक अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला....\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nमुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटीजवळील एका पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला. ३३ जण जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी ७.२०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/action-taken-on-717-complaints-of-code-of-conduct-294-on-cvisil-app/1494/", "date_download": "2019-04-18T19:15:33Z", "digest": "sha1:X4RKCQMVAWRTQQQP7GTUPEBG3OKIKUNR", "length": 15823, "nlines": 127, "source_domain": "mahabatmi.com", "title": "सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई | Mahabatmi.com", "raw_content": "\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिताभंगाच्या ७१७ तक्रारी, २९४ वर कारवाई\n लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर नागरिकांना आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ऑनलाइन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले ‘सी व्हिजिल’ मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर अातापर्यंत ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अायाेगाकडून देण्यात आली.\nॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, तर ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनरसंदर्भातील आहेत. संपत्ती विद्रूपीकरण ४४, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण ७, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप २२, मद्याचे वाटप १८, ��ैशाचे वाटप ३८, पेड न्यूज ४१, धार्मिक किंवा सामाजिक भाषण ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक ५, निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर ५, तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत १९ तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होत���ंना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मा���ोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/", "date_download": "2019-04-18T19:23:41Z", "digest": "sha1:O4YWATSBFKQDNZN4RTJCAA5I2J3CPMRY", "length": 28213, "nlines": 404, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deshdoot Digital", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावण��तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nव्हॉट्सअँप��र बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\n बदलत्या युगात वैज्ञानिक क्रांतीने जग बदलले आहे. निसर्गापासून माणूस दूर जावून काँक्रीटच्या जंगलात राहावयास आला आहे. प्रगतीचे शिखरे पादाक्रांत करतांना सृष्टीचे चक्र...\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\nमुंबई- हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. चक्क महेश भट्ट यांनी सुरुवातीच्या काळात खडतर प्रवासानंतर आज लोकप्रियतेच्या या शिखरावर...\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nमुंबई- साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. कटप्पाची भूमिका साकारणार्‍या याच सत्यराज यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन...\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nमुंबई- विकी कौशलच्या करिअरमध्ये उरी: द सर्जिकल स्ट्राइक माईल्ड स्टोन ठरला. आदित्य धरने उरीचे दिग्दर्शन केले आणि रॉनी स्क्रूवालाने या सिनेमाची निर्मिती केली...\nबहुचर्चित भारत सिन���माचे तीन पोस्टर रिलीज\nमुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'भारत' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कतरिना कैफ, सलमान खानच्या लूक नंतर आता भारत सिनेमाचे नवे...\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nनाशिक : देशभरात धुमाकूळ घातलेल्या टिकटॉकला अखेर प्ले स्टोर वरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेकांचे स्मार्टफोन, सोशल मीडिया, युट्युब आदीवंर धुमाकूळ घालणारे टिकटॉक...\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध, सहा समतल चर\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nप्ले स्टोअरमधून टीक टॉक’ अ‍ॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश\nचौगाव येथे वीज पडल्याने 500 क्विंटल कांदा जळून खाक\nरेल्वे सप्ताहात भुसावळ विभागाला 5 शिल्ड\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/09/blog-post_30.html", "date_download": "2019-04-18T18:21:30Z", "digest": "sha1:6KFBTU7XKXGWGLXU7YF5K6TUNUKZ4KAI", "length": 6483, "nlines": 35, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: नेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nनेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची\nयेवला तालुक्यातील शेतकरीही आता हायटेक शेती करू लागले आहेत. कृषी खात्याच्या मदतीने पॉलीहाऊस अर्थातच नेट शेतीचा वापर करत येवल्यातील पिंपळगाव जलाल येथील शामराव खोकले यांनी दीड एकर शेतीत ढोबळी मिरची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.\nयेवला तालुका हा तसा दुष्काळी तालुका त्यामुळे येथील शेतकरी पारंपरिक शेतीच आजपर्यंत करत आले. मात्र आता कृषी विभागाच्या मदतीने येथील शेतकरी हळूहळू इतर पिके घेण्याकडे वळू लागले आहेत. शामराव खोकले यांनी आपल्या दीड एकर जमिनीवर पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यात त्यांनी बॅलाडिन जातीची ढोबळी मिरचीची वरंभा पद्धतीने लागवड केली असून त्यात ते यशस्वीही ठरले आहेत.\nया शेतीत त्यांनी दीड फूट अंतरावर मिरचीची हजार रोपांची लागवड फेब्रुवारीला केली. वरंभा पद्धतीने लागवड करते वेळी पाच ट्रेलर शेणखत त्यांनी दिले, त्यासाठी तेरा हजार रुपये एवढा खर्च आला. पॉलीहाऊस उभारणीस साडेचार ते पाच लाख रुपये खर्च केले. तर पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनाचा वापर करून त्यांनी डी.पी.ए खत वापरले. पॉलीहाऊसमध्ये रोपांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव झाल्याने रोपांची वाढही योग्य झाली. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्याने थोड्याच दिवसात त्यांना उत्पादन मिळू लागले व योग्य देखभालीमुळे एका झाडाला २५० ते ३०० ग्रॅम वजनाची ढोबळी मिरची त्यांना मिळू लागली. या उत्पादनापासून दहा ते बारा हजार रूपये त्यांना रोज मिळतात. पॉलीहाऊस, फवारणी, खत यांचा ५ ते ६ लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना या हायटेक शेतीतून तीन लाख रूपये नफा मिळणार असल्याचे शामराव खोकले सांगतात.\nयेवला तालुक्यातील या हायटेक शेतीबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर हेही भरभरून बोलतात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीच्या शेतीचा फायदा घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून काहींनी केलेले प्रयोग आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्राचा वापर केल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असे कुळधर यांनी सांगितले. हायटेक शेतीसाठी लागणाऱ्या कर्ज पुरवठ्यासाठी बॅंकांचे अधिकारी आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे जाऊ लागले असून शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे, निकष, अटींची पूर्तता केल्यास त्यांना पंधरा दिवसात कर्ज दिले जाते.\nआधी मार्केट शोधले शेतीतून फायद्याचे गणित साधले\nनेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची\nउत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/sant-tukaram-maharaj-article/", "date_download": "2019-04-18T18:50:59Z", "digest": "sha1:VLKUNSGZAZJH3A5ADEYTIXKBL7GHYA2O", "length": 25644, "nlines": 138, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : देहाचे कोड पुरविणाऱ्याला नारायणाची भेट कधी घडायची नाही : जाऊ तुकोबांच्या गावा भाग : ४५\nअंग आणि छाया तशी ब्रह्म आणि माया, ह्या उपमेवर आबा सारखा विचार करीत राहिला आणि दुसऱ्या दिवशी रामभटांनी शिकवणीला सुरुवात करायच्या आधीच त्याने विचारले, “गुरुजी, येक इचारतो. आपले आंग तसेच आसते पन छाया ल्हान मोठी हुते. आन येका येळी नाहीशी बी हुते. दुपारच्या येळी लोटांगण न घातले तरी बी दिसंनाशी हुते. तसं मग मायेचं ही हुतं काय म्हंजी मायाच राह्यली न्हाई आसं बी हुतं काय म्हंजी मायाच राह्यली न्हाई आसं बी हुतं काय\nहा प्रश्न ऐकताच रामभटांना खात्रीच पटली की तुकोबांनी ह्याला उगाच आपल्याकडे धाडलेला नाही. हा प्रश्न ज्याच्या मनात आला त्याला आता फार सांगाशिकवायची गरज नाही. हे जाणून ते सांगू लागले –\nआबा, तुमचा प्रश्न अतिशय उचित असाच आहे. आपण आपली सावली आपल्यातच सामावली गेल्याचा अनुभव जसा रोज माध्यान्हीला घेतो तशीच गोष्ट विश्वाच्या बाबतीतही घडते. मी ब्रह्मसभेत तुकोबांसंबंधी झालेली वादावादी तुम्हाला सांगितली होती. त्यावेळी गोविंदभटांनी तुकोबांची थोरवी सांगणारा जो अभंग ऐकविला होता तोच तुम्हाला आता पुन्हा सांगतो. तुकोबा म्हणतात,\nकैचा तेथ यावा सांडी \nतुका ह्मणे कल्प जाला \nह्या विश्वाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की एकात सारे हरपून जाते वास्तविक नदीसमुद्रातले पाणी आणि आकाश ह्या किती अंतरावरच्या अन् वेगळ्या गोष्टी वास्तविक नदीसमुद्रातले पाणी आणि आकाश ह्या किती अंतरावरच्या अन् वेगळ्या गोष्टी पण पाणी नभासारखे होते किंवा म्हणा अवकाश पाण्यासारखे पण पाणी नभासारखे होते किंवा म्हणा अवकाश पाण्यासारखे जे काही होते त्याचे स्वरूप सारखे असते हा मुख्य मुद्दा. आकाश आणि पाण्याचा तुकोबांनी उल्लेख केला आहे, आपण समजून घ्यायचे की सारी पंचमहाभूतेच त्या क्षणी एकरूप होतात. त्या अवस्थेलाच कल्प झाला असे म्हणतात. अशा अवस्थेत कशाचा उदय आणि कशाचा अस्त जे काही होते त्याचे स्वरूप सारखे असते हा मुख्��� मुद्दा. आकाश आणि पाण्याचा तुकोबांनी उल्लेख केला आहे, आपण समजून घ्यायचे की सारी पंचमहाभूतेच त्या क्षणी एकरूप होतात. त्या अवस्थेलाच कल्प झाला असे म्हणतात. अशा अवस्थेत कशाचा उदय आणि कशाचा अस्त ह्या विश्वाने आपण आपल्याला आपल्यातच कोंडले असे म्हणायचे\nआबा, नारायणा, हा अभंग म्हणजे ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे मराठी रूपच आहे\nनासदीय सूक्त म्हणते –\nआज जशी व्यक्त सृष्टी आपण पाहतो तशी त्यावेळी नव्हती पण म्हणून काहीच नव्हते असे नाही.\nत्यावेळी अंधार नव्हता की प्रकाश नव्हता, रात्र की दिवस हे कळण्यास कोणतेही साधन नव्हते . (किंबहुना रात्र आणि दिवस असा भेदच नव्हता.)\nवायू नव्हता, पाणी नव्हते. अग्नी, पृथ्वी वा आकाश नव्हते. कोणी झाकणारे नव्हते व काही झाकलेलेही नव्हते.\nत्यातून जर एक किरणशलाका गेली असती तर ती कशाच्या खाली नसती वा कशाच्या वर नसती.\n(जेथे दोन वस्तूच नव्हत्या त्याचे वर्णन कोण कसे करणार\nतेव्हा ज्याचा मृत्यू होऊ शकतो असे काही नव्हते आणि म्हणून जे मरणार नाही असेही काही नव्हते.\nजे काही होते ते आपल्याच शक्तीने ‘वायूशिवाय’ श्वासोच्छ्वास करीत होते, म्हणजेच ते स्फुरत होते.\nयाखेरीज वेगळे तेथे काही नव्हते.\nहे ऐकून नारायण म्हणाला, “काका, तुम्ही तुकोबांची थोरवी आणि कहाणी गेले काही दिवस सांगितलीत त्यामुळे आताचे तुमचे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटले नाही. आता वाटते, तुकोबांसारखे जीव हे समजावून सांगण्यासाठीच जन्म घेत असले पाहिजेत.”\nकाका, तुमच्या त्या ब्रह्मसभेत गोविंदभटांनी तुकोबांचा अजून एक अभंग सांगितला होता. तुम्ही सांगितल्यावर मी लिहून ठेवला होता तो. त्याचा अर्थ सांगा ना. तो ही ह्याच विषयावरचा आहे ना तो अभंग असा होता,\n अग्नी होऊन तें च ठेलें ॥\nकाय उरलें तया पण मागील तें नाम गुण ॥\nलोह लागे परिसा अंगीं तो ही भूषण जाला जगीं ॥\n गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥\n तरू चंदन जाले स्पर्शे ॥\n दुजेपणा ठाव नाही ॥\nनारायणाने हा अभंग ऐकविताच रामभटांनी त्यावरील निरूपण सुरू केले. ते सांगू लागले –\nअसे समजा की आधीचा अभंग ज्या प्रसंगाचे विवरण करीत होता त्याचाच हा अजून विस्तार आहे. आधीचा अभंग म्हणत होता की एका क्षणी सारे एक झाले. ह्या अभंगात एखादा पदार्थ अग्नीत गेला की तो अग्नीरूपच कसा होतो त्याचा दाखला दिला आहे. समजा एखादे लाकूड अग्नीत गेले तर त्याचा अग्नी झाला म्हणजे त्याचे लाकूडपण ते काय राहिले त्याचे रूप गेले आणि म्हणून नामही गेले त्याचे रूप गेले आणि म्हणून नामही गेले परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचे असेच होते. छोट्या नद्या, ओढे, ओहोळ गंगेला जाऊन मिळाले की सारी गंगाच काय ती राहते. चंदनाचा वास लागला की ते झाडच चंदन बनते.\nअशी उदाहरणे देऊन तुकोबा स्वतःबद्दल म्हणतात, संतसंगतीमुळे ह्या तुक्याचे तसेच झाले, काही दुजेपण म्हणून उरले नाही, तो अगदी एकसारखा झाला\nरामभटांचे हे विवेचन ऐकून आबा म्हणतो, “गुरुजी, ह्ये श्येवट काय त्ये न्हाई समजलं. तुका येक झाला म्हंजे न्येमकं काय झालं\nआबाचा प्रश्न इतका नेमका कसा असतो याचे रामभटांना प्रत्येक वेळी नवल वाटत असे, तसेच आताही झाले. असे प्रश्न विचारणारा शिष्य मिळाला की गुरुला हुरूप येतो. आबाच्या प्रत्येक प्रश्नाला रामभटांचे आता तसेच होऊ लागले होते.\nआबाचा प्रश्न बरोबर होता. सृष्टीची गोष्ट छान होती. कल्पाची कल्पना करणे छान होते. पण आपला हा देह असाच राहणार असताना सृष्टीचा कल्पांत, लाकडाचा अग्नी होणे ह्याची सांगड आपल्या जीवनाशी कशी लागणार होती\nहे सारे जाणून रामभट म्हणाले, “आबा, तुमचा प्रश्न अवघड आहे. मी जमेल तसे उत्तर देईन. पण तुम्हीही ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी मननचिंतन केले पाहिजे.\nएक जुनेच सूत्र सांगतो ते सतत लक्षात ठेवा. पिंडी ते ब्रह्मांडी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. ब्रह्मांडी ते पिंडी हे ही तसेच लक्षात ठेवा. हे इतके मोठे विश्व एका क्षणी एकरूपी होते तसे आपल्या छोट्या विश्वातही घडणे शक्य आहे काय असा विचार करा.\nआपल्याला कळते की आपलेही एक विश्व आहे. बाह्यदर्शनी आपण समाजात राहतो, कुटुंबात राहतो. म्हणा की ह्या अनंत सृष्टीतील ती आपली एक सृष्टीच आहे. तसाच विचार अजून करीत गेले की आपल्या लक्षात येते की आपले म्हणून अजून एक विश्व आहे. असे विश्व की त्यात आपल्याशिवाय दुसरे कुणीच नाही म्हटले तर आपण सर्वांमध्ये राहात आहो म्हटले तर एकटेच जगत आहो.\nइतके ठरले की आता आपल्या ह्या अगदी लहानशा विश्वात थोडे डोकावून पाहा. जर त्या विश्वात आपण एकलेच आहो तर ते विश्व कसे हवे ते विश्व आज कसे आहे ते विश्व आज कसे आहे ते पूर्वी कसे होते ते पूर्वी कसे होते\nआबा, तुमचा हा देह आहे, त्याला काही रूप आहे. ती त्याची पहिली ओळख आहे. त्या रूपाला लोक आबा ह्या नामाने ओळखतात. मात्र कुणी विचारले, आबा हा माणूस कसा आहे तर त्याचे उत्तर देताना लोक केवळ रूपाची गोष्ट सांगत नाहीत. ते तुमच्या स्वभावाचे, वागण्याचे, विचारांचे वर्णन करतात. किंबहुना, रूपाची गोष्ट क्षणात सांगून होते आणि बाकी वर्णन पूर्ण होतच नाही.\nतुकोबांसारख्या संतांचे सांगणे असे की ही जी आपली ओळख आहे तिच्यावर लक्ष केंद्रीत करा. ती ओळख कशी असावी ह्यावर विचार करा.\nनासदीय सूक्त विश्वाच्या ज्या क्षणाचे वर्णन करते त्या क्षणी सारे विश्व एकजिनसी, एकरूप झाले होते. ती निर्मलतेची परिसीमा होय. आपले जीवन तितके निर्मल झाले पाहिजे असा हा संतांचा सांगावा आहे.\nआज आपण आपल्या मनात नीट पाहिले तर त्यात अनेक अमंगल गोष्टी दिसतील. त्या दूर झाल्या पाहिजेत ह्यावर वाद होणार नाही. तसे व्हायचे असेल तर त्याचा मार्ग काय ह्याचे उत्तर तुकोबांनी ह्याच अभंगात दिले आहे. ते म्हणतात,\nकाय उरलें तया पण मागील तें नाम गुण ॥\nथोडक्यात काय तर मनोमन आपली ओळख पुसून टाका. लोक तुम्हाला आबाच म्हणतील कारण त्या देहाचे तेच नाम आहे. पण तुम्हाला त्या नामाशी आणि रूपाशी काय कर्तव्य तुमचे विचारवागणे हीच तुमची ओळख. धीर करा आणि ती ओळख पुसून टाका तुमचे विचारवागणे हीच तुमची ओळख. धीर करा आणि ती ओळख पुसून टाका ती ओळख पुसलीत की अंतर्बाह्य एक झाल्याचा अनुभव येईल, तो आपल्या विश्वाचा कल्पांत\nसंत म्हणतात, तसा क्षण प्रत्येकाच्या जीवनात यावा. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. अर्थात ते सोपे नाही. त्यासाठी साधनेच्या अग्नीत शिरायला हवे. तुकोबांसारखा परिस भेटला तर साधनेला गती येत असते.\nआबा, नारायणा, तुम्ही आम्ही भाग्यवंत म्हणून ही तुकोबांची वाणी आपल्या कानावर पडते आहे. ते म्हणतात,\n दुजेपणा ठाव नाही ॥\nआपलेही असेच व्हावे म्हणून आपण प्रयत्न करू या.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← फोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\n“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत” →\nआपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nतुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे : जाऊ तुकोबांच्य�� गावा : भाग २५\nऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे\nठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव\nकाश्मीर प्रश्न, नेहरू आणि संयुक्त राष्ट्रसंघ : काश्मीर आणि भारतीय जनमानस ४\nस्पर्म काऊंट वाढवण्याच्या १० टिप्स – खुद्द बाबा रामदेवांनी सांगितलेल्या\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\nचर्चमध्ये ननवर बारा वेळा बलात्कार “I am ashamed” म्हणणारे आता कुठे आहेत\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nसेक्स करताना हमखास होणाऱ्या या सहा चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजेत \nसेट मॅक्स वर सतत सूर्यवंशम का दाखवतात – ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे\nभारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र\nस्मशानातील खरे भूत “अंनिस”च…\nबहुतेक पुरुषांचं सेक्सलाइफ उध्वस्त होण्यास फक्त ही एक गोष्ट कारणीभूत ठरत असते…\nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\n“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात\nया मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते\nबर्म्युडा ट्रँगलबद्दल खूप वाचलंत, आता अंतराळातील आश्चर्यकारक ट्रँगल बद्दल जाणून घ्या\nखिशात पैसे टिकत नाहीत या “हमखास” यशस्वी होणाऱ्या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202403-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:53:25Z", "digest": "sha1:QMKDH2ZKYDLYNVJH4YIJBYZ6VIA2RNXO", "length": 12146, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवगावात वाहतूक कोंडी - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेवगाव: शेवगावात आज मोठी वाहतूक कोंडी अनुभवाला आली. शहरातून जाणारे पैठण- औरंगाबाद, पाथर्डी- नगर, नेवासे -श्रीरामपूर मार्ग हजारो वाहनांच्या गर्दीने फुलले होते. कोणत्याही मार्गावरील वाहन शहरातून बाहेर पडण्यासाठी जवळपास अडीच ते तीन तास लागत होते.शहर वाहतूक पोलिसांनी व��हतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शिकस्त केली, तरी हजारो वाहनाच्या गर्दी पुढे तेही हतबल झाले. यामुळे परिसरातील विवाह व अन्य कार्यक्रम अडीच-तीन तास उशिरा पार पडले.\nआज मोठी विवाह तिथी होती. शहरातील सर्व मंगल कार्यालयात विवाह होते. एकट्या शेवगाव शहरात 20 पेक्षा अधिक विवाह सोहळे होते. याशिवाय नजीकच्या खानापूर, दहिफळ, आखेगाव, बोधेगाव, बालम टाकळी, भायगाव, अमरापूर या गावातील मंगल कार्यालयातही विवाह होते. काही गावात सुपारीचे मोठे कार्यक्रम होते. याशिवाय येथील काही ज्येष्ठांचे दहावे पैठण व प्रवरा संगमला होते. त्यातच ज्ञानेश्‍वर, मुळा, वृद्धेश्‍वर, केदारेश्‍वर या सहकारी तर गंगामाई या खाजगी साखर कारखान्याची ऊस वाहतुकीच्या ट्रेलरची व ट्रॅक्‍टरची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआज रविवारचा सर्वांच्या सुट्टीचा दिवस त्यातच आठवडे बाजार आणि सोनेमियाचा यात्रोत्सव असल्याने शहरवासीय व पाहुण्यांची वर्दळ रस्त्यावर होती. शेवगावच्या सर्वच रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. साधा रस्ता ओलांडण्यास पायी माणसांनाही अर्धा तास ताटकळावे लागत होते, अन्य वाहनांची गत तर बेहत्तर होती. वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती, कोणत्याही रस्त्याने शहरातून बाहेर पडण्यास किमान तीन तास लागत होते. अशी वाहतूक कोंडी गेल्या कित्येक दिवसात झाली नसल्याचे जानकार बोलत होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस्‌ ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-04-18T19:27:44Z", "digest": "sha1:B5JXMRY4LIF5T5UZC6SHKWSSG7DFP2GY", "length": 4438, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आर्जेन्टिनामधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आर्जेन्टिनामधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०१४ रोजी १२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-compulsory-helmet-rule-485960-2/", "date_download": "2019-04-18T19:02:58Z", "digest": "sha1:XCRMPMKRZUISVEJSNAM6IV6KEEJGZAKV", "length": 9914, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुण्यात निघाली 'हेल्मेटचीच अंत्ययात्रा' - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुण्यात निघाली ‘हेल्मेटचीच अंत्ययात्रा’\nपुणे – एक जानेवारीपासून पुण्यात सर्वत्र हेल्मेटसक्ती करण्यात आलीअसून, पुणेकरांनी या सक्तीचा विरोध केला आहे. त्यामुळे हेल्मेटसक्ती रद्द करावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.\nयासाठी शहरात गेल्या दोन दिवसापासून चांगलंच रान उठलं आहे. त्यामध्ये भर म्हणजेच आज शिवसेनेने हडपसर परिसरात चक्क हेल्मेटची अंत्ययात्रा काढली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबांबूने तिरडी बांधून काढलेली ही अंत्ययात्रा उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली होती. ही अनोखी अंत्ययात्रा (रॅली) हडपसरमध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली ‘हेल्मेटची अंत्ययात्रा’ काढण्यात आली. या रॅलीत हडपसरचे नागरिक सुध्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जात���यवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sports-boxing-news/", "date_download": "2019-04-18T18:16:18Z", "digest": "sha1:FSY5BHF5UA6M4LT6XBBUJ6XQHMA3MHRT", "length": 11207, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक\nराज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धा\nपुणे – पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद आणि आकाश गोरखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती अग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएसन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या 19 वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणेने सांगली जिल्ह्याच्या दीप कांबळेवर 3-0ने मात केली. याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने अकोला शहरच्या प्रतीक शिंदेवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.\nस्पर्धेतील 56 किलो गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने क्रीडापीठाच्या प्रणय राऊतवर 3-0ने मात करून आगेकूच केली. स्पर्धेतील 54 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या आर्या कुलकर्णीने पुणे जिल्ह्याच्या तेजल पवारवर मात करून आगेकूच केली. यानंतर 60 किलो मुलींच्या गटात पुणे शहरच्या ऋतुजा काळेने मुंबई जिल्हाच्या मरी यादववर वर्चस्व राखले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी ���्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : पराभवाचा वचपा काढण्याची मुंबईला संधी\n#IPL2019 : अल्झारी जोसेफ जायबंदी\nवादातून धडा मिळाला – हार्दिक पांड्या\nविश्‍वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; स्मिथ आणि वॉर्नरचा सहभाग\nबास्केटबॉल स्पर्धा : ऑल स्टार्स, हूपर्स, महाराष्ट्रीय मंडळ, ऑर्किड संघांची आगेकूच\nहेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nआंतर महाविद्यालयीन ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nसंजय क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच\n#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-04-18T18:21:29Z", "digest": "sha1:MZMXT3ZDEFIJB3ZVWHCGO5VIAKKWDAUY", "length": 5017, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आफ्रिकेचे शिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nआफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव���य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.\nआफ्रिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2003", "date_download": "2019-04-18T18:59:50Z", "digest": "sha1:77BKEXOL4QO3I3LOK4CBWGTHSPN4RKMI", "length": 3253, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण", "raw_content": "\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण\nतरुणांना कळू लागले पाण्याचे महत्व\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/police-seizes-rs-24-lakh-new-notes-goas-calangute-21112", "date_download": "2019-04-18T18:42:40Z", "digest": "sha1:RGJ5RINZOO6Y37KLZZ7TMB2ITAJK2ERB", "length": 12578, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police Seizes Rs. 24 Lakh In New Notes In Goa's Calangute गोव्यामधून 24 लाखांच्या नव्या नोटा जप्त | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगोव्यामधून 24 ल��खांच्या नव्या नोटा जप्त\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nपणजी- कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या गावातून 24 लाख रुपयांच्या नवीन नोटा आज (बुधवार) जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मोटारीमधून 24 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नवीन नोटांबद्दल माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.'\nदरम्यान, गोवा पोलिसांनी पैसे ताब्यात घेऊन, याबद्दलची माहिती आयकर विभागाला कळविली आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपणजी- कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या गावातून 24 लाख रुपयांच्या नवीन नोटा आज (बुधवार) जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कलंगुट समुद्र किनाऱयाजवळ असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मोटारीमधून 24 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नवीन नोटांबद्दल माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.'\nदरम्यान, गोवा पोलिसांनी पैसे ताब्यात घेऊन, याबद्दलची माहिती आयकर विभागाला कळविली आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nLoksabha 2019 : तमिळनाडूत 1 कोटींची रोकड जप्त\nचेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये \"नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये...\nLoksabha 2019: 1 कोटींची रोकड जप्त; प्राप्तिकर अधिकाऱ्यांची कारवाई\nचेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये \"नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी....\nजनतेचा जाहीरनामा-शासन���च्या योजना सपशेल फेल, स्वस्त धान्य दुकाने गहू, तांदूळ विकण्यापुरतेच\nनाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त...\nप्रेमीयुगुलाला बसस्थानकातच बेदम मारहाण (व्हिडिओ)\nबुलडाणा : एका प्रेमीयुगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. 16) नांदुरा बस स्थानकात घडली असून या मारहाणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/nitesh-rane-comment-161334", "date_download": "2019-04-18T18:45:20Z", "digest": "sha1:3JXIGBQHKJZCIMXWQV6AYVQC6RA6QOJX", "length": 11133, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitesh Rane comment ढपल्यासाठीच प्रतिनिधीची नियुक्ती नाही : राणे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nढपल्यासाठीच प्रतिनिधीची नियुक्ती नाही : राणे\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nवैभववाडी - ई-पॉस मशिनच्या अनागोंदीमुळे अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत. धान्यामध्ये घपला करण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरण करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नसल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.\nवैभववाडी - ई-पॉस मशिनच्या अनागोंदीमुळे अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत. धान्यामध्ये घपला करण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरण करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नसल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.\nयेथील तालुका दक्षता समितीची सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला तहसीलदार संतोष जाधव, सदानंद रावराणे, अनंत फोंडके, अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे आदी उपस्थित होते. पॉस मशिनमधील त्रुटी आणि खंडित होणारी इंटरनेट सेवा यामुळे धान्य वितरणात विस्कळीतपणा येत असल्याचा मुद्दा सभेत चर्चेला आला. यावेळी तहसीलदार श्री. जाधव यांनी तालुक्‍यातील ३४ धान्य दुकानांवर धान्य वितरण होत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार श्री.राणे यांनी आक्षेप घेत जर धान्य लोकांना मिळत असेल तर धान्य मिळत नाही, म्हणून लोकांच्या तक्रारी का येतात, असा सवाल उपस्थित केला. पुरवठा करण्यात येणारे धान्य, ग्राहकांना वितरित करण्यात येणारे धान्य आणि शिल्लक धान्य याचा ताळमेळ बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.\nढपला पाडण्यासाठीच ऑफलाईन धान्य वितरीत करताना आवश्‍यक असलेला प्रतिनिधी नेमण्यात आला नाही. शिल्लक राहणारे धान्य जाते कुठे, असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला.\nयाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी, पॉस मशिन सेवा पुरवठादार, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपनीचे प्रतिनिधी, उज्वला गॅस योजनेचे अधिकारी, गॅस पुरवठादार, धान्य दुकानदार आणि सरपंच यांची संयुक्त सभा येत्या आठ दिवसांत घेण्याची सूचना श्री. राणे यांनी केली.\nआमदारांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही\nमी लोकशाही मानत नाही, आमदारांना ओळखत नाही, असे अनुद्‌गार पुरवठा शाखेतील एका अधिकाऱ्याने काढले असल्याची माहिती सदस्य सदानंद रावराणे यांनी सभेत देत आमदारांबद्दल अपशब्द काढल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-pune/youth-congress-campaign-home-home-expose-bjp-182252", "date_download": "2019-04-18T19:18:11Z", "digest": "sha1:TAL2WOHEX76OPGTHF4JPV226XI35EW7P", "length": 14221, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth Congress campaign 'Home to Home' to expose Bjp Loksabha 2019 : 'घर टू घर' अभियानातून युवक काँग्रेस करणार भाजपची पोलखोल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : 'घर टू घर' अभियानातून युवक काँग्रेस करणार भाजपची पोलखोल\nमंगळवार, 9 एप्रिल 2019\nपुणे : \"चलो घर घर अभियाना'च्या माध्यमातून युवक काँग्रेसने मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला मंगळवारपासून शहरात सुरवात झाली असून युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत.\nपुणे : \"चलो घर घर अभियाना'च्या माध्यमातून युवक काँग्रेसने मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला मंगळवारपासून शहरात सुरवात झाली असून युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत.\nगेल्या साठ वर्षांतील काँग्रेसने केलेल्या कामाबरोबरच मोदी सरकारच्या पाच वर्षाचा कामाचा पोलखोल या अभियानाच्या माध्यमातून घरोघर जाऊन करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मलके यावेळी उपस्थित होते. पारंपरिक प्रचारपद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही अभियान राबविण्यात असल्याचे सांगतानाच्या पुण्याच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात युवक काँग्रेसचा मोठा वाटा असणार असल्याचा दावाही तांबे यांनी यावेळी केला.\nतांबे म्हणाले,\" या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे पदाधिकारी 'घर टू घर' जाणार आहे. तेथे काँग्रेसचा इतिहास, गेल्या साठ वर्षात पक्षाने केलेली कामे, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर काय योजना राबविणार याबरोबरच मोदी सरकारच्या पाच वर्षातील कामांचा पोलखोल करणार आहे. त्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ऍप तयार करण्यात असून ते सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तर न्याय योजनेची माहिती द्रारिद्र्य रेषेखालील कुटूंबियांपर्यंत पोचविण्यासाठी देखील विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या शिवाय पाच मिनिटे पक्षासाठी हा देखील उपक्रम हाती घेण्यात आला आहे.''\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडि��)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202404-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1959&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:34:32Z", "digest": "sha1:4D5Y5RHGWA26SLFQTRSDRB7EYPRG7JX5", "length": 4970, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लष्करी जवानांसाठी ट्रॅव्हल प्रवास मोफत!", "raw_content": "\nलष्करी जवानांसाठी ट्रॅव्हल प्रवास मोफत\nलातूर ट्रॅव्हल असोशिएशनचा निर्णय, अन्य शहरातही राबवण्याचे आवाहन\nलातूर: पुलवामातील लष्करी जवानांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध देशभर करण्यात येत आहे. यात प्राणाची आहुती देणार्‍या ४० जवानांच्या कुटुंबियांसाठी सजग नागरिक काही ना काही करीत आहेत. लातुरच्या ट्रॅव्हल चालक संघटनेनं ड्युटीसाठी रवाना होणार्‍या लष्करी जवानांना मोफत प्रवासाची सोय केली आहे. आज लातुरच्या ट्रॅव्हल चालक संघटनेची बैठक घेतली यासाठी राधिका ट्रॅव्हलचे बबलू तोष्णीवाल यांनी पुढाकार घेतला. लातूर जिल्ह्यातून नगर, नाशिक, पुणे आणि मुंबईला हे जवान सुटी संपवून जाण्यासाठी निघतात. त्यांचा प्रवास सुकर व्हावा, मोफत प्रवासाच्या माध्यमातून त्यांची सेवा घडावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. यावेळी सचिन बाहेती, जगदीश स्वामी, सोमनाथ मेरगे, काशिनाथ बळवंते, महेश पारडे, वाजीद शेख, रवी अंबुजा, भरत कुलकर्णी, शिवाजी देशमुख, अजय पांचाळ, दिनेश पौळ, दिलीप कांबळे, बापू कदम, व्यंकट माने उपस्थित होते.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्‍यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:25:42Z", "digest": "sha1:K3EUB7BKPKUQKPKNCSYZZWU53UINTDHZ", "length": 4161, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युनायटेड पार्सल सर्व्हिस - विकिपीडिया", "raw_content": "\nयुनायटेड पार्सल सर्व्हिस अमेरिकेतील मालवाहतूक कंपनी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2002", "date_download": "2019-04-18T18:26:09Z", "digest": "sha1:ZZ76AOUPDADZ2RBO3KLVMKK4UJNU4EBF", "length": 2988, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अशी झाली लातुरची शिवजयंती", "raw_content": "\nअशी झाली लातुरची शिवजयंती\nशिवसैनिकांनी घेतला पुढाकार, आठवला शिवरायांचा प्रताप\nलातूर: लातुरच्या शिवसैनिकांनी शिवजयंती साजरी केली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव चाळक यांनी पुढाकार घेतला होता.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:21:30Z", "digest": "sha1:OVXSICHBY32WNGFLSUEV6AI2OMOQONV6", "length": 4501, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट बुद्धिबळ खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nमहिला विश्व अजिंक्यपद {{{womensworldchampion}}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/no-water-cut-next-fifty-years-navi-mumbai-158523", "date_download": "2019-04-18T19:08:16Z", "digest": "sha1:EBASPESXFKHKTE2X7NMAD5HXG22NXKOJ", "length": 14010, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "No water cut in the next fifty years in Navi Mumbai 'नवी मुंबईत पुढील पन्नास वर्षे पाणीकपात होणार नाही' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'नवी मुंबईत पुढील ���न्नास वर्षे पाणीकपात होणार नाही'\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nऐरोली - \"\"महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (ता. 2) घणसोली येथे केले. नगरसेविका सीमा गायकवाड यांच्या प्रभाग क्र. 31 मधील मलनिःसारण वहिनी टाकणे, गटार व पदपथ तयार करणे या नागरी कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.\nऐरोली - \"\"महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (ता. 2) घणसोली येथे केले. नगरसेविका सीमा गायकवाड यांच्या प्रभाग क्र. 31 मधील मलनिःसारण वहिनी टाकणे, गटार व पदपथ तयार करणे या नागरी कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nदेशातील कोणत्याही पालिकेपेक्षा नवी मुंबई पालिका नागरिकांना दर्जेदार सोई-सुविधा पुरवण्यात आघाडीवर असून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले.\nघणसोली हा नवी मुंबईतील सर्वात कमी विकसित असलेला नोड आहे. आम्ही विकासाचे नियोजन करताना एकात्मिक नियोजन करतो. त्यामुळे रस्ते, गटार, मलनिःसारण वाहिन्या, विद्युतवाहिन्या, पदपथ या सर्व गोष्टींचा विचार करून नियोजन केल्यामुळे रस्ते किंवा गटारे पुन्हा पुन्हा खोदावी लागणार नाहीत.\nयेत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि अकादमीची या भागात आपण उभारणी करू; त्याचप्रमाणे लोककला केंद्र व जेट्टीची कामे नियमानुसार विकसित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.\nया प्रसंगी महापौर जयवंत सुतार, नगरसेवक घनश्‍याम मढवी, सीमा गायकवाड, इतर मान्यवर व प्रभागातील नागरीक उपस्थित होते .\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nपेंचमधील वन्यप्राण्यांना टॅंकरचा आधार\nनागपूर - कमी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना बसू...\nपिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामे, नळजोडाचे प्रमाण वाढले असून, त्याचा पाण्याच्या नियोजनावरच परिणाम होत आहे. प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने ही...\nइंदापूर तालुक्याची शेततळेनिर्मितीत आघाडी\nपुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा...\nनागपूर जिल्ह्यात १८ टक्के पाण्याचे नमुने दूषित\nनागपूर - ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न असतानाच दूषित पाण्याच्याही तक्रारी येत आहे. एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे दूषित पाणी असल्याने ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:25:07Z", "digest": "sha1:5KSXP42JNIAVWXM2VIFG2M2EJXBIWXIB", "length": 7989, "nlines": 96, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूर: २०१७ च्या नवव्या महिन्यात २५ तारखेला किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. हृदय, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले. लातूरमधली ही पहिलीच ...\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती...\nलातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४१ लातूर (अ.जा.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मतदानाचा टक्का वाढवा या उद्देशाने लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कल्पनेतू�� व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीनजी ईटनकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब प्रचार संपला, आता परिक्षा १८ एप्रिलला, दूध का दूध पानी का पानी प्रचार संपला, आता परिक्षा १८ एप्रिलला, दूध का दूध पानी का पानी\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी...\nलातूर: लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. पाण्याचा प्रश्‍न सोडवायचा असेल, गोरगरीब जनतेचे कल्याण करून देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर भाजपाला विजयी करा असे सांगतानाच लातूरचा पाणीप्रश्‍न ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं भाजपातच राहणार, काम करित राहणार, पक्षाशी बेईमानी करणार नाही भाजपातच राहणार, काम करित राहणार, पक्षाशी बेईमानी करणार नाही\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार...\nपहा लातुरचा फळबाजार अण्णाभाऊ साठे चौक मानतात लोकनेते विलासरावांचे आभार व्यावसायिकांची गर्दी सामान्यांचीही गर्दी फळं मिळतात स्वस्तात गाड्यांवर दुप्पट भाव\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता........\nमुरुड: भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरुड येथे आले होते. आपले मतदान हे राष्ट्रहितासाठी करा आणि मोदींना साथ द्या असे आवाहहन मुख्यमंत्र्यांनी केले. कॉग्रेसच्या उमेदवाराची ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nऔसा : दोन दिवसांपुर्वी मोदी यांची सभा औसा येथे झाली. लातूर आणि उस्मानाबाद या मतदार संघांची सभा औसा येथे घेण्यात आली. या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले, मुख्यमंत्री ...\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य\nलातूर: महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे मार्केटयार्डामध्ये लातुरात आले होते. लातुरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भाजपामध्ये येण्याचा विचार करु नये कारण सुजय विखे पाटील ...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय बघा मुलाखत ही जबाबदारी सांभाळणार्‍या संजय कांबळे यांची ...\n1 ते 10 एकूण रेकॉर्ड 378\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू ���िग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nट्राफीक पीआय राख ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-04-18T18:20:24Z", "digest": "sha1:YHAOUTRGHZWLYL5PDHKHINKPZS3IKBWH", "length": 5990, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रशियाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः रशियाचा इतिहास.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► रशियाचे झार‎ (१४ प)\n► रशियाचे राज्यकर्ते‎ (३ क, ३ प)\n\"रशियाचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nरशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/vinayak-raut-comment-180567", "date_download": "2019-04-18T19:18:36Z", "digest": "sha1:KEUEMRER26MJ3TVLDDI3MHD2VZBVKIVI", "length": 15315, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vinayak Raut comment Loksabha 2019 : राणे, तुमचा पंचनामा करायला लावू नका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : राणे, तुमचा पंचनामा करायला लावू नका\nमंगळवार, 2 एप्रिल 2019\nरिफायनरीला विरोधात होता, तर एकदा तरी सभागृहात त्याबाबत तोंड उघडले का स्वतः अडाणी असणाऱ्यांनी दुसऱ्याला ज्ञान शिकवू नये. आम्ही एकेकाळी सहकारी होतो. तेव्हा राणे यांना भाषण, लेख कोण लिहून द्यायचे हे मला बोलायला लावू नका. आम्ही तुमचे पुस्तक उघडले तर खूप आहे.\nरत्नागिरी - सेल्स टॅक्‍समध्ये चपराशी (शिपाई) असलेल्या नारायण राणे यांनी मला नॉन मॅट्रीक म्हणून हिणवू नये. नॉन मॅट्रिकचे स्पेल��ंगही त्यांना लिहिता येणार नाही. मी स्टेनो ग्राफर होतो, आम्ही पुस्तक उघडले तर खूप आहे. तुमचा पंचनामा करायला लावू नका, असा इशारा युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दिला.\nश्री. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. श्री. राऊत म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कालच्या सभेमध्ये विद्वान नेते नारायण राणे दोन वेळा मला नॉन मॅट्रिक म्हणाले. त्याला उत्तर देणे आवश्‍यक होते. माझ्यावर आरोप करणाऱ्या राणे यांनी तीन वर्षांमध्ये सर्वोच्च सभागृहात शून्य वेळा तोंड उघडले. नीलेश राणे यांनी 19 वेळा आणि मी सव्वाशे ते दीडशेवेळा कोकणातील प्रश्‍न मांडले. त्यामुळे तुम्ही काय दिवे लावले ते सांगा.\nरिफायनरीला विरोधात होता, तर एकदा तरी सभागृहात त्याबाबत तोंड उघडले का स्वतः अडाणी असणाऱ्यांनी दुसऱ्याला ज्ञान शिकवू नये. आम्ही एकेकाळी सहकारी होतो. तेव्हा राणे यांना भाषण, लेख कोण लिहून द्यायचे हे मला बोलायला लावू नका. आम्ही तुमचे पुस्तक उघडले तर खूप आहे.\nश्री. राऊत म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक आहे. विकासकामांवर बोला. आम्ही विकासकामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशहिताचे प्रश्‍न महत्त्वाचे असले पाहिजेत. केंद्र, राज्य शासनाच्या योजनांचा मतदारांना कसा फायदा होणार, यावर भर दिला पाहिजे. उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही.त्यामुळे युतीच्या सत्तेने ब्रिटिशकालीन 1200 कायदे रद्द केले. विकास हाच आमचा ध्यास आहे.\nस्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना सेना - भाजपचा आतून पाठिंबा आहे, असे वक्तव्य काल खासदार नारायण राणे यांनी केले. याला उत्तर देताना श्री. राऊत म्हणाले, आतून पाठिंबा द्यायला सेना - भाजपमध्ये बेईमानी आणि गद्दारी नाही. ती गद्दारी राणेंमध्ये भिनली आहे. त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही. निवडणुकीत अशा भुलथापा मारण्याची त्यांची पद्धतच आहे. कालच्या मेळाव्यात स्थानिक कमी आणि सिंधुदुर्गमधील जास्त गाड्या होत्या.तर युतीच्या मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - का��� करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : कोकणात सेनेच्या पाच आमदारांची सत्त्वपरीक्षा\nरत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीचे विनायक राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा...\nLoksabha 2019 : जनता दादागिरी खपवून घेणार नाही - राऊत\nसावंतवाडी - तुमची दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. माझ्यासह पालकमंत्री दीपक केसरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्यांना आता जनताच जागा दाखवून देईल...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/health-facts-about-sabudana/", "date_download": "2019-04-18T18:49:35Z", "digest": "sha1:GUO4IHHMEMPFUBMAGNEJHSH4IVZKIF6Z", "length": 11302, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nऊपवासाच्या पदार्थातील अग्रगण्य पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाणा. “साबुदाना खिचडी” ही सर्वांचीच आवडती. आज त्याचेच फायदे आपण पाहणार आहोत.\nभारतात वापरला जाणारा साबुदाना हा Topioca/cassova या वनस्पतीपासुन बनवतात.\nत्यातील पोषणमुल्ये पुढीलप्रमाणे : Per100gm\nCalories भरपुर असल��याने ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत आहे .त्यामुळे लहान मुले,खेळाडु ,ऊपवास असल्यास साबुदाना ऊत्तम कार्य करतो.\nतसेच नाश्त्यासाठीचा (breakfast)ऊत्तम पर्याय आहे .\nCalories भरपुर असल्याने वजन वाढवण्यासाठी आहारात नक्की समाविष्ट करावा.\nअपचन, बद्धकोष्ठ, अशा समस्या असतील तर त्या कमी होऊन साबुदाना पचन शक्ती वाढवतो.\nFolic acid, vit-B यांचा समावेश असल्याने गर्भीनीने अवश्य सेवन करावा. गर्भाची वाढ ऊत्तम होते.\nसाबुदाना नियमीत सेवन केल्यास ऊच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णांमध्ये त्यातील potassium मुळे रक्तदाब कमी होतो व हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते.\nCalcium चे प्रमाण भरपुर असल्याने हाडांचा विकास व स्वास्थ्य राखल्या जाते.\nIron, calcium व folic acid तिन्हीचाही समावेश असल्याने भारतीय महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करता साबुदाणा ऊपयुक्त ठरतो.\nडायबिटीज व साबुदाना :\nसाबुदाण्याचा Glycemic index 85 असुन तो High GI मध्ये मोडतो. त्यामुळे Diabetic रुग्णांनी तुप, शेंगदाना यांचा वापर करून केलेले साबुदाण्याचे पदार्थ खावेत. जेणेकरून त्याचा GI कमी असेल.\nसाबुदाण्याच्या शुद्धतेबाबत बर्याच शंका ऊपस्थित होतात, त्यासाठी एक छोटी चाचणी –\nसावलीमध्ये साबुदाणा वाळवून घ्यावा. नंतर तो जाळावा. जर तो आधी फुलला व नंतर पुर्णतः जळाला व राखेचा अंशही त्यात राहीला नाही तरच तो शुद्ध समजावा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारताची चीन, पाक ला आणखी एक सणसणीत चपराक : वासेनार व्यवस्थेत स्थान\n‘ह्या’ गोंडस मुलाचं वय किती असेल याचा आपण अंदाजही लाऊ शकत नाही →\nतुम्ही तंबाखू खात नसाल तरी दैनंदिन वापरातील या गोष्टींमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो\nतुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना मग हे नक्की वाचा\n जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \n“आम्हाला अयोध्या नको, कर्ज माफी हवीये” : शेतकऱ्यांचा दिल्लीवर “हल्लाबोल”\nजगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती\nफायनान्स रिजोल्यूशन अँड डीपॉजीट इन्शुरन्स बिल, २०१७ – एक सकारात्मक कायदा\nब्रूस ली च्या मृत्यूचे दावे : काही अविश्वसनीय तर काही विचित्र\nभारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ��या मानत आलो\nजग बदलणाऱ्या अॅपल आयफोनच्या जन्मामागची स्टीव्ह जॉब्सची ‘तिरस्कारी’ कथा\nडायबिटीज बद्दल १५ सर्वात प्रचलित गैरसमज\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nया अघोरी अंधश्रद्धेतून झाला होता बाबर चा मृत्यू पण त्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही..\nकॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\n“स्वप्नां”च्या दुनियेशी निगडीत रंजक गोष्टी\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nलोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा\nमाझ्या जीवनाला कलाटणी देणारे – अब्दुल कलाम सर\nकुटुंबप्रमुखाचं असं ही आत्मवृत्त\nअसा आवळणार मोदी सरकार काळ्या पैश्यावरचा फास\n गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202405-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/nitesh-rane-comment-159691", "date_download": "2019-04-18T18:43:22Z", "digest": "sha1:SXS7CR22HCSUG4FLTFRLMYPHHFTGAZPJ", "length": 10252, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitesh Rane comment इन्सुलेटेड वाहनाबाबत दीपक केसरकर यांची भुमिका चुकीची - नीतेश राणे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nइन्सुलेटेड वाहनाबाबत दीपक केसरकर यांची भुमिका चुकीची - नीतेश राणे\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nदेवगड - इन्सुलेटेड वाहन खरेदीची सक्ती पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमारांवर लादत असतील तर ते चुकीचे ठरेल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले आहे. मासळी वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन वापराच्या अनुषंगाने राणे यांनी प्रतिक्रिया दिली.\nदेवगड - इन्सुलेटेड वाहन खरेदीची सक्ती पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमारांवर लादत असतील तर ते चुकीचे ठरेल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले आहे. मासळी वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन वापराच्या अनुषंगाने राणे यांनी प्रतिक्रिया दिली.\nते म्हणाले, ‘‘इन्सुलेटेड वाहन खरेदीसाठी ७५ टक्के खर्च राज्य शासन करेल व २५ टक्के खर्च स्थानिक मच्छीमार यांनी करावा असे दीपक केसरकर यांनी मालवणमधील स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधताना सांगिल्याचे वृत्त आहे.\nमुळात श्री. केसरकर यांना स्थानिक व कोकणातील मच्छीमारांच्या भावना समजल्या आहेत का हाच प्रश्‍न त्यांना विचारावासा वाटतो. स्थानिक मच्छीमार आम्हाला इन्सुलेट वाहनाची गरज नाही असे वारंवार सांगत असूनही गोवा सरकारची भूमिका पालकमंत्री केसरकर स्थानिकांवर लादत असतील तर त्यांची भूमिका चुकीची आहे.\nचाळीस लाखाचे इन्सुलेट वाहन खरेदी करण्याचा बोजा स्थानिक मच्छीमारांनी का घ्यावा हा मुळात मुद्दा आहे. येथील स्थानिक मच्छिमारांवर इन्सुलेट वाहन खरेदी करण्याचा अधिकचा बोजा पडू नये, यासाठी इन्सुलेट वाहनच खरेदी न करता जिल्ह्यात मासे खरेदी- विक्रीसाठी स्वतःची होलसेल बाजारपेठ तयार करत आहोत. पालकमंत्री केसरकर गोवा सरकारची भूमिका स्थानिक मच्छिमारांवर लादत असतील तर त्याला विरोध कसा करायचा हे आम्ही त्यांना दाखवू.’’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202406-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/live-interview-play-dada-ek-good-news-ahe-162850", "date_download": "2019-04-18T19:07:39Z", "digest": "sha1:ZOFJKGNA2LTHUWHXIP7YOOYNZ7W5R4TA", "length": 12668, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Live Interview of Play Dada ek Good News Ahe 'दादा'ला 'गुड न्यूज' सांगणारं नाटक धडाक्यात येतंय! (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'दादा'ला 'गुड न्यूज' सांगणारं नाटक धडाक्यात येतंय\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\n'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाचा अभिनेता उमेश कामत व सहनिर्माती प्रिया बापट यांनी 'सकाळ' फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव सकाळसोबत शेअर केले. सविस्तर गप्पा बघा व्हिडिओमध्ये...\nपुणे : मराठी नाटके नेहमीच दर्जेदार विषय हाताळत असतात. मराठी रसिक प्रेक्षक या सर्व नाटकांवर भरभरून प्रेम करतात. अशाच एका नाटकाची सर्�� माध्यमांमध्ये सध्या चर्चा आहे, ते नाटक म्हणजे 'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाच्या शुभारंभापूर्वीच हे नाटक चर्चेत होतं, ते त्याच्या जाहिरातीमुळे मुंबई-पुण्यात 'दादा, मी प्रेग्नंट आहे' अशा आशयाचे होर्डींग्स लागले होते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर या रहस्याचा उलगडा झाला व ती नाटकाची जाहिरात असल्याचे समोर आले.\n'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाचा अभिनेता उमेश कामत व सहनिर्माती प्रिया बापट यांनी 'सकाळ' फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव सकाळसोबत शेअर केले. सविस्तर गप्पा बघा व्हिडिओमध्ये...\nया नाटकात उमेश कामत व ऋता दुर्गुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर लेखन कल्याणी पाठारे व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. निर्मिती सोनल प्रॉडक्शन व प्रिया बापट यांनी केली आहे. पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग हा रविवार 30 डिसेंबर सायं. 5.00 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nLoksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस\nजत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका...\n‘तीन पैशांचा तमाशा’चा आविष्कार\nपुणे - निसर्गाने अंधत्व देऊन आयुष्यात अंधार लादला असला, तरी इच्छाशक्ती असेल, त्यावर मात करता येते, याचा उत्तम अनुभव म्हणजे अंध कलाकारांनी केलेले ‘तीन...\nलाव रे तो व्हिडिओ\nआजची तिथी : विकारीनाम संवत्सरे चैत्र शु. त्रयोदशी. आजचा वार : बुधवार की गुरुवार आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ, नाचो, खाओ, पिओ आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ, नाचो, खाओ, पिओ\nदीनानाथ मंगेशकर पुरस्कार सलीम खान यांना जाहीर\nमुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना...\nसहज राहायचं, सहज वागायचं... (अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर)\nसध्या मी एक प्रायोगिक नाटक करतेय, ‘काजव्यांचा गाव’. अलीकडंच या नाटकाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांमुळं ते गाजतंय. ही कथा आहे कोकणातल्या एका कुटुंबाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202406-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mother-and-daughter-hit-two-wheeler-pune-162166", "date_download": "2019-04-18T18:49:09Z", "digest": "sha1:BYHCJIHRKILM3PHIYZRANBCP4CMBWWJ5", "length": 12834, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "mother and daughter hit by two wheeler in pune मायलेकी खरेदी करुन निघाल्या अन् दुचाकीने उडविले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nमायलेकी खरेदी करुन निघाल्या अन् दुचाकीने उडविले\nसोमवार, 24 डिसेंबर 2018\nपुणे : खरेदी करुन रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले. या अपघातात आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता कोथरुड येथील पौड रस्त्यावर घडली.\nपुणे : खरेदी करुन रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले. या अपघातात आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता कोथरुड येथील पौड रस्त्यावर घडली.\nयाप्रकरणी सोनल मनेर (वय 38, रा. पाषाण) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणेर या त्यांच्या दोन मुली मेहक (वय 10) व मायरा (वय 6) यांच्यासह शनिवारी पौड रस्त्यावरील एका दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलींसमवेत दुर्गा कॅफेसमोरील रस्ता ओलांडून पलिकडे लावलेल्या त्यांच्या गाडीकडे जात होत्या. तेवढ्यात आनंदनगरच्या दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने तिघींना उडविले. मेहक व मायरा या दोन्ही मुलींसह मनेर यांच्या डोक्‍याला, खांद्याला जबर मार बसला. या\nघटनेनंतर नागरिकांनी तिघींनाही उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.\nदरम्यान, अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन त्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी राजेंद्र चव्हाण करत आहेत.\nढगाळ वातावरणाने पारा घसरला\nळगाव ः गेल्या दोन आठवड्यांपासून सूर्याचा प्रकोप दिवसागणिक वाढत होता. मार्चअखेर तर पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. यामुळे पंधरवड्यापासून दुपारी झळा सहन...\nवाहनचालकांचे प्रबोधन करणे योग्यच आहे. पण, त्याचबरोबर पादचाऱ्यांचेही प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. परवा नामदार गोखले चौकात सिग्नलला उभा होतो. फर्गसन...\nगोष्ट टायर पळवणाऱ्या आजोबांची...(व्हिडिओ)\nउत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश...\nबहुविध पीकपद्धतीमुळे दुष्काळातही प्रगती\nलातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील भागवत व देवानंद या जाधव बंधूंनी वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ऊस, आले, कलिंगड,...\nसेन्सेक्सनंतर अब 'निफ्टी' की बारी; निफ्टीचा नवीन उच्चांक\nभारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार...\nमी रस्ता ओलांडला तर समोर स्मिता आणि तिची मुलगी नेहा. सोबत असलेल्या \"ब्रुनो'ला साखळीनं बांधलं आहे, याची खात्री पटल्यावर मी थांबून विचारलं, \"काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202406-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1037", "date_download": "2019-04-18T18:33:50Z", "digest": "sha1:IPKGNBUCVHYPZMUGSE52ML5UGA54W4MA", "length": 6367, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मनपा कराच्या विरोधात प्रकाश पाठकांची हायकोर्टात याचिका", "raw_content": "\nमनपा कराच्या विरोधात प्रकाश पाठकांची हायकोर्टात याचिका\nदोन आठवड्यात म्हणणे मांडण्याचे महापालिकेला आदेश\nलातूर: महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी अधिकार नसतानाही करवाढ केली. ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली. ही करवाढ जाचक असल्याचे सांगत करवाढीच्या विरोधात भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने याप्रकरणी महापालिकेने दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे असे आदेश दिले असल्याची माहिती प्रकाश पाठक यांनी दिली.\nमहापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी २०१७-१८ या वर्षाची करवाढ नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. आयुक्तांनी ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच ०१ एप्रिल पासून लागू केली. वास्तवात कलम १२७ प्रमाणे कर लावण्याचा अधिकार फक्त महापालिका आहे सभागृहाला निर्णय घेऊन कर वाढ करावी लागते. पालिकेच्या आयुक्तांना वाढ करण्याचा कसलाही अधिकार नाही. तसेच करवाढ करावयाची असेल तर त्यासंबंधीचा निर्णय २० फेब्रुवारी पूर्वी घ्यावा लागतो आणि नवी कर वाढ ०१ एप्रिल पासून लागू करावी लागते. परंतु तत्कालीन आयुक्तांनी बेकायदेशीरपणे काम करुन करवाढ केली ही जाचक आणि बेकायदेशीर करवाढ रद्द करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकाश पाठक यांनी खंडपीठात दाखल केली होती. न्या. बोर्डे व न्या. ढवळे यांच्यासमोर सोमवारी या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी यासंदर्भात महापालिकेने दोन आठवड्यात आपले म्हणणे सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी ॲड. शरद नातू यांनी प्रकाश पाठक यांची बाजू न्यायालयासमोर मांडली.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202407-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:41:47Z", "digest": "sha1:CHXTGS7W3HXVGHC6W4BAPPQERT6RYPOX", "length": 3872, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद शिवसेना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - औरंगाबाद शिवसेना\nअसंख्य नवरे बोलत असतील,बायको शिवसेनेसारखी पाहिजे-राणे\nटीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राला परिचीत असलेला राणे-ठाकरे यांच्यातील वाद नवा नाही.शिवसेना नेते व राणे कुटुंबीय एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत...\n‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला...\nमराठा क्रांती मोर्चा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nऔरंगाबाद: १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या गेली. मात्र शिवसेनेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्यामुळे मराठा क्रांती सेना व शिवसेनेचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202407-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:53:48Z", "digest": "sha1:PI3N47JBYAO53PKCJ7U64MAEVTFOTDIL", "length": 2630, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नीला विखे पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विन��द तावडे\nTag - नीला विखे पाटील\nमराठी पाऊल पढते पुढे, विखे पाटलांची नात स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी\nस्टिफन लोफवन यांनी मागील महिन्यात स्वीडिश पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतली आहे. यानंतर आता लोफवन यांच्या सल्लगारपदी मूळ मराठी कुटुंबातील असणाऱ्या नीला विखे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202407-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:40:58Z", "digest": "sha1:5BIM6AMSVWQ4MO6R24H2BT32FGFHZ2T4", "length": 2644, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम\nआमच्याकडे लपवण्यासारखं काही नाहीचं – पी. चिदंबरम\nटीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आपल्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार असल्याचा दावा करत, आमच्याकडे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202407-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:00:11Z", "digest": "sha1:4ZRFYMC36SZLMDB5GBZEF7KZ7YSHX7HV", "length": 5918, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिपब्लिकन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nमुस्लिम आरक्षण आंदोलनास रिपब्लिकन स्टुडंट फोरमचा जाहीर पाठींबा\nसांगली : जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुस्लीम अधिकार आंद���लनच्या वतीने मुस्लिम आरक्षणासाठी १६ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन छेडण्यात आलेले आहे. २०१४ साली मुंबई उच्च...\nकेरळातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले\nमुंबई – संपूर्ण केरळ राज्यात अति पर्जन्य वृष्टीने हाहाकार उडाला आहे. पुरामुळे केरळात 37 जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद माहिती पुढे आली आहे. पूरग्रस्तांना...\nलोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे गेलेले अस्तित्व पुन्हा निर्माण करणार – रामदास आठवले\nमुंबई – एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे 1998 मध्ये चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनंतर 1999 मध्ये रिपाइं चे दोन खासदार लोकसभेत निवडून गेले त्यानंतर...\nमातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा\nमुंबई – लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी देण्यात यावा; मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या...\nशिवसेनेला आव्हान देण्यासाठी रामदास आठवले सज्ज, दक्षिण-मध्य मुंबईतून लढवणार निवडणूक\nटीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे...\nआरपीआयमध्ये गटबाजी करणारांवर पक्ष नेतृत्व कारवाई करेल – डॉ. सिद्धार्थ धेंडे\nपुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शहराध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडुन आलेले माजी नगरसेवक अशोक कांबळे हेच पुण्याचे अधिकृत शहराध्यक्ष असतील, अशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202407-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/austria-seize-hitlers-birthplace-house-21249", "date_download": "2019-04-18T18:59:17Z", "digest": "sha1:ZTFIMWRKKQGPDGUNUSVMKI6AMATR2QMB", "length": 13795, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Austria to seize Hitler's birthplace house ऍडॉल्फ हिटलरच्या जन्मस्थळाचे करायचे तरी काय? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nऍडॉल्फ हिटलरच्या जन्मस्थळाचे करायचे तरी काय\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nनाझी हुकूमशहाचे हे जन्मस्थान \"नव्या नाझीं'साठी प्रेरणास्थान ठरण्याची भीती येथील सरकारला आहे. मात्र आता ताब्यात घेतलेल्या या इमारतीचे काय करावयाचे, याबद्दल अद्याप ऑस्ट्रियामध्ये धोरणात्मक अस्पष्टता आहे\nव्हिएन्ना - जर्मनीचा कुप्रसिद्ध हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याचे जन्मस्थान असलेली ऑस्ट्रियामधील इमारत अखेर ताब्यात घेण्यासंदर्भातील कायदा येथील संसदेने केला आहे. हिटलर याचा जन्म या तीन मजली इमारतीमध्ये 1889 मध्ये झाला होता.\nया इमारतीच्या मालक गेर्लिंड पोमेर या आहेत. पोमेर यांनी ही इमारत विकण्यास अथवा तिचे नव्याने बांधकाम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र आता त्यांना मोठी नुकसानभरपाई दिली जाणार आहे. पोमेर व ऑस्ट्रियन सरकारमध्ये या इमारतीवरुन मोठा संघर्ष झाला होता. या इमारतीचा ताबा घेण्यासाठी येथील सरकारांकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. अंतिमत: संसदेतील कायद्यान्वये ही इमारत सरकारकडून ताब्यात घेतली जाणार आहे.\nनाझी हुकूमशहाचे हे जन्मस्थान \"नव्या नाझीं'साठी प्रेरणास्थान ठरण्याची भीती येथील सरकारला आहे. मात्र आता ताब्यात घेतलेल्या या इमारतीचे काय करावयाचे, याबद्दल अद्याप ऑस्ट्रियामध्ये धोरणात्मक अस्पष्टता आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यापासून ते विविध कार्यांसाठी वापरण्यात यावी, असे विविध मतप्रवाह यासंदर्भात दिसून आले आहेत. ही इमारत जमीनदोस्त केल्यास ते कृत्य ऑस्ट्रियाचा नाझी इतिहास नाकारण्यासारखे ठरेल, असे मत या प्रकरणी सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या इतिहासकारांच्या समितीने व्यक्‍त केले आहे. याशिवाय, या इमारतीचे वारसास्थळ म्हणून जतन करण्यात यावे, अशी मागणी येथील अनेक सांस्कृतिक संस्थांनी केली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर, आता या इमारतीसंदर्भात ऑस्ट्रियाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल कुतूहल आहे.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nकोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट प���डण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160725092348/view", "date_download": "2019-04-18T19:23:38Z", "digest": "sha1:BGOTDHUBDVQ3GRPCR6SKOTOQVHXGQYTS", "length": 56870, "nlines": 330, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय १२", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|\nआरती श्रीविठ्ठलाची युगें ...\nसंतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित\nTags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥\nआज सुकाळ जाहला त्रिभुवनीं ॥ जे भक्तविजयमेघ ओळला गगनीं ॥ चिदाकाशीं गर्जना करूनी ॥ स्वानंदजीवन वर्षत ॥१॥\nसत्वशील जे का चातक ॥ ते आधींच तृप्त जाहले देख ॥ इतर जे जन त्रिगुणात्मक ॥ त्यांसी धान्यें अनेक निपजलीं ॥२॥\nकेवळ तमोगुणी पशूसमान ॥ त्यांसी उठलें अपार तृण ॥ सखोल भूमीं पडलें जीवन ॥ तें पडलें उपयोगीं बहुतांच्या ॥३॥\nअनार्ताच्या खडकावरी ॥ वाहूनि गेलें वरिचेवरी ॥ तो लोट येऊनि सत्वरी ॥ ज्ञानसागरीं राहिला ॥४॥\nतेथें सज्ञान भाविक जन ॥ तेचि तळपत होते मीन ॥ स्वानंदलोट येतां जीवन ॥ प्रेमआल्हादें क्रीडती ॥५॥\nमागील अध्यायीं कथिली गोष्टी ॥ कबीर नामयाची जाहली भेटी ॥ चतुर���मास क्रमूनि गंगातटीं ॥ मग तेथूनि परतले ॥६॥\nगया प्रयाग पाहूनि सत्वरीं ॥ येते जाहले अयोध्यापुरीं ॥ मथुरा गोकुळ देखोनि झडकरी ॥ द्वारावतीस पैं गेले ॥७॥\nपरतोनि येतां मार्गीं जाण ॥ मारवाड देश लागला कठीण ॥ तृषाक्रांत होऊनि दोघेजण ॥ धुंडिती जीवन सेवावया ॥८॥\nतंव एक कूप देखिला अवचित ॥ सखोल पहातां न कळे अंत ॥ उदक घ्यावया उपाव तेथ ॥ कवण युक्ति करावी ॥९॥\nमग नामयासी म्हणे ज्ञानदेव ॥ मज साध्य असे एक उपाव ॥ लघिमेचें करून लाघव ॥ प्रवेश केला कूपांत ॥१०॥\nउदक प्राशून ते अवसरीं ॥ सत्वर निघाला बाहेरी ॥ नामयासी तृषा लागली भारी ॥ परी उपाय कांहीं न सुचेचि ॥११॥\nज्ञानदेव म्हणे तयाप्रती ॥ तूं चिंतातुर कासया चित्तीं ॥ उदक आणूनि तुजप्रती ॥ आतांच देईन सत्वर ॥१२॥\nलधिमालाघव करावयासी ॥ उपाय ठाऊक नाहीं तुजसी ॥ आतां द्वैतभाव न धरून मानसीं ॥ उदक प्राशन करावें ॥१३॥\nमाझें हातींचें घ्यावया जीवन ॥ चित्तीं न धरावा अनमान ॥ आत्मा व्यापक चैतन्यघन ॥ सर्वां घटीं एकचि ॥१४॥\nनामा बोले प्रत्युत्तरीं ॥ विठ्ठलआत्मा सर्वांतरीं ॥ तरी माझी चिंता दूरी ॥ तो काय न करी स्वामिया ॥१५॥\nधीर धरून नावेक ॥ दृष्टीस पाहावें कौतुक ॥ मग नेत्र लावूनियां देख ॥ यदुनायक आठविला ॥१६॥\nहृदयीं आणूनि पांडुरंगमूर्ती ॥ नामा बोभाय सप्रेमगतीं ॥ धांव धांव गा रुक्मिणीपती ॥ कां मजप्रती मोकलिलें ॥१७॥\nतूंचि माझा माता पिता ॥ तूंचि इष्ट मित्र बंधु चुलता ॥ तूंचि माझा कुळदेवता ॥ आजि कां अनाथा मोकलिलें ॥१८॥\nतूंचि माझें संपत्तिधन ॥ तूंचि माझें सिद्धांतज्ञान ॥ तूंचि माझें योगसाधन ॥ आणीक न जाणें सर्वथा ॥१९॥\nआतां झडकरी येईं धांवत ॥ झणीं पाहासील माझा अंत ॥ अनाथानाथा कृपावंत ॥ मज दीनातें सांभाळीं ॥२०॥\nऐसें म्हणतां ते वेळीं ॥ अश्रु लोटले नेत्रकमळीं ॥ म्हणे धीर न धरवे वनमाळी ॥ जीव तळमळी तुजवीण ॥२१॥\nकायावाचामनेंकरून ॥ मी तुझें बाळक अज्ञान ॥ आज तृषा लागतां जाण ॥ जाऊं शरण कोणासी ॥२२॥\nपुंडलीकवरदा रुक्मिणीरमणा ॥ जन्मूनि म्हणवितों तुझा पोसणा ॥ आतां मोकलितां करुणाघना ॥ लाज कवणासी येईल ॥२३॥\nअनाथनाथा म्हणूनि ॥ असे वर्णिलें वेदपुराणीं ॥ ती कीर्ति लटिकी आजिचे दिनी ॥ येईल होऊनि दिसताहे ॥२४॥\nनक्रें गांजितां गजेंद्रासी ॥ सत्वर धांवला हृषीकेशी ॥ तैसेंचि मजला आजिचे दिवसीं ॥ अतिवेगेंसीं पावावें ॥२५॥\nद्रौपदीसी संकट प���तां जाण ॥ सत्वर पावलासी तिजलागून ॥ तें अवघेचि कृपाळूपण ॥ गेलासी विसरून दिसतसे ॥२६॥\nतीर्थासी पाठवितां रुक्मिणीपती ॥ दिधलें ज्ञानदेवाचे हातीं ॥ आज कां उदास धरूनि वृत्ती ॥ कृपामूर्ति येसीच ना ॥२७॥\nकृपाळू तूं जगदीश ॥ झणीं करिसी माझा त्रास ॥ धांव धांव नामा कासावीस ॥ जाहला उदास तुजविण ॥२८॥\nजरी तूं न येसी आजि येथें ॥ तरी पिशुन हांसतील सर्व मातें ॥ आता धांवूनि त्वरितें ॥ मज दीनातेंसांभाळीं ॥२९॥\nइकडे भूवैकूंठपंढरपुरीं ॥ निजभुवनीं असतां श्रीहरे ॥ निजभक्ताचें आर्त अंतरीं ॥ नित्यानित्य सारिखा ॥३०॥\nकृपेचा ओसर असतां पोटीं ॥ तंव रखुमाईस म्हणे जगजेठी ॥ एक वेळा नामा पडता दृष्टी ॥ मग जीवापरता न करतों ॥३१॥\nरुक्मिणी म्हणे जी देवराया ॥ आजि कां तयाची आली माया ॥ काय कष्ट जाहले नामया ॥ म्हणोनि तुम्ही उद्विग्न ॥३२॥\nऐकूनि म्हणे जगज्जीवन ॥ आजि माझा लवतो डावा लोचन ॥ वाम बाहु करितो स्फुरण ॥ म्हणोनि चिंता वाटते ॥३३॥\nउद्वेग चित्तीं बहु वाटती ॥ कवण्या भक्तासी कष्ट होती ॥ हें कळेना मजप्रती ॥ ऐसें श्रीपति बोलिले ॥३४॥\nवाजतां वारा न लागे त्यांसी ॥ माझिया रजसां निजभक्तांसी ॥ न कळे ताहान भूक त्यांसी ॥ लागली मज कळेना ॥३५॥\nवचन ऐकोनियां रुक्मिणी ॥ नावेक पाहे विचारूनी ॥ तंव नामयाचा शोकशब्द कानीं ॥ अकस्मात पडियेला ॥३६॥\nमग म्हणे देवाधिदेवा ॥ तृषाक्रांत नामा करितो धांवा ॥ वेगें जाऊनि सांभाळावा ॥ विलंब न करावा क्षणभरी ॥३७॥\nऐसें ऐकतांचि वचन ॥ वेग केला मनाहून ॥ तंव गडबडीत कूप भरून ॥ उचंबळोन वर आला ॥३८॥\nकौतुक देखोनि ज्ञानदेव ॥ म्हणे हें जाहलें अभिनव ॥ नाम्यानें केला ऋणी देव ॥ कैशा रीतीं कळेना ॥३९॥\nमग सावध करूनि तये क्षणीं ॥ आलिंगिला प्रीतीकरूनी ॥ म्हणे तुज पावला चक्रपाणी ॥ अघटित करणी दाविली ॥४०॥\nनळें पाषाण तारिले उदकीं ॥ कां दंड तापविला वसिष्ठादिकीं ॥ गाधिसुतें प्रतिसृष्टि केली कीं ॥ आपुल्या जैसी प्रतापें ॥४१॥\nकीं भगीरथें प्रयत्नयुक्ती ॥ भूतळीं आणिली भागीरथी ॥ कां प्रसन्न करूनि उमापती ॥ गोदा आणिली गौतमें ॥४२॥\nत्याहूनि अघटित केलें पाहें ॥ हस्तनापुरीं उठविली मृत गाय ॥ आतां तृषाक्रांत होतां पाहें ॥ पाताळगंगा आणिली ॥४३॥\nऐसें बोलोनि नामयाप्रती ॥ किंचित आणिली देहस्फूर्ती ॥ मग उदक प्राशूनि निगुती ॥ ज्ञानदेवासी बोलत ॥४४॥\nम्हणे मीं जी घ्यावी आळ ॥ ती पुरवितो देव सकळ ॥ कधीं देखेन तमालनीळ ॥ निवतील डोळे तैं माझे ॥४५॥\nयापरी ज्ञानदेव बोलत ॥ योगी बैसले समाधिस्थ ॥ तयांसी देखोनि माझें चित्त ॥ विश्रांती न पावेचि सर्वथा ॥४६॥\nतुझीच लागली अत्यंत प्रीती ॥ आणिक कांहीं नाठवें चित्तीं ॥ तूं विष्णुभक्त सप्रेममूर्ती ॥ रुक्मिणीपती वश केला ॥४७॥\nकेशव परमात्मा तुजजवळ ॥ धन्य नामया तुझें कुळ ॥ धेनूसी देखोनि तान्हें बाळ ॥ संतोष वाटे ज्या रीतीं ॥४८॥\nतैसे देखोनि तुझे सद्गुण ॥ सप्रेम आनंदे माझें मन ॥ तीर्थयात्रा नावडे जाण ॥ तुझें कीर्तन ऐकतां ॥४९॥\nश्रुति रमृति आणि पुराणें ॥ वेडावलीं हरीचे गुणें ॥ विसर्जिलीं योगध्यानें ॥ तुझें प्रेम देखोनी ॥५०॥\nऋषिगण आणि गंधर्व ॥ विरिंचि आणि इंद्रादि देव ॥ लक्षितां अरूपाचा ठाव ॥ सप्रेमभाव धरूनी ॥५१॥\nतयांसी प्राप्त नव्हेचि जाण ॥ तो त्वां केला आपुले स्वाधीन ॥ ऐसें ज्ञानदेवें म्हणून ॥ धरिले चरण नामयाचे ॥५२॥\nनामा जाहला तृषाक्रांत ॥ ते स्थळीं अद्यापि कूप वाहत ॥ यात्रा मारवाड देशांत ॥ मार्गशीर्षांत भरतसे ॥५३॥\nतें तीर्थमाहात्म्य वर्णितां सार ॥ तरी ग्रंथ वाढेल थोर ॥ असो ज्ञानदेव नामा सत्वर ॥ निघते जाहले तेथुनी ॥५४॥\nनानादेशींचें तीर्थें अनेक ॥ दृष्टीस देखती सवेग ॥ बद्रिकाश्रम देखोनि सांग ॥ हिमाचळासी पातले ॥५५॥\nदेखिला ओढ्या जगन्नाथ ॥ जेथें बौद्धरूपें देव नांदत ॥ कलियुगीं चमत्कार अद्भुत ॥ अद्याप होत ते ठायीं ॥५६॥\nपाहूनि ओंकार अमलेश्वर ॥ केदारासी गेले सत्वर ॥ मग उज्जयिनीस महंकाळेश्वर ॥ देखिला साचार निजदृष्टीं ॥५७॥\nतें स्थळ पाहूनि नयनीं ॥ परतले मग तेथुनी ॥ परळीवैजनाथ देखोनी ॥ सोरटीसोमनाथासी पावले ॥५८॥\nश्रीशैलपर्वतीं मल्लिकार्जुन ॥ वसत तेथें पार्वतीरमण ॥ साठ वरुषेंपर्यंत जाण ॥ वाट पाहे भक्तांची ॥५९॥\nतें स्थान देखोनि सत्वर ॥ मग पाहिला घृष्णेश्वर ॥ सेवाळतीर्थींचा महिमा थोर ॥ नये साचार वर्णितां ॥६०॥\nमग नासिक त्र्यंबकासी येऊन ॥ कुशावर्तीं केलें स्नान ॥ पंचवदनासी करूनि नमन ॥ सत्वर तेथूनि निघाले ॥६१॥\nपश्चिमसमुद्र देखोनि सत्वरीं ॥ मग पावले श्रीभीमाशंकरीं ॥ जनार्दन वंदोनि रामेश्वरीं ॥ जाते जाहले तेधवां ॥६२॥\nऐसी एकाहूनि एक आगळीं ॥ तीर्थें आहेत भूमंडळीं ॥ त्यां हीं वरिष्ठ जीं बोलिलीं ॥ पुराणप्रसिद्ध नामांकित ॥६३॥\nअयोध्या मथुरा आणि कांती ॥ काशी द्वारावती अ���ंती ॥ सातवी पुरी मोक्षदाती ॥ पाहिल्या प्रीतीं अनुतपएं ॥६४॥\nआणि बारा ज्योतिर्लिंगें थोर ॥ इतुकींच सांगितलीं साचार ॥ इतर राहिलीं पृथ्वीवर ॥ तीं पुस्तकीं कोठवर लिहावीं ॥६५॥\nजेवीं दृष्तीस पाहतां निशां पती ॥ नक्षत्रें अनायासेंच दिसतीं ॥ कीं वृक्ष उपडोनि देतां हातीं ॥ शाखा येती अनायासें ॥६६॥\nकां सुधारस प्राशितां त्वरित ॥ सकळ औषधी आल्या त्यांत ॥ कीं पठन करितांचि वेदांत ॥ कळती अर्थ श्रुतीचे ॥६७॥\nकीं अश्वत्थ नमिता साचार ॥ वनस्पती पूजिल्या अठरा भार ॥ नातरी दृष्टीस पडतां धरणीधर ॥ इतरही नाग देखिले ॥६८॥\nकीं विष्णूसी वाहतां तुळसीहार ॥ त्यांत आले षोडशोपचार ॥ कीं दृष्टीं देखतां मृडानीवर ॥ सकळ तापसी देखिले ॥६९॥\nकीं ऐरावताचें होतां दर्शन ॥ सकळ पृथ्वीचे देखिल वारण ॥ कीं तृप्त जाहलिया शचीरमण ॥ इतर सुरगण तोषती ॥७०॥\nनातरी दृष्टीं देखतां विनतासुत ॥ सकळ अंडज आले त्यांत ॥ कीं नयनीं पाहतां हिमालयपर्वत ॥ स्थावर विदित जाहलें कीं ॥७१॥\nतेवीं मोक्षदायक सप्तपुरी ॥ आणि द्वादशलिंगांची वर्णिली थोरी ॥ अन्य तीर्थें असतीं महीवरी ॥ तींही घडलीं अनायासें ॥७२॥\nअसो रामेश्वर दृष्टीं देखोनी ॥ उभयतां परतले तेथूनी ॥ प्रेमळभक्त आणि ज्ञानी ॥ नागनाथासी पैं आले ॥७३॥\nमाघवद्य चतुर्दशीस ॥ शिवरात्री पर्वकाळ विशेष ॥ नामा ज्ञानदेव त्या स्थळास ॥ येते जाहले अवचित ॥७४॥\nजेवीं चैत्रशुद्ध प्रतिपदेसी ॥ साठ संवत्सर आले घरासी ॥ कीं माघशुद्ध द्वितीयेसी ॥ आला घरासी धर्मराव ॥७५॥\nकीं अक्षयतृतीयेसी जाण ॥ पाहुणे आले पितृगण ॥ कीं वरद चतुर्थींकारण ॥ गजवदनचि पातला ॥७६॥\nश्रावणशुद्ध पंचमीस ॥ फणिवरचि आला घरास ॥ नातरी चंपाषष्ठीस ॥ म्हाळसाकांत भेटले ॥७७॥\nकीं माघशुद्ध सप्तमीस जाणा भास्कर आला पाहुणा ॥ कीं जन्माष्टमीस यादवराणा ॥ पहुडला पाळणां येऊनि ॥७८॥\nकीं रामनवमीस कौसल्यासुत ॥ खेळत पातला अकस्मात ॥ नातरी विजयादशमीस ॥ आली त्वरित जगदंबा ॥७९॥\nकीं आषाढी एकादशीप्रती ॥ दृष्टीस देखिली श्रीविठ्ठल मूर्ती ॥ प्रेमळ भक्त आनंद मानिती ॥ संतोष चित्तीं न समाये ॥८०॥\nकीं कार्तिकशुद्ध द्वादशीस ॥ श्रीकृष्ण येती वृंदावनास ॥ कीं मृडानीनायक त्रयोदशीस ॥ प्रदोषकाळीं पैं येती ॥८१॥\nकीं श्रावण अमावास्येसी साचार ॥ गोठणीं आला नंदिकेश्वर ॥ त्यापरीच नामा आणि ज्ञानेश्वर ॥ शिवरात्रीस पातले ॥८२॥\n���ुण्यक्षेत्र अवंढानागनाथ ॥ दुजें कैलास म्हणती भक्त ॥ त्या स्थळीं पातले त्वरित ॥ प्रेमानंदें ते काळीं ॥८३॥\nतये तीर्थीं करूनि स्नान ॥ सारिला नित्यनेम जाण ॥ महाद्वारीं लोटांगण ॥ सप्रेम भावें घातलें ॥८४॥\nमग अंतर्गृहीं निजप्रीतीं ॥ दर्शना चालिले सत्वरगती ॥ नागनाथासी पुनरावृत्ती ॥ दंडवत घातले ॥८५॥\nम्हणती अनाथनाथा पार्वतीवरा ॥ स्मशानवासी खट्वांगधरा ॥ कैलासपते दिगंबरा ॥ विश्वेश्वरा विश्वपते ॥८६॥\nऐसें म्हणोनि ते वेळीं ॥ मौळ स्पर्शिलें करतळीं ॥ प्रेमळ जाणूनि चंद्रमौळी ॥ संतुष्टला निजचित्तीं ॥८७॥\nमग नामदेवें येऊनि महाद्वारीं ॥ कीर्तन आरंभिलें ते अवसरीं ॥ टाळ वेणा घेऊनि करीं ॥ गर्जत गजरीं नामाचे ॥८८॥\nहृदयीं चिंतूनि विठ्ठलमूर्ती ॥ दोनी लाविलीं नेत्रपातीं ॥ किंचित नाठवेचि देहस्फूर्ती ॥ विदेहेस्थिती जाहलासे ॥८९॥\nसांडोनियां मानापमान ॥ सांडोनि दांभिक लोकाचरण ॥ सांडूनि वासनेचें लक्षण ॥ करीं कीर्तन निजप्रीतीं ॥९०॥\nसांडोनियां भेदाभेद ॥ द्वेतकल्पनेचा करूनि छेद ॥ तोडूनि आशापाशबंध ॥ नाचे स्वानंद प्रीतीनें ॥९१॥\nटाळ मृदंग वीणा वाजत ॥ सप्रेमभावें कीर्तन होत ॥ जन मिळाले असंख्यात ॥ श्रवण करावया आवडीं ॥९२॥\nजैसा पौर्णिमेसी रोहिणीकांत ॥ संपूर्णकळा सुशोभित ॥ देखोनि सागरा भरतें येत ॥ प्रेमआल्हादें जैसें कां ॥९३॥\nकां स्नेहसूत्र घालितां फार ॥ दीपक उंचावे होय थोर ॥ अर्ध्यदान देतां द्विजवर ॥ होय दिनकर जेवीं सुखी ॥९४॥\nकां सुधारस करितां पान ॥ देह राहे अमर होऊन ॥ कीं उदार दाता वांटितां धन ॥ याचक जाण आल्हादती ॥९५॥\nनातरी पर्जन्य वर्षतां जाण ॥ अरण्यांत उंचावे जैसें तृण ॥ कीं ब्राह्मणां मिळतां मिष्ट पक्वान्न ॥ परम संतुष्ट होताती ॥९६॥\nतेवीं नामयाचें कीर्तन ऐकून ॥ सुखी होती श्रोतेजन ॥ प्रेम आल्हादें ऐकतां गुण ॥ नेत्रीं अश्रु पडताती ॥९७॥\nकंठी होऊनि सद्गदित ॥ अंग जाहलें रोमांचित ॥ श्रोतयांची विदेहस्थित ॥ जाहली निश्चैत ते समयीं ॥९८॥\nराजयानें टाकितां शौर्यतेज ॥ सेना तैसीच होय सहज ॥ कां मनेंच सांडिता विषयलाज ॥ मग इंद्रियेंही विसरती ॥९९॥\nतेवीं नामदेवें टाकितां देहभान ॥ श्रोत्यांसी तैसें जाहलें जाण ॥ श्रवणीं ऐकतां श्रीहरीचे गुण ॥ विदेही होऊन बैसले ॥१००॥\nध्यानांत आणूनि जगजेठी ॥ आल्हादें टाळीया पिटिती ॥ विठ्ठलनामें गर्जना करिती ॥ आ���ंद चित्तीं न समाये ॥१॥\nतंव विप्रीं करून स्नान ॥ सर्वांगासी भस्म चर्चून ॥ रुद्राक्षमाळा गळां घालून ॥ धोत्रें ओलीं पांघुरले ॥२॥\nअग्रोदक घेऊनि करीं ॥ पूजा घेतली षोडशोपचारीं ॥ अभिषेक करावयासी सत्वरीं ॥ महाद्वारासी पैं आले ॥३॥\nतंव तेथें नामा कीर्तन करित ॥ प्रेमानंदें गात नाचत ॥ यात्रा मिळाली अगणित ॥ न दिसे मार्ग जावया ॥४॥\nवरीवरी केलें संध्यास्नान ॥ अंतरीं विकल्पें विटाळे मन ॥ लोकांसी म्हणती आम्हांलागून ॥ स्पर्श कराल व्हा परते ॥५॥\nअंतरीं असतां क्रोध खळ ॥ त्यासी अवघेंचि भासे अमंगळ ॥ दृष्टीस कोणी न दिसे निर्मळ ॥ विकल्पजाळीं पडियेले ॥६॥\nहरिकीर्तनीं विटाळ नाहीं ॥ तैसाचि ब्रह्मसभेचिया ठायीं ॥ शिवविष्णूचें दर्शनास पाहीं ॥ जातां विटाळ न मानावा ॥७॥\nगीता भागवत पुस्तकासी ॥ स्पर्श म्हणेल तो पापराशी ॥ दूषण ठेवील वेदांतासी ॥ तोही तैसाचि जाणावा ॥८॥\nऐसें न जाणून ते समयीं ॥ ब्राह्मणीं चिकित्सा मांडिली पाहीं ॥ सक्रोध होऊनि लवलाहीं ॥ लोकांसी बोलत अपशब्द ॥९॥\nम्हणे व्यर्थचि कां रे गाइतां ॥ टाळ्यां पिटोनि हांका मारतां ॥ हें तंव पंढरीसचि होय मान्यता ॥ नागनाथासी नावडे ॥११०॥\nज्याचें त्यासच बोलणें जण ॥ दुग्धांत कासया पाहिजे लवण ॥ भाजीस शर्करा लावितां जाण ॥ रुची नयेचि सर्वथा ॥११॥\nकर्णासी दावितां परिमळ ॥ तया नहेचि तो केवळ ॥ नेत्रालागोनि गोष्टी प्रांजळ ॥ व्यर्थ कासया सांगाव्या ॥१२॥\nजिव्हेसी दाविला आरसा ॥ तीस पाहतां न दिसे सहसा ॥ नेत्रांसी दावितां स्वादरसा ॥ नये जेवितां तयासी ॥१३॥\nतेवीं कैलासपति उमारमण ॥ त्यासी नावडे हरिकीर्तन ॥ आतां पंढरीस जाऊन ॥ नाचा निर्लज्ज होउनी ॥१४॥\nऐसें बोलतां द्विजवर ॥ श्रोते देती प्रत्युत्तर ॥ भिन्न न म्हणावे हरिहर ॥ तुम्ही विचार करून ॥१५॥\nजैसें तीर्थ आणि जळ ॥ भिन्न नसेचि अळुमाळ ॥ नातरी गोडी आणि गूळ ॥ अभिन्न केवळ सर्वदा ॥१६॥\nदीप आणि प्रकाश जाण ॥ पुष्प मकरंद नव्हती भिन्न ॥ कीं वासरमणि आणि किरण ॥ अभिन्नपणें असती ॥१७॥\nकीं मेघ आणि जळ ॥ भिन्न न म्हणावें केवळ ॥ कीं रत्न आणि त्याची कीळ ॥ निवडूं नये सर्वथा ॥१८॥\nकीं पक्वान्न आणि त्याचा स्वाद ॥ दोहींत निवडावा काय भेद ॥ नातरी वाद्य आणि नाद ॥ असती अभेद सर्वदा ॥१९॥\nतेवीं शिव विष्णु दोनी एक ॥ ऐसें बोलती सर्वज्ञ लोक ॥ कीर्तन ऐकूनि मदनांतक ॥ आनंदें डोलत निजप्रीतीं ॥१२०॥\nऐकूनि श्रोतयांचें उत्तर ॥ संतप्त जाहले द्विजवर ॥ आम्हांसी ज्ञान सांगती पामर ॥ चित्तीं बडिवार धरूनी ॥२१॥\nआम्ही ब्राह्मण उंचवर्ण ॥ शास्त्राधिकारी सर्वज्ञ ॥ नामदेवाचें सिद्धांतज्ञान ॥ आमुचें मना न ये कीं ॥२२॥\nआतां सत्वर जावें येथून ॥ नाहीं तरी करूं ताडन ॥ ऐसें बोलतांचि ब्राह्मण ॥ कोणीच उत्तर न देती ॥२३॥\nविलंब जाहला शिवपूजेसी ॥ मार्ग न होय जावयासी ॥ एक म्हणती नामयासी ॥ पिटोनि लावा सत्वर ॥ २४॥\nस्पर्श झाला आपणांकारण ॥ तरी पुनः करूं सचैल स्नान ॥ ऐसें म्हणूनि दोघे जण ॥ कीर्तनरंगीं प्रवेशले ॥२५॥\nजैसें दान देतां सत्पात्राप्रती ॥ कुपात्र चित्तीं चरफडती ॥ तेवीं नामयाच्या कीर्तनाप्रती ॥ विप्र अवचित चालिले ॥२६॥\nसक्रोध म्हणती नामयाला ॥ व्यर्थ कासया गलबला मांडिला ॥ शिवदर्शनालागीं जावयाला ॥ मार्ग आम्हां न फुटेचि ॥२७॥\nतुवां टाकूनि देहभान ॥ आपुल्याऐसेचि केलें जन ॥ आमुचें बुडविलें कर्माचरण ॥ सिद्धांतज्ञान कथूनियां ॥२८॥\nआतां देउळामागें उभा राहून ॥ तेथें निर्लज्जा करीं गायन ॥ नामदेवें ऐकूनि वचन ॥ केलें नमन विप्रांसी ॥२९॥\nअवश्य म्हणूनि बोलूनि उत्तर ॥ तेथूनि निघाला वैष्णववीर ॥ कीर्तनरंग साचार ॥ वितळोनि गेला ते समयीं ॥१३०॥\nजैसा कुंभ भरला तीर्थें करून ॥ त्यांत मद्य पडे येऊन ॥ कीं दुग्धामाजी घालितां लवण ॥ नासोनि जाय तत्काळ ॥३१॥\nकीं उगाळूनि ठेविला चंदन ॥ तयांत अवचिता पडला लसुण ॥ कीं कस्तूरींत कालविला हिंगण ॥ नाश होय सहजचि ॥३२॥\nतेवीं उठोनि चालतां विष्णुदास ॥ वितळोनि गेला कीर्तनरस ॥ देखोनि श्रोतयांच्या चित्तास ॥ वाटले क्लेश बहुतचि ॥३३॥\nजैसें पक्वान्न पात्रीं वाढिलें ॥ तें अवचित कागें उचलिलें ॥ कीं प्रवासाहूनि येतां भलें ॥ तस्करें लुटिलें अवचित ॥३४॥\nयापरी विषाद मानूनि मनीं ॥ सभा उठिली तेथूनी ॥ नामदेवाच्या मागुनि ॥ जाते जाहले सकळिक ॥३५॥\nशिवालयाचे पृष्ठभागीं ॥ नामदेवाचे सत्संगीं ॥ जाऊनि बैसले कीर्तनरंगीं ॥ अवघेचि जन तेधवां ॥३६॥\nअस्तमान होतां दिनकरासी ॥ किरणही जाती तयासरसी ॥ कीं नृपवर जातां अरण्यासी ॥ सेनाही सरसी जातसे ॥३७॥\nकीं ज्या दिशे धांवें पवन ॥ मेघही तिकडेचि करी गमन ॥ तेवीं नामदेवाचे मागून ॥ श्रोतेजन आलें कीं ॥३८॥\nआल्हादें गर्जोनि ते वेळीं ॥ हरिनामें पिटिली टाळी ॥ विष्णुदासाचे नेत्रकमळीं ॥ अश्रुपात लोटले ॥३९॥\nम्हणे ध��ंव वेगीं पतितपावना ॥ अनाथनाथा रुक्मिणीरमणा ॥ मज विदेशीं जगज्जीवना ॥ कां मोकलून दिधलें ॥१४०॥\nआज हरिणीनें टाकिलें पाडस ॥ कीं पक्षिणी विसरली अंडजास ॥ कीं निजमायेनें बाळकास ॥ अरण्यांत टाकिलें ॥४१॥\nचातकासी मेघ विसरला ॥ कीं चकोरावरीं चंद्र क्षोभला ॥ नातरी कमळिणीवरी राग धरिला ॥ वासरमणीनें ज्यापरी ॥४२॥\nआजि चैतन्यें देहासी टाकिलें ॥ कीं दृष्टीनें नेत्रांसी अव्हेरिलें ॥ कां वायूनें प्राणासी मोकलिलें ॥ तैसेंचि जाहलें विपरीत ॥४३॥\nअहो पंढरपुरनिवासिनी ॥ विठाबाई कुळस्वामिनी ॥ माझा विसर तुजलागुनी ॥ कवणेपरी पडियेला ॥४४॥\nसमुद्रवलयांकित हिंडोनी ॥ सकळ तीर्थें पाहिलीं नयनीं ॥ परी तुजाइसें दृष्टीं कोणीं ॥ दैवत नाहीं देखिलें ॥४५॥\nसमचरण कटिकर ॥ ठाण गोजिरें सुकुमार ॥ पाहतां ध्यान दिगंबर ॥ समूळ विरे देहभान ॥४६॥\nटाळ वीणा मृदंग वाजती ॥ गरुडटके पताका शोभती ॥ दृष्टीस पाहतां नेत्रपातीं ॥ लवों विसरती चपळत्वे ॥४७॥\nऐसा नामा सद्गदित ॥ होऊनि चिंतिला रुक्मिणीकांत ॥ तों नवल वर्तलें अति अद्भुत ॥ ऐका पवित्र भाविक हो ॥४८॥\nनवलक्ष पताका स्वर्गींहूनी ॥ उतरल्या जैशा सौदामिनी ॥ कीर्तनरंगीं येऊनी ॥ उभ्या ठाकल्या अकस्मात ॥४९॥\nत्या नवलक्ष ध्वजा नव्हेति केवळ ॥ नवविधा भक्तीचें उतरलें फळ ॥ कें नवरसचि होऊनि प्रांजळ ॥ आले तत्काळ कीर्तनीं ॥१५०॥\nऐसें कौतुक देखोन ॥ विस्मित जाहले सकळ जन ॥ तटस्थ पाहत राहिले नयन ॥ नाठवे देहभान कोणासी ॥५१॥\nतेणें आनंद विष्णुदासासी ॥ उल्हासूनि निजमानसीं ॥ विठ्ठलनामेंकरून हर्षीं ॥ नाचे कीतनी निजप्रेमें ॥५२॥\nकृष्णापक्षींची यामिनी ॥ दाटली होती तमेंकरूनी ॥ पताकातेजें दिशा भरूनी ॥ कोंदटल्या सकळिक ॥५३॥\nनामया मनीं आल्हाद थोर ॥ टाळियानादें भरलें अंबर ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥ कौतुक अपार जाहले ॥५४॥\nआनंदें कर उभारूनी ॥ टाळ्या चुटक्या वाजविती ध्वनी ॥ चौसष्टी कळा उभ्या राहूनी ॥ तटस्थ पाहती कौतुकें ॥५५॥\nतंव नामा कल्पी निजमनांत ॥ सर्व साहित्य अनुकूल येथे ॥ करीतसे पंढरीनाथ ॥ परी न्यून दिसे एकचि ॥५६॥\nनागनाथें विमुख होऊनी ॥ पाठ दिधली हरिकीर्तनीं ॥ काय अपराध आला घडोनी ॥ मजकडूनी कळेना ॥५७॥\nशिवालय असतें समोर ॥ तरी कथेसी रंग येता फार ॥ कां न पावेच रुक्मिणीवर ॥ कोप मजवर कां धरिला ॥५८॥\nम्हणे जय क्षीरसागरविहारा ॥ लक्ष्मीकांता अति उदारा ��� अनाथनाथा करुणाकरा ॥ पाव सत्वर मजलागीं ॥५९॥\nजय गजेंद्रमोचका करुणालया ॥ विधिजनका यादवराया ॥ नाममात्रें निरसोनि माया ॥ पाव सत्वर मजलागीं ॥१६०॥\nउपमन्यें घेतली आळ ॥ त्यासी दिधला क्षीरसागर ॥ तैशा रीतीं होऊनि दयाळ ॥ पाव सत्वर मजलागीं ॥६१॥\nद्रौपदीची रक्षावया लाज ॥ तिजला केली चतुर्भुज ॥ तैसाचि कृपाळू होऊन आज ॥ पावसत्वर मजलागीं ॥६२॥\nअविंधें मारिली कीर्तनीं गाय ॥ तैं तुज संकट घातलें माय ॥ तेव्हां पावलीस लवलाह्य ॥ जीवविली धेनु क्षणमात्रें ॥६३॥\nतृषा लागतां वनांतरीं ॥ तैं तूं पावलासी झडकरी ॥ आतां कां निष्ठुर अंतरीं ॥ न येसी लवकरी विठ्ठला ॥६४॥\nमजकडे करून पाठी ॥ राउळीं बैसला धूर्जटी ॥ आतां पाहूनि कृपादृष्टीं ॥ पाव जगजेठी मजलागीं ॥६५॥\nऐसा नामा प्रेमभरित ॥ कीर्तनामाजी विलपत ॥ तों नवल वर्तलें अद्भुत ॥ परिसा भक्त भाविक हो ॥६६॥\nपूर्वाभिमुख होतें देऊळ ॥ तें पश्चिमेस फिरलें तत्काळ ॥ आश्चर्य करिती लोक सकळ ॥ धन्य काळ सुदिन तो ॥६७॥\nप्रेमानंदंदें पिटोनि टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ म्हणती चंद्रमौळीं ये काळीं ॥ नामया निश्चयें पावला ॥६८॥\nनामयाचें ऐकोनी कीर्तन ॥ देउळासमवेत पार्वतीरमण ॥ पश्चिमदिशेस मुख करून ॥ करीत श्रवण निजप्रीतीं ॥६९॥\nनामयाची भक्ति अद्भुत ॥ देखोनि श्रोते आनंदभरित ॥ तयांप्रति नामा विनवित ॥ कर्ता दयाळ श्रीहरी ॥१७०॥\nशिवरात्रीचे यामिनींत ॥ कीतन केले अति अद्भृत ॥ तों वासरमणि उदयासी येत ॥ तेजयुक्त देखिला ॥७१॥\nपूजाविसर्जन होतांचि जाण ॥ देउलाबाहेर आले ब्राह्मण ॥ तों सन्मुख नामयाचें कीर्तन ॥ प्रेमानंदें होतसे ॥७२॥\nतीर्थीं करूनि प्रातःस्नान ॥ देऊं पाहाती अर्घ्यदान ॥ म्हणती पश्चिमदिशे सहस्रकिरण ॥ उदयासी आला दिसताहे ॥७३॥\nकीं आपणा पडली दिशाभुली ॥ कीं जागृतीनें भ्रांति पडली ॥ नातरी नामयासी चंद्रमौळी ॥ प्रसन्न जाहला वाटतें ॥७४॥\nमग विवेक करूनियां चित्तें ॥ पाहते झाले सभोंवतें ॥ तों तीर्थ तैसेंचि पाहती खालतें ॥ न दिसे समवेत त्या ठायीं ॥७५॥\nदेऊळ मात्र फिरूनि देख ॥ जाहलें नामयासन्मुख ॥ आणि दिव्यपताका अनेक ॥ चपळेऐशा दीसती ॥७६॥\nऐसें देखोनि सत्वर ॥ आश्चर्य करिती द्विजवर ॥ म्हणती नामयाचा पार ॥ ब्रह्मादिकां कळेना ॥७७॥\nआपण धरूनि कर्माभिमान ॥ वायांचि केलें त्याचें छळण ॥ ऐसा अनुताप मनीं धरून ॥ कीर्तनरंगीं पावले ॥७८॥\nनामयासी म्हणती द्विजवर ॥ धन्य तूं प्रेमळ वैष्णववीर ॥ पूर्ण उद्धवाचा अवतार ॥ कळलें साचार आम्हांसी ॥७९॥\nनाहीं ऐकिलें देखिलें नयनीं ॥ तैसीचि करूनि दाविली करणी ॥ धन्य नामया तुझी जननी ॥ सभा भाग्यें आथिली ॥१८०॥\nऐसी अद्भुत तुझी कीर्ती ॥ फांको आतां त्रिजगतीं ॥ पृथ्वी चंद्र आणि गभस्ती ॥ जोंवरी दिसती साकार ॥८१॥\nतोंवरी हें तुझें चरित्र ॥ मुखें गाती भक्त पवित्र ॥ कानीं ऐकती त्यांचे श्रोत्र ॥ पावन होती क्षणमात्रें ॥८२॥\nऐसें बोलोनि द्विजवर सद्भावें करिती नमस्कार ॥ म्हणती नामया तुझा पार ॥ ब्रह्मांदिकां न लगेचि ॥८३॥\nदुर्वासें अभिमान धरून ॥ अंबरीषाचें केलें छळण ॥ संकट जाणोनि जगज्जीवन ॥ गर्भवास अंगीं सोशिले ॥८४॥\nकीं प्रतिष्ठानींचे द्विजवर ॥ तिंहीं छळिला ज्ञानेश्वर ॥ मग रेड्यामुखीं साचार ॥ वेद जैसे बोलविले ॥८५॥\nतैसेंचि अघटित तुवां केलें ॥ शिवालयासी साक्षात फिरविलें ॥ तंव नामयानें नेत्र उघडिले ॥ सद्गद होऊनि तेधवां ॥८६॥\nमग प्रेमें करूनि आरती ॥ ओंवाळिला रुक्मिणीपती ॥ साष्टांग नमस्कारूनि प्रीतीं ॥ खिरापती तेव्हां वांटिल्या ॥८७॥\nपताका उडोनि तये क्षणीं ॥ सत्वर गेल्या वैकुंठभुवनीं ॥ उर्ध्व मुख करूनि नयनीं ॥ जन पाहाती कौतुक ॥८८॥\nशिवालय फिरविलें ते अवसरीं ॥ तें तैसेंचि असे अद्यापवरी ॥ भक्ताभिमानी श्रीहरी ॥ संकट निवारी निजांगें ॥८९॥\nदेवांत श्रेष्ठ रुक्मिणीकांत ॥ कीं वैष्णवमाजी नामा भक्त ॥ याचे साम्यतेसी निश्चित ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥१९०॥\nउपमा द्यावी अमृतास ॥ ऐसा कोणता आहे रस ॥ सागराचे उपमेस ॥ सरितां कोठोनि आणावी ॥९१॥\nपुढील अध्यायीं रस अद्भुत ॥ ग्रंथ वदवील रुक्मिणीकांत ॥ महीपति त्यांचा मुद्रांकित ॥ शरणागत संतांचा ॥९२॥\nस्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्वादशाध्याय रसाळ हा ॥१९३॥\nश्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥\nजीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://devmamledar.com/Purskar.php", "date_download": "2019-04-18T19:09:13Z", "digest": "sha1:EAVXAY7LSI5V5FRR5MG4G5UBYHOSDCLP", "length": 3390, "nlines": 42, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| आदिश्री फाउंडेशन व श्री. नानासाहेब निंबाजी पगार यांच्यातर्फे “देवमामलेदार” हे संकेतस्थळ संतशिरोमणी देवमामलेदार राजमान्य राजाधिराज योगीराज श्री यशवंतराव महाराजांच्या चरणी अर्पण.||\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:22:53Z", "digest": "sha1:OE2KGCNAETILPY5BWNQ6G3H4AYJLK3I2", "length": 10214, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉल मॅककार्टनी - विकिपीडिया", "raw_content": "\nजून ६ इ.स. २००४ रोजी प्राग मधील जलशात वाजवणारा मॅककार्टनी\nरॉक, पॉप रॉक, सायकेडेलिक रॉक, प्रायोगिक रॉक, रॉक अँड रोल, शास्त्रीय संगीत\nबेस गिटार, गिटार, पियानो, keyboards, ड्रम, मँडोलिन\nसर जेम्स पॉल मॅककार्टनी हा इंग्लिश संगीतकार आहे. बीटल्स या चार संगीतकारांपैकी हा एक आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजॉन लेनन - पॉल मॅककार्टनी - जॉर्ज हॅरिसन - रिंगो स्टार\nअॅलन विल्यम्स - ब्रायन एपस्टाईन - अॅलन क्लाईन - ली ईस्टमन - नील अॅस्पिनॉल - पीटर ब्राउन - माल एव्हान्स - अॅलिस्टेर टेलर - अॅपल रेकर्ड्स\nजॉर्ज मार्टिन - जॉफ एमेरिक - नॉर्मन स्मिथ - केन स्कॉट - फिल स्पेक्टर - जेफ लिन - अॅबी रोड स्टुडियोझ\nप्लीझ प्लीझ मी (१९६३) - विथ द बीटल्स (१९६३) - ए हार्ड डेझ नाइट (१९६४) - बीटल्स फॉर सेल (१९६४) - हेल्प (१९६५) - रबर सोल (१९६५) - रिव्होल्वर (१९६६) - सार्जन्ट पेपर्स लोनली हार्ट्स क्लब बँड (१९६७) - मॅजिकल मिस्टरी टूर (१९६७) - द बीटल्स (१९६८) - यलो सबमरीन (१९६९) - अॅबी रोड (१९६९) - लेट इट बी (१९७०)\nलाइव अॅट द बी.बी.सी. (१९९४) - अँथोलॉजी १ (१९९५) - अँथोलॉजी २ (१९९६) - अँथोलॉजी ३ (१९९६) - यलो सबमरीन संगीत (१९९९) - लेट इट बी नेकेड (२००३)\nहे ज्यूड (१९७०) - १९६२–१९६६ (१९७३) - १९६७–१९७० (१९७३) - पास्ट मास्टर्स, खंड १ (१९८८) - पास्ट मास्टर्स, खंड २ (१९८८) - १ (२०००) - लव्ह (२००६)\nए हार्ड डेझ नाइट (१९६४) - हेल्प (१९६५) - मॅजिक मिस्टरी टूर - यलो सबमरीन (१९६८) - लेट इट बी (१९७०)\nद कम्पलीट बीटल्स (१९८४) - द बीटल्स अँथोलॉजी (२००३) - द फर्स्ट यु.एस. व्हिजिट (२००३)\nबूटलेग्स - डिस्कोग्राफी - आउटटेक्स\nपीट बेस्ट · स्टुअर्ट सटक्लिफ - क्लाउस व्हूरमान - हॅरी निल्सन - डेरेक टेलर - योको ओनो - लिंडा मॅककार्टनी - सिंथिया लेनन - बिली प्रेस्टन - टोनी शेरिटान - चाझ न्यूबाय - अँडी व्हाईट - जिमी निकोल - अॅस्ट्रिड कर्चहेर\nलाइन-अप्स - लव्ह (सर्क दु सोले) - लेनन/मॅककार्टनी - बीटल्सचा तत्कालीन समाजावर प्रभाव - बीटल बूट - द क्वारीमेन - बीटल्समधील फूट - बीटलमॅनिया - पाचवा बीटल - पॉल इज डेड - द बीटल्स (दूरचित्रवाणी मालिका) - ब्रिटिश इन्व्हेजन - अॅपल कोर - नॉर्दर्न सॉँग्स - द बीटल्स अँथोलॉजी - द रुटल्स\nइ.स. १९४२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी ००:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/02/blog-post_52.html", "date_download": "2019-04-18T19:06:46Z", "digest": "sha1:BN3XI3QQRKRZIB63CK3XOQRW4LHNENHV", "length": 18926, "nlines": 128, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): अंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nअनेकांचा अंकशास्त्रावर अजिबात विश्वास नाही असे दिसते. त्यामागे अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे असा त्यांचा समज असणे हे एक मोठे कारण आहे., अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र हे खोटे असते असा असणारा समज आणि म्हणून अंकशास्त्र हे देखील खोटे असते अशी त्यांची बालबोध समजूत असावी. असो.\nज्यांना अंकशास्त्राचा खरेखोटेपणा स्वत:च तपासून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी इथे मी कांही प्रयोग देत आहे.\nप्रयोग पहिला: तुमच्या खास मित्रांची एक यादी बनवा. प्रत्येकाच्या नावापुढे त्याची जन्मतारीख लिहा. मग या जन्मतारखांचा थोडा अभ्यास करा. आपल्याला असे दिसून येईल की या जन्मतारखांमध्ये विशिष्ट तारखा असलेल्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि या तारखा तुमच्या जन्मांकांशी संबंधीत आहेत. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख 16 आहे, तर तुमचा जन्मांक 7 येतो, आणि तुमचे खास मित्र हे जास्त करून 7, 16 अथवा 25 तारखेस जन्मलेले असतील (कारण या सर्वांचा जन्मांक 7 आहे), किंवा मग ते जन्मांक 1 किंवा 5 असणारे म्हणजे 1, 5, 10, 14, 19, 23, 28 या तारखांना जन्मलेले असतील. (जन्माक 1, 5 आणि 7 हे अंकशास्त्रात मित्र नंबर आहेत).\nवरील तारखांची एकून संख्या ही 10 आहे. शक्यतेच्या नियमाप्रमाणे तुमच्या खास मित्रांच्या संख्येत या तारखांना जन्मलेल्या मित्रांची संख्या 10/31 म्हणजे सुमारे 33 टक्के पाहिजे. पण प्रत्यक्षात त्यांची संख्या खूपच जास्त दिसते. याचे कारण म्हणजे आपण जरी जन्मतारखा बघून मैत्री करत नसलो तरी आपले मित्र हे जास्त करून आपल्या जन्मांकाशी संबंधीत तारखांना जन्म झालेलेच असतात. हे कसे घडते हा संशोधनाचा विषय आहे.\nप्रयोग दुसरा: तुमच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांची एक यादी बनवा. जसे, तुम्हाला पहिली नोकरी लागली ती तारीख, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला ती तारीख, तुम्ही गाडी घेतली ती तारीख, तुमच्या लग्नाची तारीख, तुम्हाला पहिले मूल झाले ती तारीख, तुम्ही नवीन घर घेतले, तिथे रहायला गेलात त्या तारखा, तुमच्या पहिल्या परदेश प्रवासाची तारीख वगैरे. या तारखा तपासून पाहिल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की वरील प्रकारच्या घटनांपैकी बहुतेक घटना या ठराविक तारखांनाच घडलेल्या आहेत, आणि त्या तारखा तुमच्या जन्मांकाशी संबधीत आहेत.\nप्रयोग तिसरा: तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला जे नंबर आले त्यांचीही एक यादी बनवा. तुम्ही लहानपणी ज्या घरात रहात होता त्या घराचा नंबर, मोठेपणी तुम्ही ज्या घरात रहायला गेलात त्या घराचा नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, तुमच्या पासपोर्टचा नंबर, ब्यांकेचा खाते नंबर, वगैरे. असे जेवढेही नंबर असतील, त्यात पुन्हा तुम्हाला असे दिसून येईल की वर दिलेले विशिष्ट अंक येथेही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.\nप्रयोग चौथा: तुम्हाला आवडणारे हिरो, हिरोइनी, राजकीय नेते, महापुरुष, आदर्श व्यक्ति यांची एक यादी बनवा. त्यांच्या नावापुढे त्यांच्या जन्मतारखा लिहा. इथंही तुम्हाला असं दिसेल की या यादीत तुमचाच जन्मांक असणारे लोक जास्त प्रमाणात आहेत.\nयावरून तुम्हाला असे दिसून येईल की आपल्या आयुष्यात कांही विशिष्ट नंबर हे मोठ्या प्रमाणावर रिपीट होत असतात. अशा या रिपिटेशनचा अभ्यास, निरीक्षणे आणि त्यानुसार संबंधित व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणे म्हणजेच अंकशास्त्र होय.\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, जन्मांक, नामांक, भाग्यांक, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि ���ुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/madhya-pradesh-chief-minister-kamal-nath-signs-files-farm-loan-waiver-161017", "date_download": "2019-04-18T19:01:13Z", "digest": "sha1:CGMDFPPLAE4F66B5YQ7GLIWE2FUSYHLW", "length": 13434, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath signs on the files for farm loan waiver शपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशपथ घेताच तासाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यानंतर कमलनाथ यांनी हा निर्णय घेऊन हे आश्वासन पूर्ण केले आहे.\nभोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यानंतर कमलनाथ यांनी हा निर्णय घेऊन हे आश्वासन पूर्ण केले आहे.\nमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ���यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात गेलं आहे.\nदरम्यान, आज दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nअवकाळीचा पाच राज्यांना तडाखा; 50 जण मृत्युमुखी\nजयपूर, भोपाळ, अहमदाबाद : महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर आणि गुजरातमधील काही भागांना आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या...\nLoksabha 2019: साध्वी प्रज्ञासिंहचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याविरुद्ध लढणार\nभोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते दिग्विजय...\nLoksabha 2019 : प्रियांका गांधी तर चोराची पत्नी: उमा भारती\nदुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत...\nआयसर अभिक्षमता चाचणी अर्ज उपलब्ध\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध...\nविवाहबाह्य संबंधामुळे महिलेला सुनावली 'अशी' शिक्षा\nभोपाळः महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला नवऱयाला खांद्यावर घेऊन गावभर फिरवण्याची शिक्षा पचांयतीने सुनावली. संबंधित व्हिडिओ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/uvc-radiations/", "date_download": "2019-04-18T19:07:02Z", "digest": "sha1:G3LXTGL6X5IEIFW34LRB5KB5OQPZPUL3", "length": 5994, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "UVC radiations Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n – सोप्या शब्दात महत्वाचं\nडोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये ज्या सुरकुत्या पडतात त्या देखील ह्याचाच एक परिणाम आहे.\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nबारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nरशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा \nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\nकाही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का\nहे पदार्थ ‘रिकाम्या पोटी’ खाताय त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात\n“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग\nदेशातील अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट\nकट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद\nएका खोडकर ग्राहकाला अद्दल घडवण्याच्या नादात झाला होता जगप्रसिद्ध “चिप्स”चा जन्म…\nप्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी : इस्रायल- संक्षिप्त इतिहास १\nइंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत\nएका शापित राजपुत्राची गोष्ट\nमुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता \nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nलग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nचित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच\nसरोवरावर वसलेलं आगळं वेगळं गाव…\nप्रकाश आणि वीज ह्यांचा संयुक्त आविष्कार : Liquid Bulb\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2019-04-18T18:53:34Z", "digest": "sha1:HBIKYJDAHJXE2QO272W2PLNNTHECL5QX", "length": 2680, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी\nअशोक गेहलोतांचा शपथविधी, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती\nटीम महाराष्ट्र देशा – अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:44:31Z", "digest": "sha1:6QWXQSKEUBLX3YHL2HMHXY7DTXPLJ7VH", "length": 2582, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दत्ता पडसलगीकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - दत्ता पडसलगीकर\nमुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता\nमुंबई : ३० जूनला सतीश माथुर महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची शक्यता आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:01:33Z", "digest": "sha1:FC7PJA7NQGRFRBJE5HQ45JQTNKD75IZR", "length": 2606, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाॅरेंस बिश्��ोईच्या Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - लाॅरेंस बिश्नोईच्या\nसलमानच्या हत्येचा कट उधळा; आरोपीला अटक\nमुंबई : अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2019-04-18T18:38:07Z", "digest": "sha1:ZXAAJYNZXABTAMLNYFYU6EYGXRWAUDXZ", "length": 4410, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड बाख - विकिपीडिया", "raw_content": "\nरिचर्ड डेव्हिड बाख (जून २३, इ.स. १९३६:ओक पार्क, इलिनॉय, अमेरिका - ) हा इंग्लिश लेखक आहे. हा विमानवाहतूक, तत्त्वज्ञान आणि रंजक-काल्पनिक कथा लिहितो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१८ रोजी ०१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202408-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://devmamledar.com/MaharajShishyagan.php", "date_download": "2019-04-18T18:17:22Z", "digest": "sha1:HHGMFEPC64JUTLBSHZCDCKFMCMLYPPRF", "length": 14845, "nlines": 51, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| महाराजांचे शिष्यगण ||\n|| श्रीमत् सदगुरु पदमनाचार्य स्वामी महाराज ||\n|| गंगागिरी महाराज ||\nमहाराजांची मिरवणुक निघाली होती. भाविकांचा ओघ हटत नव्हता तसा महाराजांचा दयेचा ओघही कायम होता. दयेच्या वर्षावाने तृषार्त भक्त चिंब झाले होते. कुठलीशी जत्रा होती. जत्रेत गंगा नावाच्या पहिलवानाने प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लावली होती. लोकांनी गंगाला डोक्यावर घेऊन मिरवत व जयजयकार करीत ग्रामदेवतेकडे आणले. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन नाचणारा जमाव महाराजांकडे आला गंगाने भक्तीभावाने महाराजांच्या पायावार डोके ठेवले. महाराज म्हणाले, देवा चांगलाच पुरुषार्थ केला जयजयकारही झाला आनंद आहे. असाच फड अध्यात्मात गाजवला तर चिरंतन जयजयकार होईल. गर्दिच्या गदारोळात महाराजांचे शब्द कुणी ऐकला न ऐकले महाराजांनी त्याला शब्दांनी झपाटुन टाकले होतेय त्यातच ऊँ नमो नारायणाय शब्दांनी तो मंत्रमुग्ध झाला होता. आता कामाला लागा या महाराजांच्या शब्दांनी आता तो भानावर आला होता. त्याने पुन्हा महाराजांचे पाय पकडले. महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. गंगागिराने महाराजांची पुजा केली. महाराजांनी भगवी वस्त्रे मागवली व ती गंगागिरीला धारण करण्यास सांगितले. आता हरीनामही संपणार नाही आणि दिक्षाही बंद पाडायची नाही अशी महाराजांच्या चरणी प्रतिज्ञा करुन गंगागिरी तेथुन सिध्द मार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्ग निघाला.\n|| श्रीमत् सदगुरु पदमनाचार्य स्वामी महाराज ||\nमहाराजांचा मुक्काम मुंबईत अंग्रेवाडीत होता. दर्शनार्थींच्या गर्दीत एक तेजस्वी तरुण दरदरोज दिसत असे गोविंद नावाचा तो वैराग्य बाणलेला एक मुमुक्षु होता. सत्संग वाढु लागला व संत महात्म्य मुखारविंदातुन प्रकट होऊ लागले. सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी अर्थात देवमामलेदार यांचे दर्शन गोविंदास झाले. त्या क्षणीच गोविंदाच्या अंतकरणातील तळमळ शांत झाली. नमस्कार केल्याबरोबर महाराज उदगारले \"हा तर पुर्वीचाच सिध्द आहे \" दान सत्पात्री पडावे तसे महाराजांचा अनुग्रह मिळुन गोविंद आता पदमनाचार्य स्वामी झाले. त्यांच्या मुखातुन श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्तुती सुमनांच्या रुपाने पडु लागलीय ते गुरुभक्तीत तल्लीन झाले. स्वामी महाराजांचा जन्म १८५० साली झाला. त्यांच्य��� वडिलांचे नाव श्री रघुनाथ स्वामी महाजन व आईचे नाव उमाबाई होते. त्यांचे मन चिंतनात मग्न असे व रंजल्या गांजल्या बांधवांचा उध्दार करण्याची तळमळ लागल्याने त्यांनी नोकरीची गुलामगिरी सोडली. व लोकांना सन्मार्गास लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले.\n|| सदगुरु श्री उपासनी महाराज ||\nसदगुरु श्री उपासनी महाराज यांचा जन्म सटाणा येथे १५ मे १८८० रोजी झाला. त्यांनी आपले ६२ वर्षांचे आयुष्य एका विशिष्ट ध्येयवृत्तीने लोककल्याणासाठी वाहीले.\nत्यांच्या कृतीचा, स्मृतीचा व वाणीचा सुगंध मात्र अखंड परिमळत आहे. गोपाळशास्त्री उपासनी हे त्यांचे आजोबा होते. आजोबा व्युत्पन्न पंडित होते. घरात वेद पठण, संस्कृत अध्ययन चालत असे.वयाच्या ८ व्या वर्षी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या हस्ते चिरंजीव गोविंद यांचा उपनयनविधी झाला. श्री यशवंतराव महाराज यांनी त्यांच्या गळ्यात यज्ञोपवित बांधले. त्यांना यज्ञोपवित प्रधान केले. सदगुरु उपासनी महाराजांच्या मुंजीच्या कार्यक्रमासाठी देवमामलेदार यशवंतराव महाराज सटाण्याहुन बदली झाल्यावरसुध्दा नाशिकहून येथे आले होते. या दोन्ही संतांच्या पावलांचे ठसे सटाणा शहराच्या मातीत उमटले आहे. उपासनी महाराजांचे महानिर्वाण २५ डिसेंबर १९४१ रोजी साकोरी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे झाला.\n|| सीताराम महाराज ||\nमहाराजांच्या मुंबई मुक्कामात एका मुमुक्षुला महाराजांच्या कृपाप्रसादाची अवीट गोडी चाखावयास मिळाली. सीताराम झिलु मयेकर हे त्याचे नाव. सावंतवाडी संस्थानातील मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील हा तरुण चित्रकार व्यवसायानिमीत्त मुंबईस आला होता. संसाराच्या रामरगाडयाबरोबर रामनामाची धूनही त्याच्या पाठीशी होती. नामस्मरण, भजनाची आवड यामुळे साहजिकच साधु संतांच्या दर्शनाचा छंदही सीतारामच्या मनाला जडला होता. महाराजांच्या पायावर डोके ठेवताच सीताराम ब्रम्हतन्मय स्थितीत जवळजवळ दिड घटका होता. \"बाळ नारायणा स्वस्वरुपाच्या चिंतनात नारायण नामोच्चाराने अखंड आनंदाचा सतत स्वाद घे.\" महाराजांनी आशिर्वाद दिला. \"हे देवाधिदेवा, आपणच नारायण स्वरुप आहात मी ही त्याचाच अंश असून त्याच नारायणत्वाचा सर्वव्यापी प्रत्यय आपले दर्शन घेतल्यापासुन येत आहे. हे गुरुमाऊली ह्या दासानुदासावर कूर्म दृष्टीने कृपा असु द्या.\" सीतारामाने प्रसादाची प��वती दिली. महाराज हसुन म्हणाले, \"रंगसंगती तर उत्तम जमली आहे. विसंगती कुठे दिसत नाही. सप्तरंगांच्या विलक्षण \"रंगसंगतीने अविस्मरणीय व सर्वसुंदर चित्र तयार होते. पण त्याहीपुढे जाऊन सप्तरंगांच्या विलक्षण मिश्रणाने प्रकाशाचा रंग तयार होतो. प्रकाशरुप परमात्मा तुझे सर्व जीवन अध्यात्म प्रकाशमान करो. सप्तस्वराच्या लयीत परमात्म्याच एक सुर लागो. सुधामृत सागरात श्रीगुरु माऊलीचे बोट धरुन अथांगतेचा व अनंतत्वाचा अनुभव घेत असल्याचे सीतारामाला जाणवले. पुन्हा एकदा सदगुरुंचे पाय धरुन चरणधुळ मस्तकाला लावली. व चित्रकार आत्मचरिज्ञ होऊन बाहेर पडला. घरी परततांना सीताराम महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाने पुर्णपणे भारावुन गेला होता. सीतारामला अंतरीची खुण पटली होती. सीताराम संसारात राहुनही ब्रम्हनंदात राहण्यासाठी पुढे वाटचाल करु लागला.\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑनलाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_11.html", "date_download": "2019-04-18T18:53:43Z", "digest": "sha1:W7GAEDBFH6GDYMMJKJYHRPL2JEBGFPPF", "length": 22313, "nlines": 45, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: सुधारित पद्धतीने करा मका लागवड", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nमका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से.पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत प��िणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्‍याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू ८.५ पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. पूर्वमशागत ः जमिनीची खोल (१५ ते २० सें.मी.) नांगरट करावी, कारण खोल नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे; तसेच पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्‍यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे.\nमक्‍याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधींमध्ये पक्व होणारे मक्‍याचे संमिश्र व संकरित वाण उपलब्ध असून, पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणांची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणांची माहिती तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे. पेरणीची योग्य वेळ ः पेरणी २८ मे ते २० जून दरम्यान करावी. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. मध्य विदर्भ विभागात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात करावी. खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. लागवड पद्धत ः उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. सरी - वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी. बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया ः एक हेक्‍टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. रासायनिक खतमात्रा ः मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते, त्यामुळे यास \"खादाड पीक' म्हटले जाते. अधिक उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्‍यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो. म्हणून नत्र खतमात्रा विभागून द्यावी; परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्‍टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणी वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात नत्र खताची मात्रा (युरिया) मका ओळीपासून १०-१२ सें.मी. दूर अंतरावर द्यावी. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः अ) पक्षी राखण ः खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण पाच ते सहा दिवसांत होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशा वेळी देखील पीक राखण आवश्‍यक असते. ब) विरळणी ः मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात. क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी ः मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त प���णी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्‍याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आंतरमशागत ः मका पिकाची वाढ सुरवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा वरील कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते, तसेच संपूर्ण हंगामात पीक तणविरहित ठेवल्याने जितके उत्पादन मिळते, तितकेच उत्पादन तणांचा बंदोबस्त पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतच्या काळात केल्याने मिळते. म्हणून तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी; परंतु खरीप हंगामात पावसामुळे भांगलणीकरिता योग्य वाफसा न मिळाल्यास तणांचा बंदोबस्त करणे फारच कठीण होते. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकांचा वापर करावा. पेरणी संपताच वाफशावर ऍट्राझीन (५० टक्के) तणनाशक एका हेक्‍टरसाठी दोन किलो या प्रमाणात प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर १५-२० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्‍यकता वाटल्यास एखादी भांगलण करावी. पाणी व्यवस्थापन ः मक्‍याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. खरीप हंगामात निश्‍चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येतो. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थाकालावधी रोप अवस्था २५-३० दिवस पेरणीनंतर फुलोऱ्यात असताना ४०-६० दिवस पेरणीनंतर दाणे भरण्याच्या वेळी ७०-८० दिवस पेरणीनंतर वर नमूद केलेल्या पिकांच्या महत्त्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे, तसेच पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची खूप गरज आहे. ः ०२३१ - २६०१११५ (लेखक मका सुधार प्रकल्प, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.) मक्‍यामध्ये घ्यावयाची आंतरपिके मक्‍याच्या दोन ओळींत अधिक अंतर असल्यामुळे आणि कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळींतील असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये (उडीद, मूग, चवळी) आणि तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) ही आंतरपिके यशस्वीरीत्या घेता येऊ शकतात. मक्‍यात भुईमूग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. पेरभातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात. पेरभात + मका आंतरपीक पद्धतीमुळे भात उत्पादनात लक्षणीय घट येते. तथापि, पेरभाताच्या सहा ओळींनंतर दोन रोपांत २५ सें.मी. अंतर ठेवून मका टोकण करणे (६० टक्के मका रोपसंख्या प्रति हेक्‍टर) हे इतर पेरभात + मका मिश्र पीक पद्धतीपेक्षा सरस आढळून आले आहे. मक्‍याची लवकर येणारी पंचगंगा संमिश्र ही जात ऊस व हळदीमध्ये मिश्रपीक म्हणून घेता येते; परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. खरीप हंगामात मध्य महाराष्ट्र पठारी विभागामध्ये मका + भुईमूग, मका + तूर, मका + सोयाबीन आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत ६ः३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1992&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T18:29:51Z", "digest": "sha1:7PBTFTQJWDO42PVFHUDFKLD2B2LBL672", "length": 6157, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश", "raw_content": "\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश\nरमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास\nलातूर: लातूर तालुक्यातील मौजे गादवड येथील सरपंच सौ. कौशल्याताई अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेकांनी भाजपा नेते रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरावर, विविध विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी आमदार नसतानाही ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मधील जवळपास 70 गावच्या मूलभूत विकासासाठी तब्बल पाच कोटी रुपये एवढा मोठा निधी आणला आहे.\nगावोगावच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लातूर तालुक्यातील मौजे गाधवड येथील सरपंच सौ. कौशल्याताई अण्णासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य मंगलताई गाडे, युवराज कदम, अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेकांनी मंगळवारी लातूर येथे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गादवड गावातून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही पक्ष प्रवेशानंतर सरपंच सौ. कदम यांनी दिली. यावेळी भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष विजय काळे सरचिटणीस बन्सी भिसे, श्याम वाघमारे, गटनेते भैरवनाथ पिसाळ, चंद्रकांत वागस्कर, बापूराव बिडवे, समाधान कदम, सुनील कदम, किशोर काटे, दत्ता भिसे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\n��ोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/07/Chief-Minister.html", "date_download": "2019-04-18T18:43:34Z", "digest": "sha1:GI3RBTAR2RKAR76QTITI6PKZIO3W7KTK", "length": 17436, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मुख्यमंत्री - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद केलेली नाही. कलम १६४ नुसार, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील असे म्हटलेले आहे. संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाते.\n०२. एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी बहुमत सिध्द करावे असे नाही त्यामुळे राज्यपाल एखाद्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त करून नंतर ठराविक कालमर्यादेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात.\n०३. विधीमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाऊ शकते. पण नियुक्त केल्यापासून सहा महिन्याच्या आत ती व्यक्ती विधीमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य बनणे आवश्यक असते.\n०४. जेव्हा मुख्यमंत्र्यांचा पदावर असतानाच मृत्यू होतो व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हासुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्याची निवड करताना आपल्या वैयक्तिक स्वेच्छाधीकाराचा वापर करतात. मात्र त्यांनतर मात्र सरकारी पक्षाने आपला नवीन नेता निवडला तर राज्यपालास त्याचीच नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करावी लागते.\n०५. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल निश्चित नसून राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो पद्स्थित राहतो. पण विधानसभेमध्ये बहुमताचा पाठींबा असेपर्यंत मुख्यमंत्र्यांना पदच्युत करता येत नाही असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार (१९९४) खटल्यात दिला.\n०६. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचा विश्वास गमावला तर त्याने राजीनामा दिलाच पाहिजे किंवा राज्यपाल त्याला बडतर्फ करू शकतात.\n०७. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते विधीमंडळ कायद्याद्वारे निश्चित करते. याशिवाय त्यांना मोफत निवास, प्रवास भत्ते, वैद्यकीय सुविधा इत्यादी अतिरिक्तपणे पुरवले जाते.\n०१. राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात. मुख्यमंत्र्यांना दिली जाणारी शपथ हि घटकराज्यातील कोणत्याही मंत्र्याला दिल्या जाणाऱ्या शपथेप्रमाणेच असते.\n०२. पदाची शपथ :- मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन, मी ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.\n०३. गोपनीयतेची शपथ :- मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि, ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठीची आवश्यकता वगळता, मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.\nमुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्ये\n०१. राज्यपालांना शिफारस करून मंत्र्यांची नियुक्ती करणे, मंत्र्यांमध्ये खातेवाटप व खात्यांची पुनर्रचना करणे, मंत्रीमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणे आणि तिच्या निर्णयावर प्रभाव टाकणे, सर्व मंत्र्यांच्या कार्यामध्ये मार्गदर्शन व सूचना तसेच नियंत्रण व समन्वयन साधणे.\n०२. एखाद्या मंत्र्याशी मतभेद झाल्यास त्याला राजीनामा देण्यास सांगणे किंवा त्याला बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालकडे करणे.\n०३. राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाची नेमणूक करतात. मुख्यमंत्री राज्यपाल व मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात.\n०४. आपल्या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करणे. मुख्यमंत्र्याच्या म्राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. याउलट इतर मंत्र्याचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे केवळ त्याचे पद रिक्त होते, जे मुख्यमंत्री दुसऱ्या व्यक्तीची निवड करून भरू शकतात.\n०५. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात.\n०६. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे, कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त करणे याबाबत मुख्यमंत्री राज्यपालाकडे शिफारस करतात.\n०७. सभागृहाच्या पटलावर शासनाची धोरणे निश्चित करतात.\n०७. राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष, विभागीय परिषदांचे उपाध्यक्ष, आंतरराज्य परिषद तसेच राष्ट्रीय विकास परिषद यांचा सदस्य, राज्य शासनाचा मुख्य प्रवक्ता हि पदे मुख्यमंत्री भूषवतात.\n०८. सर्व शासकीय सेवांचे मुख्यमंत्री राजकीय प्रमुख असतात. तसेच ते आणीबाणीच्या प्रसंगी व संकट काळात प्रमुख आपत्ती व्यवस्थापक असतात.\n०९. राज्याचा प्रमुख या नात्याने समाजातील अनेक घटकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे.\n१०. मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात. विधानसभेत चालणाऱ्या चर्चेत योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडतात येते.\nमुख्यमंत्र्यांची कर्तव्ये (कलम १६७)\n०१. राज्याचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रीमंडळाचे सर्व निर्णय व विधीविधानाचे सर्व प्रस्ताव राज्यपालाना कळविणे.\n०२. राज्यपालाने विचारणा, आवाहन केल्यास राज्याचे प्रशासन आणि विधेयाकांचे प्रस्ताव याबाबतची माहिती राज्यपालाला देणे.\n०३. एखाद्या मंत्र्याने एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल पण मंत्रिमंडळाने तो विषय विचारार्थ घेतलेला नसेल तर राज्यपालाला आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री तो विषय मंत्रीमंडळाच्या विचारार्थ ठेवतात.\n- महाराष्ट्राचे एक लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-18T18:44:27Z", "digest": "sha1:5U45LRLWAH663KWW7KEXI4DPL342KSQT", "length": 3374, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महात्मा फुले जन आरोग्य योजना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - महात्मा फुले जन आरोग्य योजना\nराज्य शासनाच्या ‘संवाद वारी’ चा शुभारंभ\nपुणे : अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली असून श्री...\nराज्य शासनाची ‘संवाद वारी’ पंढरीच्या दारी ; शनिवारी पुण्यातून प्रारंभ\nमुंबई : अवघा महाराष्ट्र आता भक्तिमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली ,ज्ञानराज माऊली- तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/2019-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T18:42:36Z", "digest": "sha1:OKHC3QGLSFW5LZO4TYSPZVNIJONLOGFV", "length": 3285, "nlines": 48, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2019 ची निवडणूक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - 2019 ची निवडणूक\nमतदानाआधीच वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांना दणका\nटीम महाराष्ट्र देशा : गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ हा बहुचर्चित चित्र��ट ५ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. राज्यात सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू असलेला...\nतंत्र बदलणारी 2019 ची निवडणूक\nअभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : 18 वर्षाच्या संख्येने अधिक असणाऱ्या मतदारांसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचे तंत्रच बदलून टाकले आहे. त्यामध्येही भाजपने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1196633/", "date_download": "2019-04-18T19:18:44Z", "digest": "sha1:OUK4VJOLW2355NXSLHLMJHRLZE62NBDK", "length": 3052, "nlines": 80, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील KalyanD हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 68\nसिकंदराबाद मधील KalyanD फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 months\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 68)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/uvb-radiations/", "date_download": "2019-04-18T18:31:09Z", "digest": "sha1:M4CGSZ6TVQR3GZ5AOTICQWRNA3Y5VAEV", "length": 6223, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "UVB radiations Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n – सोप्या शब्दात महत्वाचं\nडोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये ज्या सुरकुत्या पडतात त्या देखील ह्याचाच एक परिणाम आहे.\nभाजपच्या आजच्या सर्व मुद्द्यांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका)\nरशियाने समुद्राच्या पोटात लपवलेल्या ‘ह्या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती\nतुमच्या बुजऱ्या स्वभावामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ लांबणीवर पडली असेल, तर हे वाचा..\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\nसारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका\nभारताप्रमाणेच या १० देशांतही पुरुषांच्या तुलनेत ���्त्रियांची संख्या कमी आहे\n‘ह्या’ वाद्यांमधून भारतीय संस्कृतीची ओळख पटते\nविविध वस्तूंवर हे बारकोड कशासाठी असतात जाणून घ्या इत्यंभूत माहिती\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\n‘रंग दे बसंती’मधला पडद्यावरचा हिरो – चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\nचीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस\nनाही – सेल्फी काढणं हा मानसिक आजार अजिबात नाहीये\nमराठीच्या संवर्धनासाठी सर्व राजकीय पक्षांना खुले पत्र\n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nमोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती\nजगभरातील कोणताही पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो\nपद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202409-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T18:27:12Z", "digest": "sha1:WNHZP7IJSJ3TP6NAESOEOZY6AF4LGTQR", "length": 11999, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे पोलिसांचा \"हडपसर पॅटर्न' - Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे पोलिसांचा “हडपसर पॅटर्न’\nगोळीबार करणाऱ्या टिपू पठाणची काढली धिंड\nपुणे – बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून त्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या टिपू पठाण व त्याच्या साथीदारांची हडपसर पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. त्यामुळे पोलिसांचा हा अनोखा “हडपसर पॅटर्न’ चांगलाच चर्चेत आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात मोठी दहशत आहे. तो व त्याचे साथीदार परिसरात नेहमी शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवत असतात. यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. त्यास हडपसर पोलिसांनी धिंड काढत पोलिसी खाक्‍या दाखवला. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.\nबांधकाम व्यावसायिकाची मुलगा नीलेश बिनावत व त्याचे मित्र काही दिवसांपूर्वी रात्री पानटपरीजवळ थांबले होते. त्यावेळी पठाणने त्यांच्याजवळ येऊन आपल्याला ओळखत नाही का असा प्रश्‍न केला. त्यावर बिनावतने ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पठाणने बिनावतला जबर मारहाण केली. त्यानंतर बिनावत हा त्याची गाडी घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळीबार केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने पठाण व त्याच्या साथीदारांना राजस्थान येथून अटक केली होती.\nगुन्हेगारांवर वचक बसावा आणि सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पोलिसांनी पठाण व त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून शुक्रवारी सायंकाळी ससाणेनगर येथील लोहमार्ग ते सातवनगर या परिसरामध्ये धिंड काढली. गुन्हेगारांची ही धिंड बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. गाजत असलेल्या एका चित्रपटातही असाच प्रसंग आहे. यामुळे याची चर्चा दिवसभर हडपसर परिसरात होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅ���लेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca05and06May2017.html", "date_download": "2019-04-18T18:29:16Z", "digest": "sha1:HE5EHZTA53AAYHXRYVQGODCVBXMPBPP4", "length": 18118, "nlines": 124, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ५ व ६ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ५ व ६ मे २०१७\nचालू घडामोडी ५ व ६ मे २०१७\nदेशातील 'टॉप टेन' स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश\nसरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप १०' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली.\n'स्वच्छ भारत' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. 'स्वच्छ सर्व्हेक्षण२०१७' अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये देशातील ४३४ शहरातून माहिती घेण्यात आली. तर ३७ लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.\nया यादीत इंदौर सर्वांत वरच्या स्थानावर आहे. तर नवी मुंबईला आठवे स्थान मिळाले आहे\nइंदौर (मध्य प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश), सूरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तमिळनाडू), एनडीएमसी (नवी दिल्ली), नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात) ही देशातील टॉप १० शहरे आहेत.\nसुवर्णदुर्ग किल्ल्याची होणार पुनर्बांधणी\nपोली तालुक्‍यातील हर्णै येथील ढासळणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे सूतोवाच पुरातत्त���व विभागाने केले आहे.\nपुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने 'स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत' अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथे १६ एप्रिलला करण्यात आला होता. ३० एप्रिलला हर्णै येथे सुवर्णदुर्ग या समुद्रातील किल्ल्यात त्याची सांगता करण्यात आली.\nअनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे दगड डेक्‍कन लॅटराईट या प्रकारचे आहेत. हे दगड कोकणातील दगड खाणींमध्ये सहजासहजी सापडत नाही. यामुळे आता या किल्ल्याच्या बुरूजांच्या पुनर्बांधणीकरिता आवश्‍यक असणारा दगड जिल्ह्याच्या बाहेरून आणण्यात येणार आहे.\nइसरोची नवी पर्यावरणपुरक कार\nएकाच प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.\nतिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.\nपेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे.\nइस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये हाय एनर्जी लिथियम बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनवितांना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.\n'जीसॅट - ९'चे यशस्वी प्रक्षेपण\nदक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रह 'जीसॅट -९'चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यशस्वी प्रक्षेपणामुळे अवकाशातही 'सार्क-बंध' अधिक दृढ झाले आहेत. 'जीएसएलव्ही-एफ9' या प्रक्षेपकाद्वारे याचे सायंकाळी ४:५७ वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने जीसॅट-९ची बांधणी केली आहे. यासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी २३५ कोटी ���ुपयांचा खर्च आला आहे.\nदूरसंचार आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मदत शेजारी देशांना होणार आहे. दक्षिण आशियाई देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांशी संपर्क उपलब्ध व्हावा, असे याचे उद्दिष्ट आहे.\nदक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव हे देश या उपक्रमात सहभागी आहेत. पाकिस्तान यात सहभागी झालेला नाही.\nया उपग्रहाचे वजन २२३० किलो असून कार्यकाल १२ वर्षे आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले असून प्रक्षेपणासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला आहे.\nभारत फिफा क्रमवारीत 'टॉप १००' मध्ये दाखल\nजागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने 'टॉप-१००' मध्ये स्थान प्राप्त केलं आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला 'टॉप-१००' मध्ये पोहोचता आलं आहे.\nयाआधी भारतीय फुटबॉल संघाला १९९६ साली पहिल्या १०० संघांमध्ये स्थान मिळवता आलं होतं. फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताला ९४ वे स्थान मिळाले होते. आता पुन्हा एकदा ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला १०० वे स्थान मिळाले आहे.\nभारतीय संघासोबतच निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत.\nभारताचा आगामी काळात ७ जून रोजी लेबनान फुटबॉल संघाविरुद्ध मैत्रिपूर्ण सामना होणार आहे. यानंतर ‘एएफसी करंडक’ स्पर्धेत भारताची १३ जून रोजी भारताची किर्गीजस्तानविरुद्ध लढत होणार आहे\nऑनलाइन एनसायक्‍लोपीडिया विकीपीडियाच्या संकेतस्थळावर घातलेली बंदी उठविण्यास तुर्कस्तानमधील न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.\nविकीपीडिया चालविणाऱ्या विकीमीडिया फाउंडेशनने न्यायालयात विकीपीडियावरील बंदीला आव्हान दिले होते.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी काही प्रकरणांमध्ये त्यावर नियंत्रण आणायला हवे, असे न्यायालयाने विकीपीडियाचे आव्हान फेटाळताना स्पष्ट केले.\nतुर्कस्तानच्या दूरसंचार नियामक संस्थेने गेल्या आठवड्यात विकीपीडियाचे संकेतस्थळ बंद केले. यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या संकेतस्थळांवर कारवाई सुरू असल्याचे कारण देण्यात आले होते.\nविकीपीडियावरील दोन लेखांमध्ये तुर्कस्तानचे मुस्लिम दहशतवादी गटांशी असलेले संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे विकीपीडियावर बंदी घालण्यात आली.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.niraamay.com/marathi/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:30:48Z", "digest": "sha1:TSOQCTGB3JG2IOPUGUGWHYAE5HO2FPCO", "length": 4233, "nlines": 47, "source_domain": "www.niraamay.com", "title": "सहस्रार चक्र | Niraamay", "raw_content": "\nनाडी शुद्धी आणि चक्र शुद्धी\nस्वाधिष्ठान / काम चक्र\nमणिपूर / नाभी चक्र\nअनाहत / हृदय चक्र\nविशुद्ध / कंठ चक्र\nसहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते. हे प्राणशक्तीचे प्रवेश केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे.\nसहस्रार चक्राकडे मेंदूचे नियंत्रण तसेच पिनियल ग्रंथींचे नियंत्रण असते. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव या चक्रामुळे येतो.\nसहस्रार चक्र हे ब्रह्मजागृतीचे केंद्र असून, परमात्म्याचे, परमतत्त्वाचे ज्ञान येथे होते. अनुभूती, साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. हे विश्वप्रेमाचे केंद्र असून, ज्याचे सहस्रार चक्र सक्षम असते ती व्यक्ती परोपकारी, आत्मज्ञानी असते.\nज्यावेळी सहस्रार चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा, मेंदू व पिनियल ग्रंथींशी संबंधित शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.\nअसमाधानी वृत्ती व मनःशांतीचा अभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.\nस्वयंपूर्ण उपचारांद्वारे सहस्रार चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते. ज्यामुळे मनःस्वास्थ व समाधान तर मिळतेच पण त्याचबरोबर ज्ञानाची दारे उघडण्यास मदत होते. आपण बरीच पुस्तके वाचतो, पुस्तकांतून माहिती मिळते. पण आकलन होणे, ज्ञान मिळणे हे सहस्रार चक्रावर अवलंबून असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:13:42Z", "digest": "sha1:SJEENPKXQWZ32QGZLWCWCCY2TPVVSHWF", "length": 3458, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिकमगळूर - विकिपीडिया", "raw_content": "\nचिकमगळूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर चिकमगळूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mla-niramla-gavit-nashik/", "date_download": "2019-04-18T19:15:08Z", "digest": "sha1:PYCXZXWE2N6DSYALPEICLQAUV3HU6NBH", "length": 34977, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवी���ा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक ध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग\nध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग\nमहाराष्ट्राचे चेरापुंजी तसेच नंदनवन म्हणून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याकडे पाहिले जाते. सह्याद्रीच्या डोंगर – दर्‍यांवर निसर्गाची मुक्त हस्ते उधळण झाली आहे. येथे पावसाळ्यात साधारण 2500 ते 3000 मि.मी. पाऊस पडतो. तसेच धरणांचा तालुका अशीही ओळख या तालुक्याल आहे. मात्र बहुतांश जमीन खडकाळ असल्याने आदिवासी शेतकर्‍यांना फारसा लाभ होत नाही. यामुळे तंत्रज्ञान व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आदिवसींचे स्थलांतर थांबविणे व यातून विकास हेच आपले ध्येय आहे.\nइगतपुरी व त्र्यंबकेश्वर हे आदिवासी बहुल तालुके आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा व निसर्गताच निर्माण झालेली साठवण क्षमता यामुळे या परिसरात लहान-मोठी 50 धरणे आहेत. परंतु या धरणांचे पाणी आदिवासी बांधवांना वापरण्यावर निबर्र्ध आहेत. तसेच बहुतांश जमीन खडकाळ आहे. यामुळे पाणी टिकून राहत नसल्याने पावसाळा संपताच चार पाच महिन्यांत दुष्काळाच्या झळा सुरू होतात. यामध्ये आदिवासी बांधव होरपळत आले आहेत. दुर्गम वाडे-पाडे यामुळे विकासाला मोठी खीळ बसली होती. परंतु आपण प्रारंभ हा हे दुर्गम पाडे चांगल्या रस्त्यांनी जोडण्याचे काम हाती घेतले. चालू आर्थिक वर्षात आदिवासी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यासाठी 257 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध केला आहे. आदिवासी असला तरी बहुतांश रस्ते चांगले झाल्याने दळणवळण होऊन आदिवासी पाडे एकमेकांना जोडले गेले आहेत. ठक्कर बाप्पा योजनेतून बहुतांश गावांअंतर्गत रस्ते काँक्रिटीकण, सभामंडप उपलब्ध केले आहेत. राज्य तसेच आमदार निधीतून कधीही वीज ना पाहिलेल्या आदिवासी पाड्यांवर सौरउर्जेवरील विद्युत पथदीप, हायमास्ट बसवून पाडे उजळवले आहेत.\nराष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी जलसंधारण, सर्वाजनिक पाणी उपसा सिंचनयोजना राबविल्या, तसेच विविध योजनांतून जमीन सपाटीकरण, कृषी तंत्रज्ञान पुरविण्यावर भर देण्यात आला आहे.\nघोटी शहर व पाणीप्रश्न हे गेल्या वीस वर्षांतील समीकरण होते. वाढती लोकसंख्या पाहता, गेल्या अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न प्रामाणिक प्रमत्नांमुळे सुटण्यास मदत झाली आहे, थेट भावली धरणातून जलशुद्धीकरण प्रकल्पासाहित तब्बल 16 कोटींची नवीन योजना मंजूर करून आगामी वीस वर्षांचे पाण्याचे नियोजन करण्यात यश आले आहे. शहरातील सार्वजनिक गटारी, तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या व 199 खेड्यांशी निगडीत असलेल्या घोटी बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सभामंडप, सामाजिक सभागृह, तरुणवर्गाची व्यायामाची आवड लक्षात घेऊन व्यायामाचे साहित्य दिले गेले. जातीय सलोखा राखला जाऊन विकास हा सर्व घटकांपर्यंत पोहोचवावा या हेतूने प्रयत्न सुरू आहेत.\nआदिवासी बहूल बर्‍याच गावांमध्ये डिसेंबर महिना संपला की, पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था या धरणाच्या तालुक्याची होती. यावर ठोस उपाययोजना करण्याचे आम्ही ठरवले व आदिवासी विकास विभागामार्फत उपसा जलसिंचन योजना आमच्याकडे राबवण्यात आली. त्यामुळे जवळजवळ साडेबाराशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. शंभर टक्के अनुदानावर केलेल्या या योजनेचा फायदा चार ते पाच गावांतील सहाशे कुटुंबांना होतोय. याचा परिणाम आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत झाली व आमच्या शेतातील कारले, काकडी, भेंडी, टोमॅटो असा शेतमाल जेव्हा परदेशात निर्यात होऊ लागला आहे. शेती हे समृद्धीचे खरेखुरे प्रतीक ठरू शकते.\nआधुनिक तंत्रज्ञानाची मदत तसेच विविध आव्हाने स्वीकारून शेती व्यवसाय केल्यास तालुक्यात कृषीक्षेत्र समृद्ध होईल. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार केल्यास हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. किमान जमीन, पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्‍या पिकांच्या जाती विकसित व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतीला कुक्कुटपालन, फलोत्पादन, फूलशेती शेळीपालन या पूरक धंद्यांचीही जोड शेतकर्‍यांनी दिली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बांबू कलस्टर द्वारे आदिवासींच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करून जंगलातच रोजगार निर्मिती, वाडी प्रोजेक्टद्वारे विविध ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. यामुळे कोकणनंतर आपल्या येथील काजू सर्व बाजारपेठांमध्ये दिसेल.\nइगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांना निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. तसेच बाराज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थक्षेत्रे या जिल्ह्यात आहेत. याचा उपयोग करून पर्यटन विकासाला चालना देण्यावर आमचा भर राहिला आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ मुंबईपासून 163 कि.मी. अंतरावर आहे. तेथे येणार्‍या पर्यटकांना इतर ठिकाणीही कसे आकर्षित करता येईल; यासाठी भावली धरण भागात या मार्गावर इगतपुरीपासून फक्त 5 कि.मी. अंतरावर 30 एकर जमीन पर्यटन विक��स महामंडळाकडे उपलब्ध आहे. कसारा घाटापासून जव्हारकडे जाणार्‍या मार्गावर नहार फाटा विहितगाव येथील अशोका धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा बिंदू होऊ शकतो.\nसध्या या ठिकाणी शनिवारी व रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. वैतरणा धरण मुंबई-आग्रा महामार्गापासून फक्त 18 कि.मी. अंतरावर आहे. येथे 50 ते 100 एकर शासकीय जमीन पर्यटनासाठी उपलब्ध होऊ शकते. भावली व भंडारदरा धरणातील अंतर 40 कि.मी. आहे. भंडारदरा ते शिर्डी अंतर 110 कि.मी. आहे. घोटी शहरापासून ट्रिंगलवाडी साधारण 10 कि.मी. अंतरावर असून तेथे जैन लेणी व ट्रिंगलवाडी किल्ला येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. शिर्डी ते त्र्यंबकेश्वर हा नुकताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. त्यामुळे येथे पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो.\nही सर्व ठिकाणे ही अंदाजे 100 ते 150 कि.मी. परिसरातील असल्याने या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांचा ओघ त्या भागाकडे प्रचंड प्रमाणात येईल. सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या दृष्टीने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ राहील, याची मला खात्री आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील जव्हार फाटा ते वैतरणा नदीपर्यंत रस्ता रूंद करून अशोका धबधब्याजवळ पर्यटनस्थळ विकसित करणे.\nयाच ठिकाणी मध्य वैतरणा धरण आहे. भावली धरणावर जलसंपदा विभागाने महामंडळाकडे वर्ग केलेल्या जमिनीवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ उभारणे, अपर वैतरणा धरणाकडे अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाच्या जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे जमीन वर्ग करून अत्याधुनिक पर्यटनस्थळ विकसित करणे तसेच वैतरणा धरणाच्या फुगवट्यात जवळपास 100 एकर जमीन आहे. ती विकसित केल्यास पर्यटनासाठी अत्यंत निसर्गरम्य परिसर बनेल. ही पर्यटन केंद्रे विकसित झाल्यास इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेस रोजगार निर्मितीचा फायदा होईल व जनतेला पर्यटनाचा आनंद उपभोगता येईल.\nनाशिक बरोबरच 12 वर्षांनी कावनई या तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो. वर्षभर येथे दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे. यासह सर्वतीर्थ टाकेद येथेही मोठी गर्दी असते. या क्षेत्रांचा पर्यटन विकासाच्या माध्यमातून मजबूत रस्ते, पर्यटकांना राहण्याच्या सुविधा, उपबल्ध करण्याचा प्रयत्न असल्याने ते विकसनशील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येत आहे.\nPrevious articleहवे जबाबदाऱ्यांचे भान – डॉ. सतीश पवार\nNext articleइंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसापगाव येथे आदिवासी सांस्कृतिक विकास भवनाचे भूमिपूजन\nआमदार गावितांनी पदर खोसून पूर्ण केली मिनी मॅरेथॉन\nनिराधार महिलांचे प्रश्न ऐकून कॉंग्रेस आमदार ढसाढसा रडल्या\nइगतपुरी तालुक्यातून जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही : आमदार गावित\nआ. निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली घोटीत विरोधकांचा पायी मोर्चा\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ncp-leader-jaydatta-kshirsagar-meet-shivsena-chief-uddhav-thackeray-181691", "date_download": "2019-04-18T18:57:23Z", "digest": "sha1:3JMT3NKKSK67N5WMD34Z6RGY3PLS7SD5", "length": 15206, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP leader Jaydatta Kshirsagar meet Shivsena chief Uddhav Thackeray राष्ट्रवादीचे उपनेते जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nराष्ट्रवादीचे उपनेते जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला\nरविवार, 7 एप्रिल 2019\nबीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर नाराजीमुळे पक्षापासून दुर होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अधिकच संपर्क वाढविला होता. अगदी लोकसभा निवडणुकीच्या सर्वच प्रक्रीयांपासून दुर असलेल्या आमदार जयदत्त क्षीरसागर व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता. पाच) समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर नाराजी व्यक्त केली.\nबीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमे��वार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे जिल्ह्यात नवी राजकीय समिकरणे तयार होण्याची शक्यता आहे.\nबीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर नाराजीमुळे पक्षापासून दुर होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अधिकच संपर्क वाढविला होता. अगदी लोकसभा निवडणुकीच्या सर्वच प्रक्रीयांपासून दुर असलेल्या आमदार जयदत्त क्षीरसागर व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता. पाच) समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन समर्थकांना केले. दुसऱ्याच दिवशी शनिवारी आमदार क्षीरसागर यांच्यासह बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.\nयावेळी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही होते. या नेत्यांमध्ये आगामी राजकीय वाटचालीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, युतीमध्ये बीड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याचा आहे. त्यामुळे ते अलिकडे भाजपच्य संपर्कात अधिक असले तरी आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी मातोश्रीची पायरी चढल्याची माहिती आहे. दरम्यान, क्षीरसागरांच्या या खेळीमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून जिल्ह्यात आता नवी राजकीय समिकरणे तयार होतील असे मानले जाते.\nLoksabha 2019 : राज्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान\nमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nLoksabha 2019 : बीड जिल्ह्यात मतदानाला शांततेत सुरवात\nबीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या ब��ड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत\nमुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या...\nLoksabha 2019 : लोकशाही की ‘रोख’शाही\nलोकांचे मूलभूत प्रश्‍न आणि प्रचाराचे चर्चाविश्‍व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही...\nLoksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यातील जन'मत' आज मतपेटीत\nमुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2016/04/blog-post_23.html", "date_download": "2019-04-18T19:06:12Z", "digest": "sha1:J3XLXT4TUCSAQFYBQ5OS32GYF35NUKRP", "length": 16242, "nlines": 142, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): तुमचा लकी मोबाईल नंबर", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nतुमच्याशी संबधित सगळेच अंक तुमच्यावर बरावाईट परिणाम करत असतात. तुमच्या मोबाईल फोनचा नंबरही याला अपवाद नाही. तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकानुसार योग्य मोबाईल नंबर घेतल्यास त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो.\nमोबाईल फोनचा नंबर 10 अंकी असतो. त्यातील शेवटचे चार अंकच तुमच्याशी संबधीत असतात. त्या आधीचे अंक एरिया कोड वगैरे असतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबर घेताना सहसा शेवटच्या चार अंकाचाच विचार केला जातो. या शेवटच्या चार अंकाची बेरीज तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली तर तो नंबर तुमच्यासाठी लकी किंवा अनुकूल नंबर ठरतो. (जन्मांक किंवा भाग्यांक कसा काढावा याची माहिती जन्मांक (मुळांक) म्हणजे काय तसेच भाग्यांक म्हणजे काय तसेच भाग्यांक म्हणजे काय\nउदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख 15 मार्च 1992 आहे असे समजू. या तारखेनुसार तुमचा जन्मांक 6 आहे (15=1+5=6) तर भाग्यांक 3 आहे. [15.03.1992 =(1+5) + (0+ 3) + (1+9+9+2) =6+3+21= 30=3+0=3]. आता तुमच्यासाठी योग्य नंबर शेवटचे असे चार अंक असतील की ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते. इथे तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की हे अंक (आणि एकूणच 10 अंक) लोकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे असावेत.\nवरील जन्मांक 6 किंवा भाग्यांक 3 नुसार लक्षात ठेवण्यास सोपे नंबर पुढील प्रमाणे आहेत:\nयाशिवाय जन्मसाल असलेल्या 1992 मधील अंकाची बेरीज देखील 3 येते, त्यामुळे 1992 हा नंबर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो. तुमच्या जन्मसालातील अंकाची बेरीज तुमच्या जन्मांकाएवढी किंवा भाग्यांकाएवढी येत असेल तर तुम्ही तुमचे जन्मसाल असणारा नंबर अवश्य घ्यावा.\nसमजा वरीलपैकी कोणताच नंबर मिळू शकाल नाही तर मग तुम्ही ज्यांची बेरीज 6 किंवा 3 येते असे इतर नंबर्स शोधले पाहिजेत.\nशेवटच्या चार अंकांना महत्व असले तरी संपूर्ण 10 आकडी नंबरमधील अंकाची बेरीज देखील 6 किंवा 3 आली तर ते जास्त चांगले ठरेल.\nज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 असेल त्यांनी ज्यांची बेरीज 8 येते असे नंबर्स टाळावेत, कारण 8 हा अंक रिपीट करणे लाभदायक नसते).\nमित्र अंक, शत्रू अंक\nतुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nLabels: अंकशास्त्र, लकी नंबर, लकी मोबाईल नंबर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मता��ीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्��्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chrome.google.com/webstore/report/lpnjflcndlajoondfcgchdongpmmfhbh?hl=mr", "date_download": "2019-04-18T19:21:29Z", "digest": "sha1:KBKONRRQJRSLPWNXX6T2ANHNYPXI7KZC", "length": 6356, "nlines": 137, "source_domain": "chrome.google.com", "title": "Zombie Demolisher 2 - दुरुपयोग नोंदवा", "raw_content": "\nदुसर्‍या खात्यासह साइन इन करा...साइन आउट करा साइन इन करा\nक्षमस्व, आम्ही अद्याप आपल्या ब्राउझरचे समर्थन करीत नाही. अॅप्लिकेशन, विस्तार आणि थीम्स इंस्टॉल करण्यासाठी आपल्यास Google Chrome आवश्यक असेल.Google Chrome डाउनलोड करा\nविस्तारमनोरंजनZombie Demolisher 2दुरुपयोग नोंदवा\nZombie Demolisher 2 साठी दुरुपयोगाची तक्रार नोंदवा\nहा आयटम Chrome वेब स्टोअर आशय धेरणांचे उल्लंघन करतो असे तुम्हाला वाटत असेल तेव्हाच हा फॉर्म वापरा.\nपरीक्षण लिहिण्यासाठी आयटम तपशील पेजला भेट द्या.\nमाझ्या काँप्युटरसाठी किंवा डेटासाठी हानिकारक\nत्याचे मूल्य किंवा वैशिष्ट्य यांची चुकीची माहिती देते\nहिंसक किंवा द्वेषपूर्ण आशय\nमला हा आयटम कधीही नको होता आणि तो कसा इंस्टॉल केला गेला हे माहीत नाही\nइतर समस्या आहेत - कृपया टिप्पण्यांमध्ये वर्णन करा\nकृपया टिप्पण्या एंटर करा.\nकृपया reCAPTCHA सत्यापित करा\nकॉपीराइट / ट्रेडमार्क: तुम्हाला वैध कायदेशीर समस्या असल्यास (म्हणजे कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क) आणि तुम्हाला हे अॅप्लिकेशन काढण्याची विनंती करायची असल्यास, कृपया आमच��� ऑनलाइन सूचना फॉर्म वापरा.\nभाषा: मराठी - स्थान: यूनायटेड स्टेट्स\nतुम्ही ज्या भाषेत Chrome वेब स्टोअर पाहू इच्छिता ती निवडा. असे केल्याने फक्त इंटरफेस बदलेल, अन्य वापरकर्त्यांद्वारे एंटर केलेला कोणताही मजकूर बदलणार नाही.\nआपल्या सामग्रीचे स्थान निवडा\nतुम्ही कोणता प्रदेश पाहू इच्छिता हे निवडा. हे साइटची भाषा बदलणार नाही.\n© 2019 Google - घर - Google बद्दल - गोपनीयता धोरण - सेवा अटी - माझे विस्तार आणि अ‍ॅप्स - विकसक डॅशबोर्ड - वेब स्‍टोअर वारंवार विचारले जाणारे प्रश्न - मदत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%8A/", "date_download": "2019-04-18T18:26:09Z", "digest": "sha1:PRJMEJ5XEFRS5JP5EOYQQKYAPDZLH434", "length": 21219, "nlines": 153, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "लखनऊ – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on लखनऊ | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मा���्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्स हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुम��न जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nकाँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचा समाजवादी पक्षात प्रवेश; लखनऊ येथे राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता\nकाँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा या समाजवादी पक्षामध्ये सामील झाल्या आहेत. एसपी नेत्या डिंपल यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.\nदेशातील या पाच महत्वाच्या विमानतळांंची जबाबदारी अदानी समूहावर; 50 वर्षांसाठी मिळाले कंत्राट\nनुकतीच देशातील सहा महत्वाच्या विमानतळांसाठी बोली लावण्यात आली होती, यामध्ये तब्बल 5 विमानतळांच्या बोलीसाठी अदानी समूहाला यश प्राप्त झाले. या 5 विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे\nप्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' मधून शेकडो कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे धरणं आंदोलन\nप्रियांका गांधी यांच्या रोड शोमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मात्र कार्यकर्त्यांचे महागडे फोन या रॅलीवेळी चोरीला गेल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे पक्षातील कार्यतकर्त्यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली आहे.\nलखनऊ येथे प्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' वर जनतेचे लक्ष, पोस्टरमधून मोदी सरकारवर निशाणा\nकाँग्रेस (Congress) पक्षात सरचिटणीस पदी विराजमान झालेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आज सोमवारी(11 फेब्रुवारी) लखनऊ (Lucknow) येथे 'रोड शो'च्या माध्यमातून जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत.\nZomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी\nऑनलाईन रेस्टॉरंट गाईड आणि फूड ऑर्डरिंग फर्म झोमाटो (Zomato)ने ड्रोन स्टार्टअप कंपनी टेक इगल इनोव्हेशन्स विकत घेतली आहे.\nऑपरेशनसाठी घेऊन जात असलेले पैसे चोराने लांबविले\nलखनऊमध्ये केजीएमयूच्या नेत्र रोग विभागातच्या समोरुन एका सायकल चोराने 50 हजार रुपयांची रोकड लांबविली असल्याची घटना घडली आहे.\nमुस्लिम तरुणींची हिंदू पद्धतीने बांधली लग्नगाठ\nलखनऊ मध्ये चार अनाथ मुस्लिम तरुणींची लग्नगाठ ही हिंदू परंपरने बांधली गेली आहे.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4-113100700011_1.htm", "date_download": "2019-04-18T18:53:39Z", "digest": "sha1:D2O2ZF73VJIMQ6VAS35G57THAXGXQCX5", "length": 10530, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्यक्तिविशेष : केशवसुत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्�� करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्‍या कवी केशवसुतांचा आज जन्मदिन. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक कवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला. मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्‍या या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला.\n‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्‍या केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता. 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे त्यांचे निधन झाले.\nमराठी कथा : 'मृगतृष्णा'\nव्यक्तिविशेष : दिलीप पुरुषोत्तम चित्रे\nमराठी कविता : स्त्री\nगणेश पूजेसाठी आवश्यक साहित्य\nमराठी कविता : स्त्री\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nप्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...\nकेस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का\nकेसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...\nव्हाईटहॅट ज��नियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ\nव्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...\nरात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही\nअनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...\nशतावरी अर्थात \"१०० नर ताब्यात असलेली नारी\"\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/congress-sessions-part2.html", "date_download": "2019-04-18T19:16:52Z", "digest": "sha1:H2OFZM7FHCJCWGXD7YFUB22XLOND64WE", "length": 15189, "nlines": 133, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग २\nराष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग २\n०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी जहाल गटाकडून लाला लजपत राय यांचे नाव होते. मुळात हे अधिवेशन नागपूर येथे भरणार होते. पण नागपुरातील जहालांच्या प्रभावामुळे हे अधिवेशन मवाळांनी सुरत येथे भरविले. अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेतून मवाळांनी चतुःसूत्रीपैकी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार हे दोन शब्द वगळले.\n०२. या कारणामुळे येथेच जहाल व मवाळ यांच्यात फुट पडली. त्यामुळेच याला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन म्हणतात.\n०१. विल्यम वेडर्नबर्न हे अधिवेशनाचे दोनदा अध्यक्ष बनणारे एकमेव ब्रिटीश व्यक्ती ठरले. या अधिवेशनात कॉंग्रेस नेत्यांनी भारतात ग्रामपंचायतींची स्थापना करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली.\n०१. येथे रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदाच जन-गण-मन हे गीत गायले.\n०१. येथे लोकमान्य टिळकांनी एनी बेझंट यांच्या सहाय्याने जहाल व मवाळ यांना एकत्र आणले. येथेच टिळकांनी बैरिस्टर जीनांच्या सहाय्याने कॉंग्रेस व मुस्लीम लीगला एकत्र आणले. म्हणून या अधिवेशनाला लखनौ एक्स करार असे म्हणतात.\n०२. या अधिवेशनात बिहारमधील चंपारण्य परिसरातील नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्यायासंबंधी राजीव शुक्ला नावाच्या शेतकऱ्याने गांधींना खबर दिली होती.\n०१. डॉ. एनी बेझंट कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. या अधिवेशनाला पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदाच उपस्थित होते. येथेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेचा विरोधात ठराव मांडला. या ठरावावर टिळक वगळता सर्वांनी सह्या केल्या.\n०१. या अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव मंजूर करण्यात आला. यथेच कॉंग्रेसने घटनेत बदल केले आणि भाषिक आधारावर प्रांतिक समित्या नेमल्या. या कारणामुळे १९२० साली बैरिस्टर जीना, डॉ. एनी बेझंट व बिपिनचंद्र पाल यांनी कॉंग्रेस सोडली.\n०२. येथेच लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली AITUC \"ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस'चे अधिवेशन भरले होते.\n०३. हे अधिवेशन संपल्यानंतर १९२० सालीच कलकत्ता येथे एक विशेष अधिवेशन लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे हे अधिवेशन भरविण्यात आले होते.\n०१. या अधिवेशनात देशबंधूंनी पंचसूत्री योजना मांडली. त्यात भारताच्या पुनर्निर्मितीसाठी पंचायतराजचे आवश्यकता आहे असे मत मांडण्यात आले.\n०१. वयाच्या ३४व्या वर्षी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे सर्वात लहान वयाचे अध्यक्ष मौलाना आझाद ठरले. या अधिवेशनात स्वराज्य पक्षास निवडणुका लढविण्यास कॉंग्रेसने मान्यता दिली.\n०१. महात्मा गांधी अध्यक्ष बनलेले एकमेव अधिवेशन म्हणून बेळगाव अधिवेशन प्रसिद्ध आहे.\n०१. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रथम भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू बनल्या. याच अधिवेशनात गणेश शंकर विद्यार्थी यांनी 'झेंडा उंचा रहे\nहमारा' हे गीत गायले.\n०१. या अधिवेशनात 'नेहरू अहवाल' सादर करण्यात आला. नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने तयार केला होता. त्या समितीचे सचिव पंडित जवाहरलाल नेहरू होते.\n०१. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे कॉंग्रेसचे हे पहिले अधिवेशन होते. यावेळी व्यासपिठावर नेताजी सुभाषचंद्र बोस होते.\n०२. या अधिवेशनात २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. २६ जानेवारी १९३० रोजी रावी नदीच्या तीरावर पंडित नेहरूंच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.\n०१. या अधिवेशनात मुलभूत हक्कांचा ठराव मांडण्यात आला. याच अधिवेशनात कॉंग्रेसच्या आर्थिक धोरणांच्या कार्यक्रमाचा ठराव पास करण्यात आला. याच अधिवेशनात गांधी-आयर्विन करारास मान्यता देण्यात आली. याच अधिवेशनात दुसऱ्या गोलमेज परिषदेत जाण्यासाठी गांधीजींच्या नावावर शिक्क���मोर्तब करण्यात आले.\n०१. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या महिला अध्यक्ष बनायचा मान निली सेनगुप्ता यांना मिळाला.\n०१. महराष्ट्रातील जळगाव जिल्यातील, यावल तालुक्यातील, फैजपूर येथे हे अधिवेशन भरले होते. कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील हे पहिलेच अधिवेशन होते. या अधिवेशनात शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.\nराष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nइंडियन नैशनल कॉंग्रेस - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइंडियन नैशनल कॉंग्रेस - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइंडियन नैशनल कॉंग्रेस - भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.shrikrupaprakashan.com/book/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T19:33:23Z", "digest": "sha1:QMXZ5LKURL22IVZWQGL3AEXI245SWBUD", "length": 9616, "nlines": 66, "source_domain": "www.shrikrupaprakashan.com", "title": "विवेकानंद चरित्र – Shrikrupa Prakashan", "raw_content": "\nईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.\nजिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.\nआपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nआत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा\nपरमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी \"वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.\nज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.\nसांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा\nश्री ज्ञानदेवांचा हरिपाठ (एक अभ्यास )\nवारकर्‍यांच्या दैनंदिन उपसानेचा अविभाज्य घटक असलेल्या रचनेवर लेखकाने विवरण केले आहे. ह्यात “उपनिषदात ज्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हंटले आहे, तोच हरिपाठत हरी आहे.” असे प्रतिपादन लेखकाने केले आहे.\nप पू डॉक्टरकाकांनी दहा प्रमुख उपनिषदांवर मराठीत विवरण केले आहे. मूळ संस्कृत संहिता, त्यावर मराठीत ओवीबद्ध टीका व त्या ओव्यांचा सुलभ अर्थ असे या रचनेचे स्वरूप आहे. प पू काकांनी काठ, केन, बृहदारण्यक, इशावास्या, मांडुक्या, प्रश्न, मुंडक, तैत्तरीय आदि अनेक उपनिषदांवर ह्या प्रकारे ग्रंथ लिहिले आहेत व त्या सर्व वेदांताचा अभ्यास करणार्‍यांमध्ये अत्यंत मान्यताप्राप्त आहेत.\nहे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/02/02/", "date_download": "2019-04-18T19:01:03Z", "digest": "sha1:CGXBO255VE4ZQOO3DP7KKZXDRQRAI7GB", "length": 2635, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "02/02/2019 | Mahabatmi", "raw_content": "\n#Metoo सलमान खानवर सेक्सुअल हॅरेसमेंट प्रकरणी गुन्हा दाखल\nमुंबई- ‘डान्स इंडिया डान्स’चा विजेता आणि कोरियोग्राफर सलमान युसूफ खानवर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सलमानविरोधात‍ गुन्हा दाखल...\nचुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर वचक बसणार\nनवी दिल्ली : चुकीच्या दिशेने चालणारी वाहनांमुळे अपघाताची शक्यता असते. हे थांबविण्यासाठी अनेकर प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहेत. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसीठी अनेक शहरांत टायर किलर्सचा उपयोग...\nधक्कादायक: पाच दिवसांपासून तो एका मृतदेहावर झोपत होता\nनवी दिल्ली– दिल्लीच्या गुरूग्राम परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका घरमालकाच्या घरी बेडच्या आतमध्ये एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दिनेश असे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202410-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_20.html", "date_download": "2019-04-18T18:36:54Z", "digest": "sha1:NSF5AKKYCVE6QKKNMTMCSERAEF2RYTS6", "length": 2269, "nlines": 39, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: गूळ--प्रक्रिया उद्योग", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202413-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:40:13Z", "digest": "sha1:T5VXQ3NNKQQVG5GOIQ4Z2XPZMFWTVA4A", "length": 2576, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन\nन्यू Porsche 911 भारतात लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये\nटीम महाराष्ट्र देशा : Porsche ने त्यांची आइकॉनिक स्पोर्ट्स कार Porsche 911 नव्या रुपामध्ये भारतात लॉन्च केली आहे. ही कार दोन प्रकारांमध्ये (Carrera S आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202413-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T18:38:09Z", "digest": "sha1:CJM5SQ3TMG5L557BZDU6LASKJCUXJLBC", "length": 4818, "nlines": 57, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षण मंत्री विनोद तावडे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच���या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - शिक्षण मंत्री विनोद तावडे\n‘राज ठाकरेंना ‘लुख्खा’ म्हणणाऱ्या निरुपमांंना मतदान करण्याची वेळ मनसे कार्यकर्त्यांवर’\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान...\nमराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार : फडणवीस\nमुंबई : महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण...\nभावी शिक्षक म्हणतो, नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या..नाहीतर\nऔरंगाबाद : परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडल्यावर पर्यवेक्षकांना गयावया करणारे अनेक विद्यार्थी आपण आजवर पहिले असतील. कॉपी करताना पकडल्यावर कधी गयावया केली जाते तर...\nशिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202413-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.shrikrupaprakashan.com/", "date_download": "2019-04-18T19:32:53Z", "digest": "sha1:HUALRZCGXHXM3DFTBZTIMQ4ABKCQU43L", "length": 12515, "nlines": 102, "source_domain": "www.shrikrupaprakashan.com", "title": "Shrikrupa Prakashan – Dr Shrikrushna D Deshmukh", "raw_content": "\nईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.\nजिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.\nआपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एक���ेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nआत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा\nपरमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी \"वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.\nज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.\nसांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा\n\"श्रध्देय डॉक्टर काकांनी, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या\nवेदान्त सुलभीकरणाच्या आपल्या प्रचंड योगदानानंतर\nसंक्षेप शारीरकावरील श्रीमधुसूदनसरस्वती यांच्या\nसारसंग्रह नामक टीकेचा भावार्थ मराठी भाषिक\nअभ्यासू साधकांपर्यंत पोहोचवून, स्वत: यशाचा मोठा\nपल्ला तर गाठला आहेच पण आपणासारख्या\nअभ्या��ू साधकांनाही कायमचे ऋणाईत करून ठेवले आहे.\nया अत्यंत मोठ्या कार्यासाठी त्यांना द्यावेत तितके धन्यवाद\nपरम श्रेद्धेय स्वामी गोविंददेवगिरि महाराज.\n‘माणूस’ या शब्दाच्या निरनिराळ्या व्याख्या आपापल्या\nआवडीप्रमाणे केल्या गेल्या आहेत.\nउदा हसणारा प्राणी, बोलणारा प्राणी, समाजप्रिय प्राणी,\nविचार करणारा प्राणी वगैरे\nस्वामी विवेकानंदांनी मात्र ‘ जो प्रकृतीवर\nविजय मिळविण्यासाठी खडा होतो तो माणूस ’\nअशी माणसाची विचार करावयास लावणारी व्याख्या केली आहे.\n\"श्रध्देय डॉक्टर काकांनी, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या\nवेदान्त सुलभीकरणाच्या आपल्या प्रचंड योगदानानंतर\nसंक्षेप शारीरकावरील श्रीमधुसूदनसरस्वती यांच्या\nसारसंग्रह नामक टीकेचा भावार्थ मराठी भाषिक\nअभ्यासू साधकांपर्यंत पोहोचवून, स्वत: यशाचा मोठा\nपल्ला तर गाठला आहेच पण आपणासारख्या\nअभ्यासू साधकांनाही कायमचे ऋणाईत करून ठेवले आहे.\nया अत्यंत मोठ्या कार्यासाठी त्यांना द्यावेत तितके धन्यवाद\nपरम श्रेद्धेय स्वामी गोविंददेवगिरि महाराज.\nआत्माराम हा शब्द असा तयार झाला आहे की\nआत्मा निर्गुणवाचक आहे व राम सगुणवाचक आहे.\nअशी सगुण रामाची आणि निर्गुण असलेल्या\nआत्म्याची सुंदर जोडी जमून गेली आहे.\nवैदिक धर्म, महाराष्ट्र धर्म व स्वरूप धर्म\nअशा तिन्ही धर्माचा श्रीदासबोधात विचार आहे.\n‘ मुलुख बडवावा कीं बुडवावा | धर्मरक्षणाकारणे |’\nहा हिंदू धर्माचा विचार आहे.\n‘महाराष्ट्रधर्म उरला कांही | तुम्हां कारणे |’\nहा राष्ट्रधर्माचा विचार असून\n‘सकळ धर्मामाजी धर्म | स्वरूपी राहणे हा स्वधर्म |’\nहा स्वरूप धर्माचा विचार आहे\nप. पू. डॉक्टर काकांचा परिचय\n“ कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन |\nअपारसंवित्सुखसागरेSस्मिन लीनं परे ब्रहमणि यस्य चेत: || ”\nब्रम्हसूत्र - १ - डॉ. काका\nअभ्यासवर्ग प्रवचने व इतर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202414-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/jewelry/", "date_download": "2019-04-18T18:58:51Z", "digest": "sha1:NIMSYN555IPD6OV6PHSSCC7ADIVR74KN", "length": 2398, "nlines": 42, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद वधूचे दागिने. 1 लग्नाच्या दागिन्यांची दुकाने", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nसिकंदराबाद मधील नववधूचे दागिने. ज्वेलरी दुकाने\nइतर शहरांमधील दागिन्यांची दुकाने\n��ुंबई मधील दागिन्यांची दुकाने 209\nChandigarh मधील दागिन्यांची दुकाने 30\nकोइंबतूर मधील दागिन्यांची दुकाने 23\nहैदराबाद मधील दागिन्यांची दुकाने 121\nकोलकता मधील दागिन्यांची दुकाने 71\nलखनऊ मधील दागिन्यांची दुकाने 36\nपुणे मधील दागिन्यांची दुकाने 44\nवडोदरा मधील दागिन्यांची दुकाने 24\nदिल्ली मधील दागिन्यांची दुकाने 220\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202414-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/orop/", "date_download": "2019-04-18T18:27:47Z", "digest": "sha1:CUVL2YMO7O6R4CTUCJ4JI35CHMOP5JKR", "length": 6206, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "OROP Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nOROP अर्थात, One Rank One Pension: पार्श्वभूमी, आरोप आणि तथ्य\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === वन रँक वन पेन्शन अर्थात OROP किंवा ओरोप\nभारताच्या लोकशाहीसमोरील संकट काँग्रेस वा भाजप नाही – “हे” लोक आहेत…\nआता वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही \n“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते \nकाजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित\nभारत पाकिस्तान मधल्या थ्रिलची चित्तरकथा : भाग १\nशेतकरी नेत्यांची शेतीचे प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा आहे का\nTom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल\nरावणाच्या सासरी आजही दसऱ्याच्या दिवशी त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nकाश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात\nराफेल सौदा – जसा झाला तसा. वाचा आणि भ्रष्टाचार झालाय का हे तुम्हीच ठरवा\nख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी\nछत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\n‘रंग दे बसंती’मधला पडद्यावरचा हिरो – चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय\n१७ वर्षाच्या मुलीने व्हिडीओ पोस्ट केला आणि अवैध वाळू उपश्यावर दणक्यात कारवाई सुरू झाली\nदारूच्या नशेत स्वतःच्याच सैन्यावर आक्रमण केलं आणि शत्रू चालून येण्याच्या आधीच युद्ध हरले\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख\nफाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५\nएक असा सामाजिक संत, ज्याच्या एका शब्दाखातर श्रीमंतांनी आपल्या जमिनी थेट दान केल्या\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202414-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:22:04Z", "digest": "sha1:BQFQHAKW3FSGJ5FMARWLVFVOCC6WPZJG", "length": 16388, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिजात यामिकी - विकिपीडिया", "raw_content": "\n(अभिजात यामिक या पानावरून पुनर्निर्देशित)\nअभिजात यामिकीचा इतिहास · अभिजात यामिकीची कालक्रमणा\nस्थितिकी · चलनकी / गतिकी · शुद्धगतिकी · प्रायोगिक यामिकी · ख-यामिकी · संततक यामिकी · सांख्यिक यामिकी\nन्यूटनियन यामिकी (सदिश यामिकी)\nअवकाश · काळ · वेग · चाल · वस्तुमान · त्वरण · गुरुत्वाकर्षण · बल · आवेग · आघूर्ण / चक्रावलन/ जोडी · संवेग · कोनीय संवेग · जडत्व · जडत्वमान · संदर्भ चौकट · ऊर्जा · गतिज ऊर्जा · स्थितीज ऊर्जा · यामिक कार्य · आभासी कार्य · डी'अलेम्बर्टचे तत्त्व\nघन पदार्थ · घन पदार्थ चलनकी · ऑयलरचे समीकरण (घन पदार्थ चलनकी) · गति · न्यूटनचे गतिविषयक नियम · न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम · गतिविषयक समीकरणे · जडत्वीय चौकट · अजडत्वीय चौकोन · परिवलनीय संदर्भ चौकट · काल्पनिक बल · रेषीय गति · प्रतलीय कणाच्या गतिची यामन · विस्थापन (सदिश) · सापेक्ष गति · घर्षण · सामान्य संवादी गति · संवादी दोलक · कंपन · अवमंदन · अवमंदन गुणोत्तर · परिवलन गति · वर्तुळी गति · एकसमान वर्तुळी गति · असमान वर्तुळी गती · केंद्रगामी बल · अपकेंद्री बल · अपकेंद्री बल (परिवलनी संदर्भ चौकट) · क्रियाशील अपकेंद्री बल · कॉरिलॉइस बल · दोलक · परिवलनी चाल · परिवलनी त्वरण · परिवलनी वेग · परिवलनी वारंवारता · परिवलनी विस्थापन\nगॅलिलिओ गॅलिली · आयझॅक न्यूटन · जेरेमिया होरॉक्स · लिओनहार्ड ऑयलर · जीन ल रॉंड डी'अलेम्बर्ट · अलेक्सिस क्लेअरॉट · जोसेफ लुई लँग्रे · पिएर-सायमन लाप्लास · विल्यम रोव्हन हॅमिल्टन · सिम्यॉन-डेनिस पॉयसाँ\nभौतिकशास्त्रामध्ये यामिकीच्या दोन मुख्य शाखांपैकी अभिजात यामिकी ही एक शाखा आहे. या शाखेला न्यूटनची यामिकी म्हणुन देखिल ओळखले जाते. पुंज यामिकी ही यामिकीची दुसरी महत्वाची शाखा आहे. अभिजात यामिकीमध्ये विविध बलांमुळे वस्तुंच्या होणाऱ्या हालचालींच्या विषयीच्या नियमांचा अभ्यास केला जातो. न्यूटनचे गतीचे नियम हे या शाखेचा पाया आहे. या शाखेत यंत्रांच्या छोट्या भागांपासुन तारे, ग्रह, दीर्घिका, अवकाशयाने इत्यादी खगोलीय वस्तूंपर्यंत आवाका असणाऱ्या विविध स्थूल वस्तूंच्या गती, परस्परक्रिया यांचा अभ्यास होतो. यंत्रशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत बऱ्याच क्षेत्रांत अचूक विश्लेषणास उपयोगी ठरणारी ही शास्त्रशाखा विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधित विषयांमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे.\n(जे विद्युचुंबकीय किंवा औष्मिक नाहीत)\nएकके (किग्रॅ, मी आंइ से\nकोनीय स्थान/कोन एककरहित (त्रिज्यी)\nशोषित गुटीचा दर मी२·से−३\nदाब आणि उर्जा घनता किग्रॅ·मी−१·s−२\nirradiance आणि उर्जा प्रवाह किग्रॅ·से−३\nघनता (वस्तुमान घनता) किग्रॅ·मी−३\nघनता (वजन घनता) किग्रॅ·मी−२·से−२\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृग���ळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१४ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T18:50:38Z", "digest": "sha1:2Z74VWESQKAY6UKEUZQX6O7ATQBQHHKA", "length": 4621, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३२४ मधील मृत्यू\nइ.स. १३२४ मधील मृत्यू\n\"इ.स. १३२४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-maharashtra/loksabha-election-2019-vidarbha-agriculture-western-maharashtra-grouping", "date_download": "2019-04-18T19:09:19Z", "digest": "sha1:2T257KOOMHFS7XZ5KE5EG5SKDTRMCMNX", "length": 14678, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha Election 2019 Vidarbha Agriculture Western Maharashtra Grouping Politics Loksabha 2019 : विदर्भात शेत���, तर प. महाराष्ट्रात ‘गटबाजी’ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : विदर्भात शेती, तर प. महाराष्ट्रात ‘गटबाजी’\nशुक्रवार, 12 एप्रिल 2019\nमाढा लोकसभेत संजय शिंदे विरुद्ध मोहिते असा गटबाजीचा संघर्ष आहे. तर, कोल्हापुरात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असे आघाडीत दोन तट पडले आहेत. सांगलीमध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच जागा सोडली. पण, गटबाजीच्या राजकारणाच्या धास्तीने वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातच उमेदवारी देण्यात आली. अहमदनगरमध्ये तर विरोधी पक्षनेते भाजपच्या प्रचारात गुंतले असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा कलगीतुरा सुरू आहे.\nमुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध शेतकऱ्यांना गटबाजीच्या राजकारणात अधिक रस असल्याचे दिसते.\nविदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू आहेत. सततच्या दुष्काळाने हा शेतकरी पिचला असून, तो कोरडवाहू शेतीच्या समस्यांवर सरकारने ठोस उपाययोजना केली नसल्याची खंत व्यक्‍त करीत आहे. याचे पडसाद मतदानात उमटतील, असे जाणकारांना वाटते. मात्र, या उलट शेतीचा सर्वाधिक विकास झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी मात्र गटातटाच्या राजकारणालाच प्राधान्य देत असल्याचे दिसते. मराठवाडा व विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या कोरडवाहू पिकांचे उत्पादन व हमीभाव हे प्रचारात कळीचे मुद्दे ठरत आहेत.\nपश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा सर्वाधिक ऊस उत्पादक आहे. त्यामुळे सहकार, साखर कारखानदारी, दूध उत्पादक संस्था, पतसंस्था व शेतीपूरक उद्योग यांसारख्या आर्थिक क्षेत्रांत गुंतलेला आहे. या विभागातले राजकारणच ऊस उत्पादक व सहकारी संस्थाशी निगडित असल्याने इथे सत्तेचे पाठबळ महत्त्वाचे मानले जाते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांत बंडखोर नेत्यांची संख्या वाढली आहे.\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र ���डणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nLoksabha 2019 : माढा असो की बारामती कमळ फुलणारच: मुख्यमंत्री\nअकलूज : सोलापुरच्या जनतेमुळे शरद पवारांनी निवडणुकीतून माघार आहे. पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत आहे. ओपनिंगला आलेले पवारसाहेब 12 वा खेळाडू म्हणून...\nLoksabha 2019 : गोरे-मोहितेंच्‍या बालेकिल्ल्यात शिंदेंचा शिरकाव\nसोलापूर - माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे माण, माळशिरसमध्ये काय होणार हा जिल्हा-वासीयांसमोर महत्त्वाचा प्रश्‍न आहे. समदुःखी...\nLoksabha 2019 : म्हाड्यात कोण होणार रण'जीत' अन् कोणाचा होणार 'मामा'\nमायणी : माढ्याच्या रणांगणात तब्बल एकतीस उमेदवार लढण्यासाठी सज्ज झाले असले तरी खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. भाजपाचे रणजितसिंह नाईक...\nLoksabha 2019 : माळशिरसमधून भाजपला लाखाचे मताधिक्य मिळाल्यास राजकारण सोडू: संजय शिंदे\nपंढरपूर : राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात प्रचाराचा जोर वाढू लागली आहे. मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी अशी असली तरी रणजितसिंह मोहिते...\nLoksabha 2019 : माढा लोकसभेसाठी 31 उमेदवार रिंगणात\nसोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात 31...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vts-system-st-bus-181422", "date_download": "2019-04-18T18:59:05Z", "digest": "sha1:UM7NPQAG72TBHVEIP3QMNB6OL6IB5YFV", "length": 15482, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "VTS system in ST bus एसटीमध्ये \"व्हीटीएस' प्रणाली | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशनिवार, 6 एप्रिल 2019\nएसटी चुकल्यावर पुढची गाडी कधी येणार, हे प्रवाशांना आता मोबाईलवरही सहज समजू शकणार आहे. एसटी महामंडळ प्रत्येक बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसवत असून त्यामुळे एसटीचे ��ेळापत्रक तपासणे शक्‍य होणार आहे.\nमुंबई - एसटी चुकल्यावर पुढची गाडी कधी येणार, हे प्रवाशांना आता मोबाईलवरही सहज समजू शकणार आहे. एसटी महामंडळ प्रत्येक बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसवत असून त्यामुळे एसटीचे वेळापत्रक तपासणे शक्‍य होणार आहे. या वर्षाअखरेपर्यंत सर्व बसमध्ये \"व्हीटीएस' यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 18 हजार 500 गाड्यांमध्ये हे यंत्र बसवण्यात येणार असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ मदत पोहचवणे शक्‍य होणार आहे.\nराज्य परिवहन महामंडळाने खासगी बस व्यवसायाच्या तुलनेत बस सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बस मध्ये \"जीपीएस'च्या माध्यमातून \"व्हीटीएस' लावण्यात येणार आहे. सुरुवातीला नाशिक विभागातील सुमारे 150 बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, आधुनिक जीपीएस लावण्यासाठी वेळ होत असल्याने डिसेंबर 2019 अखेर राज्यातील इतरही विभागांत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परिणामी बसचे ठिकाण, अधिकृत थांबे, अनधिकृत थांबे, अपघात अशा विविध विषयांवर महामंडळाला एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवता येणार आहे.\n\"व्हीटीएस'मध्ये अनेक प्रकारच्या विविध सुविधा देण्याचा प्रयत्नसुद्धा एसटी महामंडळाचा आहे. त्यासाठीही चाचण्या सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर ऍपच्या माध्यमातून नागरिकांना त्याची सुविधा घेता येणार आहे. एखाद्या प्रवाशाचा प्रवास लांबल्यास त्याची प्रतीक्षा करणाऱ्यांनाही या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून त्याचे निश्‍चित ठिकाण समजणार आहे.\nबसचे अधिकृत आणि अनधिकृत थांब्यावरसुद्धा नजर ठेवण्यात येणार आहे. इतर वेळेत अधिकृत थांब्यावरही चालक बस थांबवत नसून अनधिकृत ठिकाणी बस थांबवताना दिसून येतो. मात्र, सध्या महामंडळाकडे अशा चालकांवर कारवाईसाठी पुरावे नसल्याने \"व्हीटीएस'मुळे वाहनाचे ठिकाण तपासून वाहनाला निश्‍चितस्थळी पोहचण्यास उशीर झाल्यास चालकाला जाब विचारला जाणार आहे.\n\"व्हीटीएस' प्रकल्प एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रकाल्पाला योग्य पद्धतीने जनतेसाठी सुरू करण्यासाठी सध्या काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रितसर प्रवाशांसाठी सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.\n- मनोज लोहिया, मुख्य स���रक्षा व दक्षता अधिकारी.\n- एसटीचे ठिकाण कळणार\n- एसटीचे नियोजन करण्यात मदत\n- अपघाताचे क्षेत्र माहिती होणार\n- जवळचे पोलिस ठाणे आणि हॉस्पिटल जोडणार\n- एसटीचा वेग कळणार\n- एसटीचा वेळही कळणार\n- अवैध वाहतुकीला आळा बसणार.\nतिलारी खोऱ्यात हत्ती आक्रमक\nदोडामार्ग - तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव वाढला आहे. बांबर्डे, घाटीवडे परिसरात या कळपाने अक्षरशः धुडगूस सुरू केला आहे. तिलारी खोऱ्यातील हत्तींचा...\nएसटी बसच्या अपघातांत घट\nमुंबई - एसटी बसच्या अपघातांमध्ये पाच वर्षांत घट झाली असून, शून्य अपघातासाठी प्रयत्न केले जातील, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले. अपघात कमी व्हावेत,...\nLoksabha 2019 : 40 वर्षांत 32 निवडणूका लढलेले भाई यंदा मात्र मैदानाबाहेर\nनिवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची...\nLoksabha 2019 : प्रवाशांची एसटी बनणार ‘निवडणूक एक्‍स्प्रेस’\nसातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही पूर्ण तयारीनिशी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन केले आहे...\nआयसर अभिक्षमता चाचणी अर्ज उपलब्ध\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध...\nएसटीची 30 रुपयांत चहा-नाश्‍ता योजना फसली\nमुंबई - राज्यातील 50 अधिकृत थांब्यांवरील हॉटेलांत प्रवाशांनी तिकीट दाखवल्यास 30 रुपयांत चहा-नाश्‍ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/anis-jat-janabai-taru-182491", "date_download": "2019-04-18T19:03:09Z", "digest": "sha1:3DNOOO3JYOWXZRLWRARDOVUVCUPBEOUD", "length": 12492, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anis Jat Janabai Taru जट निर्मूलनाची शंभरी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगुरुवार, 11 एप्रिल 2019\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.\nपुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या जट निर्मूलन मोहिमेने बुधवारी शंभरी गाठली आहे. ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नांतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.\nभोर येथील जनाबाई तारू यांच्या डोक्‍यामध्ये दोन वर्षांपूर्वी गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली.\nमात्र जटेबाबत त्यांच्या मनातील भीती पतीच्या निधनानंतर कमी झाली. त्यामुळे त्या जट काढण्यास तयार झाल्या. जाधव यांनी राज्यातील सुमारे १०८ महिलांची जटमुक्ती केली. तर जिल्ह्यातील हा आकडा शंभरावर पोचला आहे. तारू म्हणाल्या, ‘‘ही जट देवीची आहे. ती काढू नकोस, असे मला अनेकांनी सांगितले. त्यामुळे जट काढायला मला भीती वाटायची. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे वृत्तपत्रांतून समजले. मी त्यांच्याशी संपर्क केला. अखेरीस माझी जट काढली. आता डोके एकदम हलके झाले आहे.’\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमि���ा मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T18:15:57Z", "digest": "sha1:QYFRJGUHEX4TTYMGWQQGZPE26CJU2VO6", "length": 11876, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणी समस्येवर कायमचा तोडगा निघावा : प्रा.परांजपे - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाणी समस्येवर कायमचा तोडगा निघावा : प्रा.परांजपे\nपुणे – आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळणाऱ्या पाण्याचा आपण अपव्यय करतो. पण, हे कोणी लक्षात घेत नाही. आपल्यामुळे प्रदूषित झाल्याने पाण्याने इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पाण्याच्या साठवणुकीच्या बाबतीत आपण राजस्थान आणि गुजरातचा आदर्श घेण्याची गरज आहे. पाणी उपलब्धतेच्या समस्येला प्राप्त झालेले राजकीय महत्त्व ही गंभीर समस्या आहे. राजकारणाशिवाय हा मुद्दा सोडवला जात नाही, अशी टीका जलतज्ज्ञ प्रा. विजय परांजपे यांनी केली.\n13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. पुरंदरे बोलत होते. यावेळी वसुंधरा पर्यावरण पत्रकार पुरस्कारच्या सन्मानार्थी राखी चव्हाण आणि छायाचित्रकार सचिन राय, डॉ. संजीव नलावडे, डॉ.सचिन पुणेकर, सुप्रिया चित्राव आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक कर�� \n“निसर्ग आणि पर्यावरणाविषयी लोकांच्या मनात आवड आणि आत्मीयता निर्माण झाली आहे पण जागरूकता दिसत नाही. पर्यावरणाविषयी संवेदना आणि कळवळा असणाऱ्यांची संख्या खूप असली तरी प्रत्यक्ष काम करणारे मात्र कमी आहेत,’ असे मत राखी चव्हाण यांनी व्यक्त केले.\n“भारतामध्ये दुर्दैवाने अजूनही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे क्षेत्र व्यवसायाचे क्षेत्र झाले नाही. आपल्या अर्थार्जनासाठी वेगळा पर्याय निर्माण करूनच आपण या क्षेत्रात काम करू शकतो. केवळ छंद आणि हौस म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता येत असल्यामुळे अनेक चांगल्या छायाचित्रकारांना देखील अर्थार्जनासाठी वेडिंग फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी करावी लागते,’ असे मत सचिन राय यांनी व्यक्त केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्या���ी शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:12:31Z", "digest": "sha1:V7GPBL5R65UMGKIG2HZGLMSIA4YJSN2D", "length": 4715, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एपिफनी - विकिपीडिया", "raw_content": "\nएपिफनी हा एक ख्रिश्चन सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त यांनी देव म्हणून अवतार घेतल्याचे साजरे केले जाते. याची पारंपारिक तारीख ६ जानेवारी आहे. १९७० पासून काही देशांमध्ये १ जानेवारीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा सण साजरा केला जातो. जुलियन दिनदर्शिका वापरणारे चर्च हा सण १९ जानेवारी रोजी साजरा करतात. जुलियन आणि ग्रेगरीय दिनदर्शिकांमधील सध्याच्या १३ दिवसांच्या फरकांमुळे ही तारीख निवडली गेली आहे..\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/talgo/", "date_download": "2019-04-18T18:58:17Z", "digest": "sha1:35FXK5IO2XXL75Y6TEYI46MUMPBLBXVW", "length": 6486, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Talgo Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nराजधानी एक्स्प्रेस पेक्षा जलद ट्रेनची चाचणी यशस्वी\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi ==== भारतामध्ये राजधानी आणि तत्सम ट्रेन्स ह्या सगळ्यात जलद धावणाऱ्या\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\nपाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज\nविष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव\n“तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी”: बाळासाहेबांची गर्जना अंडरवर्ल्डच�� झोप उडवते तेव्हा..\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\n‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट\nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nNPA म्हणजे काय, कशामुळे, कोणामुळे : NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)\nहे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना पण हा बंगला किंवा घर नाहीये\nतुमच्या मृत्युनंतर “आपला मृत्यू झालाय” याची तुम्हाला कल्पना असते- शास्त्राज्ञांचा अचाट शोध\nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\nअमेरिकन सरकारने केलेल्या “एथनिक क्लिन्सिंग”चा हा काळाकुट्ट इतिहास झोप उडवणारा आहे\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nभारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ १० योद्धे\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nIPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202415-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-article-on-equality-dr-madhavi-gore-muthal/", "date_download": "2019-04-18T19:15:33Z", "digest": "sha1:XEGCBSZ3UJGSLWVQAQZH3EOLWGXQGMQK", "length": 26918, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "समानता रुजावी - डॉ. माधवी गोरे-मुठाळ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्म��क कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘र���बो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : प���िल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक समानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nकोणत्याही शहर, गाव, देशाचा विकास ह्या त्या देशातल्या स्त्रियांच्या विकासावर अवलंबून आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहेे. मी एक स्त्री रोगतज्ञ आहे आणि मला स्वतःला आंबेडकरांचे हे मत 100 टक्के मान्य आहे. आज आपण अनेक समस्यांना तोंड देतोय.\nबाहेरील शत्रूपेक्षा मोठ्या समस्या खुद्द आपण अंजारून गोंजारून मोठ्या केल्यात. लिंग भेदभाव, जाती पाती, भ्रष्टाचार, बेसुमार लोकसंख्या, गुन्हेगारी, कायद्याचे उल्लंघन ह्या सगळ्या समस्यांना कळत नकळत आपणच खतपाणी घातलेय. भारतातली प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहून फक्त होम मेकर नाही तर विनर ही बनेल, रात्री उशिरापर्यंत कधीही कुठेही बिनधास्त फिरेल, योग्य वयात मातृत्व स्वीकारेल, अन्याय करणार नाही, तेव्हाच खर्‍या विकासाला सुरुवात होईल. ही विकासाची सुरुवात माझ्या नाशिकमधून व्हायला हवी.\nमी नेहमी विचार करते. आपल्या शहरातील 90 टक्के स्त्रिया ह्या गृहिणी अथवा होम मेकर असतात, म्हणजे सकाळी नवरा, मुले डब्बा घेऊन ऑफिसात, कामावर, शाळेत गेली की, संध्याकाळपर्यंत ह्या बायकांना काहीच काम नसते, यावरून भारतातल्या स्त्रियांची शिक्षण घेऊन किंवा कमीतकमी एखादा गृहउद्योग करून स्वावलंबी असण्याबद्दलची उदासीनता लक्षात येते. हे माझेे निरीक्षण आहे, वैयक्तिक मत.\nजेव्हा स्त्रिया अन्नवस्त्र आणि निवार्‍यासाठी आधी वडील आणि नंतर नवर्‍यावर अवलंबून असतात, तेव्हा त्यांना विकसित आणि मुक्त म्हणावे का मी नाही म्हणू शकत. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची हळूहळू शाळेतून गळती चालू होते. स्वतः नोकरी व्यवसाय करून कमीत कमी महिन्याला 5 ते 10 हजार रुपये कमवू शकणार्‍या स्त्रियांची संख्या अजूनही खूपच कमी आहे भारतात.\nइथे भारताचा विकास जो काही झाला आहे, तो स्त्रियांपर्यंत खरंच पोहोचला आहे का, हा प्रश्न पडतो. कायदा असला तरी अजूनही ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टीत राहणार्‍या मुलींची लग्न 18 वर्षांच्या आत होताहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याकडे कोणाचे लक्ष आहे का ह्या अशाप्रकारे कमी वयाच्या, जेमतेम सहावी, सातवीपर्यंत शिकलेल्या मुली, प���ढे लग्न करून कमी वयात मातृत्व पेलतात. अनारोग्य, रक्तक्षय, कुपोषण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या विळख्यात सापडतात, अज्ञान आणि अशिक्षित असल्यामुळे कुटुंबावर आणि नकळत समाजावर आणि देशावर बोजा बनतात.\nपुढे चालून परावलंबित्व पत्करल्यामुळे न्यूनगंड आणि औदासीन्यतेने ग्रासून जातात. अशिक्षित आई, तिच्या पोटी जन्मलेले कुपोषित मूल, घरात एकटा कमावणारा पुरुष, कुटुंबनियोजनाच्या उपायांबाबत असलेल्या आणि एकंदरीतच सर्वच अनास्थेमुळे जन्माला येत राहणारी मुले, ह्यामुळे पुन्हा वाढत जाणारी भस्मासुरासारखी देशाची लोकसंख्या ह्या दुष्टचक्रात भारत अडकलाय.\nमासिक पाळीच्या संबंधित समज गैरसमज आणि सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाट करण्यासंदर्भात वयात येणार्‍या मुलींपासूनच समुपदेशन करायला हवे. नाशिक शहरात आणि जिल्ह्यातही मोठ्या संख्येने डॉक्टर्स आणि सामाजिक संस्था आता ह्या कार्यात सहभागी होत आहेत.\nकरियरच्या महत्त्वाच्या वळणावर म्हणजे साधारण 9वीपासून आई, वडील आणि शिक्षक ह्यांनी मुला-मुलींकडे सजगपणे पण मैत्रीपूर्ण आणि सामंजस्याने बघणे आवश्यक आहे. आपला पाल्य कुणाबरोबर आपला वेळ घालवतो/घालवते, इथपासून ते शाळा, कॉलेज आणि क्लासला नियमित हजर आहे की नाही, नसेल तर काय, कुठे, कोणाबरोबर ह्याची खात्री करून घेतली तर अनेक तात्कालिक आणि भविष्यात निर्माण होणार्‍या समस्यांपासून सुरक्षित रहाता येईल.\nयाशिवाय गल्लोगल्ली कोपर्‍यांवर, टपर्‍यांवर उभ्या राहिलेल्या,येणार्‍या जाणार्‍या मुलींना आणि एकूणच समाजाला घातक ठरणार्‍या टोळक्यांशी सुसंवाद साधून आणि वेळप्रसंगी त्यांच्या आई-वडील आणि पोलिसांशी संपर्क साधून बर्‍याच दुर्घटना टाळता येतील.\nPrevious articleवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nNext articleमहापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मु��ूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/steve-smith-opens-ball-tampering-161887", "date_download": "2019-04-18T18:41:49Z", "digest": "sha1:7W2EOS6EB4B65TU5NW7EQHS4ZXOCEL5B", "length": 14463, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "steve smith opens up on ball tampering चेंडू कुरतडण्याच्या कटात सहभागी नव्हतो | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nचेंडू कुरतडण्याच्या कटात सहभागी नव्हतो\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nचेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. ​\nसिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. मात्र, या कटात आपण सहभागी नव्हतो. पण, जेव्हा असे घडणार हे समजले तेव्हा ते रोखू शकलो नाही, हे माझ्यातील कर्णधाराचे अपयश आहे, असेही त्याने स्पष्ट केले.\nचेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्मिथसह उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, फलंदाज कॅमेरून बॅंक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे. या सगळ्या प्रकरणाने ऑस्ट्रेलियालच नाही, तर अवघे क्रिकेट विश्‍व ढवळून निघाले होते.\nया प्रकरणी माफी मागितल्यानंतर स्मिथने प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, \"\"चेंडू कुरतडण्याचे नियोजन सुरू असल्याचे मला न्यूलॅंड्‌स येथील ड्रेसिंगरूममध्ये कानावर आले होते. त्या वेळी मला असे करण्यापासून रोखण्याची संधी होती. मला ते शक्‍यदेखील होते. पण, मी तसे केले नाही. कर्णधार म्हणून येथेच मी अपयशी ठरलो.''\nया संदर्भात अधिक खुलासा करताना स्मिथ म्हणाला, \"\"त्यांना रोखण्यापेक्षा मी \"मला यात पडायचे नाही. तुमचे काय चालले हे माहित करून घेण्याचीही मला गरज नाही,' असे उत्तर दिले. हे माझे अपयश होते आणि त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आल्यावर कर्णधार या नात्याने मी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली.'' स्मिथने या वेळी मात्र चर्चा करणाऱ्या त्या खेळाडूंची नावे सांगण्यास नकार दिला.\nया प्रकरणात बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांचीच बंदी होती. ही बंदी 29 डिसेंबरला उठणार आहे. त्यामुळे तो जानेवारीपासून खेळू शकेल. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर मात्र वर्षाची बंदी असल्यामुळे ते मार्च 2019 पर्यंत खेळूच शकत नाहीत.\n-बंदीनंतरचे दिवस खूप कठीण जात आहेत.\n-काही दिवस इतके भयानक होते की, बेडमधून बाहेर पडावेसेच वाटत नव्हते.\n-माझ्याभोवती असलेल्या माझ्या निकटवर्तीयांनी मला यातून बाहेर पडण्यास मदत केली.\n-माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी; आता यातून बाहेर पडून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय.\nसूर्याची रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश\nपुणे : सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अंतरिक्षातील वातावरणाचा अंदाज नोंदविण्यासाठी...\nअभिनयाला नको भाषेचा अडसर\nसेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्री महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची...\nविश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर\nमेलबर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय...\nमाहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील सत्ताधीशांची गुपिते फोडणाऱ्या ज्युलियन असांजच्या मुसक्‍या बांधण्यात अखेर यश आले; पण प्रश्‍न आहे तो सार्वजनिक...\nनववर्षाच्या स्वागताचा गुढीपाडव्यासारखा सण नसता किंवा दिनदर्शिकेच्या पानानं फडफडून कालमहिमा सांगितला नसता, तरी जीर्ण पानं ढाळत उभ्या पिंपळानं अचानक...\nऑस्ट्रेलियातील मराठी नागरिकांनी जपली परंपरा\nमांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक��शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/wrestler-jalna-161540", "date_download": "2019-04-18T18:58:14Z", "digest": "sha1:WE6DIL5HSUMYZKNW6QB7AIK2WUK7A7V4", "length": 14682, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "wrestler in Jalna कुस्तीपटूंची जालन्यात मांदियाळी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nगुरुवार, 20 डिसेंबर 2018\nआझाद मैदानावर आज उद्‌घाटन सोहळा\nराज्यभरातून ४४ संघ दाखल\nमल्लांची वजनासह आरोग्य तपासणी सुरू\nजालना - विविध आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात बुधवारपासून (ता.१९) कुस्तीपटूंची मांदियाळी जमण्यास सुरवात झाली आहे.\nनिमित्त आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे घेण्यात आलेली ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे. स्पर्धेनिमित्त गुरुवारपासून (ता.२०) कुस्तीची दंगल होणार आहे.\nशहरातील आझाद मैदान परिसरात भव्य असे स्पर्धास्थळ तयार करण्यात आले आहे. यात परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मैदानावर गादी व मातीचे दोन विशेष आखाडे तयार करण्यात आले. मैदानावरील व्यवस्थेसाठी संयोजन समितीतर्फे उशिरापर्यंत मेहनत घेतली जात होती. दरम्यान, स्पर्धेनिमित्त बुधवारी ५७ व ७९ वजनी गटातील प्रत्येकी वीस मल्लांची वजन व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४४ संघ शहरात दाखल झाल्याची माहिती संयोजन समितीचे सचिव डॉ. दयानंद भक्त यांनी दिली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शेष महाराज गोंदीकर, भगवान महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.\nकुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने गुरुवारी (ता.२०) बारा वाजता सहभागी झालेल्या सुमारे नऊशे पहिलवानांची दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत या फेरीचा प्रारंभ होणार आहे. शहरातील आझाद मैदानापासून फेरीला सुरवात होऊन शिवाजी पुतळा, सराफा मार्केट, फुल बाजार, सिंधी बाजार, मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, लोखंडी पूल, मंमादेवी मंदिर, गांधी चमनमार्गे संभाजी उद्यान येथे समारोप होणार आहे. या मिरवणुकीत राज्यासह देशभरातील अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींची उपस्थिती राहणार आहे.\nआझाद मैदानावर आज उद्‌घाटन सोहळा\nराज्यभरातून ४४ संघ दाखल\nमल्लांची वजनासह आरोग्य तपासणी सुरू\nLoksabha 2019 : चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट येईल\nकोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू...\nLokSabha 2019 : हुश्‍श...चला एकदाचा सामना सुरू झाला\nसांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी...\nमोहोळ : विजयराज डोंगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश\nमोहोळ : विजयराज डोंगरे यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे मन लावून केल्याने त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला, अद्यापही विकासकामे रखडलेली आहेत ती...\nतरुणाईला बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न\nप्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून...\nचांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील\nऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी...\nदत्ता नरसाळे ‘महापौर केसरी’\nनवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=2019", "date_download": "2019-04-18T18:25:02Z", "digest": "sha1:LKQSHIZY4AXGUS3ZXG4QRJW5D4JZJFUQ", "length": 7418, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद", "raw_content": "\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद\nदर्ग्यात चादर अर्पण, थोर नेत्यांना अभिवादन, उदगीर भागात गावे पिंजली\nलातूर: लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांनी ग्रामदैवत, महापुरूषाचे पुतळयांचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. प्रचारांच्या निमीत्ताने ग्रामबैठक, मतदारांची प्रत्यक्ष भेट, व्यापारी उदयोजक, व्यवसायीक, वकील यांच्या संवाद साधला. तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेवुन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.\nउमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांनी गुरुवार, दिनांक ४ एप्रिल रोजी उदगीर येथील उदागीर बाबाचे दर्शन घेतले, खाजाबाशा सद्रोदिन दर्गा येथे चांदर अर्पण केली, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयास अभिवादन केले. यानंतर लोणी, तोंडार, गुडसुर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. डोंगरशेळकी येथील समर्थ सद्गुरु धोंडूतात्या महाराज देवस्थानाचे दर्शन घेऊन वाढवणा बु येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले हाळी-हंडरगुळी, हेर येथे जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधला. उदगीर येथे वकील संघास भेट देऊन संघाच्या पदाधिकारी, सदस्य, विधिज्ञाशी काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्याबाबतीत संवाद साधला व उदगीर येथील व्यापारी असोसिएशनची भेट घेऊन असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास आपण प्राधान्य देवू असे सांगीतले. नळगीर, नागलगाव, देवर्जन येथील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन काँग्रेस पक्षाला विक्रमी मताने निवडून द्यावे काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील यामुळे मला मतदान देवून विजयी करावे आणि देशात काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे असे आवाहनही त्यांन�� यावेळी केले. काँग्रेस महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने या प्रचारादरम्यान उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-talegaon-dhabhade-news-480803-2/", "date_download": "2019-04-18T18:22:56Z", "digest": "sha1:2VKZD3VOYJO7A4XGWSEMR5JJ7SOXQRSX", "length": 14779, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शासनाला कोट्यावधींचा महसूल देणारे 'एक्साइज' सुविधांमध्ये कंगाल ! - Dainik Prabhat", "raw_content": "\nशासनाला कोट्यावधींचा महसूल देणारे ‘एक्साइज’ सुविधांमध्ये कंगाल \nअपुऱ्या मनुष्यबळामुळे अवैध विक्री जोमात; कारवाईत वाढ हवी\nतळेगाव दाभाडे – येथील कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीतील कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. अपूर्ण मनुष्यबळ असल्याने अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री जोमात होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसन 1910 साली ब्रिटिश सरकारने बांधलेली इमारतमध्ये यापूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहत होते. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते. 2015 पासून या कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू झाले. ब्रिटीश कालीन इमारत असल्याने ती नादुरुस्त आह.\nदारे, खिडक्‍या मोडकळीस आलेल्या आहेत. भिंतीत उंदीर व घुसींचा वावर असल्याने भिंतीतून माती गळत असल्याने भिंती धोकादायक झाल्या. या कार्यालयाकडून दैनंदिन अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री व साठवण करणाऱ्यावर कारवाई कर���न जप्त करण्यात आलेला लाखोंचा मुद्देमाल कार्यालयात परिसरात ठेवला असून, या कार्यालयाला संरक्षण कुंपण नसल्याने कार्यालयाची सुरक्षा रामभरोसे आहे.\n“तळेगाव दाभाडे कार्यालयाकडून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. कार्यालयाची इमारत ब्रिटिश कालीन असून, दुरवस्था झाली आहे. कार्यालयाला संरक्षक कुंपण नसल्याने कारवाईच्या मुद्देमाल उघड्यावर असून, सुरक्षा व्यवस्था नाही. वरिष्ठ कार्यालयात वरील मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.\n– राजाराम खोत,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.\nया कार्यालयाच्या हद्दीत आळंदी, चाकण व संपूर्ण मावळ तालुका आहे. एक निरीक्षण राजाराम खोत, उपनिरीक्षक राजेंद्र दिवसे व नरेंद्र होलमुखे व पाच कर्मचारी आहेत. या कार्यालयाची हद्दी खूपच अधिक असून राज्यमार्ग, महामार्ग, द्रुतगती, नगरपरिषद व औद्योगिक क्षेत्र असल्याने टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री होत आहे. परवानगी असलेली दुकाने, हॉटेल व ढाबे कमी आहेत.\nउपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाखल गुन्ह्याच्या तपास व साक्ष देण्यासाठी जावे लागत असल्याने अवैध देशी व बनावट विदेशी दारू विक्री व साठवण बिनधास्तपणे सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.\nया कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करावी. सुरक्षा कुंपण उभारावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, आशिष खांडगे, हरीश दानवे, शरद मोरे, शरद मालपोटे\nसोमा भेगडे म्हणाले की, पुणे-मुंबई महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्‍यात सर्वाधिक देशी व विदेशी दारू विक्री ही टपऱ्या, हॉटेल व ढाब्यातून होत आहे. कार्यालय, सुरक्षा व्यवस्था व अपुरे मनुष्यबळ आदींमुळे हे कार्यालय नावालाच असून कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामगारांनाही दाखवले ईव्हीएमचे प्रात्यक्षिक\nपिंपरी : पूर्ववैमन्यस्यातून तरूणावर वार\nकर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक\nगाडी पार्क करण्यासाठी हफ्त्याची मागणी\nकोयत्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग\nपूर्व वैमन्यस्यातून तरुणावर वार\nपिंपरी : निगडीत कपड्याच्या दुकानात चोरी\nदुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेला लुटले\nनोकरीच्या आमिषाने एक लाखांची फसवणूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/national/the-congress-workers-have-complained-to-the-photographer-who-took-photographs-of-vacant-chairs-in-the-congress-meeting/1631/", "date_download": "2019-04-18T18:26:28Z", "digest": "sha1:65W7LJJCMM4DV46BJTY4KT6BLO4D7UVX", "length": 15041, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "काँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण | Mahabatmi.com", "raw_content": "\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्��चार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फ���ट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nपुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nबिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आजही बिहार एटीएसने पुण्यातून एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर आता बिहार पोलीस त्याला बिहारला घेऊन गेले आहेत. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्या���ील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202416-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-akkalkuwa-accident-news/", "date_download": "2019-04-18T19:01:54Z", "digest": "sha1:H7HJP42OXVVY4Z7ZYZGCUF4CJWIPTP6L", "length": 22624, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयशरची मोटारसायकलला धडक : बाप-लेक ठार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट���टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra आयशरची मोटारसायकलला धडक : बाप-लेक ठार\nआयशरची मोटारसायकलला धडक : बाप-लेक ठार\n नेत्रग – शेवाळी राष्ट्रीयमार्गावर नयन शेवडी ता. अक्कलकुवा फाट्याजवळ परप्रांतातून मजुरी करून मोटारसायकलने होळी साठी घराकडे परत येत असतांना आयशरने धडक दिल्याने 11 महिन्याच्या मुलींसह पिता अपघातात जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालकाला अटक करण्यात आली ��हे.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश शिंगा नाईक ( वय 25 ), हे आपली पत्नी अनिता गणेश नाईक व मुलगी तनवी ( वय 11 महिने) सर्व रा. केलवापाणी ता. तळोदा यांच्या सह गुजरात राज्यातील अंकलेश्वर परिसरात ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते, आज दि.24 रोजी आपल्या परिवाराला घेऊन हिरोहोंडा स्प्लेन्डर प्रो मोटारसायकलने (क्र. एम. एच. 39 के. 8002) होळी सणानिमित्त आपल्या मुळगावी केलवापाणी ता. तळोदा याठिकाणी परतत असतांना अक्कलकुवा ते खापर गावा दरम्यान असलेल्या नयनसेवडी गावाच्या फाट्याजवळ मोटारसायकलच्या मागुन येणार्‍या आईशर टेम्पो (क्र. जी. जे. 06 ए. व्हि. 7151) हिने मागाहून ठोस दिल्याने ते जमिनीवर पडले व मोटारसायकल वरून असलेल्या गणेश सिंगा नाईक यांच्या अंगावरून आईशरचे पुढचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यु झाला 11 महिन्यांची चिमुकली तनवी हीदेखील जागेवर ठार झाली,\nत्यांच्या समवेत असलेल्या अनिता गणेश नाईक हिच्या पायाला दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. मयत पिता व मुलगी हिच्यावर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.\nयाप्रकरणी आईशर टेम्पोवरील चालक सलीम मुस्त्याकखान पठाण रा. नवायार्ड, लुकसेड रोड, रसुल चाळ बरोडा ( गुजरात ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सदर घटणेचा तपशील देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते.\nPrevious articleनंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nNext articleकाँग्रेसचा अडथळा दूर झाला\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nकाशीबाई शाळेजवळ डंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 ह��ार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:52:24Z", "digest": "sha1:L2QJ26QKVS7FIU2QYIF3BHTIMJN3EPFP", "length": 11235, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाळमध्ये कायदा - Dainik Prabhat", "raw_content": "\nवृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाळमध्ये कायदा\nकाठमांडू (नेपाळ): वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाऴ सरकारने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. त्यासाठी एक कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यानुसार मुलांना आपल्या उत्पन्नातील एक ठरावीक भाग आईवडिलांच्या खात्यात जमा करणे अनिवार्य होणार आहे.\nनेपाळ सरकारचे प्रवक्ते आणि माहिती व प्रसारण तंत्रज्ञान मंत्री गोकुळ प्रसाद यांनी या बाबत माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2006 मध्ये दुरुस्तीसाठी संसदेत एक ठराव मांडण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुखद व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. लाखो रुपयांची संपत्ती असूनही मुले आपल्या आईवडिलांशी दुर्व्यवहार करत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. समजावून सांगूनही त्यांच्यात काही बदल होत नाही. आईवडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा बनवण्यात येत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनेपाळमध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. नवीन कायद्यानुसार मुलांनी आपल्या आईवडिलांची देखभाल करायची आहे आणि त्यासाठी ठरावीक रकमेची व्यवस्था करणे अनिवार्य होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ\nपाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार\nज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्‍त केला खेद\nचीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला\nखाशोगी ह��्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी\nपाकिस्तानातील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट\nमालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत\nया महिन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत – कुरेशी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/02/mahatma-jyotiba-govindrav-phule.html", "date_download": "2019-04-18T18:28:20Z", "digest": "sha1:DSVSNFPX23M7X7N5LAKPEXXKSKPGTG2Z", "length": 51812, "nlines": 173, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "महात्मा ज्योतीराव फुले - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory महात्मा ज्योतीराव फुले\nजन्म : ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा, महाराष्ट्र)\nमृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० (पुणे, महाराष्ट्र)\n०१. जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. ते जातीने क्षत्रिय माळी होते. ते कटगुणचे चौगुले होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले एक असत. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर ताल���क्यातील खानवडी येथे आला. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. आधुनिक विचारवंतानी त्यांना 'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' म्हणून गौरविले आहे.\n०२. ज्योतीबांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन ३५ एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी त्यांना दिली. ज्योतीबांच्या वडिलांनी व दोन काकांनी शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी काम केले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. आजोबाच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने (राणोजी) हडपली. म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला.\n०३. ज्योतिबा ९ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईंचे निधन झाले. १८३४ ते १८३८ या काळात पंतोजींच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्योतिबा त्यांच्या वडिलांना शेतकामात मदत करू लागले. वयाच्या १२ व्या वर्षी १८४० साली ज्योतीबांचे लग्न धनकवडीच्या झगडे-पाटील घराण्यातील सावित्रीबाईसोबत झाले.\n०४. गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मि. लेजंट यांच्या सांगण्यावरून १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच १८४७ मध्ये त्यांनी इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण केला.\n०५. १८४७ साली लहूजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा चालविण्याचे व इतर शारीरिक शिक्षण घेतले. याचवेळी १८४७ मध्ये वाचण्यात आलेल्या थोमस पेन यांच्या 'राईट ऑफ द मैन' या ग्रंथातील विचारांचा प्रभाव पडून फुलेंनी महराष्ट्रातील समाजात परिवर्तन घडविण्याचे ठरविले.\n०६. १८४८ मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा लग्नातील उच्चवर्णीय मंडळीकडून अपमान झाला. हेच त्यांच्या जीवनातील महत्वाचे वळण ठरले. येथे त्यांना भारतातील जातीव्यवस्थेची जाणीव झाली.\n०७. \"शिवाजी महाराजांचे चरित्र\", \"राईटस् ऑफ मॅन\",\"जस्टीस एंड ह्युमेनिटी\" आणि \"एज ऑफ रिजन\" या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ते म्���णत, \"भारतातील जातीभेदशी लढा द्यायचा असेल तर त्यात महिला व अस्पृश्यांचे शिक्षण हि महत्वाची प्राथमिकता आहे.\"\n०८. १८५४ साली फुलेंनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी धरली. १८५८ साली जोतिबांनी शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.\n०९. समाजसेवक असले तरी फुले एक व्यापारी सुद्धा होते. १८८२ मध्ये त्यांनी स्वतःला एक व्यापारी, एक शेतकरी व शासकीय कंत्राटदार से म्हटले. १८७० च्या दशकात भारतातील पहिले दगडी बांधकाम असलेले खडकवासला धारण बांधत असताना त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम कंत्राटदार या नात्याने फुलेंनी केले. १८६३ साली त्यांनी पोलादी वस्तूचा पुरवठा करण्याचा व्यापार सुरु केला होता.\n१०. १८८८ साली फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांची उजवी बाजू लुळी पडली. त्यांनी १ एप्रिल १८८९ रोजी \"सार्वजनिक सत्यधर्म\" हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर यशवंत फुलेंनी केले.\n०१. जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. ऑगस्ट १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. पण ही शाळा बंद पडली. गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. त्यानंतर ते गंजपेठेत राहू लागले.\n०२. ३ जुलै १८५१ रोजी फुलेंनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. या कामी त्यांना सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव मवाळकर यांनी सहकार्य केले. त्यानंतर फुल्यांनी ७ सप्टेंबर१८५१ साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली. १८५२ मध्ये वेताळ पेठेत मुलींची शाळा स्थापण्यात आली.\n०३. शाळेची प्रथम महिला शिक्षिका व प्रथम महिला मुख्याध्यापिका बनणारी भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. पण याच कारणामुळे त्यांना आपले वडीलोपोर्जीत घर सोडावे लागले.\n०४. मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा फुलेंनी अहमदनगरच्या मिस फर��र यांच्याकडून घेतली होती. मुलींसाठी शिक्षिका मिळत नव्हती म्हणून फुलेंनी सावित्रीबाईंनाच 'मिस ट्रेंड' डिप्लोमा प्रशिक्षण देऊन शाळेत नियुक्त केले.\n०५. त्यांनी नेहमीच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच उच्च वर्णीय विधवांसाठी १८५४ साली एक विधवा घर सुरु केले. १८६० साली त्यांनी विधवाविवाहास साहाय्य केले.\n०६. चुकीचे पाऊल पडलेल्या विधवांना समाजाच्या जाचापासून वाचविण्यासाठी फुलेंनी १८६३ साली आपल्या घरशेजारी 'बालहत्या प्रतिबंधक गृहा'ची स्थापना केली. म्हणूनच फुलेना 'समाजाच्या पापाचे प्रायश्चित्त फेडणारा समाजसुधारक' असे म्हणतात. याच उपक्रमाचे अनुकरण म्हणून लोकहितवादी, लालशंकर, उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनी पंढरपूर येथे एक बालहत्या प्रतिबंधक स्थापन केले.\n०७. ८ मार्च १८६४ रोजी फुलेंनी पुण्यात गोखल्यांच्या वाड्यात एका शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुराशी लावला.\n०८. पुत्रप्राप्तीसाठी फुलेंनी दुसरे लग्न करावे (गांधर्व विवाह) असे सर्वांनी सांगितले. पण फुलेंनी बहुपत्नीत्वास विरोध केला. त्यांनी बालविवाहास विरोध केला. त्यांनी सती प्रथेलाही विरोध केला. बाल-जरठ विवाहाने विधवांची संख्या वाढत होती त्यामुळे फुलेंनी या विवाहासही विरोध केला\n०९. वयाच्या नवव्या वर्षी फुलेंच्या गुरुकन्येस वैधव्य आले. त्यानंतर तिचा विद्रूप चेहरा पाहून फुलेंच्या मनात चीड उत्पन्न झाली. त्यामुळे १८६५ साली फुले यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.\n१०. काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री गरोदर झाली त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिला तसे करण्यापासून थांबवून फुलेंनी तिला मुल प्रसूत करण्यास लावले. १८६५ साली ते मुल जन्माला आले व १८७३ साली फुलेंनी त्या मुलाला दत्तक घेतले. हा मुलगा म्हणजेच यशवंतराव फुले होय.\n११. खंडोबा हा मूलतः कर्नाटकातला लोकदेव असून त्या 'मैलार' म्हणतात. खंडोबाकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला जात असे. मुल जन्माला आल्यास ते खंडोबाला वाहिले जाई जर मुलगा असेल तर वाघ्या व मुलगी असेल तर मुरळी म्हणून. फुलेंनी म्हणून या वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केला.\n०१. पेशव्यांच्या काळात दलितांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. दुसऱ्या बाजीरावच्या काळात तर दलितांवर प्रचंड अत्याचार झाले. महात्मा फुलेंच्या शाळेतील मुक्ता साळवे नावाच्या ११ वर्षाच्या मुलीने दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर 'कोणता तो धर्म' नावाचा निबंध लिहिला. तो पुढे प्रचंड प्रसिद्ध झाला.\n०२. १८४८ साली फुलेंनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्यानंतर १८५१ मध्ये फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली पण सनातनी मंडळीनी ती शाळा बंद पाडली. पण त्यानंतर फुलेंनी पुण्याच्या वेताळपेठेत सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात १५ मार्च १८५२ रोजी दुसरी शाळा स्थापन केली.\n०३. १६ नोहेंबर १८५२ रोजी महात्मा फुलेंचा मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार करण्यात आला. १८५३ साली त्यांनी 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.\n०४. १८५३ साली त्यांनी महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्यासाठी 'मंडळी' ही संस्था युरोपियन व स्थानिक शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने सुरु केली. १८५८ पर्यंत संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये तीन शाळा सुरु केल्या. त्यासाठी दक्षिणा प्राइज फंडातून दर महिन्याला २५ रुपयाची आर्थिक मदतही मिळाली.\n०५. समाजाला काळिमा फासणाऱ्या अस्पृश्यता सारख्या प्रथा संपविण्याचा महात्मा फुलेंनी प्रयत्न केला. त्यासाठी अस्पृश्य समाजातील लोकांसाठी फुलेंनी स्वतःच्या घरची दारे व १८६८ साली दुष्काळ काळात अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी स्वतःची घरातील हौद खुला करून दिला.\n०६. सनातन्यांनी फुलेंना मारण्यासाठी धोंडीराम नामदेव कुंभार व सज्जन रोडे मांग यांना १००० रुपये दिले. परंतु फुलेंनी त्यांच्याच समोर मान झुकविली असता ते खजील झाले व नंतर फुलेंशी एकनिष्ठ राहिले.\n०७. अस्पृश्यतेला विरोध करताना फुलेंनी सर्वप्रथम वेदांवर प्रहार केला. वेद म्हणजे एक निष्क्रिय काल्पनिक गोष्ट तसेच उघडउघड एक प्रख्यात हास्यास्पद आख्यायिका आहे असे ते म्हणत. वेद हे चुकीच्या गोष्टी पसरवितात असेही त्यांचे म्हणणे होते. महात्मा फुलेंनी अवतार या कल्पनेवरही टीका केली.\n०८. अस्पृश्य समाजातील व्यक्तींसाठी त्यांनी 'दलित' हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली. या शब्दाचा अर्थ दाबण्यात आलेला व तुटून पडलेला समाज असा होतो. पुढे हाच शब्द प्रचलित झाला.\n०१. २३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी त्याचे १४ सदस्य होते त्यापैकी २ स्त्रिया होत्या. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना व शेतकऱ्याना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.\n०२. समाजाच्या तत्वानुसार यात राजकारणावर बोलण्यास बंदी होती. अंबालहरी हे या समाजाचे मुखपत्र होते. या समाजाचे कार्य 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असे. सत्यशोधक समाजाची पहिली लोकशाळा भिल्लार मंडळीनी भिल्लार येथे स्थापन केली.\n०३. महात्मा फुलेपासूनच प्रेरणा घेऊन हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'मिल हैन्ड असोसिएशन'ची भारतातील पहिली मजूर संघटनेची स्थापना केली. यासोबतच मेघाजीनी 'दीनबंधू' हे वृत्तपत्र नंतर काढले होते.\n०४. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -\n“ विद्येविना मती गेली\n इतके अनर्थ एका अविद्येने केले\n०५. सत्यशोधक समाजाबाबत फुले म्हणतात, \"ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शुद्र लोकांना मुक्त करण्यासाठी व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शुद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटत आहेत. यास्तव सदुपदेश व विद्येद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता हा समाज आहे.\n०६. ईश्वर एक असून तो सत्यस्वरूप आहे, ईश्वरभक्ती करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे, ईश्वरभक्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही, मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो, कोणताही ग्रंथ ईश्वरप्रणीत नाही, पुनर्जन्म व कर्मकांड इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत.\n०७. फुलेंचा सत्यशोधक समाज मानवता, बुद्धीप्रामाण्य, व्यक्तीस्वातंत्र्य या तत्वांवर आधारित होता. धार्मिक परिवर्तनाच्या बाबतीत फुले पहिले क्रांतिवीर ठरतात.\n०८. 'सत्यशोधक समाज' ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत व परमेश्वर त्यांचा आई बाप आहे, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप���रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते त्याप्रमाणे परमेश्वराला प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते, वरील तत्व कबूल असल्यास कोणालाही या समाजाचे सदस्य होता येईल. ही या समाजाची तत्वे होती.\n०९. सत्यशोधक समाजाने मूर्तीपूजेचा विरोध केला व जाहीरपणे जातीव्यवस्था अमान्य केली. सावित्रीबाई फुले महिला शाखेच्या प्रमुख बनल्या. त्यावेळी त्यात ९० महिला सदस्यांचा समावेश होता.\n त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. १८८७ साली सत्यशोधक समाजातर्फे पारंपारिक पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. नवा पुरोहित वर्ग निर्माण करून \"ओतूर' या गावी या पद्धतीने लग्न लावून दिले. मराठीत मंगलाष्टके रचली.\n११. 'कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे' असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती.\n२. महात्मा फुले एकेश्वरवादी होते, त्या ईश्वराला त्यांनी निर्मिक असे म्हटले आहे. सत्यधर्म स्पष्ट करताना ते म्हणतात, \"सत्य सर्वांचे आदीधर. सर्व धर्मांचे माहेर.\"\n१३. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.\n०१. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा फुलेंना मार्टिन ल्युथर किंग, शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्याकडून मिळाली होती.\n०२. १८५५ साली त्यांनी प्रौढ स्त्री पुरुषांच्या शिक्षणासाठी रात्रशाळेची सुरुवात केली. १८५२ साली त्यांनी पुना लायब्ररीची स्थापना केली. फुलेंनी एकूण १७ शाळा काढल्या. या सर्व शाळांना मोफत पुस्तके मेजर कॅन्डीने पुरविली.\n०३. १८७५ साली त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). तसेच १८७७ च्या दुष्काळावेळी पुण्यातील दुष्काळ व पिडीत मुलांसाठी धनकवडी येथे कॅम्प उभारला.\n०४. १८७५ साली न्या. रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी ज्योतीबांचे सहकार्य घ���तले होते.\n०५. १८८० साली त्यांनी दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. १८८० याच वर्षी नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.\n०६. 'नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही' हे आंदोलन फुलेंनी २ वर्षे चालविले. तसेच भारतीय शेतकऱ्यांना बंदुकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारा पहिला समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले होय.\n०७. ब्रिटीश शासनाने भारतात शिक्षण प्रसाराची दिशा निश्चित करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या समितीसमोर साक्ष देणारे पहिले भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणजे महात्मा फुले होय. याच समितीसमोर पंडिता रमाबाई या पहिल्या साक्ष देणाऱ्या महिला होत्या.\n०८. या हंटर कमिशनसमोर १८८२ साली साक्ष नोंदताना फुले म्हणाले, \"गरीब जनतेकडून वसूल केला जाणारा सारा उच्च वर्णीयांच्या शिक्षणावरच खर्च होतो. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडेही या साऱ्याचा उपयोग केला गेला पाहिजे. बारा वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.\"\n०९. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८८२ रोजी 'स्त्री शिक्षणाचे आद्यजनक' म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांचा गौरव केला.\n१०. १८८२ सालीच टिळक व आगरकर डोंगरीच्या तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर फुलेंनी त्यांचा जाहीर सत्कार केला.\n११. ब्रिटीश सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मांडलेल्या झिरपता सिद्धांताला सर्वप्रथम फुलेंनी विरोध केला. फुलेंनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटलेले आहे. महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण दैनंदिन जीवनातील व्यवहारास उपयोगी पडणारे नसून केवळ कारकून आणि शिक्षण तयार करणारे आहे, अशी फुलेंनी महाविद्यालयीन शिक्षणावर टीका केली. फुले म्हणतात, \"शीलसंवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, व्यव्हारज्ञान यांवर शिक्षणात भर दिला पाहिजे.\"\n१२. १८३२, १८५२, १८७५ या साली शेतकऱ्यांची बंडे झाली. ब्रिटिशानी ही बंडे चिरडून टाकली. १८७९ मध्ये 'एग्रिकल्चरल रिलीफ ऐक्ट' सारखे कायदे करून शेतकऱ्याना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण तरीही शेतकरी दैन्यावस्थेपासून फार दूर राहिला नाही. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी १८८३ मध्ये 'शेतकऱ्यांचा आसूड' हा मौलिक ग्रंथ फुले यांनी लिहिला.\n१���. पुणे जिल्ह्यात जुन्नर भागात सावकार शेतकऱ्यांवर भयंकर जुलूम करत असत. त्यामुळे शेतकरी चिडले. त्यांनी जमिनी पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. जोतिबांनी या लढ्यात भाग घेतला. त्यामुळे सरकारने मध्यस्थी केली व हा संप यशस्वी झाला.\n१४. ज्योतीबांनी सरकारने शिवाजीच्या समाधीची व्यवस्था स्वतःकडे घ्यावी असा अर्ज केला होता.\n१५. १८८८ साली इंग्लंडच्या राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभाला फुले यांनी शेतकऱ्यांच्या पारंपारिक वेशात हजेरी लावली. ब्रिटिशाना भारतीय शेतकऱ्याची अवस्था दाखविण्याचा उद्देश यामागे होता.\n१६. ब्रिटीश ख्रिश्चन मिशनऱ्यानी केलेल्या मानवतावादी कार्यांमुळे महात्मा फुले यांना ब्रिटीश राजवटीबद्दल सहानुभूती वाटत होती. परंतु ब्रिटीश सत्तेने दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी शेतकरी आणि शुद्रांवर अन्याय केला त्यावेळी फुलेंनी ब्रिटीशांवर टीका केली.\n१७. १८८९ साली मुंबईत भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात महात्मा फुले यांनी \"राष्ट्रीय कॉंग्रेस फक्त वरिष्ठांची असून त्यांचेच हितसंबंध सांभाळते, ही कॉंग्रेस शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला सामावून घेत नाही आणि त्यांच्या हितसंबंधांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत कॉंग्रेसला 'राष्ट्रीय' म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार पोचत नाही\", असे मत जाहीरपने व्यक्त केले होते. यावेळी फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दयनीय स्थिती दर्शविणारे पुतळा व गवताची पेंढी सभागृहाबाहेर ठेवली.\n१८. पुणे नगरपालिकेवर १८७६ साली फुलेंची नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर १८८२ पर्यंत राहिले. सदस्य असताना त्यांनी व्यसन मुक्तीसाठी प्रयत्न केले. दारूच्या गुत्त्यावर कर बसविण्याचे सुचविले. पुण्यात मार्केटची इमारत बांधण्यासाठी आणि रिपनला मानपत्र देण्याच्या समारंभास त्यांनी उघड विरोध केला.\n१९. काही सूत्रानुसार फुलेना महात्मा हि पदवी महात्मा गांधीनी दिली. तर काही सूत्रानुसार ११ मे १८८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे एक समाजसुधारक रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने फुलेना महात्मा हि पदवी बहाल केली. महात्मा फुले यांना कर्ते समाजसुधारक असे म्हटले जाते. तर त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केले���े कार्य 'युगप्रवर्तक' होते असे म्हटले जाते.\n०१. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.\n०२. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न (१८५५) हे नाटक आणि 'राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा (१८६९) हा पोवाडा तसेच 'अखंडादि काव्यरचना' आणि ब्राह्मणांचे कसब (१८६९) हे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे.\n०३. त्यांचे काही लेखसंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी , विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९), मानव मुहम्मद - इस्लाम धर्मावर, गुलामगिरी (१८७३), शेतकऱ्यांचा असूड (१८८३), इशारा (१८८५), सार्वजनिक सत्यधर्म (एप्रिल १८८९), अस्पृश्यांची कैफियत प्रसिद्ध आहेत.\n०४. तसेच सत्सार अंक १ व २ - नियतकालिक (जुन व ऑक्टोबर १८८५), ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर (१८८६) सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी (१८८७) ह्या त्यांच्या इतर साहित्यरचना आहेत.\n०१. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.\n०२. पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपटपुरस्कार मिळाला होता. जोतीबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.\n०३. जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/page/3/?filter_by=random_posts", "date_download": "2019-04-18T18:59:33Z", "digest": "sha1:YOQAATUOZA6CLZRIUVOEBOMWPNHWDL7I", "length": 19282, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजकीय Archives | Page 3 of 76 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्र��ान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमोदी-गडकरींच्या फेकाफेकींनी ‘लक्ष्मी’ थक्क – राज ठाकरे\nकाँग्रेस पदाधिकार्‍यांचे जेलभरो आंदोलन\nनाऊर ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष नेमणुकीवरून तंटा\nसेनेचा प्रचार करावाच लागेल – ना.महाजन\nचिनची पाकला 6 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत\nभाजप रोडरोमियोसारखा मागे लागलाय: संजय राऊत\nप्रतिबाळासाहेब ठाकरे होणे कठीण : भुजबळ\n# Video # माजी आमदार संतोष चौधरी राष्ट्रवादीकडून रावेर लोकसभा लढणार\nपंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहनसिंग यांचा मोदींना सल्ला\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर काँग्रेसतर्फे लढणार\nलोकसभेसाठी कोणाचीही उमेदवारी निश्‍चित नाही : रावसाहेब दानवे\n‘पुनद’ पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पुर्ण करणार : चंद्रकांत पाटील\nशिर्डी लोकसभा मागोवा : ज्ञानराजांच्या भूमीने सेनेच्या वाकचौरेंना दिले 15 हजारांचे...\n…तर अमळनेरकरांच्या पदरी पुन्हा निराशाच\nलंगोट नसला तरी भाजप कुस्तीसाठी सज्ज\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2006", "date_download": "2019-04-18T18:34:26Z", "digest": "sha1:WRQBPQTI2SEGD6AAMKJGUAW24HA5SDRL", "length": 3401, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | माध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा", "raw_content": "\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा\nबातमी करतानाही खावे लागतात लोकांचे जोडे\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा\nबातमी करतानाही खावे लागतात लोकांचे जोडे\nया खास मुलाखतीत सहभागी झाले आहेत विजय कवाळे आणि नितीन भाले.\nकाय संकटांचा सामना करावा लागतो ऐका त्यांच्याच शब्दात.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/from-the-persecution-of-the-woman-there-is-a-riot-in-shandurani/975/", "date_download": "2019-04-18T18:47:03Z", "digest": "sha1:FRUNYXOLWVEOC26FTWDNFGWCGXMBYCVU", "length": 16212, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "महिलेची छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल | Mahabatmi.com", "raw_content": "\nमहिलेची छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल\nमहिलेची छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल\nजळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महिलेची छेड काढल्यावरून दोन गटात दंगल उसळली. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे.\nबारामतीत यंदा ‘कमळ’ फुलणार..\nशेतीला वरदान ठरणाऱ्या घोड प्रकल्पातील आवर्तनादरम्यान डावा कालवा अज्ञात लोकांनी फोडला\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ���्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n���ुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:23:29Z", "digest": "sha1:NZPZU76OX2X44PFKMKB4ZLQDEV5QHUCU", "length": 5494, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुपरमॅन - विकिपीडिया", "raw_content": "\nजेरी सीगल आणि जो शस्टर\nअतिमानवी शक्ती, गती, इंद्रिये, सहनशक्ती आणि दीर्घायुषी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१६ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=2011", "date_download": "2019-04-18T18:54:01Z", "digest": "sha1:M74NXE76YWDHRAWBXPQPT4NCJNAWSZAA", "length": 6647, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | काँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान", "raw_content": "\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान\nसंघटन वाढले पाहिजे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आवाहन\nलातूर प्रतिनिधी : लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या विविध पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपञ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वितरीत आले. यावेळी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील संघटलात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या.\nशनिवार ३० मार्च रोजी आशियाना निवासस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल समन्वयक ॲड. विकास सुळ, लातूर शहर महिला काँग्रेस सेवादल अध्यक्ष पदी लताताई मद्दे, यंग ब्रिगेड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी बंडू सोळंकर, पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी माजी नगरसेवक जी.ए.गायकवाड, पश्चिम ब्लॉक अध्यक्षपदी वैभव काकनाटे, उत्तर ब्लॉक अध्यक्षपदी आदिल शेख, दक्षिण ब्लॉक अध्यक्षपदी गोविंद शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.\nयावेळी लातूर ग्रामीणचे आमदार ञ्यंबक नाना भिसे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, अभिजीत देशमुख, लक्ष्मणराव मोरे, श्रीशैल्य उटगे, प्रा.एम.पी.देशमुख, ॲड.बाबासाहेब गायकवाड, मनोज चिखले, अजय पाटील, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, प्रविण गौंड आदी मान्यवर उपस्थित होते.\nकाँग्रेस पक्षाने देशाची स्वातंत्र चळवळ लढवली. देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर देशाच्या चौफेर विकासात काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. हा काँग्रेसचा वैचारीक वारसा आहे. हा वारसा जतन करून वाढविण्यासाठी सेवादलाची संघटनात्मक बाजू महत्वाची राहणार आहे. या करीता सेवादलाचे संघटन आणि कार्य लातूरमध्ये वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:22:18Z", "digest": "sha1:DPNB6MN7RG73T5FHX3QVN653PAOBRRXQ", "length": 9996, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विडणीमध्ये संभाजी ब्रिगेडची बैठक - Dainik Prabhat", "raw_content": "\nविडणीमध्ये संभाजी ब्रिगेडची बैठक\nविडणी – विडणी ता.फलटण येथे शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिवर्षी संघटनेच्या कार्यकरणीमध्ये फेरबदल केले जातात. त्याप्रमाणे या वर्षी विडणी संभाजी ब्रिगेडच्या शाखा अध्यक्षपदी राहूल शिर्के तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शिवजयंती दरम्यान विविध कार्यक्रमाची संकल्पना आखताना, पुरस्कार वितरण सोहळा, शिव चरित्रावरील व्याख्याते, क्रीडापटू , आदी बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.\nयावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, युवा उद्योजक सचिन भोसल��, नुतन शाखा अध्यक्ष, राहुल शिर्के, प्रशांत लाड, अजित भोसले, दत्ता निकम, सचिन पवार, पंकज शिंदे, विजय बेडके, दत्तात्रय पवार, संकेत शिर्के, प्रकाश इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202417-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-115051800020_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:20Z", "digest": "sha1:Z2UQT2T2R5VAW5LULIOIL5DSR36GUA3W", "length": 14903, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हरवलेली वस्तू शोधून काढतो सुदर्शन चक्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहरवलेली वस्तू शोधून काढतो सुदर्शन चक्र\nजीवनात विसरणं, हरवणं, निघून जाणं, किंवा कोणाला दिलेली वस्तू परत न मिलणं अशा स्वाभाविक घटना घडतं असतात.\nअशा वेळी कार्तविर्यार्जुन राजा जे हैहय वंशाचे होते आणि प्रभू\nयांच्या सुदर्शन चक्राचे अवतार म्हणून ओळखले जातात, त्याची साधना केल्याने समस्या दूर होते.\nशास्त्राप्रमाणे सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेत वा कोणत्याही लोकात जाऊन वांछित वस्तू शोधून आण्यात सक्षम आहेत.\nया उपासनेसाठी दिवा लावून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या हरवलेल्या वस्तूची कामना करत प्रभूविष्णू\nयांच्या सुदर्शन चक्रधरी रूपाचे स्मरण करत हे मंत्र जपावे:\nॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान\nयस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते\nआज सोमवती अमावस्या आणि शनीचे दुर्लभ योग बनत आहे\nसाप्ताहिक राशीफल 17 ते 23 मे 2015\nआज तुमचा वाढदिवस आहे (14.05.2015)\nआरोप सिध्द झाले तर खासदारकी व मंत्रिपदाचा त्याग\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्��ा कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्���ाचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202418-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/formation-of-maharashtra-state-part-2.html", "date_download": "2019-04-18T19:10:07Z", "digest": "sha1:ZBBEXYBRNCJ2M7B7764X53HCSA7FVX6M", "length": 21666, "nlines": 120, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory Political Science महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २\nमहाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २\nराज्य पुनर्रचना समिती १९५३\n०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन बोलावले. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने २९ मे १९५४ रोजी फाजल अली आयोगाला आपले निवदेन सादर केले. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई हे स्वतंत्र राज्य ठेवण्यात यावे असे निवेदन दिले. पश्चिम खान्देश, महाविदर्भ, मराठवाडा या भागातील नेत्यांनीही आपली निवेदने आयोगाला सादर केली होती.\n०२. भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांनी गांधीजींच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. स्वामी सीताराम आणि त्यांच्या अनुयायांनी १६ ऑगस्ट १९५१ रोजी प्राणांतिक उपोषणाला प्रारंभ केला. पण विनोबांच्या विनंतीला मान देऊन ते उपोषण मागे घेण्यात आले.\n०३. सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेने भाऊसाहेब हिरे यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त निवेदन २४ ऑक्टोबर १९५४ रोजी राज्य पुनर्रचना समितीला सादर केले. यात मराठी भाषिक एक राज्याचा आग्रह धरला.\n०४. मात्र या समितीने 'संयुक्त महाराष्ट्र' व 'महागुजरात' दोन्ही मागण्या फेटाळून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व उरलेल्या मराठी भाषिकांचे व गुजरातीचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे ���से सुचविले.\n०५. समितीच्या शिफारसींचा महाराष्ट्र व गुजरात मध्ये तीव्र विरोध सुरु झाला. तो कमी करण्यासाठी ९ नोव्हेंबर १९५५ रोजी कॉंग्रेसने विदर्भासह सर्व मराठी भाषिकांचा समावेश असलेला महाराष्ट्र प्रदेश, गुजरात आणि मुंबई महानगर अशी तीन राज्ये स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र शंकरराव देवांनी यास विरोध केला. महाराष्ट्र कॉंग्रेसने हि योजना फेटाळून लावली.\n०६. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने जाहीर केल्याप्रमाणे लाक्षणिक संप करून प्रचंड निदर्शने केली. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी ही चळवळ अक्षरशः चिरडली. त्यात १५ निदर्शकांचा मृत्यू झाला तर ३०० जखमी झाले.\n०७. १६ जानेवारी १९५६ रोजी मुंबई महानगर केंद्रशासित करण्याचा निर्णय पंडित नेहरू यांनी घेतला. यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया व आंदोलने झाली. विद्यार्थी व कामगार या आंदोलनात आघाडीवर होते. १६ जानेवारी १९५६ रोजी रात्री ठाकुरद्वार येथे पोलिसांनी गोळीबार केला त्यात १०५ लोकांचे बलिदान झाले.\n०८. त्यावेळी मुंबईचे मुख्यमंत्री 'मोरारजी देसाई' होते. या घटनेचा निषेध म्हणून तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 'महाराष्ट्र एकीकरण परिषद' तत्कालीन अध्यक्ष शंकरराव देव यांनी विसर्जित केली.\n०१. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एम. जोशी यांच्या निमंत्रणामुळे एक सभा भरली. त्यानुसार ८ फेब्रुवारी १९५६ रोजी डाव्या पक्षांच्या पुढाकाराने 'संयुक्त महाराष्ट्र समिती' ची स्थापना करण्यात आली. यात बिगरकाँग्रेसी पक्षांचा सहभाग होता.\n०२. बिगर कॉंग्रेस पक्षांच्या संयुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्षपदी जन कॉंग्रेसचे ज. रा. नरवणे आणि सरचिटणीस पदी प्रजासमाजवादी पक्षाचे एस.एम. जोशी यांची निवड झाली. आचार्य अत्रे समितीचे मुख्य प्रवक्ते बनले.\n०३. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले.आचार्य अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला व विरोधकावर बोचरी टीका केली.\n०४. भारतीय संसदेने विशाल द्वैभाषिक राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या विधेयकाला संमती दिली. या द्वैभाषिक राज्यात सर्व मराठी भाषिक प्रदेश आणि गुजराती भाषिक प्रदेश यांचा समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने द्वैभाषिक राज्याचा तोडगा मान्य केला. अशा प्रकारे १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. यशवंतराव चव्हाण या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.\n०५. या द्वैभाषिक मुंबई राज्यात कच्छ, सौराष्ट्र या गुजराती भाषिक प्रदेशांबरोबरच हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग तसेच मध्य प्रदेशातील विदर्भ किंवा वऱ्हाड हा भाग अंतर्भूत करण्यात आला. त्याच वेळी बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड जिल्ह्य़ातील कन्नड भाषिक प्रदेश मुंबई राज्यातून काढण्यात येऊन तत्कालीन म्हैसूर राज्यात अंतर्भूत करण्यात आला.\n०६. विशाल द्वैभाषिक राज्याच्या योजनेला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने मुंबई येथे २९ व ३० सप्टेंबर १९५६ रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद बोलविण्यात आली.\n०७. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला लोकसभेत ४४ पैकी २१ व विधानसभेत २६४ पैकी १३५ जागा मिळाल्या. याउलट संयुक्त महाराष्ट्र समितीला लोकसभेत २३ आणि विधानसभेत १२९ जागा मिळाल्या. कॉंग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहरात काँग्रेसला अपयश आले होते. या उलट संयुक्त महाराष्ट्र समितीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले.\n०८. ३ नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता पंडित नेहरू आले असता त्यांच्या मार्गावर आणि प्रतापगड येथील जनतेने प्रचंड निदर्शने केली.\n०९. ६ सप्टेंबर १९५९ रोजी ऑल इंडिया काँग्रेस वर्किंग कमिटीने द्विभाषिकाच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांचे मत आजमावून अहवाल देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी यांना सर्वाधिकार दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उग्र निदर्शनामुळे काँग्रेस नेते व राज्यकर्ते यांना कळून चुकले कि द्विभाषिकाचा प्रयोग चालविण्यात अर्थ नाही.\n१०. लोकशाही मुल्यांवर निष्ठा असलेल्या पंडित नेहरू यांना मराठी लोकांच्या तीव्र भावनेची दखल घेणे भाग पडले. द्विभा��िकाचा प्रयोग यशस्वी होणे शक्य नाही हे कटू सत्य केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यात यशवंतराव चव्हाण यांना यश आले. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कॉंग्रेस ढासळत असल्याचा पुरावा त्यांच्याकडे होता.\n११. संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक स. का. पाटील यांनीही पंडित नेहरूंना याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण व डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरूवर याबाबत नैतिक दबाव आणला. तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी यांनी याबाबत फेरविचार झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका धरली.\n१२. १९५९ च्या काँग्रेसच्या चंदीगड अधिवेशनात इंदिरा गांधींच्या अहवालावर चर्चा झाली. महाराष्ट्राचा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नऊ सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने मराठी लोकमत आजमावून महाराष्ट्र व गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करावीत अशी शिफारस केली.\n१३. ४ डिसेंबर १९५९ रोजी द्विभाषिक राज्याचे विभाजन करण्याचा ठराव केला. संसदेत 'मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक' १९६० ला संमत करण्यात आले. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.\nमहाराष्ट्र राज्याची निर्मिती - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nमहाराष्ट्र राज्याची निर्मिती - भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ व्हिडियो डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202418-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ahamadnagar/", "date_download": "2019-04-18T18:32:12Z", "digest": "sha1:GZIJ7KJB2QDCEWLQRAHDE2AP33ZKQVYW", "length": 6359, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Ahamadnagar Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअहमदनगर दुहेरी खून प्रकरण : पडद्यामागील सत्य, जसं घडलं तसं\nनिवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत संग्राम जगतापने एक वाक्य वापरले, “आम्ही त्यांचा बंदोबस्त करून टाकू.”\nजाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल, जो मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो\nअनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)\nरेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\nजगप्रसिद्ध ‘नायगारा धबधबा’ सजणार “तिरंग्याच्या रंगांनी” कारण खूपच सुरेख आहे\nमराठी माणसाचं “मार्केटिंग अज्ञान”\nपरफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\nखास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत\n“दिवाळखोरी कायद्या”रुपी ब्रम्हास्त्र – NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग २)\nफाळणीच्या चार दिवस आधी अपघाताने भारतात येऊन बॉलिवूड गाजवणारा भयानक व्हिलन\nअलेक्झांडर ग्रॅहम बेल बद्दल ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nपाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nतो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला \nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nअनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202418-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/kalanidhigad_(kalanandigad)-Trek-K-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:06:59Z", "digest": "sha1:LLDSFX4JMWVU53QMC33ULFT7HBQQBFGV", "length": 11452, "nlines": 37, "source_domain": "trekshitiz.com", "title": "kalanidhigad (kalanandigad), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) किल्ल्याची ऊंची : 3329\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कोल्हापूर\nजिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम\nसभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.\nविशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.\nकलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. यातच दोन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून, त्यामागे भैरवाची मुर्ती आहे. दुसर्‍या मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात वेगळया शैलीतील गणेशाची कलात्मक मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.\nमंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्‍यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्‍या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.\n१) स्वत:चे वाहान असल्यास बेळगावला जायचे. तिथून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात जायचे. कालिवडे गावातून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.\n२) जर स्वत:चे वाहन नसल्यास कोल्हापूरहून चंदगड गाठायचे. चंदगड वरून शिनोळी - पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात पोहोचता येते.\nकलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावातून गडावर वीजवाहिनी गेली आहे. तिची साथसोबत गडापर्यंत लाभते. कलिवडे गावापासून शेतातून जाणार्‍या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वस्तीवर पोहचतो. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो. हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने, आपण विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळून उजव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायच. डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर एक खिंड लागते, ती ओलांडून आपण गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवून, आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय आपण स्वत:…च करावी.\nगडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकलानिधीगडावर पोहोचण्यास कालिवडे गावातून १ तास लागतो.\nमहिपालगड आणि कलानिधीगड एकाच मार्गावर असल्याने ते एकाच वेळी करणे योग्य आहे, तसेच स्व्त:ची गाडी असल्यास दोनही गड एका दिवसात पाहून होतात.(महिपालगडाची माहिती साईटवर दिलेली आहे.)\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiva) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202418-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-04-18T18:35:04Z", "digest": "sha1:JJE3KLBIDDUVP5XTLLJOB3EPNLLJRXF2", "length": 8775, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मित्रानेच केला विनयभंग - Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी – मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणीला तिच्या मित्रानेच मारहाण करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ही घटना बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे निलख येथील बागेत घडली.\nयाप्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभि दिलीप सपकाळ (वय-34, रा. थेरगाव) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपीडित तरुणी मैत्रिणीला पिंपळे निलख येथील बागेत भेटण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांचा मित्र अभि सपकाळ देखील तेथे होता. त्याने तिला जवळ ओढून घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अश्‍लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर तिचा फोटो काढून व्हायरल करु तसेच तिच्या घरच्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202418-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=993", "date_download": "2019-04-18T18:47:25Z", "digest": "sha1:MNBNLCGUHRB5HFZY7UGZRSUDPOV32NR4", "length": 4657, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कोंडेकर म्हणतात देशात अपक्षांचं राज्य आणणार!", "raw_content": "\nकोंडेकर म्हणतात देशात अपक्षांचं राज्य आणणार\nकॉंग्रेस असो की भाजपा राष्ट्रीय पक्षांनीच देशाचं वाटोळं केलं\nलातूर: निवडणूक म्हटली आणि विजयप्रकाश कोंडेकरांची आठवण झाली नाही असं होत नाही. त्यांनी आजवर किती निवडणुका लढल्या हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल. एवढ्या मोह्या प्रमाणावर निवडणुका लढल्याने त्यांचे नाव गिनिज बुकातही जाऊ शकते. पण ते म्हणतात मला विक्रमासाठी नाही तर देशाच्या कल्याणासाठी निवडणुका लढायच्या आहेत. आमदारकीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी आजवर एकही निवडणूक सोडली नाही. निवडणूक महर्षी अशी पदवीही त्यांना द्यायला हरकत नाही. असो.\nआज कोंडेकरांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी सरकार अपक्षांचं असेल त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय पक्षांनीच ७१ वर्षे या देशाचं वाटोळं केलं आहे असा दावा ते करतात. राष्ट्रीय पक्षांचं सरकार येऊ शकतं तर अपक्षांचं का नाही असा प्रश्न ते करतात\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/tag/shimmgga/", "date_download": "2019-04-18T18:37:56Z", "digest": "sha1:XMJI563A6AXQYXN3PONFEWZH46C7J4D2", "length": 3325, "nlines": 59, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Shimmgga", "raw_content": "\nआला रे आला चांदणं रातीला शिमगा आला … ‘शिमगा’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात आणि नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात . हा सण साजरा करताना गावातील वाडी-वाडीमध्ये …\nShimmgga Marathi Movie Teaser – ‘शिमगा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nमारूया बोंबा करूया दंगा १५ मार्चला होणार ‘शिमगा’ कोकणातील ‘शिमगा’ हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात होळी हा सण साजरी करण्याच्या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/national/will-virat-kohli-get-one-night/970/", "date_download": "2019-04-18T18:57:39Z", "digest": "sha1:5E6VDLUPPZXJ3SZP5DKH6BEUZSL2ZF6Y", "length": 15934, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "एका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का? अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा | Mahabatmi.com", "raw_content": "\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nएका रात्रीसाठी विराट कोहली मिळेल का अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटने व्यक्त केली इच्छा\nमुंबई. सोशल मीडियावर अनुष्का शर्माच्या डुप्लीकेटचे फोटोज व्हायरल होत आहे. हुबेहूब अनुष्का शर्मा सारखी दिसणारी ही मुलगी प्रसिध्द अमेरिकन सिंगर जूलिया माइकल आहे. जूलियाने स्वतः स्विकारले की, ती अनुष्का शर्मासारखी दिसते. ज्यूलिया माइकलने सोशल मीडियावर लिहिले की, “हाय अनुष्का शर्मा, खरंतर आपण जुळ्या आहोत.” यावर अनुष्काने रिप्लाय केला होता की, “ओह माय गॉड, मी तुला आणि उरलेल्या 5 लोकांना शोधत होते.” अनुष्काने रिप्लाय दिल्यानंतर जूलियाने रिप्लाय केला होता की, “हा हा हा… आपण एक दिवसासाठी एकमेकांची जागा घ्यायची का” या ट्वीटवरुन जूलियाने जाहिर केले की, तिला एक दिवस तिचा पती विराट कोहलीची मिसेस बनायचे आहे. म्हणजे तिने डायरेक्ट अनुष्काला एक दिवस तिचा पती विराट मागितला. यूलियाच्या या ट्वीटवर अनुष्का-विराटने काहीच रिप्लाय दिलेला नाही. पण सोशल मीडियावर कपलचे चाहते तिला उत्तर देत हेत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “डायरेक्ट म्हण ना की, तुला एक दिवसासाठी विराट कोहली हवा आहे…”. दूस-या यूजरने लिहिले, “लोक मिसेस कोहली बनण्यासाठी इच्छुक असतात आणि हिला पाहा.” एक यूजर म्हणाला, “तिचा पही कोहली आहे. हार्दिक पांड्या नाही.” अजून एका यूजरने लिहिले की, “विराटला हे आवडणार नाही तो फक्त अनुष्कावर प्रेम करतो.” पण विराट कोहलीला डायरेक्ट प्रपोज करण्याची ही पहिली वेळ नाही. 2014 मध्ये इंग्लंड क्रिकेट टीमच्या ऑनराउंडर डेनियल व्याटनेही विराटला सोशल मीडियावर प्रपोज केले आहे. डेनियलने ट्विटरवर लिहिले होते की, “कोहली मॅरी मी” या ट्वीटनंतर डेनियल खुप चर्चेत आली होती. तर जूलिया माइकल गाणेही लिहिलेते आणि तिला ग्रॅमी अवार्ड्सच्या दोन कॅटेगिरीमध्ये नॉमिनेटही करण्यात आलेले आहे.\nहॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनि���डणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T19:05:24Z", "digest": "sha1:HSPSVBPMVJVMB5CPF3H5H2STPPHN3FAI", "length": 7868, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन रसेल - विकिपीडिया", "raw_content": "\n१९ ऑक्टोबर १८६५ – २८ जून १८६६\n३० जून १८४६ – २३ फेब्रुवारी १८५२\n१८ ऑगस्ट, १७९२ (1792-08-18)\n२८ मे, १८७८ (वय ८५)\nजॉन रसेल, पहिला अर्ल रसेल (इंग्लिश: John Russell, 1st Earl Russell) (१८ ऑगस्ट, इ.स. १७९२ - २८ मे, इ.स. १८७८) हा ब्रिटिश राजकारणी व इ.स. १८४६-५२ आणि १८६५-६६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\nयुनायटेड किंग्डमाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील जॉन रसेल याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस��टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १७९२ मधील जन्म\nइ.स. १८७८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/railway-travel-should-be-cheap-119011100004_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:15Z", "digest": "sha1:AKKNAR4NLWODGSI5MG44HWVIUEG2HJWO", "length": 10467, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रेल्वे प्रवास स्वस्त होणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरेल्वे प्रवास स्वस्त होणार\nयेत्या १५ तारखेपासून देशभरातील रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या फ्लेक्सी फेयर स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यासारख्या प्रीमिअम एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होतील.\nयापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर काही एक्स्प्रेस गाड्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली होती. फ्लेक्सी फेयर स्कीममुळे आरक्षित होणाऱ्या तिकीटांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे दरही वाढतात. मात्र, ही स्कीम रद्द झाल्याने तिकीटांचे दर स्थिर राहतील. ज्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिन्याला ५० टक्के आसने भरतात त्या गाड्यांमधून सहा महिन्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली जाईल. तर ज्या गाड्यांमधील ५० ते ७५ टक्के आसने भरतात त्याठिकाणी ऑफ सिझनमध्ये फ्लेक्सी फेयर स्कीम नसेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.\nभीषण अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व्हायरल\njio phone-२ च्या फ्लॅश सेला सुरूवात\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा\nशिक्षकांची ५० टक्केच रिक्त पदे भरती शक्य\nदुष्काळी दौरा करणार केंद्रीय पथक काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं - उद्धव ठाकरे\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nरतन टाटा यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट\nउद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची ...\nकाळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले\nउत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात भयानक घटना उघड झाली आहे. या ठिकाणी बायकोने आपल्या ...\nआपणही आहात TikTok फॅन तर ही बातमी नक्की वाचा\nजर आपण देखील TikTok वर व्हिडिओ बनविण्यास इच्छुक असता आणि या साठी विविध प्रकारचे कृत्य ...\nभारतात समाधानकारक पाऊस पडणार\nभारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात समाधानकारक ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1951&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:25:14Z", "digest": "sha1:PVSPCMVLOEACN5VCN2L5HPKBWAOYOPU6", "length": 5912, "nlines": 57, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरचे पत्रकार मार्केटींग करण्यात हुशार- मंत्री सुभाष देशमुख", "raw_content": "\nलातुरचे पत्रकार मार्केटींग करण्यात हुशार- मंत्री सुभाष देशमुख\nतिघांना जीवन गौरव, विविध गटाती��� स्पर्धेच्या पारितोषिकांचे पत्रकारांना मंत्र्यांकडून वितरण\nलातूर: उस्मानाबादमधून बाहेर पडलेला लातूर जिल्हा खूप पुढे गेला आहे. या जिल्ह्याचा नावलौकीक मोठा आहे. अर्थात याचे श्रेय इथल्या पत्रकारांचे आहे. मार्केटींग करण्यात ते तरबेज आहेत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. इथे मी पत्रकारांना काय मार्गदर्शन करावे तुमचे दर्शन व्हावे म्हणून इथं आलो असेही ते म्हणाले.\nलातूरच्या जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणार्‍या दर्पण आणि जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकारांनीच आपल्याला घडवलं असं पवार म्हणाले. पूर्णानंद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे, दर्पण पुरस्कार, संजीव पाटील, बाळासाहेब जाधव, विनोद उगिले,\nरवींद्र भताने, परमेश्वर शिंदे, संदीप अंकलकोटे, पीआर पाटील, मैनोद्दीन, पंकज जैस्वाल, अशोक हनमंते, मजहर पटेल, हारुण सय्यद,\nरामेश्वर बद्दर, गणेश होळे, दत्ता परळकर, सिद्धार्थ सूर्यवंशी आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nसर्व पत्रकारांची कार्यालये एकत्र असावीत यासाठी जागा द्यावी, पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सहकार्य करावे अशी विनंती पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी प्रास्ताविकात केली.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्‍यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/conway-says-people-will-suffer-if-trump-sons-are-discouraged-raising-money-charity-22587", "date_download": "2019-04-18T19:15:49Z", "digest": "sha1:OU4G3R4RRTY3WRWGR56JJOI5USZQEO55", "length": 13693, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Conway Says People Will Suffer If Trump Sons Are Discouraged From Raising Money For Charity ट्रम्प यांना भेटण्यासाठी द्या 5 लाख डॉलरची देणगी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nट्रम्प यांना भेटण्यासाठी द्या 5 लाख डॉलरची देणगी\nशुक्रवार, 23 डिसेंबर 2016\nवॉशिंग्टन - 'अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांना सामाजिक कार्यासाठी पैसे उभारण्यापासून रोखल्याने गरजू लोकांना त्याचा त्रास होईल,' असे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार केल्लेनी कॉनवे यांनी म्हटले आहे.\nहै पैसे उभारण्यामागील हेतूबद्दल वाद सुरू झाल्यावर त्यावर टीका होत असून, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत आला आहे.\nवॉशिंग्टन - 'अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांना सामाजिक कार्यासाठी पैसे उभारण्यापासून रोखल्याने गरजू लोकांना त्याचा त्रास होईल,' असे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार केल्लेनी कॉनवे यांनी म्हटले आहे.\nहै पैसे उभारण्यामागील हेतूबद्दल वाद सुरू झाल्यावर त्यावर टीका होत असून, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत आला आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांची मुलांनी चालविलेल्या एका टेक्सासस्थित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याच्या मोबदल्यात पर्यावरण संवर्धनासाठी लाखो डॉलरच्या देणग्या घेण्यात येत आहेत, असे सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रिटीने म्हटले आहे. या देणगीदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येत आहेत.\nराजधानी वॉशिंग्टन येथील वॉल्टर ई. वॉशिंग्टन कन्व्हेंशन सेंटर येथे 21 जानेवारी रोजी 'ओपनिंग डे 2017' हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये खासगी स्वागत समारंभ होणार असून, 16 लोकांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची मुले व सहकाऱ्यांना भेटण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच इतर कार्यक्रमांची तिकिटे आणि ओपनिंग डेमधील कलाकारांची स्वाक्षरी असलेली गिटार भेट देण्यात येणार आहे.\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nLoksabha 2019 : उन्हामुळे नेते, कार्यकर्त्यांचा निघतोय ‘घाम’\nसातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापू लागले असतानाच उन्हाचा पाराही चाळिशी गाठू लागला आहे. दिवसेंदिवस...\nLoksabha 2019 : पाकिस्तानचे पाणी बंद करू - नितीन गडकरी\nसोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : पर्यावरण रक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष : वंदना चव्हाण\nपुणे : वाढलेल्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामाचे चटके आता पुण्यालाही बसू लागले आहेत. दिवसागणिक ढासळणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आणि \"ग्लोबल...\nखासगी क्षेत्रातील नऊ तज्ज्ञ सरकारी सेवेत\nनवी दिल्ली : बाबूशाहीच्या पोथिनिष्ठ पठडीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या \"लॅटरल एन्ट्री' या उपक्रमांतर्गत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-paschim-maharashtra/loksabha-election-2019-nagar-constituency-sujay-vikhe-patil-sharad", "date_download": "2019-04-18T19:17:46Z", "digest": "sha1:27ANQEHJL3QQFX7AAQ2FZE2BDMMKJE7E", "length": 17612, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha Election 2019 Nagar Constituency Sujay Vikhe Patil Sharad Pawar Politics Loksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : विखे-पवार संघर्षाचीच झालर\nॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील\nबुधवार, 17 एप्रिल 2019\nनगर शहरातील उड्डाण पूल रखडला\nदक्षिणेतील ६ तालुके धरणांच्या पाण्यापासून वंचित\nसाकळाई पाणी योजना वर्षानुवर्षे कागदावरच\nनगरमधील एमआयडीसीचे विस्तारीकरण लांबले\nपांढरीपूल येथील फूड इंडस्ट���रीस अद्याप उद्योगांची प्रतीक्षा\nनगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे.\nनगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातील पारंपरिक संघर्षाची झालर आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार असलेले आपले पुत्र डॉ. सुजय यांच्या प्रचारात उघडपणे उतरल्याने चुरस वाढली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आदी दिग्गजांच्या सभांचा भाजपतर्फे धडाका आहे. राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या सभांनी राळ उठविली आहे.\nनगर मतदारसंघात १८ लाख ४६ हजार ३१४ मतदार असून, यात पुरुष ९ लाख ६६ हजार ७९७, तर महिला मतदार ८ लाख ७९ हजार ४३१ आहेत. विखे पाटील आणि जगताप हे दोन्हीही उमेदवार मराठा समाजातील आहेत. तथापि, दोन्ही नेत्यांनी जातीची गणिते समोर ठेवून नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय राजकारणावरही मतांची गणिते अवलंबून आहेत. भाजपचे खासदार दिलीप गांधींना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज जैन समाजाचा कौल कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता आहे.\nजगताप परिवारास प्रथमच जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी मिळणार आहे. दुसरीकडे विखे भाजपमध्ये आल्याने त्याचा ज्यांना भविष्यात धोका जाणवतो, ती नेतेमंडळी काम करतील असा प्रश्‍न विचारला जातोय. त्यातही विखेंना राहुरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक अपेक्षा आहेत.\nभाजप आमदार शिवाजी कर्डिले साथ करतील, असे त्यांना वाटते. मात्र, कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम यांच्या प्रचारात दिसू लागल्याने मतदार संभ्रमात आहेत. पारनेर तालुक्‍यावर जगतापांच्या तुलनेत विखेंचे अधिक वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. या तालुक्‍यात अगोदरच औषधापुरती असलेली काँग्रेस विखेंनी नामशेष केली. बोटावर मोजण्याइतकेच असलेले भाजपचे पदाधिकारीही दंगल आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकले आहेत. त्या��ुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पुढे येऊ न देता प्रचाराची वेळ आली आहे.\nश्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे आणि घनश्‍याम शेलार हे जगतापांसाठी, तर बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांनी विखेंसाठी कंबर कसली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री राम शिंदेंकडे आहे. त्यांनी स्वतः दोन्ही तालुक्‍यांमध्ये लक्ष घातले आहे. त्यांना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या जोरकस प्रचार यंत्रणेचा सामना करावा लागतोय. पाथर्डी-शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे यांनी विखेंसाठी, तर राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र व चंद्रशेखर घुले यांनी जगताप यांच्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे.\nLoksabha 2019 : नगरच्या दुष्काळमुक्तीसाठी संग्रामला लोकसभेत पाठवा - शरद पवार\nनगर - 'राज्याच्या तुलनेत नगरचे प्रश्‍न वेगळे आहेत. येथील दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. पंडित जवाहरलाल...\nLoksabha 2019 : राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी\nलोकसभा 2019 नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे...\nLoksabha 2019 : काकडे परिवार करणार संग्राम जगताप यांचा प्रचार\nनगर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक व ज्येष्ठ भाजप नेते ऍड. शिवाजीराव काकडे आणि विखे पाटील घराण्याचे समर्थक असलेल्या त्यांच्या पत्नी...\nLoksabha 2019 : शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nनगर - नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते उमेदवार अर्ज...\nLoksabha 2019 : सर्वच पक्षांना घराणेशाहीची लागण\nलोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे....\nLoksabha 2019 : राष्ट्रवादीचे काम नगरमध्ये करणार नाही : विखे पाटील\nनगर : आपण राष्ट्रवादीचे काम नगरमध्ये करणार नाही. राज्यात मात्र पक्ष जो भूमिका घेईल, ते होईल, असे सांगून नगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ��टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sugarcane-price-increased-because-scarcity-18107", "date_download": "2019-04-18T18:59:31Z", "digest": "sha1:P73Y4CVGWOQSHVMQI2M3IS25TLA2U42H", "length": 18335, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane price increased because scarcity शेतकरी संघटनांमुळे नव्हे; टंचाईमुळे वाढली उसाची गोडी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशेतकरी संघटनांमुळे नव्हे; टंचाईमुळे वाढली उसाची गोडी\nज्ञानेश्वर रायते : सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nभवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.\nभवानीनगर - यंदाच्या हंगामात शेतकरी संघटनांच्या कृपेने नाही, तर उसाच्या टंचाईमुळे उत्पादकांना न मागता हप्ते जाहीर होऊ लागले आहेत. खासगी कारखान्यांच्या स्पर्धेत सहकारी कारखान्यांचा जीव गुदमरू लागल्याची टीकाही होऊ लागली आहे. कारण, काहीही असले तरी ऊस उत्पादकांच्या घामाला दाम मिळण्यासाठी कारखान्यातील स्पर्धा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.\nया वर्षी पहिल्या हप्त्याचा \"भाव' अजूनही फुटलेला नाही. पुणे जिल्ह्यातही सरकारी स्टाइलने एक बैठक पार पडली आणि शेतकरी संघटना स्टाइलने ती निष्फळही ठरली. प्रत्यक्षात आतापर्यंत हिरिरीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवत एकेरी भाषा वापरणाऱ्या शेतकरी संघटनांची बोलती बंद झाली आहे. कारण, मुख्यमंत्र्यांना काय वाटेल, याचीच चिंता या संघटनांना पडल्याने ऊस उत्पादक मात्र वाऱ्यावर आहेत. अशा स्थितीत यंदाचा कमी उसाचा हंगाम शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. या वर्षी उसाची कमतरता असल्याने बहुतेक सर्वच कारखान्यांनी \"गेटकेन' उसावर भिस्त ठेवली आहे. पुढील हंग���मात सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळपक्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने फक्त यंदाचा हंगाम कसातरी पार पाडायचा, असा कारखान्यांचा विचार आहे. त्यामुळे एकापेक्षा एक सरस भाव कारखाने देऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे पदाधिकारी एका आमदारासह इंदापूर तालुक्‍यात दोन-तीन दिवस तळ ठोकून आहेत. हे पदाधिकारी ऊस उत्पादकांची प्रत्यक्ष भेट घेऊन 2500 रुपयांहून अधिक पहिला हप्ता देऊ, असे आश्वासन देत आहेत. काही खासगी कारखान्यांनी फ्लेक्‍सही लावलेले आहेत. काही ठिकाणी कारखान्यांचे शेतकी अधिकारी शेतकऱ्यांना हप्त्याच्या पावत्या दाखवून ऊस कारखान्याकडे वळवित आहेत.\nया पळवापळवीत ऊस उत्पादकांना पहिल्यांदाच अनेक पर्याय मिळाल्याने जिथे अधिक हप्ता तिथे आपला ऊस, असे समीकरण मनाशी बांधून शेतकऱ्यांनी फड मोकळे करण्यास सुरवात केली आहे. परजिल्ह्यातील कारखान्यांकडून उसाची वाढती मागणी पाहून पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने मात्र अस्वस्थ झाले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस सर्रास बाहेर जात असल्याने या हंगामातील प्रक्रिया खर्चात होणारी वाढ कशी रोखायची, हा प्रश्न कारखान्यांपुढे निर्माण झाला आहे.\nउसाच्या पळवापळवीची लागण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाच्या हप्त्याच्या वाढत्या स्पर्धेत कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जात असल्याने कारखान्याने अगोदर निश्‍चित केलेल्या 2400 रुपये हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेण्याचे ठरविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. \"एफआरपी'पेक्षा अधिक हप्ता म्हणजे प्राप्तिकराची टांगती तलवार असल्याने सरकारने लवकर हस्तक्षेप केल्यास अधिकाधिक हप्ता कारखाने देऊ शकतात, असे मत या कारखान्याच्या एका ज्येष्ठ संचालकाने व्यक्त करत छत्रपती या हंगामात समाधानकारक भाव देणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, संचालकांनी यापूर्वी निश्‍चित केलेल्या 2400 रुपयांच्या हप्त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे या संचालकाने सांगितले. काही कारखाने 2500, 2550 रुपये पहिला हप्ता देण्याचे आमिष दाखवीत असल्याने कारखान्यास नंतर जाहीर करावयाची रक्कम आधीच जाहीर करावी लागेल, असे दिसते.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मो���ी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ashok-sonone-talking-congress-politics-161838", "date_download": "2019-04-18T19:08:04Z", "digest": "sha1:YT34QNOLT5U34U7IEPXZNQ3NB3YO3PUG", "length": 12581, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashok Sonone Talking to Congress Politics ...तर कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील - सोनोने | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n...तर कॉंग्रेसला परिणाम भोगावे लागतील - सोनोने\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nअकोला - महाराष्ट्रातील 12 लोकसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रस्ताव आम्ही जून महिन्यातच कॉंग्रेसला दिला आहे. मात्र, केवळ अकोल्याची जागा आम्हाला सोडण्याची प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पसरवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस टोलवाटोलवी करीत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ओबीसी, धनगर, मुस्लीम, माळीसह इतरही समाजघटकांची भक्कम ताकद प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभी राहत आहे. त्यांना कमी लेखाल तर त्यांचे परिणाम कॉंग्रेसला 2019 मध्ये भोगावे लागतील, असा हल्लाबोल भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी \"सरकारनामा'शी बोलताना केला.\nलोकसभा निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बैठक सुरू आहे. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याची दोन्ही कॉंग्रेसची तयारी आहे. या संदर्भात अशोक सोनोने यांना विचारले असता ते म्हणाले, की कॉंग्रेसकडून केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाते. त्यांना आघाडीसंदर्भात बोलणी करायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्याशी समोरासमोर बोलणी करणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसनी आम्हाला 12 जागा द्यावात, अन्यथा राज्यातील 48 लोकसभेच्या जागा आम्ही सक्षमपणे लढविणार असल्याचे सोनोने म्हणाले.\nखामगाव : काका रुपारेल यांच्या उपोषणाची सांगता\nखामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९)...\nदंगलीशिवाय सरकार सत्तेवर येऊ शकत नाही - प्रकाश आंबेडकर\nपुणे - केंद्रातील भाजप सरकारचा प्रवास हा विकासाच्या मुद्‌द्‌यापासून अयोध्येपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्षांच्या माध्यमातून राम...\nजिल्हाध्यक्ष पदासाठी भारिपमध्ये होती चुरस\nअकोला : भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस होती. परंतु, त्या सर्वांना बाजूला सारून पक्षाचे...\nबहुजन महासंघाचा संकल्प मेळावा संपन्न\nपाली : भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचा संकल्प मेळावा नुकताच खोपली येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी रायगड...\nभारिप व काँग्रेसमधी��� युती अडचणीत येणार\nखामगाव : काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाची स्थानिक स्वराज्य संस्थेत असेलेली युती अडचणीत येण्याची शक्यता असून तसे झाल्यास आगामी विधानसभा...\nभारिप-बमसंची राज्य स्तरावर महिला संघटक समिती\nअकोला : भारिप बहुजन महासंघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महिला आघाडीलाही प्रदेश स्तरावर नेतृत्व मिळाले आहे. पक्षाची राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2010", "date_download": "2019-04-18T18:26:58Z", "digest": "sha1:TFCNQWWRPHMCQ3MWDWRGVGOQGAWWXOES", "length": 3085, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | संघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा", "raw_content": "\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा\nबाळकृष्ण धायगुडे यांचा संघर्ष, तरुणाईसाठी आदर्श, अनुकरणीय\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा\nबाळकृष्ण धायगुडे यांचा संघर्ष, तरुणाईसाठी आदर्श, अनुकरणीय\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202419-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47954753", "date_download": "2019-04-18T19:13:51Z", "digest": "sha1:XDIUNWGGG5B5BOK7BVZSUVM7ESC5UHVD", "length": 11665, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "वेल्लोरमधील निवडणूक पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून रद्द - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nवेल्लोरमधील निवडणूक पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून रद्द\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमतदारांना पैसे वाटपाच्या मुद्यावरून तामिळनाडूतील वेल्लोरमधील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाची शिफारश मान्य करत तामिळनाडूमधील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द केली आहे.\nदुसऱ्या टप्प्याअंतर्गत वेल्लोरमध्ये 18 एप्रिलला मतदान होणार होतं. मात्र डीएमके नेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर रोख पैसे सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने येथील निवडणुका रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचं आमिष दाखवल्याचा प्रयत्न झाल्याची साशंकता निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने राष्ट्रपतींना 14 एप्रिल रोजी शिफारस सादर केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केली.\nवेल्लोर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या अंबुर आणि गुदियत्तम विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका ठरलेल्या दिवशी म्हणजे 18 एप्रिललाच होतील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.\nनरेंद्र मोदींवरील चित्रपट निवडणुकीनंतरच पडद्यावर येणार\nस्मृती इराणींची पदवी अपूर्ण; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर\nमतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटपावरून मतदान रद्द होणारं वेल्लोर हा भारतातला पहिला मतदारसंघ ठरला आहे.\n30 मार्च रोजी डीएमके पक्षाचे मंत्री आणि खजिनदार दुराईमुरुगन यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावरही धाडी टाकण्यात आल्या. दुराईमुरुगमन यांच्या घरातून आयकर विभागाने साडेदहा लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.\nदुराईमुरुगन यांचा मुलगा कथीर अहमद या मतदारसंघातून निवडणूक लढवतो आहे. त्यामुळे याप्रकरणाने राळ उडवून दिली. दोनच दिवसात कथीर यांच्या निकटवर्तीयाच्या घरातून आयकर विभागाने 11 कोटी रुपये ताब्यात घेतल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या.\nदरम्यान आयकर विभागाची धाड पडली त्यादिवशी दुराईमुरुगन यांनी आम्ही काहीही लपवलेलं नाही असं सांगितलं. निवडणुकीत आमचा सामना करायची ज्यांची तयारी त्यांचं हे कृत्य आहे असं दुराईमुरुगन यांनी पुढे सांगितलं.\n10 एप्रिल रोजी तामिळनाडू पोलिसांनी कथीर आनंद, श्रीनिवासन आणि दामोदरन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर निवडणूक आयोगाने वेल्लोरमधील निवडणुका रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली.\n2016 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाने अरावाकुरिची मतदारसंघातील निवडणुका रद्द केल्या होत्या. 2017 मध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राधाकृष्ण नगर मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. त्यावेळीही मतदारांना पैसे वाटपावरून निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या.\nराहुल गांधींनी तामिळनाडूत उ.भारतीय महिलांचा अपमान केला\nरजनीकांतचं आध्यात्मिक राजकारण म्हणजे काय\nकरुणानिधी : हिंदी भाषा आणि ब्राह्मणांना विरोध करणारा नेता\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरांना पाठिंबा देण्याचा अर्थ काय\nIPL @ 11: फास्टफूड क्रिकेट, चीअरलीडर्स आणि बरंच काही\nउज्ज्वला योजनेच्या पोस्टर वुमन कसा स्वयंपाक करतात\nभारतातील दुष्काळाच्या फोटोंना सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवार्ड\nपेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अॅलन गार्सियांनी आत्महत्या का केली\nमहाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी 57% मतदान\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आजही आरोपी\nमलाही डिप्रेशन येतं, पण ते लपवायची गरज नाही: आलिया भट्ट\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202423-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-110051500037_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:11Z", "digest": "sha1:UBE3UP7F7TKYCK5QGOLSRD46LCWEJXEL", "length": 16189, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्षय तृतीयेचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे\n* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. * सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.\n* ब्राह्मण भोजन घालावे.\n* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.\n* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.\n* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.\n* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.\n* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.\n* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.\n* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.\n* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.\n* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.\n* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.\n* शुभ कार्ये या दिवशी होतात.\n* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीया आखाजी पितृ देवोत्सव\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्��क आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्न���न ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202426-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2019-04-18T18:47:30Z", "digest": "sha1:PQPIPBWSD764PEJBVQTEDE5RVY2GI7DB", "length": 14181, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'कमांड अॅन्ड कंट्रोल' सेंटरचे काम पूर्ण - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘कमांड अॅन्ड कंट्रोल’ सेंटरचे काम पूर्ण\nस्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारणी : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन\nपुणे – स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या “इंटिग्रेटेड कमांड अॅन्ड कंट्रोल’ सेंटरला महापौर मुक्ता शैलेश टिळक यांच्यासह पालिकेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया सेंटरचे उद्‌घाटन या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मु��्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस, तसेच पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nपुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मागील वर्षी बसविलेल्या 199 वाय-फाय हॉटस्पॉट्‌समध्ये आणखी 100ची भर टाकण्यात आली आहे. पुणे शहरातील व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, पीएमपीएमएल बससेवा, पीएमसी केअर अशा विविध प्रकल्पांना “इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरशी जोडण्यात येत आहे. त्यांच्या सेवांबाबतच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांसह अशा विविध विभागांच्या प्रकल्पांची सेंटरच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी ही भेट आयोजित केली होती.\nमूलभूत समस्या सोडविण्यास होणार मदत\nपुणे शहरात पोलीस, पीएमपीएमएल अशा विविध सेवा दिल्या जात आहेत. त्यासंदर्भातील अद्ययावत डेटा हा नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्रित करून तो प्रभावीपणे वापरून वाहतूक सुधारण्याबरोबर पुणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या “कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरच्या माध्यमातून स्मार्ट इलेमेंट्‌सचा उपयोग होईल, अशी मला खात्री असल्याचे महापौर टिळक यांनी या भेटीवेळी सांगितले.\nस्मार्ट सिटीच्या माध्यमातून “इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरची अंमलबजावणी हे पुणे शहराच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून संकलित होणारा डेटा भविष्यवेधी नियोजन आणि सेवा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. विविध विभागांच्या सेवांचे एकात्मीकरण (इंटिग्रेशन) केल्याने शहरातील अधिकारी, नागरिक अशा सर्व घटकांना अद्ययावत माहिती मिळण्यासाठी व नवनवीन उपाययोजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.\n– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्ष�� परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202426-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:51:17Z", "digest": "sha1:37FKUZO7LKYPQJ6I7SCPCMLBYW4FDRTC", "length": 16343, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटण तालुका राजकीय वार्तापत्र - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाटण तालुका राजकीय वार्तापत्र\nपाटण – विधानसभा निवडणुकीसाठी पाटण तालुक्‍यात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. गटातील नाराज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेवून देसाई-पाटणकर गटांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही गट सज्ज झाले आहेत. त्यामुळे पाटणमध्ये लोकसभा निवडणुकी आधी विधानसभेचे क��ऊंटडाऊन सुरु झाले आहे.\nराजकीदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीची तयारी देसाई-पाटणकर गटांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यात आणले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक विकासकामे करुन कर्तृत्व सिद्ध केले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी शक्‍ती उभी करुन त्यांनाही विधानसभेत पाठवा असे अवाहन त्यांनी केले. खा. शरद पवार यांच्या या विधानाने कार्यकर्तेही चार्ज झाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराष्ट्रवादीत युवा नेत्यांच्या विजयासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी ही विधानसभा निवडणूक मनावर घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमदार शंभूराज देसाई यांचा पराभव करायचा असे ठरवून त्यांनी देसाई गटातील शिलेदारांचे राष्ट्रवादीत इनकमिंग चालू केले आहे. आमदार देसाईंचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या मोरणा विभागातील युवकांचा पक्षप्रवेश घेवून सुरुवात केली आहे. तर मल्हारपेठ विभागातील विहे गावचे सरपंच यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात त्यांना यश मिळाले आहे.\nजिल्हा परिषद, पंचायत समिती व त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यात शिवसेना व भाजपाची सत्ता आल्यास मंत्रीपदाची माळ आमदार देसाई यांच्या गळ्यात पडणार आहे. यासाठी आमदार देसाई यांचे समर्थकही कामाला लागले आहेत. तालुक्‍यात नरेंद्र पाटील यांची साथ देसाई यांनाच असणार हे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र त्यांची भूमिका तालुक्‍यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना कितपत रुचणार हे महत्वाचे आहे.\nतालुक्‍यात आमदार देसाई यांनी विकासकामांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची बांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्यातील गावांमध्ये विकास कामांसाठी निधी देऊन त्यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. माणगाव, शिरळ याठिकाणी राष्ट्रवादीचे कार्येकर्ते देसाई गटात घेतले आहेत. राष्ट्रवादीचा प्रभाव असणाऱ्या गावातील वाड्या-वस्त्यांवर त्यांनी विकास कामांचे भुमिपूजनाचा सपाटा लावला आहे. कोयना विभागाला सेनेचे जिल्हाध्यक्षपद देऊन बेरजेचे राजकारण केले. तारळे-ढेबेवाडी विभागात पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे.\nलोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. शिवसेना व भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा राष्ट्रवादीला होणार हे निश्‍चित आहे. मात्र भाजपा व शिवसेनेच्या स्वबळाचा तोटा आमदार देसाई यांना होऊ शकतो. मात्र तालुक्‍यातील मातब्बर मंडळींना सोबत घेवून निवडणूक लढण्याचे दोघांचेही प्रयत्न सुरु आहेत. कुंभारगाव गटातील संजय देसाई हे नाराज असल्याचे समजते. तर कॉंग्रेसच्या राहुल चव्हाणांना युवा नेत्यांनी सोबत घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी विधानसभा निवडणुकीला महत्व आले असून तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे.\nकाकांचा पाठिंबा तर बाबांचा आघाडीधर्म\nसुपने-तांबवे विभागात माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची साथ आमदार देसाई यांना मिळणार आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी आघाडीधर्म पाळणार असल्याने याठिकाणी राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पह���ले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202426-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%94", "date_download": "2019-04-18T19:13:46Z", "digest": "sha1:GYKEPQ2NB5CRKETZBOVGIIQKQBVTOX2K", "length": 16001, "nlines": 391, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सगळे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\n(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nमागील पान (ओडिया भाषा) | पुढील पान (कणा-कविता कुसुमाग्रजांची)\nऔंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.)\nऔरंगाबाद (बिहार) (लोकसभा मतदारसंघ)\nऔरंगाबाद (बिहार लोकसभा मतदारसंघ)\nऔरंगाबाद (महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ)\nऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nऔरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ\nऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ\nऔरंगाबाद शहरातील ५२ दरवाजे\nऔरंगाबामधील डोंगराच्या कुशीतले गुलाबी जयपूर\nऔषधाचा गैरवापर (नशेचे पदार्थ)\nकँपबेल बे राष्ट्रीय उद्यान\nकंकन दे ओले (१९७० हिंदी चित्रपट)\nकंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया\nकंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड\nकंदना अराच्चिगे दिनुशा मनोज फर्नान्डो\nकंदिलपुष्प किंवा हनुमान बटाटा\nकझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\nकटघोरा डोंगरगड रेल्वे मार्ग\nकटरा, जम्मू आणि काश्मीर\nकट्यार काळजात घुसली (चित्रपट)\nकट्यार काळजात घुसली (नाटक)\nकडबी चौक मेट्रो स्थानक\nकडवंची पाणलोट क्षेत्र विकास\nमा��ील पान (ओडिया भाषा) | पुढील पान (कणा-कविता कुसुमाग्रजांची)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202426-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:38:12Z", "digest": "sha1:YQF2JPWKG3RDDCP362GROHJYP5QYWF5C", "length": 3730, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साखळी सामने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाखळी सामने क्रीडा स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१३ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202426-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/fatal-accidents-on-the-wardha-nagpur-highway-two-deaths-on-the-spot-and-two-serious/1257/", "date_download": "2019-04-18T18:42:10Z", "digest": "sha1:66LV4E2NIFAWDWYS7NFSW2GPVALH3E6P", "length": 15972, "nlines": 123, "source_domain": "mahabatmi.com", "title": "वर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर | Mahabatmi.com", "raw_content": "\nवर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर\nवर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर\nकळंब- यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे वर्धा-नागपूर रोडवर पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला.\nमिळालेली माहिती अशी की, सोलापूर येथून डाळिंब घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एमएच.13.एएक्स 3701) आणि नागपूरकडून येणार्‍या टिप्परचा (एमपी-39 एच.0921) समोरासमोर भीषण अपघात झाला. लिंगेशवर यादव (वय-30), कपील पाटील (वय-20 दोघेही रा.मगंलवेढा, जि.सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. चालक समाधान यादव आणि रामसागर यादव हे दोघे गंभीर जखमी आहे. दोघांवर यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा\nगरीब आणि श्रीमंत अशी दोन हिंदुस्थान करायची भाजपची रणनीती\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावा���चा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागील वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघा��� जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमुंबईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202428-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/category/international/", "date_download": "2019-04-18T18:25:42Z", "digest": "sha1:Y6FNVYFXSCDU7EQ5SXCBPJPKXHEFAXVI", "length": 10247, "nlines": 99, "source_domain": "mahabatmi.com", "title": "विदेश | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nअमेरिकेच्या महिला अधिकाऱ्याचे एमपीच्या शेतकऱ्याशी लग्न\nहोशंगाबाद – मध्य प्रदेशातील सिवनी माळव्याच्या बिसोनी गावातील शेतकरी दीपक (३६) राजपूत याची अमेरिकेच्या जेलिका लिजेथशी (४०) फेसबुकवर झालेली मैत्री होळीच्या...\n पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याला बुधवारी लंडन पोलिसांनी अटक केली. वेस्टमिन्स्टर न्यायालयात...\nन्यूझीलंडमध्ये मशीदीत गोळीबारात ९ ठार\nन्यूझीलंड : बांग्लादेशचा संघ क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आला होता. बांग्लादेशचा संघ ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत शुक्रवारच्या नमाजसाठी थांबला होता. त्यावेळी एक अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला....\nचीनने 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला वैश्विक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवते\nन्यूयॉर्क – पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेला जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला १० वर्षांत चौथ्यांदा पुन्हा एकदा चीनने वाचवले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूदला...\nधक्कादायक: पोलिस अधिका-याची प��्नि निघाली कॉल गर्ल\nलंडन – इंग्लंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रयाचा भांडाफोड केला. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. परंतु, ती...\nAK-47 बनवणाऱ्या रशियन कंपनीसोबत भारताचा करार\nनवी दिल्ली – जगभरात एके-47 रायफल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीसोबत भारताने संरक्षण करार केला आहे. या करारानुसार, कंपनी भारताला 7,50,000 अत्याधुनिक एके-203 रायफल पुरवठा करणार आहे. एके-203 हे...\nपाकिस्तानने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला केले ठार\nनवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वाघा सीमेवरून भारतात परतले आणि १३० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. अभिनंदन यांच्या आगमनानंतर...\nलादेनचा मुलगा बनला क्रूर दहशतवादी, मी वडिलांच्या हत्येचा बदला घेणार\nन्यूयॉर्क- अमेरिकेने ‘अलकायदा’चा म्होरक्या असलेल्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणार्‍यास एक दशलक्ष डॉलर्सचे (जवळपास7.1 कोटी रु.) बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिके शुक्रवारी सांगितले...\nविंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल\nनवी दिल्ली : वीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर आहेत. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं....\nमसूद अझहर पाकिस्तानात असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची कबुली; मसूद अझहर सध्या आजारी\nपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आपल्याच देशात असल्याची कबुली दिली आहे. मसूद अझहर सध्या आजारी असून घराबाहेर पडणंही त्याला शक्य...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने अक्षरशः वार्‍यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202434-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:11:14Z", "digest": "sha1:CW7KS3TX7KXFMBDR5YIE2UTUIRFDTTBM", "length": 11274, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ड्रेनेजचे काम न दिल्याने मारहाण करून मागितली खंडणी - Dainik Prabhat", "raw_content": "\nड्रेनेजचे काम न दिल्याने मारहाण करून मागितली खंडणी\nकडाचीवाडी येथील प्रकार ः चार जणांवर गुन्हा दाखल\nमहाळुंगे इंगळे-ड्रेनेजचे काम न दिल्याने 50 हजारांची खंडणी, तसेच पैसे दिले नाही, तर मुळीच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत एकास शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करून सुरू असलले ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम बंद पाडल्याप्रकरणी कडाचीवाडी (ता. खेड) येथील बापदेव वस्तीवरील चार जणांवर गुरुवारी (दि. 13) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसचिन हनुमंत कोतवाल, सत्यम दत्तात्रय कड, अक्षय सुरेश कड व महेश बबन कड (सर्व रा. बापदेव वस्ती, कडाचीवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. राजेंद्र जालिंदर काळे (वय 31, रा. सिद्धिविनायक नगर, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. सारोळा, ता. जामखेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कडाचीवाडी येथील बापदेव वस्तीवर ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम सुरु होते. रविवारी (दि. 9) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी वरील चारजण संगनमताने आले. त्यांनी राजेंद्र काळे यांच्याकडे ड्रेनेजचे काम मागितले. मात्र काळे यांनी त्यांना ते काम दिले नाही. त्यामुळे चिडलेल्या त्या चौघांनी पन्नास हजारांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही, तर मुळीच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत काळे यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण करत संबंधित ठिकाणी सुरु अ���लेले ड्रेनेज पाईप लाईनचे काम बंद पाडले. काळे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी सचिन कोतवाल, सत्यम कड, अक्षय कड व महेश कड या कडाचीवाडी येथील चार जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202434-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_3707.html", "date_download": "2019-04-18T18:21:33Z", "digest": "sha1:WJUUI6GF4EWPVY5KQACMLTUCYG6TT2F2", "length": 18084, "nlines": 65, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: उच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nउच्चशिक्षित तरुणाने काही काळ नोकरीची प्रतीक्षा केली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून निराश न होता त्याने वडिलोपार्जीत शेतीतच प्रगती करण्याचे ठरवले. सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ घेत असलेल्या फ्लॉवरची शेती सुरेश यांनी अभ्यासातून व काटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर केली आहे. प्रदीप अजमेरा\nबीएसी, पुढे एमए (इंग्रजी) व बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण करून सुरेश काळे यांनी शिक्षकी पेशाच्या नोकरीची प्रतीक्षा केली. मात्र अपेक्षित यश काही मिळाले नाही. अखेर त्यांनी पूर्ण वेळ वडिलोपार्जीत शेतीतच उतरण्याचे ठरवले. लहानपणापासूनच वडिलांसोबत बाजारपेठेत जाणे, तिथले वातावरण, उलाढाल सुरेश यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. आज हेच शेतीचे संस्कार घेऊन त्यांची पुढील वाटचाल सुरू आहे. सन 1984-85 पासून वडील करीत असलेली फ्लॉवरची शेती सुरेश यांनी आजही कायम ठेवीत ती यशस्वी केली आहे.\nजायकवाडी कालव्याला लागून व डांबरी सडकेला खेटूनच सुरेश यांची शेती आहे. त्यांची सुमारे 14 एकर शेती असून, त्यातील सहा एकर शेतीतील उत्पन्नातून घेतली आहे. आई, वडील, दोन भाऊ व बहीण असा सुरेश यांचा परिवार आहे. वडील पूर्ण वेळ शेतीकडेच लक्ष देतात. मोठा भाऊ ट्रॅक्‍टरचे काम तर सुरेश शेतीचे व्यवस्थापन व विशेष करून मार्केटिंग पाहतात.\nएकूण क्षेत्रापैकी आठ एकर कापूस, साडेचार एकर मोसंबी व मोसंबीच्या नव्या दोन एकर बागेत आंतरपीक म्हणून फ्लॉवर आहे. मोसंबीचे उत्पादन सुरू होण्यासाठी कालावधी असल्याने आंतरपिकाचा खटाटोप केला आहे.\nदोन एकरांवर ऊस आहे.\nफ्लॉवर शेतीत ठेवले सातत्य गोलटगावचे केशवराव साळुंके हे सुरेश यांचे मामा. त्यांचा आग्रह व प्रोत्साहनातून काळे यांच्याकडे फ्लॉवर पिकू लागला. गेल्या अनेक वर्षांपासून या पिकात सातत्य राखत आल्याने त्यातील अनेक बारकावे अवगत झाल्याचे सुरेश सांगतात. मात्र एकाच भागात सतत हे पीक न घेता प्रत्येक वेळी जमिनीची फेरपालट केली जाते. जमीन भारीची व काळी असून सततच्या मशागतीमुळे व चांगल्या खत व्यवस्थापनामुळे जमिनीचा पोत चांगला राखला आहे. कमी कालावधीत फ्लॉवरपासून नगदी उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा अन्य पिकांच्या व्यवस्थापनासाठी होतो.\nफ्लॉवरची लागवड - दर वर्षी किमान दोन एकर क्षेत्र या पिक��चे असते; परंतु या वर्षी एकूण 60 गुंठ्यांत म्हणजे प्रत्येकी तीस गुंठ्यांत व 28 दिवसांच्या अंतराने अशी दोन टप्प्यांत लागवड केली आहे. पहिल्या टप्प्याचे रोप लागवडीसाठी तयार झाले, की दुसऱ्या टप्प्याच्या फ्लॉवरचे बियाणे टाकण्यात आले.\nयंदाचा प्रातिनिधीक अनुभव असा सांगता येईल. सर्वप्रथम 3 x 8 फूट आकाराचे गादीवाफे तयार करून घेतले. त्यात प्रत्येकी दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत व तीन किलो डीएपी खत टाकले. बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली.\nरोपाची पुनर्लागवड - फ्लॉवर रोपांची लागवड मोसंबीच्या 17 बाय 17 फूट लागवडीच्या नव्या बागेत आंतरपीक म्हणून केली आहे. बागेतील दोन ओळीत 2.5 x 1.5 फूट अंतरावर फ्लॉवर रोपाची पुनर्लागवड केली, त्या वेळी रोपांची मुळे प्रथम बुरशीनाशक द्रावणात व त्यानंतर शेण-गोमूत्र काल्यात बुडवून घेतली. पहिल्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दुसऱ्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केली.\nपीकसंरक्षण - भाजीपाला पिकाला वेळेवर पाणी देणे तेवढेच महत्त्वाचे असते. या वर्षी ऑगस्ट वगळता वेळोवेळी पाऊस पडत राहिला. फक्त ऑगस्ट मध्येच दोन संरक्षित पाणी द्यावे लागले. सततचा पाऊसही फ्लॉवरला चालत नाही व पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही जास्त चालत नाही. जास्त पावसात फ्लॉवर सडण्यास सुरवात होते, तसेच किडींचाही प्रादुर्भाव जास्त होतो. लागवडीच्या सुरवातीपासूनच या वर्षी वातावरण ढगाळ होते, त्यामुळे दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. अळी पानाच्या मागील बाजूस जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ती लवकर दिसत नाही; पण पानावर चट्टे पडलेले दिसले की अळीचा प्रादुर्भाव आहे हे इतक्‍या वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले.\nउत्पादन व विक्री - आत्तापर्यंत फ्लॉवरची एकूण क्षेत्रातून सुमारे 700 पोती एवढी विक्री झाली आहे. प्रति पोत्यात सुमारे 15 ते 17 किलो माल बसतो. सुरवातीला दर 300 ते 500 रुपये प्रति पोते याप्रमाणे मिळाला.\nकमाल दर पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत पोचला होता. सरासरी दर 400 ते 450 रुपयांपर्यंत राहिला.\nवडीगोद्रीच्या आसपास अंबड, पाचोड, विहामांडवा, रोहीलागड, जामखेड हे प्रमुख व मोठे बाजार भरतात. तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना फ्लॉवरची विक्री केली जाते. काही ठराविक व्यापारी तर बाजाराच्या एक ��िवस अगोदरच मालाची आगाऊ नोंदणी करतात. त्यांच्या मागणीप्रमाणे माल काढला जातो.\nचांगल्या अनुभवातून मिळते यश सुरेश म्हणतात, की पावसाळी व हिवाळी अशा दोन हंगामांत आम्ही हे पीक घेतो. पावसाळी हंगामात एकरी 450 पोत्यांपर्यंत माल मिळतो. अर्थात या हंगामातील वाण हे पुनर्लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांत पक्व होणारे असतात. प्रतिगड्ड्याचे वजन 700 ग्रॅम ते एक किलोपर्यंतही भरते. हिवाळी हंगामातील वाण मात्र 85 ते 95 दिवसांत पक्व होणारे असल्याने पावसाळी हंगामापेक्षा उत्पादनाही दुुपट्टीपर्यंत मिळते. गड्ड्याचे वजन कमाल तीन ते चार किलोपर्यंत भरते. हिवाळी हंगामातील फ्लॉवरला पावसाळी हंगामाच्या तुलनेत दर मात्र कमी मिळतात. प्रत्येक हंगामात अडचणींचे स्वरूप वेगळे असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव ही समस्या पावसाळ्यात महत्त्वाची असते, त्यामुळे या पिकात चांगला अनुभव झाला, तर हे पीक नक्कीच यशस्वी करता येते असे सुरेश म्हणाले.\nकाळे यांच्या शेतीतील ठळक बाबी 1) सन 2009-10 मध्ये \"नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड'द्वारे सुमारे 16 लाखांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत विहीर, पाइपलाइन, ठिबक, ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित औजारे खरेदी केली. मोसंबीचीही लागवड केली.\n2) लहान व मोठी मिळून एकूण 25 शेळ्या आहेत. दर वर्षी एका शेळीपासून किमान दोन करडे मिळतात. केवळ नरांचीच विक्री करण्यात येते. प्रति नग चार ते साडेहजार रुपयांना विकला जातो. लेंडीखतही मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचा उपयोग शेतीत केला जातो.\nशेतातच बांधला टुमदार बंगला - गावापासून सुमारे पाच किलोमीटरवर शेती असून पूर्ण वेळ शेतीतच लक्ष देता यावे यासाठी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. शेतातच टुमदार बंगला बांधला आहे.\nसामाजिक कार्याची आवड व बोलणे लाघवी असल्याने कृषी विभागाशी, बॅंकांशी सुरेश यांचे चांगले संबंध जुळले आहेत. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी माणिक जाधव, कृषी पर्यवेक्षक रमेश चांडगे, कृषी सहायक कृष्णा गटटूवार यांचे मार्गदर्शन त्यांना होते. ऍग्रोवनमधील यशोगाथा आणि तांत्रिक माहितीचा शेतीकामांत खूप फायदा होतो. शेतकऱ्यांचा सखा असलेल्या \"ऍग्रोवन'चे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतात असे ते म्हणतात.\nसुरेश यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही -- बाजारपेठेचा अभ्यास प्रथम करूनच शेतीतील पीक नियोजन.\n- शेतीला शेळीपालनाची जोड.\n- सेंद्रिय तस���च कंपोस्ट खतावर जास्त भर.\n- 100 टक्के ठिबक.\n- कृषी विभागाशी सतत संपर्क तसेच कृषीविषयक माहिती मिळेल तेथून संकलित करण्याची आवड.\n- काटेकोर शेती करण्यावर भर\nसंपर्क - सुरेश काळे- 9822719255\nवडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना\nLabels: फ्लॉवर शेती, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202438-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:56:32Z", "digest": "sha1:LDUMDNND6YQK3BZFUSGIPH4CB7ED2RWR", "length": 15750, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्लोबल नॉलेज एक्‍स्पो : सर्वकाही एकाच छत्राखाली - Dainik Prabhat", "raw_content": "\nग्लोबल नॉलेज एक्‍स्पो : सर्वकाही एकाच छत्राखाली\nउंब्रज – ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा. याचबरोबर आधुनिक युगातली शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात नानाविविध माहिती मिळावी, याकरिता ग्लोबल नॉलेज एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण व करिअरविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने गृहोपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, नामवंत पब्लिकेशनचे अनेक बुक स्टॉल यांचे एकाच छत्राखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष महेशकुमार जाधव यांनी दिली.\nउंब्रज, ता. कराड येथील ग्लोबल इंग्लिश मिडीयमच्या वतीने 4 ते 8 जानेवारी दरम्यान ग्लोबल नॉलेज एक्‍स्पो या कृषी, शैक्षणिक व औद्योगिक महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शना दरम्यान ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा, व्याख्याने, विज्ञान, चित्रकला, श्वान प्रदर्शन यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. ग्लोबलच्या माध्यमातून समाजात असामान्य काम करणाऱ्या माणसांची माहिती लोकांपर्यंत पोहचाव�� यासाठी ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षी हा पुरस्कार प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे यांना जाहिर करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nग्रामीण भागातील सर्वाचे आकर्षण ठरत असलेल्या या महाप्रदर्शनाचा औपचारिक शुभारंभ गुरुवार, दि. 3 जानेवारी रोजी होणार असून सायं 4 वाजता ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य मनोज घोरपडे हे उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन समारंभ शुक्रवार, दि. 4 रोजी दुपारी 12 वाजता महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुलबाबा भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नियोजन समितीचे सदस्य मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.\nशुक्रवार, दि. 4 रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथील निवृत्त सहसंचालक संपत गायकवाड यांचे आई या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी चार वाजता सिनेअभिनेते समृद्धी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मातृवंदना व मातृपूजन समारंभ, रात्री 7 वा. ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता चित्रकला स्पर्धा, दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथील प्रा. पवन पाटील यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री सात वाजता ग्लोबल टॅंलेट सर्च स्पर्धा.\nरविवार, दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता डॉग शो, दुपारी 2 वाजता प्रा. सुभाष खोत यांचा कथाकथनचा कार्यक्रम, रात्री सात वाजता ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. सोमवार, दि. 7 रोजी दुपारी 2 वाजता प्रा. भिकाजी लाड यांचे शिवरायांचे प्रशासन या विषयावरील व्याख्यान होणार आहे. रात्री 7 वाजता ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. मंगळवार, दि. 8 रोजी दुपारी 2 वाजता पुरस्कार प्रदान व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यावर्षीचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे यांना देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी भाजपाचे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी, सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202438-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2019-04-18T18:29:06Z", "digest": "sha1:7XAVUPX6BYFUZZHGL22TRTFYSEV2BTWS", "length": 10746, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"लहंगा चोळी'मध्ये कियारा अडवाणीचा देसी अंदाज - Dainik Prabhat", "raw_content": "\n“लहंगा चोळी’मध्ये कियारा अडवाणीचा देसी अंदाज\nफुगली, एम. एस. धोनी, मशीन, लस्ट स्टोरीज अशा चित्रपटात आपल्या हॉट लूकने कियारा आडवाणी हिने सर्वांना घायाळ केले होते. याशिवाय काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बिकनीतील फोटोमुळे ती खूपच चर्चेत आली होती. कियारा ही आपल्या टोंड बॉडी आणि सुंदरतेमुळे खूपच प्रसिद्ध आहे.\nकियाराने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, त्यात तिचा अंदाज एकदम हटके होता. या फोटोत कियाराने काळ्या रंगाची चोळी आणि लहंगा घातलेला होता. तसेच डोळ्यावर चष्मा असलेली कियारा दबंग स्टाईल पोज्‌ देताना झळकते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकियाराचा हा देशी लुक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा हॉट फोटो तिच्या एखाद्या चित्रपटातील गाण्यातील असल्याचे वाटते. नववर्षानिमित्त कियाराने आपल्या वॅकेशनदरम्यान बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्याला चाहत्यांची पसंती मिळाली होती.\nदरम्यान, वेब सीरिज “लस्ट स्टोरीज’मध्ये कियारा झळकली होती. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे सर्वांनीच भरभरून कौतूक केले होते. याशिवाय कियाराचा “कलंक’ आणि “कबीर सिंह’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. “कलंक’मध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट, तर “कबीर सिंह’मध्ये शाहिद कपूरसमवेत कियारा झळकणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्‍ट्रेस’\nअॅक्‍टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nनेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्र��्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202438-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/2-lakh-heavy-diesel-vehicles-go-delhi-roads-today-16306", "date_download": "2019-04-18T18:53:39Z", "digest": "sha1:LA325ATL7TFFGC6ULTUDPJ4MR5QPJ65E", "length": 13945, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 lakh heavy diesel vehicles to go off Delhi roads today राजधानीत डिझेलवर चालणाऱ्या 15 वर्षांपूर्वीच्या वाहनांना 'ब्रेक'! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nराजधानीत डिझेलवर चालणाऱ्या 15 वर्षांपूर्वीच्या वाहनांना 'ब्रेक'\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरुपी \"ब्रेक' लागणार असून अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे.\nनवी दिल्ली - आजपासून राजधानी दिल्लीत पंधरा वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या जवळपास दोन लाख वाहनांना कायमस्वरुपी \"ब्रेक' लागणार असून अशी वाहने चालविणे किंवा रस्त्यावर पार्क करणे बेकायदेशीर ठरणार आहे.\nराष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीतील वाहतूक विभागाला डिझेलवर चालणाऱ्या पंधरा वर्षांपूर्वीच्या 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी वाहतूक विभागाने या वाहनांची यादी वाहतूक पोलिसांना पाठविल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने दिली. त्या यादीत वाहनाचे नाव, वाहनधारकाचे नाव, ��ोंदणी क्रमांक आणि पत्त्याचाही समावेश आहे. तसेच यादीत संबंधित वाहन कोणत्या वाहतूक प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंद केलेले आहे त्याचीही माहिती आहे.\n'आतापर्यंत 1 लाख 91 हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही वाहने कायद्याने रस्त्यावर चालविता येणार नाहीत. तसेच या वाहनांचे रस्त्यावर पार्किंगही करता येणार नाही. एवढेच नव्हे तर 10 ते 15 वर्षांपूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या सर्वच वाहनांची यादी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आले की या वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे,' अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. वाहतूक विभागाने नोंदणी रद्द झालेली पंधरा वर्षांपूर्वीची वाहने पार्क करण्यासाठी 21 ठिकाणे उपलब्ध करून दिली आहे. सद्यस्थितीत या 21 ठिकाणांवर एकावेळी प्रत्येकी साधारण 1000-1200 वाहने लावण्याची सुविधा आहे. त्यामुळे विभागाने या कामासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली आहे.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : भाजप नेत्यावर भरपत्रकार परिषदेतच भिरकावली चप्पल\nनवी दिल्ली : भाजपचे नेते खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांची पत्रकार परिषद आज (गुरुवार) सुरु होती. नेमके त्याचदरम्यान उपस्थितांपैकी एकाने...\nLoksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील\nकोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञा�� हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202438-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/882", "date_download": "2019-04-18T18:31:52Z", "digest": "sha1:IVWMN7BRJU55SVWIWVFNJTV7MIKHR3Z4", "length": 26032, "nlines": 120, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "उपवासाचे राजकारण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब होती, पण सध्या उपवासाचे राजकारण मांडले जात आहे. त्याबरोबर उपवासाचे मूळ असलेल्‍या अध्यात्म या गोष्टीचाही अतिरेक होऊ लागला आहे. सत्याग्रह, उपोषण, अहिंसा या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि त्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nउपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही निव्वळ व्यक्तिगत बाब होती. उपवास केव्हा करावा, कसा करावा, कुणी करावा, कुणी करू नये (उदाहरणार्थ गर्भवती स्त्रिया वगैरे) याबद्दलचे नियम धर्मशास्त्रामधे दिलेले आहेत, पण सध्या वेगळेच घडत आहे. उपवासाचे मूळ जे अध्यात्म त्या गोष्टीलाही भारतीय संस्कृतीमधे फार महत्त्व आहे आणि त्याचाही अतिरेक अलिकडे होऊ लागला आहे.\nउपवास या गोष्टीला उपोषण म्हणायला कधीपासून सुरुवात झाली ते ठाऊक नाही. पण हिंदू धर्मग्रंथांमधे उपोषण हा शब्द उपवास करण्याची कार्यपद्धत ऊर्फ ‘प्रोसेस’ या अर्थाने वापरला गेला आहे. त्यातही उप अधिक वास या शब्दांचा अर्थ देवाच्या निकट जाणे, देवापाशी वसती (वास) करणे असा सांगितला गेला आहे. त्याबरोबर, माणसाने मनामधे वसती करून राहिलेल्या वासनांना (मने, चित्ते वसति इति वासना) द��र ठेवणे असाही अर्थ आहे. त्याउलट, उपोषण ही शरीराचे पोषण थांबवण्याची क्रिया आहे. पण अलिकडच्या काळात उपोषण ही बाब इतरांना किंवा दुसर्‍या कुणाला तरी अद्दल घडवण्याची युक्ती या अर्थाने आणि एक नवी सामाजिक प्रथा म्हणून वापरली जाऊ लागली आहे. त्याचे हत्यार बनले आहे. इतकेच नव्हे तर उपोषण राजकारणाचा अविभाज्य भाग बनून गेले आहे. मला त्यात सूडबुद्धीचादेखील वास येतो.\nलोकमान्य टिळक हे भारतातल्या राजकारणामधे हे मोठे अजोड नाव आहे. टिळक 1920 साली वारले, पण त्यांच्या काळापर्यंत राजकारणांमध्ये हा प्रकार नव्हता. अध्यात्मातल्या उपवास धरून सर्व गोष्टी पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाच्या मानल्या गेल्या आहेत. टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हटले, पण त्या जन्मसिद्ध हक्काचा संदर्भ जन्माशी आणि आयुष्याशी होता; अध्यात्माशी नव्हे\nअध्यात्माला राजकारणामधे स्थान मिळवून देण्याचे श्रेय गांधीजींच्याकडे जाते. त्यांनी आयुष्यभर सतत ‘सत्य, सत्य’ असा घोष केला. सत्य या शब्दाचे 1.व्यावहारिक सत्य आणि 2.आध्यात्मिक सत्य असे दोन अर्थ आहेत. गांधीजींनी या दोन अर्थांची सरमिसळ केली. त्यातून सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान जन्माला आले आणि त्या संदर्भात उपोषण या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.\nअण्णा हजारे यांनी उपोषण केले, कारण ते गांधीवादी आहेत. पण रामदेवबाबा गांधीवादी नव्हेत. तरीही ते उपोषण करू पाहतात याचे मला आश्चर्य वाटते आणि त्यानंतर पोलिसांना चुकवण्याकरता स्त्रीवेश घालून पळ काढणे हा तर भलताच प्रकार झाला\nवेदांमधे सत्य या शब्दाचा अर्थ व्यावहारिक सत्य किंवा फारतर लोजिकल सत्य एवढाच आहे आणि तो सत्यवचन ऊर्फ प्रॉमिस या एकमेव अर्थाने वापरला गेला आहे. आध्यात्मिक सत्याकरता वेदांमधे सत्य या शब्दाऐवजी ‘ऋत’ असा वेगळा शब्द वापरला गेला आहे.\nवेदवाड.मयामधे ‘सत्यम वदिष्यामि, ऋतम वदिष्यामि’ असे जोडवाक्य ठिकठिकाणी येते. त्यामधे अधिक-उणे असे काही करता येत नाही. त्यातला एखादा शब्द काढून टाकता येत नाही किंवा एखादा शब्द बाहेरून आत घालता येत नाही. शिवाय, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा भोंगळपणा वेदांमधे नाही. फारच महत्त्वाची एखादी गोष्ट सांगायची असेल, तर वेदांमधे पुनरुक्ती येते, तीसुद्धा अपवादाने. तेव्हा एकदा ‘सत्यम वदिष्यामि’ (म्हणजे मी खरे सां���तो) असे म्हटल्यावर पुन्हा ‘ऋतम वदिष्यामि’ असे म्हणायची गरज काय त्यावरून सत्य आणि ऋत या दोन शब्दांचे मथितार्थ एक नसून वेगवेगळे आहेत हे उघड होते.\nजो सत्य जाणू शकतो आणि ते सत्य स्पष्टपणे सांगतो त्याला वैदिक परिभाषेत सत्यवादी किंवा सत्यवचनी म्हणतात. पण जो ऋत जाणतो आणि सांगूही शकतो, त्याला वैदिक परिभाषेमधे ऋषी असे म्हणतात. मराठीमधे आपण जरी ऋषीमधला षी दीर्घ लिहित असलो, तरी वैदिक संस्कृतात तो –हस्व आहे आणि त्याच्यापुढे विसर्ग आहे(ऋषि:). सत्य जाणणे हे बौद्धिक (इण्टलेक्चुअल) स्वरूपाचे असते पण ऋत जाणणे बौद्धिक असत नाही, कारण ऋत बुद्धीच्या कक्षे- पलीकडे असते. ऋत हा ऋषीने त्याच्या समाधी अवस्थेमधे, पंचेद्रिंयांच्या पलीकडे जाऊन घेतलेला आणि त्याबरोबरच मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला, अतींद्रिय स्वरूपाचा निर्विचारी (थॉटलेस) अनुभव असतो. अशा अनुभवाची वर्णने वेदांमधल्या आरण्यकांमधे व उपनिषदांमधे आहेत.\nअरण्यक-उपनिषदांमधली ऋताची वर्णने ही मानवी इंद्रिये, मन, बुद्धी यांचा परिपाक (प्रॉडक्ट) नाहीत. ती अमानवी आहेत, म्हणून अपौरूषेय; असा ‘अपौरुषेय’चा एक अर्थ आहे. दुसरा रूढ अर्थ म्हणजे वेदांना कोणी एक कर्ता नाही. ऋषिसमुदायाला निसर्गसान्निध्यात झालेले स्फुरण व त्यातून निर्माण झालेले ज्ञान असा आहे. पहिला अर्थ फक्त अरण्यक-उपनिषदांना आणि काही खास वेदमंत्रांना लागू पडतो, सर्व वेदवाड.मयाला नव्हे. तरीदेखील सर्व वेदवाड.मय हे दुसर्‍या अर्थाने अपौरुषेय आहे.\nऋत हे मन, बुद्धी, चित्त यांच्या पलीकडल्या अवस्थेमधे जाऊन घेतलेल्या अनुभवावर आधारलेले असल्याने त्याचे विवरण भाषेच्या माध्यमातून करता येत नाही. किंबहुना ऋताचा अनुभव पंचेद्रियांच्याही पलीकडे जाऊन घेतलेला असल्याने तो ‘एक्स्ट्रा-सेन्सरी परसेप्शन’ (ई-एस-पी) प्रकारचा असतो. म्हणूनच ऋताचा अनुभव पूर्णपणे व्यक्तिगत (सबजेक्टिव्ह) असतो. त्याचे सार्वत्रिकीकरण (ऑब्जेक्टिफिकेशन) करता येत नाही. मात्र तो व्यक्तिगत असला तरी चुकीचा किंवा खोटा असतो असे नव्हे. तो प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या त्याच्या पुरता खरा असला तरी ज्याला जे जे बरोबर वाटेल त्याने ते ते, ‘माझा अनुभव असा आहे बुवा’ असे म्हणावे, अशा प्रकारचा नाही. उदाहरणार्थ, वेदांमधली वेगवेगळी सूक्ते रचणारे ऋषी वेगवेगळे अनेक आहेत. पण ऋत ��ा अनुभवाच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे. वेदवाड.मयामधे कुठेही वैचारिक मतभिन्नता (कॉन्फ्लिक्ट) नाही; एका वाक्याविरुद्ध दुसरे वाक्य असा अंतर्गत परस्परविरोधही नाही.\nएवंच, ऋताचा अनुभव जरी व्यक्तिगत असला, तरी वेगवेगळ्या व्यक्तींनी घेतलेला अनुभव एकसारखा असतो, हे स्पष्ट दिसते. याचे आणखी एक कारण असे, की व्यक्तिसापेक्षता म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमधला फरक हा मुख्यत: प्रत्येक व्यक्तीचे मन, स्वभाव, बुद्धी वगैरे वेगवेगळे असल्याने असतो. पण जो अनुभव मुळातच मन, बुध्दी यांच्या पलीकडचा आहे, त्याच्या बाबतीत व्यक्ती-व्यक्तीमधला फरक येणार कुठून\nऋत हा अनुभव भाषेत म्हणजे शाब्दिक स्वरूपात सांगण्याचे प्रयत्न वेदांच्या व्यतिरिक्त इतर ग्रंथांमधे झाले आहेत. वानगीदाखल 1.आद्य शंकराचार्यांचा ‘विवेकचूडामणि’, 2.योगी अरविंद यांचा ‘लाइफ डिव्हाईन’, 3.ज्ञानेश्वरांचा ‘अमृतानुभव’ अशी उदाहरणे देता येतील. या विविध ग्रंथांमधे दिलेल्या तात्त्विक विवरणांमधे कमालीचा सारखेपणा आहे.\nएवंच, गांधीजी सत्यवादी, सत्यवचनी होते यात शंका नाही. पण ते ऋषी नव्हते. म्हणूनच गांधीजींनी सत्य आणि ऋत या दोन शब्दांच्या अर्थांची सरमिसळ करून त्या सगळ्याला सत्य असे म्हटले. अर्थात त्याबद्दल गांधीजींना दोष देता येत नाही.\nअण्णा हजारे गांधीवादी आहेत. तरीसुद्धा, मी अमेरिकेत राहत असल्याने, लांब अंतरामुळे, अण्णा हजारे यांचे उपोषण गांधीवादी होते का याचे नेमके परीक्षण मी करू शकलो नाही. तसे असेल तर त्यांच्या उपोषणाला अहिंसक म्हणता येईल. पण रामदेवबाबांच्या उपोषणाबाबत मात्र तसे दिसत नाही.\nगांधीजींची उपोषणे अहिंसक होती, कारण त्यांच्यामधे ब्रिटिश सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न होता. त्या उपोषणांचे उद्दिष्ट फक्त ‘मतपरिवर्तन’ एवढे असायचे. त्यात हिंसा नव्हती.\nउपवास आणि उपोषण यांच्यामधला फरक ध्यानात घेतला, तर गांधीजींच्या उपोषणांना उपवास म्हणता येते. पण रामदेवबाबांचे उपोषण हा उपवास तर नव्हताच, पण साधे उपोषणदेखील नव्हते. तो चक्क ‘हंगर स्ट्राईक’ होता. ‘स्ट्राईक’ म्हणजे ‘आघात’ आणि कुठलाही आघात अहिंसक असूच शकत नाही\nशिवाय, रामदेवबाबांनी डेहराडूनच्या विमानतळावर विमानात बसल्यावर पोलिसाचे पेन मागून जी पाच पाने खरडली, त्यावरून तर मला त्यात सूडबुद्धीचा वास येतो. यात अहिंसा कुठे आली\nरामद��वबाबांना टिव्हीवरून योगाचा प्रचार केल्यामुळे प्रचंड लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. योग म्हटला की त्याला पावित्र्य, मांगल्य, अध्यात्म वगैरे गोष्टी साहजिक चिकटवल्या जात असतात. पण दुर्दैवाची बाब अशी, की रामदेवबाबा या पावित्र्याच्या संकल्पनेचा राजकीय उपयोग करू पाहत आहेत.\nसत्याग्रह, उपोषण, अहिंसा या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि पुनर्विचार करून त्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सत्याग्रह काय आणि उपोषण काय, हे दोन्ही प्रकार भारतातले आहेत आणि भारतातल्या समाजजीवनावर या दोहोंचा प्रभाव आहे. या दोन्ही प्रकारांमधे अध्यात्माला राजकीय क्षेत्रात विनाकारण ढकलले जात आहे.\nमी एक अमेरिकन नागरिक आहे. थॉमस जेफर्सन याने अमेरिकेची राज्यघटना लिहिताना म्हटलेले अत्यंत महत्त्वाचे मूलभूत तत्त्व-‘सेपरेशन ऑफ चर्च अॅण्ड स्टेट’ हे मी शिरोधार्ह मानतो. माझे भारतीय बांधव याचा विचार करतील का\n-निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान व मॅनेजमेण्ट एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका,\n‘गॉड’ हा शब्द कुठून आला\nख-या देवाचा शोध आणि सतत प्रश्न विचारणारा माणूस\nसंदर्भ: अण्णा हजारे, महात्‍मा गांधी, वेद, संत ज्ञानेश्वर\n‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसंदर्भ: शंकराचार्य, वेद, धर्म\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202438-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-04-18T18:28:14Z", "digest": "sha1:WP7WN2ENT72WGV5FC3KPTOJ3NU3IR4WM", "length": 11704, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भरतीचे आश्‍वासन; प्राध्यापकांचे आंदोलन स्थगित - Dainik Prabhat", "raw_content": "\nभरतीचे आश्‍वासन; प्राध्यापकांचे आं��ोलन स्थगित\nपुणे – महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीला राज्य शासनाकडून मान्यता दिल्यानंतरही प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू न झाल्याने नेट-सेट पात्रताधारक संघर्ष समितीने दि.3 जानेवारीपासून आंदोलन पुकारले होते. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्याच निर्णय समितीने घेतला आहे.\nराज्यातील “नेट’-“सेट’ पात्रताधारकांनी दि.3 जानेवारीपासून उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले होते. प्राध्यापक भरतीला मान्यता देऊनही त्याबाबतची कार्यवाही सुरू होत नसल्याने उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाची माहिती देण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची भेट घेतली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराज्यभरातील महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती संकलित केली जात आहे. ती एकत्रित झाल्यानंतर प्राध्यापक भरती करण्यास महाविद्यालयांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सहायक प्राध्यापक भरतीच्या जाहिराती निघण्याची शक्‍यता आहे. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पुढील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202442-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:15:33Z", "digest": "sha1:6YWO5ATJ53CB3N7KNOPGQRXIHGMQWO6P", "length": 11129, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थीदशेतच जीवनाची दिशा ठरवा : अशोक गार्डे - Dainik Prabhat", "raw_content": "\nविद्यार्थीदशेतच जीवनाची दिशा ठरवा : अशोक गार्डे\nबुध – आदर्श नागरिक व आदर्श व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर विद्यार्थी दशेतच जीवनाची दिशा ठरवणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन मुंबई हेल्प ट्रस्टचे संस्थापक व प्रसिध्द लेखक अशोक गार्डे यांनी केले. मुंबई हेल्प ट्रस्ट अंतर्गत राजापूर, ता. खटाव येथील हेल्प सेंटरतर्फे राजापूर हायस्कुलमधील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व निराधार मुलांना शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.\nट्रस्टचे अनुराग मिश्रा, हिमांशू रॉय, सिध्दार्थ मोहिते, जयवंतराव डंगारे, सरपंच काकासो डंगारे, कविता घन��ट, उषा कचरे, शंकर शिंदे, कविता तारळकर, सुनिता घनवट, मुख्याध्यापक अशोक वळवी, शामराव कदम, बळीराम सुर्यवंशी, विनोद घनवट, संपत वावरे, बाळू गार्डे, हौसाबाई गार्डे, किसन घनवट, यशवंत घनवट, बापूराव घनवट, किसन म्हेत्रेसह जानुबाई महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. गार्डे म्हणाले, जीवनात आपणास काय व्हायचे आहे, याची बीजे विद्यार्थीदशेतच पेरली जातात. म्हणून आतापासूनच जीवनाचे उद्दीष्ट ठरविले तर येणारा काळ सुवर्णदायी असेल. यावेळी रवींद्र तारळकर, शंकर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनुराग मिश्रा यांच्या हस्ते सायकल वाटप तसेच निराधार विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. सुत्रसंचालन दीपक घनवट यांनी केले. विलास जाधव आभार मानले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्���ोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202442-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shri-gurudev-datta-serial-saam-channel-19176", "date_download": "2019-04-18T19:14:00Z", "digest": "sha1:3WT46OUH4J3JDVBW2UGGD3M7QQVKDFSQ", "length": 16506, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "shri gurudev datta serial in saam channel साम वाहिनीवर उद्यापासून श्री गुरुदेव दत्त मालिका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसाम वाहिनीवर उद्यापासून श्री गुरुदेव दत्त मालिका\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nपुणे - जगभरातील भक्तांपर्यंत घरबसल्या गुरुदेव दत्तांची महती पोचविण्यासाठी साम मराठी वाहिनीने यंदाही डी. एन. विंड. सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे आयोजन केले आहे. गुरुवार (ता. ८)पासून या मालिकेचे प्रसारण होणार आहे. पुढील मंगळवारपर्यंत (ता. १३) सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रसारित होईल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पुनःप्रक्षेपण होईल.\nपुणे - जगभरातील भक्तांपर्यंत घरबसल्या गुरुदेव दत्तांची महती पोचविण्यासाठी साम मराठी वाहिनीने यंदाही डी. एन. विंड. सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे आयोजन केले आहे. गुरुवार (ता. ८)पासून या मालिकेचे प्रसारण होणार आहे. पुढील मंगळवारपर्यंत (ता. १३) सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रसारित होईल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पुनःप्रक्षेपण होईल.\nश्री गुरुदेव दत्त यांचे माहात्म्य सांगणारे एकूण सहा भाग आहेत. तसेच, १३ डिसेंबर रोजी गाणगापूर आणि नृसिंहवाडी येथे होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्याचे प्रक्षेपण घरबसल्या भाविकांना बघता येणार आहे. दत्त जयंती दिवशी पहाटेपासून दत्त जन्मकाळापर्यंत होणाऱ्या सर्व धार्मिक विधी व कार्यक्रमांचे प्रक्षेपणही होणार आहे. दरम्यान, कबीर बाग मठ संस्था (पुणे) मालिकेचे प्रायोजक आहेत.\nशहरातील तीन टीनएजर्स मुलांना भविष्यात चांगल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. गाणगा���ूरला दत्त जयंतीला येणारा एक तरुण त्यांना सोबत घेतो आणि यानिमित्ताने या मुलांवर संस्कार घडतात, अशी मालिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे. गाणगापूर येथील वैशिष्ट्य असलेले धार्मिक विधी, नित्य धार्मिक विधींसह संगम क्षेत्र, तेथील विविध मंदिरे, भीमा-अमरजा संगम, स्वामींचे अनुष्ठान मंदिर, अमरेश्‍वर मंदिर, भस्माचा डोंगर, श्रीनृसिंह सरस्वती निर्गुण पादुका मंदिर याबाबतची सर्वांगीण माहिती मालिकेतून घरबसल्या मिळणार आहे.\nअभिनेता आशुतोष कुलकर्णी यांच्यासह बालकलाकार प्रणव शुक्‍ल, हर्षद शिंदे, सोहम कदम यांच्या मालिकेत भूमिका आहेत. युवराज पाटील यांचे लेखन आहे. ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका ‘साम मराठी’ सलग सातव्या वर्षी प्रसारित करत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेमुळे देशभरातील दत्तभक्तांसह गुरुपरंपरेतील भाविकांना दत्त देवस्थानांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. पूजाअर्चा, धार्मिक सोहळे, नित्यक्रम, स्थान माहात्म्य हे सर्व दर्शकांना घरबसल्या अनुभवायला मिळण्याची संधी ‘साम’ मराठीने उपलब्ध करून दिली आहे.\nमालिकेदरम्यान प्रेक्षकांसाठी रोजच्या भागावर आधारित प्रश्‍नमंजूषा आयोजित केली आहे. पोस्ट कार्डासह ‘एसएमएस’च्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मालिकेतील प्रत्येक भागात एक प्रश्‍न विचारला जाईल. त्यामध्ये पाच महाविजेत्यांना चांदीचे नाणे व अभिषेकाची संधी आणि पंचवीस उपविजेत्यांना गुरुचरित्राची प्रत अशी बक्षिसे आहेत.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानव��\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202442-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:27:13Z", "digest": "sha1:LDLWCMBYGNK3IZMGV2ZC4Z6A7FXFCWMU", "length": 5751, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅकोनकाग्वा - विकिपीडिया", "raw_content": "\nअ‍ॅकोनकाग्वा शिखराचे चिली-आर्जेन्टिना सीमेजवळील स्थान\nउंची २२,८४१ फूट (६,९६२ मीटर)\nअ‍ॅकोनकाग्वा हे अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून ६,९६२ मी (२२,८४१ फूट) उंचीवर असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेमध्ये आर्जेन्टिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. हे शिखर सान हुआन प्रांतापासून ५ किमी अंतरावर तर चिली देशाच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. अ‍ॅकोनकाग्वा हे दक्षिण व पश्चिम गोलार्धांमधील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर���गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202445-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2019-04-18T18:34:46Z", "digest": "sha1:6XS5PJ5YGKWATR2KDICL7UTZGXDXERNF", "length": 5733, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७०१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ६८० चे - ६९० चे - ७०० चे - ७१० चे - ७२० चे\nवर्षे: ६९८ - ६९९ - ७०० - ७०१ - ७०२ - ७०३ - ७०४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर ८ - पोप सर्जियस पहिला.\nइ.स.च्या ७०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१४ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202445-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mp-hemant-godse-on-startup-destination-nashik/", "date_download": "2019-04-18T19:20:46Z", "digest": "sha1:66AGQ4S2WLAWXB67ZCY7O4N46N55AHT7", "length": 47427, "nlines": 284, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : स्टार्टअप डेस्टिनेशनच्या जनजागृतीसाठी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प��लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक ध्यास स्वप्नपूर्तीचा : स्टार्टअप डेस्टिनेशनच्या जनजागृतीसाठी\nध्यास स्वप्नपूर्तीचा : स्टार्टअप डेस्टिनेशनच्या जनजागृतीसाठी\nमतदार���ंघाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच देशहिताचे प्रश्न संसदेत उपस्थित करत ते सोडविण्याचा प्रयत्न केला. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विमानसेवा, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक विकासासाठी उद्योग, आय.टी, स्टार्टअपला चालना देत रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले. नदीजोड प्रकल्प, कृषी टर्मिनल, त्र्यंबकचा प्रसाद योजनेत समावेश आदी कामे दृष्टिपथात आहेत.\nरेल्वे व्हिल कारखाना विस्तारीकरण\n1983 साली माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी नाशिक येथे रेल्वे इंजिन बनविण्यासाठी 250 एकर जागा आरक्षित केली होती. नाशिकमध्ये रस्ते, पाणी, वीज आदी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही गेली 35 वर्षे या कारखान्याचे विस्तारीकरण होऊ शकले नाही. यासंदर्भात तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश गोयल आणि विद्यमान मंत्री पीयूष गोयल यांच्या पाठपुरावा केला असता, व्हील रिपेअर कारखान्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. कर्षन मशिन कारखान्यामुळे उद्योगात वाढ होणार आहे. औद्योगिक वसाहतीत असणार्‍या कंपन्यांनाही काम मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे.\nनाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. सदर प्रकल्प नीती आयोगाकडे व प्लॅनिंग विभागाकडे आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, पुणे आणि अहमदनगर हे तीन जिल्हे जोडले जाणार आहे. यामुळे व्यापार व उद्योगालाही चालना मिळणार आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित आहे. नाशिक- मुंबई पंचवटीला पर्याय असलेली राज्यराणी लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत जात होती, ती छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जावी, अशी प्रवाशांची मागणी होती. प्रवासी संघटनेचा प्रस्ताव न्यायालयाने फेटाळला. मात्र, यासंदर्भात पाठपुरावा करून राज्यराणी सीएसटी पर्यंत नेली यातून प्रवाशांना दिलासा मिळाला. \\\nद्वारका ते दत्तमंदिर उड्डाणपूल\nमुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व सिन्नर फाट्यापासून राष्ट्रीय महामार्ग 160 यामधील 5.9 कि.मी. अंतर हे मनपा अखत्यारित आहे. नाशिक मनपा इतका खर्च करू शकत नाही म्हणून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावा, अ��ी मागणी आपण केली होती. या प्रस्तावाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता दिली. त्यानुसार तांत्रिक सल्लागार नेमून हे प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. यापुलामुळे आडगावकडून जाणार्‍या वाहनांना जर नाशिक पुणे मार्गावर जायचे असेल, तर हा पूल द्वारकाजवळ प्रस्तावित पुलाशी जोडण्यात येणार आहे. \\\nनाशिक शहरातील राष्ट्रीय महामार्ग 3 वर अमरधाम व जत्रा क्रॉसिंग येथे वाहतूक कोंडी होते आणि परिणामी अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गाला शहराच्या आतील 300 फुटी रिंगरोड हा अमरधाम क्रॉसिंगला व शहराच्या बाहेरील 200 फुटी रिंगरोड जत्रा क्रॉसिंगला येत होता. तेथे उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक होते. यासंदर्भात केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असता उड्डाणपुलासाठी 404 कोटी रुपयांच्या कामास मंजूर देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक-पेठ या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग 848 मध्ये वर्गीकरण होते. परंतु धागूरच्या पुढे नाशिक शहर वर्दळीचे शहर असल्याने नियमाप्रमाणे विकास करणे अवघड होते. त्याचबरोबर गुजरातवरून पेठमार्गे येणारी वाहतूक नाशिक शहरात का यावी, हाही प्रश्न होता. त्याकरता आपण धागूर, गिरणारे वाडीवर्‍हे हा राज्य महामार्ग 848 मध्ये करावा तसेच उर्वरित वाडीवरहे साकुर शिंदे, सै.पिंप्री हा 73 कि.मी चा राज्यमार्ग 37 याचेही वर्गीकरण राष्ट्रीय महामार्गात करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असून, यामुळे शहरात येणारी अवजड वाहतूक या मार्गाने वळविण्यात येणार असून, शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.\nयुवांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असून देखील नाशिकचे टॅलेन्ट नाशिकमध्ये न वापरता पुणे, बंगरूळू अशा ठिकाणी स्थलांतरित होतात. याकरिता कौशल्य विकास विभागाचे सचिव दीपक कुमार त्यानंतर आसिम गुप्ता यांच्याशी पाठपुरावा केला. काही तज्ज्ञांकडून नाशिकमध्ये स्टार्ट अप विकसित होण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. तसे आपण महाराष्ट्र शासनास कळविले होते. त्यानुसार नाशिकला स्टार्टअप व्हिलेज, इन्क्युबेशन प्रोग्रामला, एक्सलरेअर प्रोग्रामला मंजुरी मिळाली. मात्र, त्यावर न थांबता नाशिक स्टार्टअप पॉलिसीसंदर्भात वर्कशॉपचेही आयोजन केले. जेणेकरून स्थानिक य��वकांना पॉलिसी लक्षात यावी. या माध्यमातून मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये स्टार्टअप पार्क उभारण्यात येऊन नवउद्योजकांना संधी मिळणार आहे.\nकृषी टर्मिनलच्या माध्यमातून निर्यातीला प्राधान्य\nशेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, शेतीमालाला चांगला भाव मिळावा, तसेच नाशवंत फलोत्पादनाला सुविधा मिळाव्यात, यासाठी सय्यदपिंप्री येथे 100 एकरवर कृषी टर्मिनल उभारण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी मंत्रालयात लागलेल्या आगीत या टर्मिनलचा प्रस्तावाच्या फाईल जळून गेल्या होत्या. मात्र, आपण यासंदर्भात पाठपुरावा करून या प्रकल्पाला मंजुरी मिळावली. यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढणार असून, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. तसेच शेतकर्‍यांंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यामुळे उपलब्ध होईल.\nराज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील सावतामाळीनगर येथे 100 एकर जागेवर नाशिकसाठी कृषी महाविद्यालय व्हावे, यासाठी पाठपुरावा करून या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचा बृहत आराखडा तयार नसल्याने सध्या हा प्रस्ताव प्रलंबित आहे. पुणे कृषी परिषदेचे अध्यक्ष यांनी हा आराखडा शासनाकडे सादर केला आहे. त्यामूळेे लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. यामुळे शेतीविषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी कृषी महाविद्यालय सोयीस्कर ठरेल.\nग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सुलभ व्हावी, याकरिता लवकरच टेलीमेडीसीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयासोबतच सिन्नर, पांढुर्ली, ठाणगांव, देवपूर, सैय्यद पिंप्री, जातेगाव, त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रे इंटरनेटव्दारे जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील रूग्णांना नेत्रतपासणी, हृदयरोग तपासणी या सेवा तेथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यकसेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सल्ला घेऊन उपचार केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मिशन या योजनेंतर्गत माता व बाल संगोपन केंद्र विकास रूग्णालयासाठी 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.\nजोपर्यंत औद्योगिक विकास होत नाही, तोपर्यंत रोजगार निर्मिती शक्य नाही. देशात मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र प्रोग्राम राबविले जात असतांना नाशिकच्या उद्योजकांच्या पुढाकाराने मेक इन नाशिक उपक्रम आयोजित करण्यात आला. मात्र यावर न थांबता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात एचएएएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझंगाव डॉक, मिश्रा धातू, अशा नउ नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवला. नाशिकमधील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना अधिक काम मिळेल. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.\nविमान सेवेव्दारे सात शहरे जोडणार\nकोणत्याही शहराचा विकास करताना तेथे मोठे उद्योग येण्यासाठी विमानसेवा ही अत्यावश्यक बाब आहे, याकरिता केंद्राच्या उडान योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला. पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे ही सेवा सुरू करण्यात आली. काही कारणास्ताव कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही सेवा बंद झाली, याकरिता दिल्लीत आंदोलन केले. कालांतराने ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तसेच ‘उडान’च्या दुसर्‍या टप्प्यात दिल्ली, हैद्राबाद, बंगरूळू, गोवा, अहमदाबाद, भोपाळ, हिंडण गाझियाबाद या शहरांना जोडले जाणार आहे. नाशिक देशातील तिसरे शहर आहे की, उडान योजनेंतर्गत देशातील तीन मुख्य शहरांना जोडले जाणार आहे.\nनाशिक महापालिका, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण गुणवत्तेदार आणि दर्जेदार व्हावे, या हेतूने शहर आणि ग्रामीण भागातील शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यात येऊन ई लर्निंग प्रणाली, डिजिटल शिक्षण पद्धतीचा विकास करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये व्हर्च्युअल क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला. मनपा हद्दीतील सहा मनपाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, या प्रत्येक तालुक्यातील एक शाळा अशा दहा शाळा इंटरनेटने जोडून व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे मनपा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण गुणवत्तेदार आणि दर्जेदार होण्यास मदत होईल.\nरामायण सर्किट, प्रसादमधून धार्मिक विकास\nनाशिक शहर ह�� धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांची पावनभूमी, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग यामुळे नाशिकमध्ये धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे. याचा विचार करून केंद्राच्या पर्यटन विकास विभागांतर्गत रामायण सर्किट या संकल्पनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्याच्या खुणा आहेत, अशा स्थळांचा विकास यात होणार आहे. नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, रामसृष्टी, सर्वतीर्थ टाकेद, लक्ष्मणरेषा, सीता सरोवर, कावनई, अंजनेरी, रामशेज या स्थळांचा विकास याद्वारे केला जाणार आहे. सध्या तांत्रिक समितीकडून याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रसाद योजनेंतर्गत राज्यातून एकमेव त्र्यंबकेश्वर या तीर्थाची निवड करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवून भाविकांना लागणार्‍या सुविधांचा विकास यातून केला जाणार आहे. याकरिता 202 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.\nकुंभमेळा पोहचवला जगाच्या पटलावर\nसिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. याचा समावेश युनेस्कोच्या यादीत करावा अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टी ललिता शिंदे यांनी केली होती. यासंदर्भात सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येऊन मंत्रालयाला सादर करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्राने पॅरीस येथे युनेस्कोकडे पाठवला व सिंहस्थ कुंभमेळा युनेस्कोच्या अमृत महोत्सव यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे जगाच्या पटलावर या उत्सवाची दखल घेतली गेली आहे. यामुळे भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेला हा उत्सव जागतिक उत्सव झाला आहे.\nसर्व भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर या जन्मगावी सावरकर वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे हा वास्तूचे जतन होऊन भावी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा यातून मिळेल. नाशिक येथील पुरातन सुंदर नारायण मंदिरचेही नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, याकरिता 12.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच अंजनेरी येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिराचे नूतनीकरणाचे कामालाही मंजुरी मिळाली आहे. शहरातील हा ऐतिहासिक वारसा जपला जावा; त्याचे जतन होऊन नव्या पिढीला यातून इतिहासाची ओळख व्हावी, याकरिता पुरातत्त्व विभागामार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे.\nनाशिक होईल इलेक्ट्रिक हब\nमौजे शिलापूर येथील 100 एकर जागेत इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबोरेटरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या या जागेच्या कम्पाउंड वॉलचे काम सुरू आहे. लवकरच इमारत व लॅबचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे वीज क्षेत्रातील उपकरणे व यंत्रनिर्मिती प्रकल्पाला संधी मिळेल. याअगोदर इलेक्ट्रिक टेस्टिंगसाठी भोपाळ, बेंगलोरला जावे लागत होते. आता ते नाशिकमध्ये होईल त्यामुळे वेळ आणि पैशांचीही बचत होणार आहे. या माध्यमातून रेाजगारही उपलब्ध होईल.\nनाशिक शहरात अनेक आयटी उद्योजक शहराच्या विविध ठिकाणी काम करतात. त्यामुळे 90 टक्के आयटी उद्योजकांनी रजिस्टे्रशन केलेले नाही. या सर्व आयटी उद्योजकांनी एका छताखाली येऊन काम करावे जेणेकरून नाशिकमध्ये आयटी चळवळ उभी राहील, या उद्देशाने औद्योगिक वसाहतीत 30 हजार चौ. फुटांची इमारत कमी भाडेतत्त्वावर द्यावी, अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली. याला मान्यता मिळाली असून, यामुळे आयटी उद्योगाला चालना मिळेल.\nPrevious articleध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाची गंगा आणली\nNext articleध्यास स्वप्नपूर्तीचा : मतदारसंघ हायटेक करणार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418202445-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:16:14Z", "digest": "sha1:WC7BEWPTDWBWR2N7U2AUJ5PUV5UBGFIO", "length": 12563, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रसायनमुक्‍त धान्यपिके ही काळची गरज - पोपरे - Dainik Prabhat", "raw_content": "\nरसायनमुक्‍त धान्यपिके ही काळची गरज – पोपरे\nपुणे – रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याच्या उत्पदनाबरोबरच आजारही वाढत आहेत. आता रसायनांशिवाय भाज्या आणि धान्य मिळणे शक्‍य नाही. पण, गेल्या अनेक वर्षे मी धान्यांचे वाण साठवत आहे. माझ्या 150 पेक्षा जास्त प्रकारांची धान्य-पिकांचे वाणं आहेत. अनेक वर्षे मी माझ्या शेतामध्ये याच वापर करून उत्पादन घेत आहे. आपण हे वाण साठवले नाही, तर पुढच्या पिढीला याचा वारसा मिळणार नाही, असे आदिवासी भागांमध्ये “सीड बॅंक’ चालविणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी सांगितले.\n13 व्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत राहीबाई पोपरे बोलत होत्या. यावेळी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सुप्रिया चित्राव आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“निसर्ग आणि वन्यजीव संपत्ती सर्वांपर्यंत नेण्यासाठी माहितीपट हे प्रभावी माध्यम आहे. माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला हे व्यासपीठ मिळाल्याने मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचू शकलो. अनेक शासकीय अधिकारी आणि जबाबदार व्यक्ती वेळेअभावी चित्रपट पाहू शकत नव्हत्या पण जेव्हा आपण दहा मिनिटांचा माहितीपट त्यांच्यासमोर नेतो तेव्हा त्या व्यक्ती समस्येच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात. अनेक निर्णय सुद्धा यामुळे बदलले गेल्याचे मी पाहिले आहे अणि निसर्गप्रेमी म्हणून मला याचे समाधान वाटते,’ असे मत दिग्दर्शक शेखर दत्तात्री यांनी व्यक्त केले.\n“कमी वेळात माहितीपट बनवायचा आणि बक्कळ पैसे कमवायचे असे मी कधीच केले नाही. कोणताही चित्रपट तयार करण्यासाठी सविस्तर कथा आणि संशोधन महत्त्वाचे असते. त्यांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड करणे मला पटत नाही. वन्यजीव संपत्ती आणि निसर्ग हेच विषय माझ्या चित्रपटांमध्ये प्राधान्याने राहिले. पर्यावरणा संबंधित चित्रपटांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. आपल्याकडे चर्चा होते पण प्रत्यक्षामध्ये तितके काम होताना दिसत नाही,’ अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांनी व्यक्‍त केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\n���ाज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203352-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/country-above-party-bjp-says-pm-21436", "date_download": "2019-04-18T19:08:54Z", "digest": "sha1:MHKM4SC5V7GL3BVH4R3Z3UNCNI77NOU5", "length": 12948, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "country is above the party for BJP, says PM भाजपसाठी देशच सर्वांत महत्त्वाचा: मोदी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेप�� शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nभाजपसाठी देशच सर्वांत महत्त्वाचा: मोदी\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nभाजप व एनडीएसाठी देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेमध्ये असताना हे चित्र नव्हते. त्यांच्यासाठी पक्ष हा देशापेक्षा मोठा होता\nनवी दिल्ली - आता सत्तेत असलेला पक्ष काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे; तर विरोधी पक्षांकडून यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केली.\nभाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी देश हाच सर्वांत महत्त्वाचा असल्याचे ठाम प्रतिपादनही पंतप्रधानांनी यावेळी केले. \"\"भाजप व एनडीएसाठी देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेमध्ये असताना हे चित्र नव्हते. त्यांच्यासाठी पक्ष हा देशापेक्षा मोठा होता,'' असे मोदी म्हणाले.\n\"याआधी सत्ताधारी पक्षच बोफोर्स वा स्पेक्‍ट्रमसारख्या गैरव्यवहारांमध्ये अडकला होता. त्यावेळी याविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते. मात्र आता सत्ताधारी पक्षाकडून काळ्या धनास पराभूत करण्यासाठी युद्ध केले जात आहे; आणि विरोधकांकडून यास विरोध केला जात आहे,'' असे पंतप्रधान म्हणाले.\nकेंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयास देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाच्या बैठकीस संबोधित करताना पंतप्रधानांनी यासंदर्भातील भूमिका विशद केली.\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची ट���का\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203352-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/next-chief-minister-will-be-shivsena-says-sanjay-raut-159406", "date_download": "2019-04-18T19:03:21Z", "digest": "sha1:4U4MPUVODWJLOZY5I5AMAOAH7YZLLCP7", "length": 17259, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "next chief minister will be of shivsena says sanjay raut स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nस्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nनाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.\nनाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.\nखासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे कितीही सांगत असले, तरी ते शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. ��र आता युतीची भाषा करत असतील तर 2014 मध्ये आम्ही युती करायचे म्हणत होतो, त्या वेळी कुठे तोंडे दाबली गेली 2019 मध्ये युती का करावी वाटते 2019 मध्ये युती का करावी वाटते, याचेही उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकमधील हिरे कुटुंबाचे राजकारणात चांगले नाव आहे. विविध पक्षांत फिरून आलेले हिरे उद्या कुठे असतील, हे सांगता येत नसल्याची टीका त्यांनी केली.\nराज्यातील दुष्काळाची दाहकता पाहण्यासाठी केंद्राचे पथक गावागावांत हिंडत असले, तरी पथकातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी झेड प्लस सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्यानेच मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवली जात आहे. यावरून राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती भयानक आहे, याचे वास्तव लक्षात येत असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला. चारा छावणीऐवजी पाहुण्यांकडे पाठविण्याच्या सल्ला देणाऱ्यांना निवडणुकीत लोकच त्यांना तिकडे पाठवतील, असा टोला त्यांनी मंत्री राम शिंदे यांना लगावला.\nराज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांमध्ये दैवीशक्ती दिसत असेल, तर त्यांची आरती ओवाळणे बंद करून चुटकीसरशी दुष्काळ दूर करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात कायदा करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कायद्याचा अभ्यास करून महाजन यांच्यावर कारवाईचे आवाहन त्यांनी केले.\nकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना एका कार्यक्रमात भोवळ आल्याच्या मुद्द्यावर बोलताना, राऊत यांनी गडकरी हे चांगले काम करतात. त्यासाठी ते धावपळ करतात. काम करताना त्यांनी व केंद्रातील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेल्थ टिप्स घेण्याचा उपरोधिक सल्ला दिला.\nराममंदिर बांधण्याची केंद्र सरकारला आठवण करून देण्यासाठी अयोध्येत नोव्हेंबरमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर नाशिकमध्येही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गोदातीरावर शरयू नदीच्या धर्तीवर कार्यक्रम घेण्याचे नियोजन शिवसेनेकडून सुरू आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः हजर राहतील. त्या वेळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होईल. या सभेत पक्षप्रमुख निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला पोषक वातावरण असल्याने राज्यात शिवसेन��चा मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्याचा मार्ग येथूनच निश्‍चित होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nLoksabha 2019 : राणेंच्या जोरदार एंट्रीने युती झाली सावध\nसंगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण...\nLoksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या\nअकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर पोरांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nनरेंद्र मोदी यांची २२ ला नंदुरबारमध्ये जाहीर सभा\nनंदुरबार ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) पंतप्रधान...\nLoksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस\nजत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203352-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2013", "date_download": "2019-04-18T19:13:17Z", "digest": "sha1:IGHCQSHSQ5TKE6PZ3TMTOKAMSMHXFKUB", "length": 3181, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | यंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार", "raw_content": "\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार\nऊस उत्तम आला, आता कारखान्यांनी पाणी पुरवावं\nरवींद्र जगताप 37 Views 01 Apr 2019 व्हिडिओ न्यूज\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार\nऊस उत्तम आला, कारखाने चांगले चालताहेत, आता कारखान्यांनी लातुरला पाणी पुरवावं\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203359-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-18T18:25:18Z", "digest": "sha1:JZ3CO6RE7UTJ3I5XT2TPM5AOFIAILMF5", "length": 12836, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुनंदा भागवत बनल्या एक दिवसाच्या ठाणे अंमलदार - Dainik Prabhat", "raw_content": "\nसुनंदा भागवत बनल्या एक दिवसाच्या ठाणे अंमलदार\nसंगमनेर: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर तालुक्‍यातील नांदुर खंदरमाळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच सुनंदा भागवत या महिलेकडे शनिवारी घारगाव पोलीस ठाण्याचा कारभार प्रायोगिक स्वरूपात देण्यात आला होता. पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार यांना एक दिवस पोलीस ठाण्यात पोलिसांचे दैनंदिन कामकाज प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळते आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांना देण्यात आला होता.\nपोलीस दल स्थापना दिनानिमित्ताने घारगाव पोलीस ठाण्याच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोलीस ठाण्यातील महत्वाचे पद असलेल्या प्रभारी पदाचा एक दिवसाचा पदभार स्विकारताना, त्यांना मदतनीस म्हणून पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांनी दैनंदिन कामकाजाबाबत माहिती दिली. पोलीस कामकाजाबाबत माहिती घेताना, एक महाविद्यालयीन तरुणी आपली समस्या घेऊन आली. सुनंदा भागवत यांनी तिची समस्या जाणून घेवून, समोरील व्यक्तीस फोन करुन पोलीस ठाण्यात बोलावले. महिलांना योग्य व सन्मानाची वागणूक देण्याची तंबी देवून त्यांच्यातील वाद सामंजस्याने मिटवला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया पदामुळे मिळालेल्या जबाबदारीच्या कामाबद्दल आणि सन्मानजनक वागणुकीबद्दल पदभार स्वीकारलेल्या महिला सरपंचांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलेल्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. तर आमचा दिवस आमच्यादृष्टीने प्रेरणादायी व नवी दिशा देणारे ठरल्याचे पोलीस ठाण्याचा पदभार तात्पुरता प्रायोगिक स्वरूपात स्वीकारलेल्या सुनंदा भागवत यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न डॉ. विखे पूर्ण करणारः आ. कर्डिले\nसमन्यायी पाणीवाटप कायद्यावेळी विखे मूग गिळून गप्प का होते\nमोदींनी देशासाठी काय केले याचे आत्मपरिक्षण करावे -शरद पवार\nनगरमध्ये बेरोजगारांचा कौल ठरणार निर्णायक\n15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा\nव्हॉटस्‌ ॲपवरून डॉ. विखेंची बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार\nसर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा -डॉ. सुजय विखे\nघोटाळे झाकण्यासाठी त्यांना हवी खासदारकी : आ. जगताप\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘या’ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203359-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/deven-bharti-replaces-mumbais-senior-police-commissioner-order-of-election-commission/1647/", "date_download": "2019-04-18T18:51:58Z", "digest": "sha1:DCWKWTYMGM4XD3APPOEXJF67Q5U6FQPK", "length": 18188, "nlines": 123, "source_domain": "mahabatmi.com", "title": "मुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश | Mahabatmi.com", "raw_content": "\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्य�� पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nचेंबूर येथील सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरात सेप्टीक टँक खचून झालेला अपघात हा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून या सर्वअपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मा. एकनाथराव गायकवाड यांनी केलीआहे. तसेच या अपघातामुळे एमएमआरडीएची जागा हडपण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव उघडकीस आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nचेंबूर येथील वाशीनाका परिसरातील माहूल रोड येथे सकाळी नऊच्या सुमारास म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेप्टीक टँक खचण्याचीघटना घडली. या टाकीवर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकच्या वजनाने ती टाकी खचली. या अपघातात टाकीवर उभे असलेली एक महिला आणि दोन मुले असे तिघे जण या टाकीतपडून अडकले होते. घटनेची माहिती कळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने या तीघांनाही बाहेरकाढले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n२००४ पासून एमएमआरडीएने मुंबईच्या इतर भागातून अनेकांना या परिसरात स्थलांतरीत केले आहे.या अपघातानंतर मा. एकनाथराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजावाडी रुग्णालयात दाखल जखमींचीहीविचारपूस केली. या अपघाताबद्दल त्यांनी स्थानिक नगरसेविका, आमदार आणि खासदारांना जबाबदार धरले. स्थानिक नगरसेविकेने परिसरात समाज मंदिराचे बांधकाम सुरूकेले आहे. या बांधकामाला परवानगी आहे की नाही हे अगोदर तपासावे लागेल, असे सांगत मा. गायकवाड म्हणाले की, ही जागा एमएमआरडीएची असून त्यावर नगरसेवकनिधी वापरून जागा हडप करण्याचा हा डाव आहे. या कामाला स्थानिकांचा विरोध आहे.महापालिकेत त्���ाविरोधात स्थानिकांनी शेकडो अर्ज केलेत, मात्र नगरसेवक आमदारआणि खासदार हे एकाच पक्षाचे असून त्याच पक्षाची सत्ता महापालिकेत असल्याने महापालिकेचे अधिकारी दबावाखाली काम करतात.\nसर्व स्थानिक लोकप्रतिनिधींची हीमिलीभगत असून जागा काबीज करून, मग त्यावर दुकाने बांधायची, असा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे.तसेच जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आहे. अवैध बांधकामांसाठी नगरसेवक निधीचा वापर करण्याची परवानगीदिल्याबद्दल वेळ पडल्यास आयुक्तांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचेही मा. गायकवाड म्हणाले.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203359-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-employment-news/msrtc-st-mega-recruitment-118122900013_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:02Z", "digest": "sha1:ES7O65XB4LD26WZCWN243C3Z2OL4KNN6", "length": 15357, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुष्काळी भाग मदतीला एसटी धावली, या भागातील युवकांसाठी भरणार लवकर सर्व रिक्त पदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुष्काळी भाग मदतीला एसटी धावली, या भागातील युवकांसाठी भरणार लवकर सर्व रिक्त पदे\nराज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाही��� केलेल्या १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने चालक तथा वाहक पदाच्या ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येणार असून यासंबंधीची जाहिरात महामंडळाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळामार्फत कंत्राटीपद्धतीने भरण्यात येतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.\nमंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल पाटील उपस्थित होते.\nश्री. रावते पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाच्या झळांनी त्रस्त असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यांमधील युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा या हेतूने एस.टी महामंडळाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा, निर्णय घेतला आहे.\nदुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एस.टीचा मोफत\nप्रवास पास देण्याचा निर्णय ही एस.टी महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे.दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची माहिती देताना ते पुढे म्हणाले, ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला,बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात होईल. परंतु यापैकी ११ जिल्ह्यात ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. असे असले तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या दिल्या जातील. तसेच ज्यावेळी या चार जिल्ह्यात चालक तथा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल.\nत्या त्या जिल्ह्यात एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जातील, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील युवक उर्वरित ११ ठिकाणी कुठेही एका ठिकाणी परिक्षेस उपस्थित राहू शकतील. या भरतीशिवाय उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकरच राबविली जाईल असेही ते म्हणाले.या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ही एस.टी महामंडळाने घेतला आहे.ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.परीक्षेत उत्तीण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारता येईल, अशी माहितीही श्री. रावते यांनी दिली.\nबँकामध्ये तब्बल एक लाख नोकऱ्यांची संधी\nकलात्मक करिअरची सोनेरी वाट\nरोजगार संधी : एलआयसीत ७०० जागांची भरती\nएसबीआयकडून बँक मित्रांचा शोध, रोजगाराची मोठी संधी\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nप्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय\nअजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...\nकेस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का\nकेसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...\nव्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ\nव्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...\nरात्री य��� काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही\nअनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...\nशतावरी अर्थात \"१०० नर ताब्यात असलेली नारी\"\nभारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2015", "date_download": "2019-04-18T18:24:50Z", "digest": "sha1:V5BRLQJQKPBYG5JUGVASEWTNVQONK6AT", "length": 2877, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | जे नसे ललाटी ते करे तलाठी!", "raw_content": "\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nएकही तहसीलदार तलाठ्यांत सुधारणा घडवू शकला नाही\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nएकही तहसीलदार तलाठ्यांत सुधारणा घडवू शकला नाही\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-04-18T18:57:26Z", "digest": "sha1:MO4747J7QE4STHHV52WHKAU3MCKTEAXO", "length": 8884, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रफुल्ल पटेल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - प्रफुल्ल पटेल\nराष्ट्रवादी निर्धार परिवर्तन यात्रेच्या बॅनरवरून क्षीरसांगराचा फोटो गायब\nटीम महाराष्ट्र देशा – बीड मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर आणि तिथल्याच स्थानिक नेत्यांमध्ये वाद आहेत. ते वाद सतत या ना त्या कारणावरून समोर...\nकॉंग्रेसने विश्वासघात केला, पराभवानंतर अशोक जगदाळे यांची संतप्त प्रतिक्रिया\nटीम महाराष्ट्र देशा- बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने...\nपंकजा मुंडे यांचे ‘ते’ शब्द अखेर खरे ठरले\nबीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने...\nबीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल ११ तारखेला\nबीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11...\n‘धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसचा मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा’\nमुंबई: या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष मतांचे...\nपक्षातील गद्दारांना जागा दाखवण्याची गरज; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक\nटीम महाराष्ट्र देशा: आज वाशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील...\nऐन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याच माणसाने पक्ष बदलला \nवसई : शिवाजी महाराजांच्या काळातही फितूरी झालीच. आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याच माणसाने पक्ष बदलला. अशा परिस्थितीतही आपण...\nराज्यातील दोन कोटी मुस्लिमांपैकी भाजपने एकालाही मंत्री केले नाही – अजित पवार\nपुणे: महाराष्ट्रातील दोन कोटी मुस्लिमांपैकी एकालाही भाजपने मंत्री का केले नाही असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. भाजप सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन...\nभाजपच्या खासदारांना मोदी नकोसे ; मोदींना पर्याय शोधण्याचे काम सुरु- कुमार केतकर\nठाणे : भाजप आणि संघाकडून मोदींना पर्याय शोधण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे झाले असल्याचे खासदार कुमार केतकर यांनी स्पष्ट केले. ...\nसत्तापरिवर्तनाचे खरे शिल्पकार गोपीनाथ मुंडे – देवेंद्र फडणवीस\nटीम महाराष्ट्र देशा- सत्तेशी संघर्ष करण्याचा मार्ग मला गोपीनाथ मुंडेनी दाखवला.गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे देशात सत्ता परिवर्तन होऊ शकले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:43:25Z", "digest": "sha1:RVC4NLCJGZNSEY2BJRDX7VXJVBRN4MWL", "length": 2654, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्लास्टिक असोसिएशन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - प्लास्टिक असोसिएशन\nप्लास्टिक, थर्माकोल बंदीसंदर्भातील प्रारुप लवकरच राजपत्रात – रामदास कदम\nमुंबई : महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल बंदी संदर्भात प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/raj-thackeray-will-ruin-trust-st-corporation-latest-updates/", "date_download": "2019-04-18T18:44:44Z", "digest": "sha1:4TXIZSXHN3TFKHEMDVPSIGZCPS2YAAOB", "length": 2578, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "raj-thackeray-will-ruin-trust-st-corporation latest updates Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nएसटी महामंडळ खासगीकरणाचा घाट हाणून पाडणार – राज ठाकरे\nकल्याण –”एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असेल तर सगळी माहिती मला आणून द्या. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट हाणून पाडला जाईल”...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:27:17Z", "digest": "sha1:GWIWAJFMWEHB4RZI4FDVZNOIHKQHHWNM", "length": 3158, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैशाख कृष्ण एकादशी - विकिपीडिया", "raw_content": "\n(अपरा एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nवैशाख कृष्ण एकादशी ही वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २००५ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2019-04-18T18:59:53Z", "digest": "sha1:GFMSFEPGMF5J6YKQPDG2LKT4BZIKDJ2X", "length": 27650, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो...’ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग राजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’\nराजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’\nयंदाच्या निवडणुकीत नेमके काय होणार स्वत:च्या वेगळ्या सुभेदार्‍या मांडणार्‍या पक्षांची कोणाला मदत होणार स्वत:च्या वेगळ्या सुभेदार्‍या मांडणार्‍या पक्षांची कोणाला मदत होणार कारण तूर्तास तरी भाजपविरोधात सगळे हा फार्स ठरला आहे.\nभाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेला पर्याय मिळणार असे वातावरण असल्याचे सांगितले जात असतानाच ही निवडणूक वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे. भाजपविरोधात सगळे एक असे म्हणणार्‍या कथित पुरोगामी पक्षांचे महाआघाडीचे मनसुबे पुसले जाऊन त्यांनी आपापल्या छोट्या छोट्या छत्र्या घेऊनच हा पावसाळा काढायचे ठरवले आहे. म्हणजे खूप आधी झालेल्या प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या दलित मुस्लीम मतांच्या आघाडीला जागा देता देता वंचित ठेवण्यात आले. त्यानंतर आता झालेली सप-बसप यांची दलित मुस्लीम ओबीसी मतांची दुसरी आघाडी त्यांना काँग्रेसने झुलवल्याचा नेहमीचा आरोप आणि सवता सुभा त्यांना काँग्रेसने झुलवल्याचा नेहमीचा आरोप आणि सवता सुभा राहता राहिले स्वाभिमानी शेतकरीचे राजू शेट्टी राहता राहिले स्वाभिमानी शेतकरीचे राजू शेट्टी त्यांनी तीनऐवजी दोन जागा घेत समाधान मानले. जनता दल, सीपीएम, रिपब्लिकनचे उर्वरित गट-तट यांचे तर या महाआघाडीत पानही हलताना दिसत नाही. त्यामुळे भाजपविरोधात सगळे हा फार्स ठरला आहे.\nदुसरीकडे भाजपने दुसर्‍यांची मुले, नातवंडे आपल्या पाळण्यात घालण्याचा जोरात गुजरात पॅटर्न सुरू केला आहे. मनसेना अध्यक्षांनी स्पष्टपणे राजकीय कार्यक्रम तलवार म्यान केला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. मोदी आणि शहा यांना हरवण्यासाठी त्यांच्या विरोधात जी जी माहिती मिळेल ती ती जमा करा, सरकारचे अपयश लोकांसमोर मांडा. त्यासाठी स्वत: इंटरनेटवर जाऊन माहितीची खात्री करून घ्या. अभ्यास करा. त्या गोष्टी व्यापक प्रमाणात समाजात पसरवा. तुमच्या मित्रांना तर सांगाच पण त्याही पलीकडे जा. ज्यांनी मागच्या निवडणुकीला मोदींना मतदान केले होते ते लोक कोण आहेत त्यांना शोधा. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी माहितीचा वापर करा. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅप आहेच पण त्यांचे अल्गोरिदम्स किंवा त्यांची रचना अशी असते की त्यांचे तेच ते संदेश तुमच्या तुमच्यातच फिरत राहतात. तुमच्याच राजकीय विचारांच्या माणसांना, जे तुमच्या बाजूचे आहेत त्यांनाही तुम्ही तेच तेच सांगत राहता. त्याचा उपयोग नाही. त्या वर्तुळाच्या पुढे जा. मी तर म्हणेन ज्यांनी मागच्या निवडणुकीत मोदींना मत दिले आहे अशा किमान तीन लोकांना रोज प्रत्यक्ष भेटा. नुसत��� व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक संदेश नको. जे थोडे वेगळा विचार ऐकू शकतात, चर्चा करू शकतात त्यांना तुमचा राजकीय विचार पटवून द्या. आपण आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. परंतु आपल्याला निवडणुकीत कुणाला हरवायचे आहे हे आपल्याला नक्की माहीत आहे, असे छातीठोक आवाहन मनसेनापतींनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. राजकीय इतिहासात असे कदाचित पहिल्यांदा झाले असावे की एखाद्या पक्षाचा एकही उमेदवार नाही परंतु पक्षाला स्वत:चे राजकीय ध्येय आहे, असल्याची समजूत पक्षाने करून घेतली आहे.\nदुसरीकडे वंचित आघाडी कुणासाठी बिघाडी ठरणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी वंचित आघाडी स्थापन करून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या स्वतंत्र लढण्याने भाजपलाच फायदा होईल अशीच सगळीकडे चर्चा आहे आणि राजकीय तज्ञांचेही तेच मत आहे; पण मूळ विषय असा आहे की, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विखे- पाटील हे युतीचा प्रस्ताव घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या घरी गेले होते. सहा जागा देण्याचे महाआघाडीने मान्य केले होते. तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सुनावले होते, आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची भूमिका स्पष्ट करा. मुळात वंचितांनी स्वतंत्र लढावे, असे भाजप वा काँग्रेस यांना वाटत नाही. कारण भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही वंचित आघाडीची धास्ती आहे. स्वतंत्र चूल मांडलेला प्रकाश आंबेडकरांचा व ओवेसींचा हा सांस्कृतिक, राजकीय लढा किती यशस्वी होतो हे दिसेलच. होळीच्या वातावरणात रंगलेल्या या राजकीय धूळवडीत मग ‘ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले, गोंजारले… आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरे मांडीवर घेणार’ असा सवाल करत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपविरोधात मुंबईभर पोस्टरबाजी केली. दादर येथील शिवसेना भवनासमोर लावलेले पोस्टरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बुरा न मानो होली है’ असा सवाल करत मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपविरोधात मुंबईभर पोस्टरबाजी केली. दादर येथील शिवसेना भवनासमोर लावलेले पोस्टरही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बुरा न मानो होली है’ असे म्हणत भाजपची फिरकी घेतली आहे.\nकिशोर आपटे, मो. 9869397255\nPrevious articleअजित पवारांची प्रतिष्ठा पणाला\nNext articleजो बाजी मारेल तोच सिकंदर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shahuwadi-murder-incidence-special-story-160519", "date_download": "2019-04-18T19:03:46Z", "digest": "sha1:QQ2FJABHBFH6NZEW4EW4IFORZ3FHH65E", "length": 12673, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahuwadi Murder incidence special story प्रांजलला मोठं करायचंय...! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nशाहूवाडी - मुलगा आणि सुनेने केलेल्या कृत्याने नात प्रांजल एकाकी झाली आहे. तिला मोठी करायचंय..., असे पाणावलेल्या डोळ्यांनी आजी-आजोबा सांगत होते. शाहूवाडी तालुक्‍यातील सावर्डी येथे विषारी पदार्थ पाजून पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी जीव घेतला. त्यांना पोलिसांनी अटक केली.\nशाहूवाडी - मुलगा आणि सुनेने केलेल्या कृत्याने नात प्रांजल एकाकी झाली आहे. तिला मोठी करायचंय..., असे पाणावलेल्या डोळ्यांनी आजी-आजोबा सांगत होते. शाहूवाडी तालुक्‍यातील सावर्डी येथे विषारी पदार्थ पाजून पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी जीव घेतला. त्यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर घरी असलेल्या दोन वर्षांच्या प्रांजलला घेऊन आजोबा बंडू पाडावे आणि आजी अकूबाई आज घरात बसून होते. त्यांना पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. या घटनेने अख्खं गाव सुन्न झालं आहे. गल्लोगल्ली, पारावर याच विषयाची चर्चा होती. प्रकाश आणि जयश्री पाडावे या दाम्पत्याचा तिरस्कार केला जात होता.\nपाडावे कुटुंबातील आजोबा-आजीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ‘प्रांजलला मोठं करायचयं...’ एवढंच ते वारंवार सांगत होते. प्रांजलला मांडीवर घेऊन तिची समजूत काढत होते.\nप्रांजलला आपल्या छोट्या बहिणीची आठवण आली की बोबड्या बोलात ‘बाल कुठंय....’ असे म्हणत होती. ते ऐकताच उपस���थितांचे हृदय पिळवटून निघत होते. प्रत्येक जण धुमसून रडत होते.\nतिही अधूनमधून मम्मी-पप्पा, बाळ कुठे आहे....म्हणून त्यांची आठवण काढते.\nशाहूवाडीच्या दुर्गम डोंगराळ भागातील सावर्डी हे अगदी छोटेगाव. आजी अकूबाई, आजोबा बंडू, मुलगा प्रकाश, सून जयश्री व त्यांच्या सिद्धा आणि प्रांजल या दोन मुली असे पाडावे कुटुंब. आजोबा कोल्हापूरनजीक गुऱ्हाळघरात, तर मुलगा प्रकाश कोल्हापुरात नोकरीला. आजी अकूबाई व सून जयश्री घरकामात. त्यामुळे परिस्थिती बेताचीच, पण दोन वर्षांच्या प्रांजलनंतर सिद्धीचा जन्म झाला आणि घरात ती ‘नकोशी’ची भावना प्रकाश व जयश्रीच्या मनात घर करू लागली. त्यातूनच माणुस्कीला काळिमा फासणारा निर्णय जयश्री व प्रकाशने घेतला.\nचार ऑक्‍टोबरची काळरात्र त्यासाठी निवडली गेली. घरात खाण्यातून सिद्धीला थिमेट हा अत्यंत विषारी पदार्थ पाजला गेला. विषारी औषधाने तडफडणाऱ्या सिद्धीला दवाखान्यात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदनाला आई जयश्रीने विरोध केला. हाच मुद्दा अखेर सिद्धीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात महत्त्वाचा धागा ठरला. आई-वडिलांचे निर्दयी कृत्य शवविच्छेदन अहवाल व फॉरेंसिक लॅब अहवालात उघड झाले. पोलिस कोठडीत असणाऱ्या जयश्री व प्रकाश यांच्या चेहऱ्यावर आजही अपराधाचा लवलेश नव्हता.\n‘लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा’ या मोहिमेतून देशभरात शासनातर्फे मुलींबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. मुलगाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदलण्यासाठी गावपातळीवर अजून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2017", "date_download": "2019-04-18T18:25:30Z", "digest": "sha1:7KKVWFQH736M25WPVPKKMZVSUQY3TMIS", "length": 4795, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | औशात येणार नरेंद्र मोदी!", "raw_content": "\nऔशात येणार नरेंद��र मोदी\nयुतीचे बडे शिलेदारही राहणार उपस्थित, भाजपाने लावले सारे अवसान\nऋषी होळीकर, किशोर पुलकुर्ते 423 Views 04 Apr 2019 व्हिडिओ न्यूज\nलातूर: लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय वातावरण गरम झाले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी औसा येथे सभा घेणार आहेत.\nआज लातूर येथील कस्तुराई मंगल कार्यालयामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेवून ०८ एप्रील रोजी महायुतीची सभा होणार आहे. या सभेला संबोधीत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे औसा येथे येणार आहेत. यासह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्तिथी राहणार आहेत यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा. रामदास आठवले यासह अन्य नेत्यांची उपस्थिती असणार आहे. लातूर आणि उस्मानाबाद या मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71230215440/view", "date_download": "2019-04-18T18:47:54Z", "digest": "sha1:2O4RW3XDISZA2W4Q4NCBBONYGU2TFGZQ", "length": 13718, "nlines": 216, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - आता ऊठ वेगे हरी उदय झाला ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतु��्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - आता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ॥\nअंशू प्रकाशित नभि भानु आला ॥धृ०॥\nलोपली ही निशा, उगवलीसे दिशा ॥\nमुनीगण मानसा, स्वस्थ केले ॥\nउठ जगजीवना, उशिर झाला ॥आता०॥१॥\nवत्स हंबारले, धेनु पान्हावल्या ॥\nगोठणी बांधिले सोडि त्याला ॥\nकाळि घे घोंगडी पादुका करि छडी ॥\nधेनु ने तातडी यामुनाला ॥आता०॥२॥\nऊठि बा घननिळा, दावि मुख-उत्पला ॥\nतेज-नभमंडळा पाहि रविचे ॥\nऊठि बा राजसा, भक्षि हा अनरसा ॥\nसंगे घे गोरसा भाकरीला ॥आता०॥३॥\nराधिका सुंदरी पातलीसे हरी ॥\nनेउ पाहे घरी खेळु खेळा ॥\nऊठ हरि जिवलगे, गोप बालक उभे ॥\nदावि मुख-चंद्र गे सवंगड्याला ॥आता०॥४॥\nयशोदा सुंदरा उठवि मुरलीधरा ॥\nतान्हिया लेकरा सांडि शयना ॥\nऊठि बा यदुविरा, मुरलि घेउनि करा ॥\nवाजवी सुस्वरा वेणुनादा ॥आता०॥५॥\nऊठि मन-मोहना, चुकवि भवयातना ॥\nकृष्णि करि प्रार्थना ॥\nरक्षि इजला ॥ विषमकाळी तुशी, झोपतरि ये कशी ॥\nतारि संकटि मशी विश्वपाळा ॥आता॥६॥\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1600", "date_download": "2019-04-18T18:47:11Z", "digest": "sha1:27EDWOYV6UPIV5OHFN27DNAAYOY45ULI", "length": 6750, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार", "raw_content": "\nपालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार\nआरक्षणाचा निर्णय धाडसी व ऐतिहासिक- रमेशअप्पा कराड\nलातूर: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण घोषित केले याबद्दल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला. या आरक्षणाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमुखी पाठिंबा दिला. ही महत्वाची आणि उल्लेखनीय बाब असल्याचे पालकमंत्री म्हणतात. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उपसमितीत आपला समावेश करण्यात आला, या ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली. याबद्दल पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.\nऐतिहासिक निर्णय - रमेशअप्पा कराड\nमराठा आरक्षण विधेयक मंजूर होणे गरजेचे होते. खरोखरच मराठा समाज पिछाडीवर गेला होता. मागील आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या अहवालाच्या आधारे आरक्षण मंजूर केले होते. त्याला घटनात्मक दर्जा नसल्याने न्यायालयात टिकले नव्हते. मात्र आताच्या भाजपा सरकारने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण देण्यासाठी घटनात्मक दर्जा असलेल्या मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी विधीमंडळात आणून आज एकमुखी विधेयक मंजूर केले. त्यामुळे मराठा समाजाचे हे आरक्षण तमाम मराठा समाजाला न्याय देणारे ठरणार आहे. मराठा समाजास देण्यात आलेल्या १६ टक्के आरक्षणामुळे राज्यातील हजारो युवकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार असून याचा मराठा समाजातील गरीब व वंचितांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात आले असून हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असेल. भाजपा सरकारने मराठा समाजास दिलेला शब्द पाळला असून मराठा आरक्षण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाडसी व ऐतिहासिक निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी दिली.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nल���तूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/category/sport-news/", "date_download": "2019-04-18T18:35:07Z", "digest": "sha1:MLNFTCP6YOCUQRXXWRGTTCNH7B77GKKU", "length": 8090, "nlines": 89, "source_domain": "mahabatmi.com", "title": "क्रीडा | Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News, | Mahabatmi", "raw_content": "\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पवारांच्या दारी\nमुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत माजी क्रिकेटपटू राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर याने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन...\nनेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत\nहैदराबाद : हैदराबादमध्ये शनिवारी भारतीय टीमच्या नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली वनडे २ मार्चपासून सुरु होणार आहे. 37 वर्षाच्या धोनीच्या हाताला...\nटीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी विजय शंकर\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या विरोधात वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑलराउंडर विजय शंकर आणि फलंदाज शुभमन गिल यांना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोघांनी हार्दिक पंड्या आणि...\nसिडनी कसोटीवर भारतीय संघाचे वर्चस्व\nसिडनी – पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला...\nIND vs AUS 3rd Test 4th Day : मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितीत\nमेलबर्न | मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने तीन बाद 105 धावांची मजल मारली आहे. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारताने आपला दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घ��षित...\nचौदा वर्षांनी भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात खेळले 100 पेक्षा अधिक चेंडू\nमेलबर्न- आपली पहिली कसोटी खेळत असलेल्या मयंक अग्रवालने (७६) शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताने २ बाद...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा संघातून बाहेर झाले आहेत. दुसरा कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात...\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे समजून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमुंबई पुणे नाशिक1 week ago\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nभाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद\nदुष्काळात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने अक्षरशः वार्‍यावर सोडले | धनंजय मुंडे\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1601", "date_download": "2019-04-18T18:25:22Z", "digest": "sha1:CN6KYEXJXBIIR5KSYLCUDKP5O3R2RN2K", "length": 6350, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | भाजपाच्या ग्रामीण मतरसंघातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष", "raw_content": "\nभाजपाच्या ग्रामीण मतरसंघातील कार्यकर्त्यांनी केला जल्लोष\nमुख्यमंत्र्यांसह सरकारचे कार्यकर्त्यांनी मानले आभार\nलातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मांडून त्यास मंजुरी दिली व मराठा समाजास १६ टक्के एवढे आरक्षण जाहिर केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होताच लातूर ग्रामीण मतदार संघातील मराठा समाज बांधवांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. मराठा समाजास आरक्षण दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ग्रामीण मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लातूर शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूरचे तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ सरवदे, लातूर पसचे गटनेते भैरवनाथ पिसाळ, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, विक्रम शिंदे, बन्सी भिसे, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, प्रताप पाटील, चंद्राकांत कातळे, राजकिरण साठे, धनराज ‍शिंदे, विजय चव्हाण, विनायक मगर, गोपाळ पवार, पद्माकर होळकर, सुखदेव भरडे, धर्मराज शिंदे, सतिश कदम, सुधाकर फुले, सतिश बिराजदार, सुनिल भिसे, अजित पाटील, समाधान कदम, सुधाकर शिंदे, अमर शिंदे, धर्मराज शिंदे, संजय ठाकुर, सुखदेव बरडे, विकास शींदे, मारोती माने, श्रीकृष्ण पवार, किशन क्षीरसागर आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:29:34Z", "digest": "sha1:SLFEMNYS43OK2U6SEGU3MTRPLILYL3BR", "length": 7937, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "प्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग ! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > प्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nसलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियंकाच 2018 मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. 1 जानेवरी 2018 पासून 31 डिसेंबर 2018 ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर 1 स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका 2018 सालातले ‘बॉलीवूड ट्रेंडसेटर’ ठरलेत.\nगेल्या वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 ह्या कालावधीत) स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सुपरस्टार सलमान खान 52 आठवड्यांपैकी 24 आठवडे तर प्रियंका 20 आठवडे नंबर वन स्थानी विराजमान असल्याने दोघेही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचे दिसून येते आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.\nस्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रियंका आणि सलमान दोघेही 2018 ह्या संपूर्ण वर्षभरात सातत्याने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिले. सलमानचे विवाद असोत की, कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे सिनेमे असोत. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. तिच गोष्ट प्रियंका चोप्राचीही निक जोनाससोबतच्या प्रियंकाच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियंका सातत्याने बातम्यांमध्ये होती. आणि त्याच कारणास्तव तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. म्हणूनच प्रियंका आणि सलमान दोघांचाही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांवर वरचष्मा दिसून येतोय.“\nअश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्��चंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”\nPrevious मराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/01/06/", "date_download": "2019-04-18T19:05:58Z", "digest": "sha1:ZTZHRQWA2EV57LB4Z4W6ZFLGWB5YWBVR", "length": 2960, "nlines": 35, "source_domain": "mahabatmi.com", "title": "06/01/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nमुंबई भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांना भाजपला घरचा आहेर देताना पक्षात बदल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उप-पंतप्रधान...\nबीजिंग – दिवसेंदिवस संरक्षण खर्च वाढवून अमेरिकेला आव्हान देणाऱ्या चीनने मदर ऑफ ऑल बॉम्ब तयरा केला आहे. चीनने या बॉम्बची चाचणी सुद्धा घेतली असून त्याच्या ताकदीचा...\nममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान -दिलीप घोष\nकोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत भाजपाचा पराभव होऊन महाआघाडीची...\nसिडनी कसोटीवर भारतीय संघाचे वर्चस्व\nसिडनी – पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_6131.html", "date_download": "2019-04-18T18:47:22Z", "digest": "sha1:G6NKEX7UZIKYG47EOXQ6GW4PUL2NZ4P7", "length": 18045, "nlines": 72, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: \"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न\nवाळवा तालुक्‍यात उसात सोयाबीनऐवजी भुईमूग हे आंतरप���क म्हणून पुढे येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. भुईमुगाच्या ओल्या शेंगांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सोयाबीनच्या तुलनेत नुकसानीचे कमी \"टेन्शन', कमी श्रम व कमी खर्च यामुळे शेतकरी तालुका भागात याच पिकाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू लागला आहे. श्‍यामराव गावडे\nकृष्णा आणि वारणा नद्यांच्या सान्निध्यात वाळवा संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन, भुईमूग अशी आंतरपिके घेतात. परंतु सोयाबीनवरील तांबेरा तसेच काढणी-मळणीची अडचण व हंगामादरम्यान घसरणारा दर यामुळे शेतकरी अनेकवेळा अडचणीत येतो. त्या तुलनेत भुईमुगाच्या ओल्या शेंगा विकून नफा मिळवण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले आहे.\nवाळवा तालुक्‍यातील स्थिती तालुक्‍यात सुमारे दोन हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते. सुमारे तीन महिन्यांत सोयाबीनच्या तुलनेत कमी श्रमात हे पीक ऊस पिकातील बहुतांश उत्पादन खर्च भरून काढते. त्याचबरोबर तणांचे नियंत्रण होण्यासही मदत होते. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.\nशेंगांना मिळाली मुंबईची बाजारपेठ वाळवा तालुक्‍यातील इटकरे येथे शिवसाई भाजीपाला संघ आहे. त्याद्वारे तालुक्‍यातील भाजीपाला मुंबईला विक्रीसाठी जातो. शेताच्या बांधावर संघाची वाहतूक गाडी येत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मागील चार वर्षांत प्रायोगिक स्वरूपात शेतकऱ्यांनी ओल्या भुईमुगाच्या शेंगा विकल्या. त्याला चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या पिकाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले. यंदाच्या हंगामात तर ओल्या शेंगांना प्रति किलो 50 ते 51 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.\nशेतकऱ्यांचे अनुभव येलूर येथील अनिल रंगराव महाडीक यांची सहा एकर शेती आहे. वर्षाला ते सुमारे दोन एकरांवर उसात भुईमूग घेतात. ते बीजोत्पादनही करतात. शेंगा वाळवणे, निवडणे व फोडून बियाण्यांची विक्री करणे हे काम फायदेशीर असले तरी त्रासदायक आहे. त्यामुळे महाडीक यांनी गेल्या दोन वर्षांपासून भुईमुगाच्या ओल्या शेंगा मुंबई बाजारपेठेत पाठविण्याचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी विकलेल्या शेंगांना यंदा प्रति किलो 48 ते 51 रुपये दर मिळाला आहे. ते म्हणाले, की ���ोयाबीनप्रमाणे या पिकात शेंगा काढणीचा त्रास नाही. सोयाबीनपेक्षा जास्त नफा या पिकातून होतो. यंदा प्रतिकूल पाऊसमानामुळे उत्पादन फारसे समाधानकारक नाही. तरीही चांगले लक्ष देऊन दरवर्षी पीक व्यवस्थापन केल्यास एकरी 30 पोती (प्रति 50 किलो) उत्पादनापर्यंत पोचता येते.\nदिलीप धोंडिराम घोरपडे (बहादूरवाडी) अनेक वर्षांपासून भुईमुगाचे खरीप व उन्हाळी अशा दोन टप्प्यांत भुईमुगाचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात ऊस तुटून गेल्यानंतर व त्यानंतर खरिपात उसात हे पीक असते. या वर्षी दोन्ही हंगामांत मिळून 120 पोती ओल्या शेंगाची त्यांनी विक्री केली. उन्हाळी हंगामात 60 गुंठ्यांत 80 पोती उत्पादन मिळाले.\nशिवसाई संघातर्फे मुंबईत विक्री केली. प्रति क्विंटल सरासरी 4500 ते 5100 रुपयांपर्यंत दर मिळाला.\nअर्थात, एरवी सरासरी दर किलोला 30 रुपये असतो. घोरपडे म्हणाले, की भुईमुगाचा बेवड चांगला राहतो. भुईमुगाच्या वेलांचा उसाच्या मुळाजवळ खत म्हणून चांगला वापर होतो. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत यंदा खर्च वजा जाता सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत नफा झाला.\nमाझ्या भागातील हवामान, ठिबक सिंचन, जमीन या गोष्टी अनुकूल ठरल्याने उत्पादकता चांगली असते.\nउसाच्या एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च भुईमूग भरून काढतो. ओल्या शेंगाच विकायच्या असल्याने वाळवणी तसेच अन्य \"टेन्शन' नाही.\nप्रमोद धोंडिराम शेवडे यांना अडीच एकर क्षेत्रावरील भुईमुगाच्या आंतरपिकातून सुमारे 45 क्विंटल उत्पादन मिळाले. शिवसाई खरेदी विक्री संघामुळे शेतकऱ्यांना मुंबईच्या बाजारपेठेची माहिती मिळाली. आपल्या नजरेसमोर वजन केले जाते. पारदर्शक व्यवहारामुळे शेतकऱ्यांशी त्या संघाचे नाते घट्ट झाले आहे.\nनवेखेड येथील गुरुनाथ चव्हाण यांच्या भुईमुगाच्या शेंगांना बाजारात 35 ते 38 रुपये प्रति किलो\nदर मिळाला. पुणे येथील बाजारपेठेत त्याची विक्री झाली. चव्हाण हे सहकारी साखर कारखान्यात नोकरी करतात. आई व पत्नी यांच्या मदतीने शेती करतात. ते म्हणाले, की जूनच्या अखेरीस फुले प्रगती वाणाची टोकण केली. ठिबक सिंचन असल्यामुळे पिकाची चांगली वाढ झाली. सुमारे दीड एकर क्षेत्रात 20 क्विंटल शेंगांचे उत्पादन मिळाले. पुढील वर्षी लवकर नियोजन करून भुईमुगाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या उसाची परिस्थिती चांगली आहे.\nभुईमुगाचे मोठे क्षेत्र वाळवा तालु���्‍यात बहुतांशी ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय असल्याने भुईमूग चांगला पोसतो. तांदूळवाडी, मालेवाडी, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, गोटखिंडी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, बागणी, बावची, शिगाव, वशी, कुरळप, ऐतवडे खुर्द या परिसरातील जमीन भुईमुगाला पोषक आहे. या ठिकाणी पिकाचे चांगले उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी म्हणतात. शेंगांचा आकार मोठा, एका शेंगेत सुमारे चार दाणे व कडक अशा वाणांची निवड केल्याने मुंबईत बाजारपेठेत चांगला दर मिळतो. 15 जूनच्या दरम्यान टोकणी गरजेची असते. गणेश चतुर्थी दरम्यान भुईमूग निघाल्यास शेंगांना चांगली मागणी राहते.\nविशेष म्हणजे शेंगा तोडणीसाठी महिला मजुरांची उपलब्धता असते. मजुरी पैशाऐवजी शेंगांच्या स्वरूपात दिली जाते. मजुरांनी दिवसभरात तोडलेल्या शेंगांचे समान दोन भाग केले जातात. त्यातील एका भागाचे पुन्हा समान सात भाग केले जातात व एक भाग मजुरी म्हणून दिला जातो.\nसोयाबीन पिकापेक्षा हे पीक शेतकऱ्यांना अनेक बाबतीत सुलभ वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे सोयाबीनचा उत्पादन खर्च सुमारे 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत येतो. एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.\nहंगामात प्रति क्विंटल 2200, 2500 ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. त्या तुलनेत सुमारे 90 दिवसांच्या कालावधीत ओल्या भुईमूग शेंगा किफायतशीर रक्कम हाती देऊन जातात. घोरपडे यंदाच्या वर्षीची परिस्थिती सांगताना म्हणाले, की दोन हंगामांत मिळून दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम या पिकातून हाती पडली आहे.\nआंतरपीक भुईमुगाचे फायदे -भुईमुगाचा बेवड ऊस पिकाला चांगला.\n-भुईमुगाच्या वेलांचा कंपोस्ट खत म्हणून वापर.\n-किडी-रोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या तुलनेने कमी राहतो.\n-मळणी व तोडणीसाठी मजुरांची उपलब्धता सहजगत्या होते.\n-माल साठवणूक करून ठेवावा लागत नाही.\n-ओल्या शेंगांची विक्री असल्याने उन्हात वाळवण करावी लागत नाही.\nविक्री व्यवस्था चांगली आहे शिवसाई भाजीपाला संघ विक्री व्यवस्था पाहतो. त्याचे फायदे असे.\n* शेतकऱ्यांच्या मालाला मुंबई-पुणेची बाजारपेठ उपलब्ध.\n* सध्याच्या कार्यालयात वजने करण्याची सोय आहे.\n* विक्रीनंतर सुमारे आठवड्याने शेतकऱ्यांना पेमेंट केले जाते.\n* शेतकऱ्यांचा माल कितीही असो, मागणी आली की संघाचे वाहन शेतकऱ्यांच्या शेतावर येते.\n* पुणे - बंगळूर महामार्गावर येडेनिपाणी नजीक संघाचे कार��यालय.\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Udgeer-Trek-U-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:12:23Z", "digest": "sha1:45YEQOPLX6ST74TR46NCJWF2THWNXTH6", "length": 37413, "nlines": 50, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Udgeer, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nउदगीर (Udgeer) किल्ल्याची ऊंची : २१००\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग\nजिल्हा : लातूर श्रेणी : सोपी\nलातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव \"उदयगिरी\" होते. काही ठिकाणी याचा उल्लेख \"उदकगिरी\" या नावानेही येतो. या डोंगररांगेत लेंडी नदीचा उगम होत असल्यामुळे या परीसराला हे नाव मिळाले असावे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला ऎतिहासिक व आध्यात्मिक मह्त्व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.\nउदगीर हा भूईकोट किल्ला आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्यामूळे त्यातील अवशेष आजही अस्तित्वात आहेत.\nउदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकातील शिलालेखांमध्ये येत असला तरीही या नगरीचा उल्लेख पूराण कथांमध्येही आढळतो.करबसवेश्वर ग्रंथ या पोथीतील कथे नुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींनी आशिर्वाद दिला,\"मी या ठिकाणी लिंग रुपाने येथे प्रगट होईन.\" त्यानुसार काही काळाने जमिनीतून एक लिंग हळूहळू वर आले. पुढील काळात याठिकाणी वस्ती वाढून नगर वसले त्याला उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. आजही किल्ल्यात उद���िर महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.\nप्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात या भागावर वर्चस्व असणार्या चालुक्यांची राजधानी बदामी येथे होती, त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्टकुट, चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. यादवांच्या राजा सिंघनदेव यांच्या इ.स. ११७८ च्या शिलालेखात उदगीर नगरीचा उल्लेख आहे. सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख आढळतो.\nयादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात उदगीर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने २८ सप्टेंबर १६३६ मध्ये उदगीर किल्ला जिंकून घेतला.\nबरीदशाहीच्या अस्तानंतर या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती. या तीन शतकांच्या काळात उदगीर येथे एकमेव महत्वाची लढाई इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात झाली. या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी केले. या लढाईत त्यांनी केलेल्या निजामाच्या सपशेल पराभव केला. त्यामूळे पानिपतच्या युध्दाच्या नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्यात आले. मराठ्यांच्या पानिपतच्या युध्दात झालेल्या परभवा नंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता.\nउदगीर गावातून गाडीने आपण थेट किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. उदगीर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामूळे आपण त्याला भूईकोट म्हणत असलो तरी, किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामूळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. तर उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच, गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४० फूट खोल व २० फूट रूंद खंदक खोदलेला आहे. हा खंदक दोनही बाजूनी बांधून काढलेला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. हा पूल सूर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो.\nचौबारा चौकातून किल्ल्याकडे जातांना नविन बांधलेले भव्य दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार दिसते. आत शिरल्यावर उजव्या बाजूस मूळ किल्ल्याच्या परकोटाचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार दिसते, परकोटाची तटबंदी आज अस्तित्वात नाही. परकोटात काही वास्तूंचे अवशेष आहेत. याशिवाय एक भव्य बांधीव तलाव आहे. या तलावातून किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या काळी मातीचे पाईप व पाण्याची समपातळी राखण्यासाठी मधेमधे दगडात बांधलेले मनोरे बांधलेले होते त्यापैकी एक मनोरा (उच्छवास) येथे पहाता येतो.\nउदगीर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात १२ बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर २ फूट रुंद व ३ फूट उंच चर्या आहेत. आतील तटबंदी १०० फूट उंच असून त्यात ७ बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून आपण पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूंना दोन भव्य बुरूज आहेत. यातील उजव्या बाजूच्या शेवटच्या बुरुजावर शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. तसेच एक हत्तीचे शिल्प त्यामागील (आतील तटबंदीतील) अंधारी बुरुजावरील तटबंदीत आहे. किल्ल्याच्या डाव्या कोपर्यात भव्य अष्ट्कोनी चांदणी बुरुज आहे. या बुरुजावरही शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे ४ दरवाजे आहेत. त्यातील पहील्या दरवाजाला लोहबंदी दरवाजा म्हणतात. या दरवाजाला सध्या लोखंडी दरवाजा बसवलेला आहे. हा दरवाजा १४ फूट उंच व ७.५ फूट रूंद आहे. या दरवाजाला ६ कमानी आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे एक चिंचोळा मा���्ग जातो. दोन तटबंदीतून जाणारा हा मार्ग उदगीर महाराजांच्या मठाकडे जातो. या मार्गाने थोडे पुढे जाऊन परकोटाच्या तटबंदीत असलेल्या बुरुजावर चढून जावे. या बुरुजावर ११ इंच * ११ इंच आकाराचा फारसी शिलालेख कोरलेला आहे. पण तो अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही. बुरुजवरून खाली उतरून उदगीर महाराजांच्या मठाकडे चालत जातांना डाव्या बाजूस भव्य चौकोनी बुरुज दिसतो, तो \"अंधारी बुरुज किंवा तेलीण बुरुज\" या नावाने ओळखला जातो. तेलीण बुरुज असे नाव पडण्यामागे एक दंतकथा आहे. हा बुरुज बांधतांना त्याचे बांधकाम सारखे कोसळत होते. त्यावेळी एका तेलीणीला येथे जिवंत पुरल्या नंतर हा बुरुज उभा राहीला. बुरुजाच्या एका टोकाला शेंदूर फासलेला आहे, तेलीण म्हणून स्थानिक लोक त्याला फूले वहातात. अशा प्रकारच्या दंतकथा पुरंदर, नळदुर्ग इत्यादी किल्ल्यावरही वेगवेगळ्या नावाने ऎकायला मिळतात. या बुरुजवर पाच हत्ती पकडलेल्या शरभाचे शिल्प आहे. अंधारी बुरुजाच्या पुढे जाऊन पायर्या उतरल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस एक कमान आहे. यातून पायर्यांचा बांधीव भूयारी मार्ग काटकोनात वळून खंदकावरील तटबंदीत असलेल्या चोर दरवाजा पर्यंत जातो. सध्या चोर दरवाजा समोर खंदकावर पक्का पूल बनवलेला आहे. चोर दरवाजाच्या पुढे डाव्या हाताला एक विहिर आहे. उदगीर महाराजांचा मठ जमिनीत कातळ खोदून बनविलेला आहे. मठासमोर पाण्याचे चौकोनी टाक आहे. हा मठ पाहून आल्या मार्गाने पुन्हा दुसर्या प्रवेशव्दारापाशी याव.\nकिल्ल्याचा दुसरा दरवाजा पूर्वाभिमूख असून १४ फूट उंच व ७.५ फूट रूंद आहे. या दरवाजाची खासियत म्हणजे या दरवाजाच्या बाजूला असलेली दगडी \"परवाना खिडकी\" होय. दरवाजच्या अगोदर उजव्या बाजूस जाळीदार नक्षी असलेली दगडी खिडकी आहे, तर त्याच्या उजव्या बाजूला दगडातच कोरलेली हात जाईल एवढीच अर्धगोलाकार खाच (झरोका) आहे. पूर्वीच्या काळी या खिडकीतून येणार्या अभ्यंगताची चौकशी करून त्याने दाखवलेल्या कागदपत्रांची छाननी करून मगच दरवाजा उघडला जात असे. या दरवाजातून आत गेल्यावर दोनही बाजूला देवड्या व पिण्याच्या पाण्याचा छॊटा हौद आहे. तिसरे प्रवेशव्दारही पूर्वाभिमूख आहे, तर चौथे प्रवेशव्दार दक्षिणाभिमूख आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस डाव्या हाताच्या भिंतीत छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळण रस्ता (भूयार) आहे. म���ख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पूरातत्व खात्याचे कार्यालय असून त्याच्यावरील मजल्यावर अप्रतिम सज्जा आहे. तेथे जाण्यासाठी मार्ग मात्र डाव्या बाजूने आहे. डाव्या बाजूला काही पायर्या चढून गेल्यावर आपण ५ कमानी असलेल्या तहसील कार्यालय नावाच्या इमारतीत येतो. याच्या मधल्या कमानी समोरील भिंतीवर हिसाम उल्ला खान याने लिहिलेला काव्यातत्मक फारसी शिलालेख पहायला मिळतो. तहसील कार्यालयातून वर चढून पहिल्या मजल्यावर गेल्यावर समोरील दालनात दोन पट्ट्यांवर कोरलेला जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारा फारसी शिलालेख कोरलेला आहे .त्याचा भावार्थ असा आहे, \"तू जरी जिंकल्यास हजारो लढाया, घडवलास इतिहास, पण मरण हे अटळ आहे\".या दालनातून बाहेर निघून उजव्या बाजूला वळल्यावर आपला दुसर्या दालनात प्रवेश होतो. या दानलाच्या मधोमध डोळ्याच्या आकाराचा कारंजा आहे तर भिंतीत अप्रतिम सज्जा आहे. या दालनतून बाजूच्या गच्चीवर जाण्यासाठी कमानदार दरवाजा आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूला ७ ओळींचा फारसी शिलालेख कोरलेला आहे .त्याचा भावार्थ असा आहे. \" सरवार उल्क मलिक शहाजहानच्या काळात हिजरी १०४१ रोजी फतह बुरुज जिंकला (जून १६३६), त्यावेळी मुगल खान झैनखान हा राजाचा सेवक होता. या शिलालेखाच्या चारही बाजूच्या पट्टीवर नक्षी काढलेली दिसते, पण ती नक्षी नसून कुराणातील अल्लाची नाव कोरलेली आहेत. या प्रवेशव्दारवर एक अरबी शिलालेख आहे पण पूसट झाल्याने तो वाचता येत नाही. दरवाजातून बाहेर गच्चीवर गेल्यावर उजव्या बाजूला भिंतीत अनेक चौकोनी कोनाडे दिसतात, ते कबूतरे ठेवण्यासाठी केलेले असून त्याला कबूतरखाना असे म्हणतात. त्याच्यापुढे ५ कमानी व पंधरा खांबांवर तोललेला रंग महाल आहे. कबूतरखान्यातून खाली उतरण्यासाठी जीना आहे. या जीन्याने खाली उतरल्यावर आपण ३ कमानी व ६ खांब असलेल्या महालात पोहोचतो. याच्या मधल्या कमनीवर बाहेरच्या बाजूने एक फारसी शिलालेख लिहिलेला आहे, त्यात लिहिले आहे, \"हा उदगीरचा दिवाने आम व खास आहे\". या महाला समोर एक कारंजा आहे. महालासमोरील मोकळ्या भागात अष्टकोनी विहिर आहे. त्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. \"दिवाणे आम\" च्या समोर ५ कमानी असलेली इमारत आहे.\n\"दिवाने आम\" मधून बाहेर पडण्यासाठी डाव्या बाजूस प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर एक इमारत आहे. तिच्यावर १० इंच रूंद व २ फूट लांब पट्टीवर फारसी शिलालेख कोरलेला आहे. त्यात लिहिले आहे, \"सन १०९२ हिजरीला साक्ता मीरखान हुसेन यांनी मोहरमच्या महीन्यात ही इमारत बांधली\". या इमारतीच्या बाजूला दोन हौद आहेत. त्यातील एक हौद पाकळ्यांच्या आकाराचा बनवलेला आहे. या इमारतीच्या समोर मशिद व हौद आहे. (चौथ्या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करून थोडे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूस मशिद आहे.)\n\"दिवाने आम\"च्या मागच्या बाजूस ४ छोटे मिनार असलेला २ मजली टेहळणी बुरूज आहे. या बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भागांवर व किल्ल्याच्या बाहेर दूरवर नजर ठेवता येत असे. या बुरूजा वरून उजव्या बाजूला खाली उदगिर महाराजांचे मंदिर दिसते. टेहळणी बुरूजा खालून मंदिराकडे जाण्यासाठी भूयारी मार्ग आहे. तसेच तटबंदीच्या चर्येत बांधलेले संडास पहायला मिळतात.\nकिल्ल्याच्या उत्तर टोकाला दोन महाल आहेत. त्यातील पहिला बेगम महाल, सम्स उन्निसा बेगम हिच्यासाठी बांधण्यात आला होता. महालाच्या एका भिंतीवर कबुतरांसाठी खुराडी बनवलेली आहेत. या महालाची प्रतिकृती समोरच्या बाजूला बनवलेली आहे, परंतू तो महाल आता उध्वस्त अवस्थेत आहे. या दोन महालांच्या मध्ये दोन हौद व चार कोपर्यात कारंजासाठी असलेले ४ चौकोनी बांधीव खड्डे आहेत. बेगम महालाच्या बाजूला खास महाल आहे. ५ कमानी व १० खांबांवर उभ्या असलेल्या या महाला समोर एक हौद व ४ कारंजे आहेत. या दोन महालांना लागून धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारती मधून जाणार्या रस्त्याने गेल्यावर खास महालाच्या मागे असलेला नर्तकी महाल आहे. या महाला समोर एक हौद व ४ कारंजे आहेत.\nनर्तकी महालातून पश्चिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीतच ३ मजली हवा महाल आहे. हवा महालाच्या समोरच ७ कमानी असलेली आयताकार घोड्यांच्या पागांची इमारत आहे. हवा महालातून उतरून तटबंदीच्या कडेकडेने दिशेने चालत गेल्यावर भव्य चांदणी बुरुज पहायला मिळतो. या बुरुजावर झेंडा काठी व २ प्रचंड मोठ्या तोफा आहेत. यातील बांगडी तोफ १० फूट ३ इंच लाबीची आहे. दुसरी तोफ पंचधातूची ८ फूट ४ इंच लाबीची आहे. या तोफेच्या तोंडाकडे मकर मुख कोरलेले आहे तर मागिल बाजूस सूर्याचे मुख कोरलेले आहे. अशीच एक तोफ औसा किल्ल्य���वर देखील आहे. या तोफेवर अरबी भाषेतील २ शिलालेख कोरलेले आहेत. चांदणी बुरुजावरून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली दुर्ग फेरी पूर्ण होते.\nसूचना :- १) लातूर - उदगीर रस्त्यावर उदगीर पासून ६३ किमीवर निलंगा गावात नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.\n२) लातूर - उदगीर रस्त्यावर उदगीर पासून ७४ किमीवर (निलंगा पासून ११ किमी) खरोसा येथे प्राचीन हिंदू लेणी व एक पडकी गढी पहायला मिळते.\n३) लातूर - उदगीर रस्त्यावर उदगीर पासून ९७ किमीवर (खरोसा पासून २३ किमी) औसा येथे किल्ला आहे.\n४) स्वत:च्या वहानाने वरील सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून लातूर येथे मुक्कामाला जाता येते.\n५) औसा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.\n१) मुंबई, पुण्याहून उदगीरला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. किल्ला उदगीर गावातच आहे. तेथ पर्यंत चालत जाता येते किंवा वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.\n२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - उदगीर ६८ किमी वरील उदगीर गाठावे.\nउदगीर गावात काही लॉज आहेत.\nउदगीर गावात जेवणाची सोय आहे.\nकिल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकिल्ला पहाण्यासाठी २ तास लागतात.\nमहत्वाची सूचना :- मराठवाड्यातील उदगीर, औसा, सोलापूर, नळदुर्ग हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तेथे किल्ला सांभाळण्यासाठी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.\nकिल्ल्याच्या प्रवेशव्दारा जवळ पुरातत्व खात्याने लावलेला पूरातन सूचना फलक आहे. त्यावर खालील सूचना लिहिलेल्या आहेत.\n१) किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे राहातील.\n२) किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व खात्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.\n३) किल्ल्यात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.\nया ठिकाणी दोन गोष्टी नमुद कराव्याश्या वाटतात. १) मराठवाड्यातील पुरातत्व खात्याचे कार्यालय औरंगाबाद येथे आहे. मुंबई , पुणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून आलेला पर्यटक औरंगाबाद येथून लेखी परवानगी घेऊन येणे शक्य नाही. कारण महाराष्ट्रात किल्ला पहाण्यासाठी अश्या प्रकारे परवानगी घ्यावी लागते हे त्याला किल्ल्यात येई पर्यंत माहित नसते आणि असले तरी वरील किल्ले पहाण्यासाठी कोणीही औरंगाबादला जाऊन मग इथे येण्याचा द्राविडी प्राणायाम करून आपला वेळ आणि पैसा वाया घालवणार नाही. गावातील स्थानिक लोक मात्र आपली गाई ,गुर, बकर्या चरण्यासाठी बिनदिक्कत किल्ल्यात घेऊन येतात.\n२) आजच्या काळात गुगलवरून किल्ल्याच्या स्पष्ट प्रतिमा मिळतात, किल्ल्याचा कानाकोपरा, वास्तू पहाता येतात, असे असतांना छायाचित्र काढण्यास बंदी का आहे हे एक कोडच आहे \nवरील नियमांमुळे येथील कर्मचार्यांच मात्र फावत. किल्ला पहाण्यासाठी व कॅमेर्यासाठी (छायाचित्रणासाठी) अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जातात. मग घासाघिस केल्यावर पैसे कमी करतात. किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व खात्याने पैसे घेण गैर नाही, कारण किल्ल्याची साफसफाई , डागडुजी, कर्मचार्यांचा पगार या गोष्टीला पैसे लागतात. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, व दक्षिणेतील अनेक राज्यात किल्ला पहाण्यासाठी तिकीट काढून जावे लागते. काही ठिकाणी छायाचित्रणासाठीही वेगळे तिकीट काढावे लागते. अशाप्रकारे हे किल्ले पहाण्यासाठी तिकीट ठेवल्यास या गोष्टीचा पर्यटक व पुरातत्व खाते या दोघांनाही फायदा होईल. कारण पर्यटकाला अव्वाच्या सव्वा पैसे मागणार्या कर्मचार्यांशी घासाघीस करावी लागणार नाही व खात्यालाही पैसे मिळतील. तरी किल्ल्यावर जाणार्या पर्यटकांनी वर सांगितलेल्या गोष्टींची नोंद घ्यावी.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: U\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1602", "date_download": "2019-04-18T18:54:56Z", "digest": "sha1:BVFE3M7AYX5LVDT22GMPLLTUM7DGBAI5", "length": 9549, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मुख्यमंत्री हेच शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक -अभिमन्यू पवार", "raw_content": "\nमुख्यमंत्री हेच शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक -अभिमन्यू पवार\nआरक्षण देऊन शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक असल्याचे दाखवून दिले\nलातूर: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अनेक नेते व विविध पक्ष राजकारण करतात.सर्व समाजांना न्याय देणे ही शिवाजी महाराजांची भूमिका होती .सर्व जाती धर्माना सोबत घेऊन ते चालत असत .परंतु आजवरच्या राज्यकर्त्यांनी आणि समाजाचे नेते म्हणून वावरणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यानी केवळ नावाचा वापर करून शिवाजी महाराजांची भूमिका विस्मरणात टाकली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देऊन आपण शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक असल्याचे दाखवून दि��े आहे, अशी प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.\nमराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर यासंदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार बोलत होते .ते म्हणाले की, राज्यातील मराठा समाज विविध कारणांनी इतरांच्या तुलनेत मागे पडला होता. या समाजाला सर्वांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण गरजेचे होते. मुळात अनेक वर्षांपासून या समाजाची अवस्था बिकट होती .परंतु आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी आणि समाजाचे नेते म्हणून पद भुषविणाऱ्यांनी हा प्रश्न सोडविला नाही.\nआजपर्यंत कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी समाजाला काही दिले नाही. प्रत्येक वेळी हे नेते नुसते बोलत राहिले. विशेष म्हणजे राज्याला जेवढे मुख्यमंत्री मिळाले त्यापैकी बहुतांश नेते मराठा समाजाचे होते. परंतु त्यांनी आरक्षण देण्याचे टाळले, वेळकाढूपणा केला. यामुळेच समाजाचा मागासलेपणा वाढत गेला आक्रोश सुरू झाला. राज्यात ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापैकी ९२ टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजाने आंदोलन सुरू केले, मोर्चे काढण्यात आले. आता विरोधी पक्षात बसण्याची पाळी आल्यानंतर याच नेत्यांनी मराठा आरक्षण दिले पाहिजे अशा वल्गना सुरू केल्या. 'जनाची आणि मनाचीही 'सोडुन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका सुरू केली.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मराठा समाजाला आशेचा किरण दिसल्याने समाजाने त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामाजिक परिस्थितीची बारकाईने पाहणी केली, आरक्षण देण्यासाठी नियोजन केले . मुख्यमंत्री फडणवीस यांना समाजाला आरक्षण द्यायचे होते. त्यासाठी ते कटिबद्ध होते. आरक्षण परिपूर्ण असावे यासाठी ते नियोजन करीत होते. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावे तसेच गरजूपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा यासाठी त्यांनी विविध समित्यांची स्थापना केली. या माध्यमातून कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरक्षणाचा निर्णय घोषित केला. यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असून या समाजासाठी सोनेरी पहाट उगवणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनू शकणार आहेत. इतरांच्या तुलनेत त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळवू शकणार आहेत. यामुळे मराठा स���ाज आणि या समाजातील येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्या मुख्यमंत्र्यांचे हे ऋण कधीही विसरू शकणार नाहीत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-holi-festival-rangpanchami-celebrate-in-city/", "date_download": "2019-04-18T19:12:14Z", "digest": "sha1:PPKRCEGJRQX7NZCJTCHQ2GX24SCD56LA", "length": 19795, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News Photogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nनाशिक : शहरात ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून लहानमोठ्यापासून आबालवृद्धांपर्यंत पर्यंत रंगपंचमीचा आनंद घेताना दिसून आले.\nदरम्यान होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असून या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात.\nरंगपंचमीचा आनंद रंगांच्या सोबतीने लुटण्याची मजा काही निराळीच असते. त्यामुळे दिवसभर आज रंगपंचमीत अवघे शहर रंगीत झालेले दिसून आले.\nPrevious articleटोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा – अकबरुद्दीन ओवेसी\nNext articleमखमलाबाद विद्यालयातर्फे पथनाट्याद्वारे मतदान जागृती अभियान\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rare-decision-due-rare-situation-159151", "date_download": "2019-04-18T19:19:44Z", "digest": "sha1:WLURHEP3D3EQ7IFNBE72ZNQDU5VPQAD4", "length": 15670, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "The rare decision due to the rare situation दुर्मीळ परिस्थितीमुळे दुर्मीळ निर्णय : दक्षता आयोग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nदुर्मीळ परिस्थितीमुळे दुर्मीळ निर्णय : दक्षता आयोग\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nनवी दिल्ली : दुर्मीळ परिस्थितीमध्ये दुर्मीळ निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते, अशी भूमिका केंद्रीय दक्षता आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार काढून त्यांना रजेवर पाठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात त्यांनी केलेल्या याचिकेवर सुरू असलेली सुनावणी आज समाप्त झाली. सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला आहे.\nनवी दिल्ली : दुर्मीळ परिस्थितीमध्ये दुर्मीळ निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते, अशी भूमिका केंद्रीय दक्षता आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक आलोक वर्मा ��ांचे अधिकार काढून त्यांना रजेवर पाठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात त्यांनी केलेल्या याचिकेवर सुरू असलेली सुनावणी आज समाप्त झाली. सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला आहे.\nकेंद्रीय दक्षता आयोगाने वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याबाबत आयोगाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निकाल आणि सीबीआयवरील नियंत्रणासाठीचे कायदे यांचा अधिकार घेत युक्तिवाद केला आणि अचानक उद्भवलेल्या दुर्मीळ परिस्थितीमुळेच आयोगाला हा दुर्मीळ निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. मात्र, ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी या घटनांना जुलैमध्येच सुरवात झाल्याची माहिती न्यायालयात दिल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निदर्शनास आणून दिले. \"सरकारची कृती ही संस्थेच्या हिताची असायला हवी. आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद एका रात्रीत निर्माण झालेला नाही, की जेणेकरून सरकारला निवड समितीशी सल्लामसलत न करताच वर्मा यांचे अधिकार काढून घ्यावे लागले,' असे न्यायालयाने सुनावले. वर्मांचे अधिकार काढून घेण्याआधी निवड समितीला विचारण्यात काय अडचण होती, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्राकडे आणि दक्षता आयोगाकडे केली.\nयावर, वर्मा आणि अस्थाना त्यांच्याकडील प्रकरणांचा तपास करण्याऐवजी एकमेकांविरोधातील प्रकरणांचाच तपास करत होते, असे मेहता यांनी सांगितले. तसेच, आयोगाने चौकशी सुरू केली असता वर्मांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, असेही त्यांनी सांगितले. अस्थाना यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडताना सरकारने अस्थाना यांना उगाचंच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचा दावा केला.\nवर्मा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील फली एस. नरीमन यांनी बाजू मांडली आणि वर्मांचे अधिकार काढून घेण्याचा दक्षता आयोगाला अधिकार नसल्याचा दावा केला.\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठू�� - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nLoksabha 2019 : तमिळनाडूत 1 कोटींची रोकड जप्त\nचेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये \"नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये...\nपुणे - शहरात बाजारपेठांच्या परिसरातील मध्यवर्ती भागात फ्लॅट ताब्यात घेत व्यावसायिकांनी त्यातच गोदामे थाटली आहेत. इलेक्‍ट्रिक बाजारपेठ असलेल्या तपकीर...\nदिवशी घाटात ‘रामभरोसे’ प्रवास\nढेबेवाडी - दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असलेला आणि ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा दिवशी घाट सध्या तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या...\nLoksabha 2019 : मतदानाच्या दिवशी १२०० बस धावणार\nपीएमपीच्या ३६१ बस निवडणुकीसाठी; दोन दिवस प्रवाशांची गैरसोय पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आणि त्या पूर्वी एक दिवस, पीएमपीच्या ३६१ बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/12-rashiya-12-zodiac-signs-118121200027_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:25Z", "digest": "sha1:X4GBCDXOFNQ7D32SEHCY7DEB3BBWTYE2", "length": 19018, "nlines": 178, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय\nमेष- शनीसाठी तेलात सावली बघून दान करावे. केतूसाठी काळ्या कुत्र्याला तेला लावलेली पोळी खाऊ घालावी. गणेश आराधना करावी. अमावस्येला पितरांनिमित्त भोजन करवावे.\nवृषभ- हनुमान मंदिरात बसून नित्य हनुमान चालीसा पाठ करावा. सूर्याला अर्घ्य द्यावे. वृद्धांची सेवा करून त्यांच्या आशीर्वाद मिळवावा. महादेवाच्या मंदिरात दूध-मिश्रित जल अर्पित करावे.\nमिथुन- मह��देवाला अभिषेक करावा. 'ॐ नम: शिवाय' मंत्राचा नित्य जप करावा. पक्ष्यांना दाणे घालावे. गरिबांना भोजन करवावे. शनिवारी हनुमान मंदिरात दिवा लावून नैवेद्य दाखवावा.\nकर्क- संत, वृद्ध आणि गुरुंची सेवा करावी. कुत्रे आणि कावळ्यांना भोजन द्यावे. पितरांनिमित्त दान करावे. हनुमानाच्या मंत्र-स्तोत्राचा यथाशक्ती जप करावा. आई-वडिलांचा अपमान करू नये.\nसिंह- देवी लक्ष्मी-दुर्गांचे पूजन-अर्चन करावे. कुमारी पूजन-भोजन करवावे. कुत्र्यांना पोळी खाऊ घालावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. हनुमानाची सेवा करावी.\nकन्या- आपल्या कुलदैवताची किंवा इष्ट देवताची आराधना करावी. क्लेश कमी होतील. गायीला पोळी खाऊ घालावी. दुर्गार्चन शुभ राहील. कोणाचाही अपमान करू नये. कोळसे पाण्यात वाहू घालावे.\nतूळ- हनुमान बाहुक, हनुमान चालीसा, बजरंग बाण यापैकी एक ते 11 पाठ रोज करावा. माकडांना चणे-गूळ खाऊ घालावे. गाय-कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. आई-वडिलांना नमस्कार करून घरातून निघावे. कोणाचाही अपमान करू नये.\nवृश्चिक- हनुमानाची आराधना शुभ राहील. शनी दर्शन करावे. लसूण, तेल, लोखंडी वस्तूंचे दान\nकरावे. महादेवाला जल अर्पित करावे. वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद मिळवावा. मुंग्यांना आहार द्यावे.\nधनू- गुरु, संत, वृद्ध लोकांची सेवा करावी. 'श्रीकृष्ण शरणं मम्' जप करावा. 'ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' जप करावा. वस्त्र-भोजन दान करावे.\nमकर- दुर्गार्चन शुभ राहील. गुरुची सेवा करावी. 'ॐ परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:' जप करावा. कन्या आणि बटुक यांना भोजन करवावे. इष्ट आराधना करावी.\nकुंभ- ध्यानयोग-राजयोग करावा. श्रीमद् भगवत गीता पाठ नित्य करून मनन करावे. काली-तारा उपासना शुभ राहील. महिलांना सन्मान द्यावा.\nमीन- पिंपळ, वड, आवळा इतर वृक्ष लावून सेवा करावी. नित्य पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली दिवा लावून प्रदक्षिणा घालावी.\nविशेष : सर्व राशीच्या जातकांनी मुलं, वृद्ध, स्त्री, वनस्पती, नदी, पाणी यांचे सन्मान करावे. अधिक भाषण क्लेशकारक ठरू शकतं. व्यसनांपासून दुरी प्रगतीचा मार्ग दाखवेल. इष्ट आराधना केल्याने संकटापासून बचाव होईल.\nगणेशोत्सव: 12 राशींचे 12 मंत्र आणि 12 प्रसाद\nजून मध्ये 4 ग्रह बदलत आहे आपलं घर, जाणून घ्या आपल्यावर काय पडेल प्रभाव\nपत्रिकेत सर्वात जास्त लोकप्रिय असतो बुधादित्य योग\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nकर्जापासून सुटका ���िळवायचा आहे, मग करा काही सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानन��� रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1603", "date_download": "2019-04-18T18:26:42Z", "digest": "sha1:QYYOVN6LDK2LTXBZLYQ65KKCSSIPQPVB", "length": 5006, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गोपीनाथ मुंडेंचे नाव द्या", "raw_content": "\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गोपीनाथ मुंडेंचे नाव द्या\nभाजपा भटके विमुक्त आघाडीची मागणी, मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन\nलातूर: लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आघाडीच्या वतीने देण्��ात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. गोपीनाथराव मुंडे हे दीन-दुबळे, भटके-विमुक्त, यांचे तारणहार होते. लातूरकरांशी त्यांची नाळ जुळलेली होती. लातूरच्या जनतेसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळेच लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुंडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर आघाडीचे प्रदेश सचिव पृथ्वीसिंह बायस, दिलीप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष राम माने, शहर जिल्हाध्यक्ष शिवसिंह शिसोदिया, शहर उपाध्यक्ष सचिन निलापल्ले, मुन्ना हाशमी, साजिद इनामदार, गणेश बेस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/countries-that-are-ruled-by-british/", "date_download": "2019-04-18T19:01:01Z", "digest": "sha1:GXZTKEFAOKGAD4MZDOBBYW3RIJADXAFK", "length": 21294, "nlines": 134, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारताला एक प्राचीन आणि महान असा इतिहासाचा वारसा लाभला आहे, पण त्या महान इतिहासाला ब्रिटीश नावाचे गालबोट देखील लागले. आधी भारत हा एक समृद्ध देश होता.\nआपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा एवढं सोनं होतं. साधन संपत्ती होती. पण अनेक विदेशी लोकांनी आपल्यावर वर्चस्व गाजवलं.\nआपल्याच देशात आपल्याच लो��ांना गुलामांसारखी वागणूक देण्यात आली.\nजवळपास १५० वर्ष ब्रिटिशांनी आपल्या ह्या भारतावर राज्य केलं, हवी तशी वागणूक आपल्या लोकांना दिली, आपल्या देशातील सर्व संपत्ती लुटून नेली.\nपण ह्या ब्रिटिशांनी केवळ राज्य केलं नाही तर अनेक देशांवर ह्यांनी आपली हुकुमत चालविली.\nआणि ही यादी एवढी लांब आहे की संपता संपत नाही. आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची कहाणी तर माहितच आहे.\nपण आज आपण अश्याच काही महत्वाच्या देशांच्या स्वातंत्र्याची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर एकेकाळी ह्या ब्रिटीशांचे राज्य होते.\nअफगाणिस्तान हा देश देखील त्याच देशांपैकी एक आहे ज्यांच्यावर एकेकाळी ब्रिटीशांचे राज्य होते. १८३८ साली ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि दोस्त मोहोम्मदला आपल्या ताब्यात घेतले.\nउठाव झाल्यानंतर १८४२ च्या ब्रिटिश-भारतीय सैन्यातील काबूल आणि एलफिन्स्टनच्या सैन्याचा नाश, आणि काबुलची लढाई, ह्यामुळे त्याचे पुनर्गठन झाले, इंग्रजांनी दोस्त मोहम्मद खान यांना सत्ता परत दिली आणि अफगाणिस्तानातून सैन्य परतले.\n१८७८ मध्ये, दुसरे अँग्लो-अफगान युद्ध हे रशियन प्रभावाने घडले होते, अब्दुर रहमान खान याने आययुब खानला स्थान दिले आणि १८९७ च्या गसंमाक तहच्या भाग म्हणून ब्रिटनने अफगाणिस्तानच्या विदेशी संबंधांवर नियंत्रण मिळविले.\n१८९३ मध्ये, मॉर्टिमर दुरन्द ह्याने अमीर अब्दुर रहमान खान ह्यांना एका विवादास्पद करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. ज्यांत ड्यूरँड लाइनने पश्तून आणि बलोच प्रदेशांचे विभाजन केले होते.\n१८१९ -१८९६ मध्ये अब्दुर रहमान खानने विजय मिळविण्याआधी पर्यंत शिया-अधिराज्यपूर्ण हजारजात आणि काफिरिस्तान हे राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होते.\nतिसऱ्या अँग्लो-अफगान युद्ध १९ ऑगस्ट १९१९ रोजी रावळपिंडीच्या तहत्वावर स्वाक्षरी केल्यानंतर, अमानुल्ला खानने अफगाणिस्तानला एक सार्वभौम स्वतंत्र आणि पूर्ण स्वातंत्र्य राज्य घोषित केले.\n५ नोव्हेंबर १९१४ पर्यंत इजिप्तचे खेडीवेट ऑट्टोमन प्रांतामध्ये राहिले, जेव्हा त्याला ऑट्टोमन साम्राज्यातील यंग तुर्कांच्या निर्णयाची प्रतिक्रिया देताना सेंट्रल पॉवरच्या बाजूने पहिले महायुद्ध करायचे होते.\n१९१४ मध्ये, संरक्षक मंडळाने अधिकृत केले आणि राज्याचे टायटल राज्याचे प्रमुख बदलून स���लतान केले गेले.\nज्यामुळे ओट्टोमन सुल्तानचे वर्चस्व नाकारले, जो पहिल्या महायुद्धातील केंद्रीय शक्तींचा पाठलाग करीत होते. अब्बास दुसरा यांना खेडवे त्याच्या काका हुसेन कॅमल याने सुलतान म्हणून पुनर्स्थित केले.\nपहिल्या महायुद्धानंतर, सदाद झगलुल व वफाद पार्टी यांनी स्थानिक विधानसभेत इजिप्शियन राष्ट्रवादी चळवळीस बहुमत मिळवले.\nजेव्हा ८ मार्च १९१९ रोजी माल्टाला झुगलुल व त्यांच्या सहकाऱ्यांवर मात केली, तेव्हा देशात पहिली आधुनिक क्रांती घडून आली.\nया विद्रोहाने २२ फेब्रुवारी १९२२ रोजी इजिप्तच्या स्वातंत्र्याच्या एकतर्फी घोषणापत्राची घोषणा यूके सरकारला केली गेली.\n१९२३ मध्ये संसदीय व्यवस्थेच्या आधारे नव्या सरकारनं एका संविधानाची आखणी केली आणि अंमलबजावणी केली. १९२४ साली साड झगलुल इजिप्तचे पंतप्रधान म्हणून लोकप्रिय ठरले. १९३६ साली, एंग्लो-इजिप्तचा तह झाला.\nउर्वरित ब्रिटिश सत्तेमुळे आणि राजाच्या वाढत्या राजकीय सहभागामुळे अस्थिरता कायम राहिली आणि १९५२ची क्रांती म्हणून ओळखली जाणारी एक सैन्य जुलुम दलात संसदेत विलीन झाले.\nफ्री ऑफिसर्स मूव्हमेंटने राजा फरोकला आपल्या मुलाचा पाठिंबा काढण्यास भाग पाडले. त्यानंतर इजिप्तमध्ये ब्रिटीश सैन्याची हजेरी १९५४ पर्यंत टिकली.\n१४ मे १९४८ रोजी इस्राइलचे भावी पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन यांच्या नेतृत्वातील ज्यूंना नेतृत्व करणाऱ्या इस्राइल राज्याच्या स्थापनेच्या घोषणेवर स्वातंत्र्यदिनाची घोषणा करण्यात आली.\n१५ मे १९४८ रोजी स्वातंत्र्याची घोषणा ही ब्रिटीश शासन पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या आठ तासाआधीच झाली होती.\nसोळाव्या शतकाच्या मध्यापासूनच लिबिया हा देश ऑट्टोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. १९१२ च्या इटालो-तुर्क युद्धानंतर लिबिया एक इटालियन वसाहत बनले.\nदुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा पराभव करून, इटालियन्सने लिबियावरील नियंत्रण गमावले.\nत्यानंतर हादेश यूएन प्रशासना अंतर्गत आला. ह्या देशाचे नियंत्रण फ्रांस आणि ब्रिटन ह्यांच्यात विभागण्यात आले.\n१९४९ साली संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केले की, १ जानेवारी १९५२ पासून लिबिया स्वतंत्र देश झाला पाहिजे. २४ डिसेंबर १९५१ रोजी, लिबियाने फ्रान्सपासून स्वतःला स्वतंत्र घोषित केले व ब्रिटनला राजा इद्रिसच्या नेतृत्त��वाखालील एक संवैधानिक व आनुवंशिक राजसत्ता लिबियाचा युनायटेड किंग्डम झाला.\n५. युनायटेड स्टेट्स :\nआज जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जाणारा युनायटेड स्टेट्स देखील एकेकाळी ब्रिटीश शासनाच्या अधिपत्याखाली होते.\nपण ४ जुलै १७७६ रोजी युनायटेड स्टेट्स एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगासमोर आला.\nहे होते ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहून नंतर स्वतंत्र झालेले, आणि ज्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचा अभिमानाने उल्लेख करावा असे काही महत्वाचे देश.\nपण अशा देशांची यादी भलीमोठी आहे. ती एका लेखात संपणारी नाही.\nजगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत ज्यांनी या ब्रिटीश साम्राज्याच्या पारतंत्र्याच्या जोखडातून स्वतःला मुक्त करत स्वातंत्र्य मिळवलं. त्यासाठी लढा दिला.\nब्रिटीशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नाही ही गोष्ट भारतासह या सुद्धा देशांनी आपल्या असामान्य धैर्याने साफ खोटी ठरवून दाखवली.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← फोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो\nदेशासाठी हुतात्मा झालेले हे ६ “मराठी” जवान, छ. शिवरायांचे खरे शिलेदार आहेत\nया भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून भारतीयांवरील अन्यायाचा असा बदला घेतला होता\nभारतीयांवर अत्याचार करण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली ‘ही’ अमानुष पद्धत डोक्यात चीड आणते\n१५ ऑगस्ट हाच दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला\nखुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता\nस्त्रियांच्या मते पुरुषांचं सौंदर्य ह्या “विशेष” गोष्टींत असतं\nनामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा\n‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी\n“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nविराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nGSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\n“हिंदुत्ववादी” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री म्हणतात..\nभारतीय सेलिब्रिटी कॅन्सरच्या आणि इतर आजारांच्या उपचारासाठी परदेशीच का जातात\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nआर्थिक बेशिस्तपणा, नोटाबंदी आणि आयकर कायदा \n२ तासात डोळे ओले करणारा २४ वर्षांचा प्रवास : Sachin – A billion dreams\n“दिवाळखोरी कायद्या”रुपी ब्रम्हास्त्र – NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग २)\nअंगावर हजार जखमा झेलूनही शत्रूला संपवण्यासाठी लढत राहणाऱ्या एका सैनिकाची थरारक कथा\n“तुम्हारी सुलू”चा दुर्लक्षित पैलू – वयाच्या तिशीत, बदलांना सामोरे जाणाऱ्या तरुणाईचा प्रवास\nछ. संभाजी राजांच्या खुनाचा बदला घेणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2535", "date_download": "2019-04-18T18:51:19Z", "digest": "sha1:FK3BSZTXJYMUKAYIWYZMUS36Q37Y3MAD", "length": 18552, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मकर संक्रात - सण स्‍नेहाचा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमकर संक्रात - सण स्‍नेहाचा\nमकर संक्रात हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण. उत्तरायणारंभ आणि त्याचबरोबर थंडीचा भर असल्याने आयुर्वेदाचा विचार, अशा दोन कारणांनी मकर संक्रांत हा सण साजरा होऊ लागला. तो सण हिवाळ्याच्या मध्यात येतो. भारतातील हिंदू सण-समारंभ हिंदू पंचांगाच्‍या तिथीप्रमाणे साजरे केले जातात. पण मकर संक्रांतीचा त्‍याला अपवाद आहे. मकरसंक्रांत हिंदू पौष महिन्‍यात येते. तो सण १४ जानेवारीला साजरा करतात.\nहिंदू सणांना महत्त्व आयुर्वेदाच्‍या विचारामुळे प्राप्‍त होते. तीळ हे उष्ण प्रकृतीचे आहेत आणि मकर संक्रांत हिवाळ्याच्या मध्यावर साजरी करणे अपेक्षित आहे, तेव्हा तिळाच्या वापराने थंड व उष्ण यांचा समतोल राखण्यास मदत होते. ते आरोग्यास हितावह आहे. त्यासाठी मकर संक्रांतीस तिळाचे महत्त्व आहे.\nतिळाचा सहा प्रकारे उपयोग करणे हे संक्रांतीचे वैशिष्टय म्हणावे लागेल. ते सहा प्रकार म्हणजे -\n१. तीळ पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करणे.\n२. तिळाचे उटणे अंगास लावणे.\n३. तिळाचा वापर करून होम करणे.\n४. तिळाने तर्पण करणे.\n५. तीळ भक्षण करणे.\n६. तीळ दान करणे.\nसंक्रांतीच्‍या सणाच्‍या आदल्‍या दिवसाला 'भ���गी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्‍या दिवशी तीळ लावलेल्‍या बाजरीच्‍या भाक-या, लोणी, पापड, वांग्‍याचे भरीत, मूगाची डाळ, चटणी, तांदूळ घालून केलेली खिचडी आणि खेंदाटाची भाजी असा भोगीचा खास पारंपरिक स्‍वयंपाक केला जातो.\nभारतात मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सवाष्णीला वाण देण्याची प्रथा आहे. सुगडात (तो ‘सुघट’ या शब्दाचा तो अपभ्रंश असावा.) हळद-कुंकू, ऊसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, तीळ-गूळ घालून घरच्या देवांसह पाच ‘वायने’ म्हणजेच वाणे दिली जातात. विवाहानंतर पहिली पाच वर्षे अनुक्रमे हळद-कुंकू, तीळ-गूळ, कंगवा, बांगड्या लुटण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. महिला हळदीकुंकू समारंभ साजरा करून उपयोगी वस्तू लुटतात. नवविवाहित जोडप्याला संक्रांतीच्या दिवशी मान असतो. सुनेला हलव्याचे दागिने, काळी साडी भेट दिली जाते. तर जावयाला हलव्याचा हार, अनारसे किंवा बत्तासे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करतात. लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. महिला त्यांचे औक्षण करतात. बोरे, ऊस, हरभरे, चुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या वगैरे पदार्थांनी बाळाला अंघोळ घातली जाते. त्याला बोरन्हाण म्हणतात. संक्रांतीला गूळ आणि तीळ यांची तीळपोळी तयार करतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ साजरा केला जाऊ शकतो. एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभेच्‍छा दिली जाते.\nमकर संक्रांतीला कोकणात मार्लेश्वराची यात्रा भरते. त्या दिवशी शंकर-पार्वतीचा विवाह लावला जातो. मकर संक्रांतीनिमित्त नाशिकमधील येवला येथे दोन दिवस ‘पतंगोत्सव’ साजरा करतात. तेथे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण बँड, हलगी, ढोल पथक यांच्या तालावर पतंग उडवले जातात. पतंग काटण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. येवल्यात सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन तो सण साजरा करतात. तेथे ती परंपरा शंभर-दीडशे वर्षांपासून चालत आली आहे. येवल्यात गुजराती समाज सुमारे तीनशे वर्षांपूर्वी स्थायिक झाला. त्‍या समाजाकडूनच हा पतंगोत्सव तेथे आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्या दोन दिवसांत पतंगाची दुकाने सोडली तर संपूर्ण येवल्यात अघोषित संप असल्यासारखी स्थिती असते. संक्रांतीचा दुसरा दिवस ‘कर’ दिन म्हणून पाळला जातो.\nया सणाला उत्तर प्रदेश व बिहार राज्‍यात ‘खिचडी संक्रांत’ म्हणतात. त्या दिवशी नदीमध्ये स्नान केले जाते. सूर्याची पूजा करून तांदूळ व उडदाची डाळ यांची खिचडी, दही, गुळाचे लाडू दान करण्याची पद्धत आहे. गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिरात ‘खिचडी मेळा’ लागतो, तर वृंदावनमध्ये ठाकूर रामवल्लभ मंदिरात महिनाभर ‘खिचडी महोत्सव’ साजरा करतात. बिहार-झारखंडमध्ये अशी समजूत आहे, की मकर संक्रांतीपासून सूर्याचे स्वरूप तिळातिळाने वाढते, म्हणून त्या दिवसास ‘तीळ संक्रांती’ म्हणतात. पिठोरागढमध्ये पाच नद्यांच्या संगमावर असलेल्या पंचमेश्वर महादेवाच्या मंदिरात देवापुढे खिचडी ठेवतात.\nहिमाचल प्रदेश व पंजाब राज्‍यांत भोगीचा दिवस ‘लोहडी’ म्हणून, तर लोहडीचा दुसरा दिवस म्हणजेच संक्रांतीचा दिवस 'माघी' म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसापासून नवीन पिकाची काढणी सुरू होते. पुरुष व महिला पारंपरिक वेशभूषा करतात. लोहडीच्या दिवशी शेकोटी करून त्याभोवती नातेवाइक व मित्रमैत्रिणी एकत्र जमतात. सार्वजनिक ठिकाणी ‘गिद्धा’ व ‘भांगडा नृत्य’ केले जाते. मक्याची पोळी, मोहरीची भाजी व उसाच्या रसाची खीर करून नैवेद्य दाखवतात, भोजन एकत्र करतात. 'सरसो का साग' आणि 'मक्की की रोटी' हा लोहडीचा विशेष खाद्यपदार्थ असतो.\nमकर संक्रांत मध्य प्रदेशात ‘ओंकारेश्वर संक्रांत’ या नावाने प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये असंख्य भक्त ‘गंगा-सागर’ द्वीपावर एकत्र जमतात. तर तामिळनाडूत संक्रांत ‘पोंगल’ या नावाने साजरी करतात. त्या निमित्ताने पोंगल हा गोड भात केला जातो. पहिल्या दिवशी पोंगल प्रसाद चढवून पावसाची प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी सूर्याला पोंगलचा प्रसाद चढवून आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पाळीव प्राणी, गुरे यांना पोंगल प्रसाद दिला जातो.\nगुजरातमध्ये 'उत्तरायण' या नावाने ओळखला जाणारा तो सण विशिष्ट पद्धतीने दोन दिवस साजरा केला जातो. तो 'उत्तरायण' आणि 'वासी उत्तरायण' अशा नावांनी अनुक्रमे १४ आणि १५ जानेवारी या दिवशी साजरा करतात. गुजरातमध्ये संक्रांतीच्या सणाची विशेषत: पतंग उडवण्यासाठी वाट पाहिली जाते. वजनाने हलक्या कागदाचे पतंग बनवले जाता���. वडोदरा, अहमदाबाद, भावनगर यांसारख्या मोठ्या शहरांत संक्रांतीचे दोन दिवस पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. एकमेकांचे पतंग कापण्याच्या स्पर्धा लावल्या जातात. हिवाळी भाज्यांचे प्रकार व तिळापासून बनवलेली गोड चिक्की हा त्‍या काळातील विशेष खाद्यप्रकार असतो.\nआसाममध्ये 'भोगी बिहू', काश्मीर मध्ये ' शिशुर सेंक्रात', तर कर्नाटकमध्ये 'मकर संक्रमणा' अशा वैविध्यपूर्ण नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका या देशांमध्येही मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी आणि नावांनी साजरी केली जाते.\nभोगी - आनंदाचा आणि उपभोगाचा सण\nसंदर्भ: मकरसंक्रांत, भोगी, किंक्रांत, पौष महिना\nगडकोटाचा अस्सल नमुना - भोरपगड अर्थात सुधागड\nसंदर्भ: दिवाळी, दीपावली, वसुबारस, गोवत्सद्वादशी, गाय, व्रत, कथा, Vasubaras, Deepawali, Diwali\n‘सहित’चे संवत्सर नेमाड्यांच्या ‘नावे’\nमकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी\nसंदर्भ: मकरसंक्रांत, भोगी, किंक्रांत, Makar Sankrant\nभोगी - आनंदाचा आणि उपभोगाचा सण\nसंदर्भ: मकरसंक्रांत, भोगी, किंक्रांत, पौष महिना\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70603171534/view", "date_download": "2019-04-18T18:59:43Z", "digest": "sha1:CILU47BCACLZNRTHITOR6WO4DNGQIJAN", "length": 11558, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - यशोदा म्हणे श्रीहरी नको ज...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्री��री नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\n��वडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - यशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको जाऊ बाहेरी ॥धृ॥१॥\nतुला देते दही दुध साय सख्या घरी बसोनी खाय नको करु कुणाची चोरी ॥२॥\nकान्हा म्हणे ऐक माते तुला सांगते सत्ये डाव मांडला यमूना तीरी ॥३॥\nतुला देते विटी दांडू आणिक मोत्याचा चेंडू बळीरामाची संगत धरी नको जाऊ बाहेरी ॥४॥\nदिष्ट धारा व्होल्टता व धारा दिशात्मक पुनरेषी\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1604", "date_download": "2019-04-18T19:02:30Z", "digest": "sha1:524C72K6XFWT63OVTESGTAARQKZ5NGFV", "length": 10237, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर जिल्ह्यात नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजूरी", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यात नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजूरी\nपालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश\nलातूर: मुख्यमंत्री कृषी ऊर्जा वाहिनी अंतर्गत शेतकर्‍यांना वीज उपलब्ध व्हावी याकरीता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आणखी नवीन सहा सौर ऊर्जा प्रकल्पांना उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूरी दिली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विद्युत कामांना तात्काळ गती देण्यात यावी असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.\nशेतकर्‍याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम व अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास या धोरणानुसार समाजातील प्रत्येक घटकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच शेतकर्‍यांना २४ तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येवून या माध्यमातून शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेलाही मुबलक वीज पुरवठा करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा वाहिनी अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आगामी काळात जिल्ह्यात आणखी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केलेला होता. त्यानुसारच जिल्ह्यातील मदनसुरी, केळगाव, तांबाळा, शेडोळ, चिंचोली तपसे, शिरसी हंगरगा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. तसेच किल्लारी, लिंबाळा दाऊ, साकोळ, एकोजी मुदगड, भेटा, भादा, उंबडगा, कामखेडा,पाथरटवाडी, मातोळा, विळेगाव, ढाळेगाव, थोडगा, लांजी याही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.\nया सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसह जिल्ह्यातील प्रलंबित विद्युत कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री निलंगेकर यांच्या पुढाकारातून मुंबई येथे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीत केळगाव, मदनसुरी, तांबाळा, शेडोळ, चिंचोली तपसे, शिरसी हंगरगा येथील सौर ऊर्जा प्रकल्पांना विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात आलेली असून इतर प्रस्तावित करण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत अशा सूचना ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर या बैठकीत निलंगा विद्युत उपविभागाचे विभाजन करण्याचा जो प्रस्ताव होता त्यावर चर्चा झाली. याबाबत निलंगा उपविभागाची पुर्नरचना करण्यात यावी अशा सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिलेले आहेत. यामुळे निलंगा विद्युत उपविभागाला मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील इतर प्रलंबित विद्युत कामांचा आढावा घेवून ही प्रलंबित कामे तात्काळ मार्गी ���ागावीत असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/16/", "date_download": "2019-04-18T19:00:57Z", "digest": "sha1:X4GIRWRJ7DUCPQHVQXSSZQ4SFD6NRLSO", "length": 5938, "nlines": 47, "source_domain": "mahabatmi.com", "title": "16/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nपीक विम्याचे 10 हजार देण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून\nधारूर – पीक विमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nतृतीयपंथीयाचा गळा चिरून हत्या\nपुणे- पुण्यातील महंमदवाडी परिसरात एका तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह घरामध्ये आढळून आला. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन...\nमधल्या सुट्टीत विद्यार्थी वाचताहेत इंग्रजी कथांची पुस्तकं\nमुंबई : विद्यार्थ्यांसाठी शाळेची मधली सुट्टी म्हणजे एकमेकांचा डबा खाणं आणि धांगडधिंगा-मस्ती पण सायन येथील डी.एस.हायस्कुलमधील मुलं याला अपवाद ठरली आहेत. मधल्या सुट्टीच्या अर्ध्या तासात ही मुलं...\nअल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार\nनांदेड- इयत्ता 8 वीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची मानवी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात...\nखासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका\nअकोला- अकोल्याचे भाजपचे विद्यमान खासदार संजय शाम���ाव धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अकोल्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nमुंबई- भाजपने जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी दिली असली तरी जालन्याचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर जालन्यातून लोकसभा लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत....\nलोकसभेच्या प्रचारात मोदींचे नवे घोषवाक्य; मैं भी चौकीदार\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन जरूर आयेंगे’ हे घोषवाक्य लोक अजुनही विसरलेले नाहीत. त्यांच्या विरोधकांना सुद्धा भाजपवर टीका करताना हे वाक्य...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘उत्तर भारतीय पंचायतला मनसेकडून उमेदवारी\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. अशा वातावरणात मनसे चुप्पी साधून आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, लढवली तर उमेदवार कोण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5", "date_download": "2019-04-18T19:28:32Z", "digest": "sha1:TOR5XKIL5AO6F3N2235PXX5EAJOLHOG6", "length": 4505, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जाणीव - विकिपीडिया", "raw_content": "\nआपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन, विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्त्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव. मानसशास्त्र व मनाचे तत्त्वज्ञान यांमध्ये हा एक मोठा अभ्यासाचा गहन विषय आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१८ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sunburn-festival-permission-high-court-162893", "date_download": "2019-04-18T18:51:08Z", "digest": "sha1:TUFK5GMX4552LPIYOVB3JOIS7ONIY5XI", "length": 12424, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunburn Festival Permission High Court सनबर्न फेस्टिव्हलला सशर्त परवानगी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसनब���्न फेस्टिव्हलला सशर्त परवानगी\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nमुंबई - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे; त्यावर पोलिस आणि राज्य सरकारने देखरेख करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 28) दिले आहेत.\nमुंबई - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे; त्यावर पोलिस आणि राज्य सरकारने देखरेख करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 28) दिले आहेत.\nकार्यक्रमाचा आवाज 75 डेसिबलपेक्षा कमी राहील, याची खबरदारी आयोजकांनी घ्यावी, असेही न्यायालयाने बजावले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी घ्यावी. नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात येण्याची मुभा आहे, असे सुटीकालीन न्यायाधीश भारती डांगरे यांनी सांगितले. ही याचिका कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर आली नसती, तर ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून परवानगी नाकारली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nतडजोड शुल्क आकारू नका - उच्च न्यायालय\nपुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क...\nसांगलीतील बनावट डॉक्‍टरला अटक\nमुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (एमएमसी) बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली धीरज पाटील (...\nवैद्यकीय प्रवेशाच्या याचिका स्थानांतरित करण्यास नकार\nनागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंदर्भातील याचिका...\nकरवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजारी प्रक्रिया कायदेशीरच\nकोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी प्रक्रिया कायदेशीर आहे. पगारी पुजारी नेमण्याबाबत देवस्थान समितीच्या विरोधी श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर व...\nसरकारकडून Tik Tok अॅपवर बंदी आणण्याचे आदेश\nनवी दिल्ली : काही सेकंद���ंचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर तरुणाईला वेड लावणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या...\n#SPPU पुणे विद्यापीठाची अधिसभा येत्या शनिवारी\nपुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T18:53:23Z", "digest": "sha1:GKWKVVZ3QKGTBGIML2YOJKEXUMRGNBZY", "length": 17714, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गॅब्रियेल लिपमन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव गॅब्रियेल लिपमन\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nगॅब्रियेल लिपमन हे शास्त्रज्ञ आहेत.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील गॅब्रियेल लिपमन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल��फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nआरकेडार्टिस्ट ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nइ.स. १८४५ मधील जन्म\nइ.स. १९२१ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nयूएलएएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nपीआयसी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/world-autism-awareness-day-children-are-more-girls-autism-180390", "date_download": "2019-04-18T18:56:16Z", "digest": "sha1:BUMMBGX62SCNRBVQ37JUGBKII75K4CUU", "length": 16163, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "World Autism Awareness Day children are more than girls in autism स्वमग्नतेत मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण जास्त | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nस्वमग्नतेत मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण जास्त\nमंगळवार, 2 एप्रिल 2019\nनागपूर - स्वमग्नता (ऑटिझम) मेंदूच्या वाढीतील विस्कळितपणा आहे. ही एक अवस्था असून ती आनुवंशिकही आहे. उशिरा विकास होतो. सरासरी दोनशे मुलांमध्ये एकाला हा विकार होण्याची शक्‍यता आहे. स्वमग्नता आढळून येणाऱ्या चिमुकल्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण चार पटींनी जास्त आढळून येते. विशेष असे, की प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईलचा अतिरेक वाढला. पाळण्यातील बाळाचे रडणे शांत करण्यासाठी आई-वडिलांनी मोबाईलला खेळणे बनवले. स्वतःचे काम शांतपणे व्हावे यासाठी खेळत्या मुलांच्या हाती ‘मोबाईल बॉम्ब’ देण्याचे काम पालकच करीत आहेत. कोवळ्या वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ऑटिझमचा (स्वमग्नता) धोका वाढला आहे.\nनागपूर - स्वमग्नता (ऑटिझम) मेंदूच्या वाढीतील विस्कळितपणा आहे. ही एक अवस्था असून ती आनुवंशिकही आहे. उशिरा विकास होतो. सरासरी दोनशे मुलांमध्ये एकाला हा विकार होण्याची शक्‍यता आहे. स्वमग्नता आढळून येणाऱ्या चिमुकल्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण चार पटींनी जास्त आढळून येते. विशेष असे, की प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईलचा अतिरेक वाढला. पाळण्यातील बाळाचे रडणे शांत करण्यासाठी आई-वडिलांनी मोबाईलला खेळणे बनवले. स्वतःचे काम शांतपणे व्हावे यासाठी खेळत्या मुलांच्या हाती ‘मोबाईल बॉम्ब’ देण्याचे काम पालकच करीत आहेत. कोवळ्या वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ऑटिझमचा (स्वमग्नता) धोका वाढला आहे. २०० बालकांमध्ये साधारण दोन मुलांना हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.\nदोन एप्रिल हा जागतिक ‘स्वमग्नता दिन’ (वर्ल्ड ऑटिझम ड��) म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ पासून हा दिवस जाहीर केला आहे. ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती. स्वमग्न मुले इतर मुलांसारखं खेळतात, उड्या मारतात, किंबहुना इतर मुलांपेक्षा कधी कधी जास्त उंचावर चढतात, उड्या मारतात, ॲक्‍टिव्ह असतात. काही मुलं वेगळं वागत आहेत असं आपल्याला जाणवतं. हाक मारली तरी लक्ष न देणारे, बोटाने खाणाखुणा न करणारे, खूप प्रकाश पाहिल्यावर गोंधळणे, अशी मुले ‘स्वमग्न’ असतात. ही एक अवस्था आहे.\nस्वमग्नता या विकाराविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या अभ्यासक्रमात अजूनही स्वमग्नता याबद्दल पुरेसा सखोल अभ्यास नाही. कुठलेही वैद्यकीय तत्काळ उपचार अस्तित्वात नाहीत. प्रशिक्षणातून आणि संस्कारातून विकास साधणे शक्‍य आहे.\n- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजी संघटना\nदोन-तीन वर्षांनंतरच बोलण्यास सुरवात होते\nसामान्य मुलांमध्ये मिसळण्याचा कल दिसत नाही\nविचित्र खेळ खेळताना ते रमतात\nएका जागेवर न थांबण्याच्या सवयी\nपालकांनी याकडे लक्ष द्यावे\nलवकर निदान महत्त्वाचे ठरते\nतज्ज्ञांची मदत घेऊन मुलांवर संस्कार करावेत\nमुलांच्या विकासातील दोष पालकांनी मान्य करावा\nसंवेदना, भाषा या संदर्भात विशेष तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणे\nआवड असलेल्या क्षेत्रात अशा मुलांना घडवावे\nराज्यात मेगा पोलिस भरती गरजेची\nरिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र तिसरा नागपूर - देशभरातील पोलिस दलात रिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या...\nव्हॉट्‌सॲपवरून रंगतोय जुगाराचा खेळ\nनागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे....\nदोन लाचखोर एएसआय बडतर्फ\nनागपूर - वाळू तस्कराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वादग्रस्त दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांवर ग्रामीण पोलिस...\nदेशी दारू दुकानावर महिलांचा ‘हल्लाबोल’\nनागपूर - कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली देवस्थानाच्याजवळ असलेल्या एका देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या. दारू दुकानाच्या...\nपेंचमधील वन्यप्राण्यांना टॅंकरचा आधार\nनागपूर - कमी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना बसू...\nLoksabha 2019 : विदर्भातील तीन मतदारसंघांत उद्या मतदान\nनागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/gps/", "date_download": "2019-04-18T18:18:09Z", "digest": "sha1:C2GG5NDRNXUAO5W4L2P36I3M7GQYWM5M", "length": 7117, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "GPS Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nगाडी चालवताना नेहेमी रस्त्यावर नजर ठेवा आणि वातावरणाची माहिती देखील घेत राहा, जेणेकरून अपघात टाळता येतील.\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nसंशोधकांनी एक असे अॅप डिझाईन करून दाखवले आहे, जे बेसिक सेन्सरमधून डेटा काढते.\nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nत्रिपुरा येथे सापडलेल्या या रहस्यमय शिल्पाकृतींनी संशोधकही भारावून गेलेत\nश्रीमंतांची नगरी दुबईबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला अचंबित करून सोडतील\nविज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात महिला कमी असण्याच्या या कारणांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nमराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक\nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nस्पृहा जोशीला मिळालेली ही वागणूक मराठी इंडस्ट्रीला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे\nब्राम्हणाऐवजी कुणबी केले म्हणून तुकोबा देवाचे आभार मानीत आहेत : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३२\nस्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभरतीचे बचावकार्य: शिवभा���े देवभूमीसेवा\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\n“वायग्रा”च्या मुख्य उपयोगाव्यातिरिक्तचे तुम्हाला माहित नसलेले आगळेवेगळे फायदे\nभारतीय हवाई दलाच्या शूरांनी ८ वेळा ज्या कारणामुळे प्राण गमावलेत ते आपल्यासाठी लज्जास्पद आहे\nमोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का\nरुपयाचं “अवमूल्यन” झालेलं पाहून वाईट वाटतंय थांबा ही खरंतर “गुडन्यूज” आहे\nह्या आहेत जगातील सर्वात महाग “कॉकटेल्स”, ज्यांची किंमत एका १ BHK फ्लॅटएवढी आहे \nकाकाणी केस सलमान का हरला \nधर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\nनोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Rawlya-Trek-R-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:19:57Z", "digest": "sha1:FFKAGFYQ4W2VAD2VQMMEYXWJW4HWHBOH", "length": 9504, "nlines": 31, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Rawlya, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nरवळ्या (Rawlya) किल्ल्याची ऊंची : 4369\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ\nजिल्हा : नाशिक श्रेणी : कठीण\nरवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.\nजवळ्याची माहिती साईटवर दिलेली आहे , ती वाचावी.\nऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख \"रोला-जोला\" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्‍या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.\nरवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून \"चिमणी क्लाईंब\" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्‍या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.\nनाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.\nपठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येत���.\nगडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.\nगडावर पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nबाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: R\nराजदेहेर (ढेरी) (Rajdeher) राजधेर (Rajdher) राजगड (Rajgad) राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))\nरत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) रवळ्या (Rawlya) रेवदंडा (Revdanda) रिवा किल्ला (Riwa Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:39:35Z", "digest": "sha1:YZ4EQAXUDSUW2RIEKCQL7HUQ3ANR2CAY", "length": 2638, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अध्यक्षा शीतल सागंळे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अध्यक्षा शीतल सागंळे\nजि.प.पदाधिकाऱ्यांना ठेकेदारांचा पुळका, साडेपाच कोटींचा निधी देण्याची तयारी\nनाशिक: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून टप्प्यात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या सात कोटी निधी वाटपामध्ये पन्नास टक्के ठेकेदार तर, पन्नास टक्के विविध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:41:28Z", "digest": "sha1:VWGBIDHBPTOAHZXJEV3JP6OCBIJPVZXF", "length": 2547, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गेवराई बार्शी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - गेवराई बार्शी\nपैठण तालु���्यातील २२ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला\nपैठण ( किरण काळे पाटील ) – तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी पत्रकारांना दिली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-pune-festival/", "date_download": "2019-04-18T19:14:13Z", "digest": "sha1:4ISH3CZCEXUITCNMIMCVFTXBYWPD66GU", "length": 2570, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देखावे pune festival Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nदेखावे पाहण्यासाठी शहरातील रस्ते गर्दीने फुलले \nपिंपरी, ०२ सप्टेंबर :विजेच्या हजारो दिव्यांचा लखलखाट, पावसाने दिलेली उघडीप, हवेतील मंद गारवा अशा प्रसन्न वातावरणात पिंपरी शहरातील गणेशोत्सव उत्साहाला उधाण आले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/ram-gopal-varma-sridevi-movie/", "date_download": "2019-04-18T18:38:30Z", "digest": "sha1:I7LWSD7UMOZV6MOXYYCK6TOYJZNGHLBJ", "length": 2479, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ram gopal varma sridevi movie Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nशशिकला यांच्या जीवनावर चित्रपट\nदिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहे. याबाबत ट्विटरवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T19:06:53Z", "digest": "sha1:YAJHUFD3C6KX46TLAKVQYS3QM36CIF4D", "length": 7511, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहनलाल - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nमोहनलाल जन्मनावः मोहनलाल विश्वनाथन नायर(born 21 May 1960),\nअभाषांतरीत मजकूर कमेंटमध्ये आहे.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nउत्तम कुमार (१९६७) · अशोक कुमार (१९६८) · उत्पल दत्त (१९६९) · संजीव कुमार (१९७०) · एम.जी. रामचंद्रन (१९७१) · संजीव कुमार (१९७२) · पी.जे. अन्टोनी (१९७३) · साधु मेहेर (१९७४) · एम.व्ही. वासुदेवराव (१९७५) · मिथुन चक्रवर्ती (१९७६) · भारत गोपी (१९७७) · अर्जुन मुखर्जी (१९७८) · नसिरुद्दीन शाह (१९७९) · बालन के. नायर (१९८०)\nओम पुरी (१९८१) · कमल हासन (१९८२) · ओम पुरी (१९८३) · नसीरुद्दीन शाह (१९८४) · शशी कपूर (१९८५) · चारुहसन (१९८६) · कमल हासन (१९८७) · प्रेमजी (१९८८) · मामूटी (१९८९) · अमिताभ बच्चन (१९९०) · मोहनलाल (१९९१) · मिथुन चक्रवर्ती (१९९२) · मामूटी (१९९३) · नाना पाटेकर (१९९४) · रणजित कपूर (१९९५) · कमल हासन (१९९६) · बालाचंद्र मेनन व सुरेश गोपी (१९९७) · अजय देवगण व मामूटी (१९९८) · मोहनलाल (१९९९) · अनिल कपूर (२०००)\nमुरली (२००१) · अजय देवगण (२००२) · विक्रम (२००३) · सैफ अली खान (२००४) · अमिताभ बच्चन (२००५) · सौमित्र चटर्जी (२००६) · प्रकाश राज (२००७) · उपेंद्र लिमये (२००८) · अमिताभ बच्चन (२००९) · धनुष व सलीम कुमार (२०१०) · गिरीश कुलकर्णी (२०११) · विक्रम गोखले व इरफान खान (२०१२)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१६ रोजी ०३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब���युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1608", "date_download": "2019-04-18T18:24:10Z", "digest": "sha1:TO4XRNVWVSGAOMJDIEJEBBUTPDRPANYM", "length": 6118, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | नाट्यगृहासाठी वाढीव दहा कोटी रुपयांचा निधी", "raw_content": "\nनाट्यगृहासाठी वाढीव दहा कोटी रुपयांचा निधी\nअर्थमंत्री मुनगंटीवार यांची मंजुरी- अभिमन्यू पवार यांची माहिती\nलातूर: लातूर येथील नियोजित नाट्यगृहासाठी दहा कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे नाटयगृहासाठी आता एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली .\nकाही दिवसांर्वी सुधीर मुनगंटीवार लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी नाट्यगृहासाठी निधी मंजूर करण्याची मागणी लातुरातील नाट्यप्रेमींनी त्यांच्याकडे केली होती. ही मागणी लक्षात घेत अर्थमंत्र्यानी हिवाळी अधिवेशनात १५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु हा निधी अपुरा पडणार होता. या संदर्भात महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी वित्त विभागाला कळवले होते. याची दाखल घेऊन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी वाढीव दहा कोटी रुपये नाट्यगृहासाठी देण्यास तत्वतः मान्यता दिली असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले.\nशहरात उभ्या राहणाऱ्या या नाट्यगृहासाठी आता एकूण २५ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यामुळे या निधीतून नाट्यगृहाची भव्य वास्तू उभी राहणार आहे. माध्यमातून लातूरकरांना नाट्यप्रयोग करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे अभिमन्यू पवार म्हणाले. वाढीव दहा कोटी रुपये देण्यास मान्यता दिल्याने लातूरकर नाट्यप्रेमी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि अभिमन्यू पवार यांचे आभार व्यक्त करीत आहेत.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी ���ेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/me-pan-sachin-movie-event-at-shivaji-park-mumbai/", "date_download": "2019-04-18T18:45:08Z", "digest": "sha1:XYMVQG52QHQXYK3RLCF5L6WH5MLQE3SG", "length": 8044, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "शिवाजी पार्कमध्ये रंगला 'मी पण सचिन' सामना - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > शिवाजी पार्कमध्ये रंगला ‘मी पण सचिन’ सामना\nशिवाजी पार्कमध्ये रंगला ‘मी पण सचिन’ सामना\nज्या शिवाजी पार्कच्या मैदानावर आपला सगळ्यांचा लाडका ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर घडला, त्याच मैदानावर क्रिकेट खेळण्याची ‘मी पण सचिन‘ चित्रपटाच्या टीमची असलेली इच्छा आज पूर्ण झाली. लवकरच ‘मी पण सचिन’ हा क्रिकेटवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ध्येयाने झपाटलेल्या एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. ‘क्रिकेटची पंढरी’ अशी ओळख असणाऱ्या लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सिनेमातील नायक म्हणजेच स्वप्नील जोशीचे असते. त्याचे हे स्वप्न पूर्ण होते, की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी या सिनेमाच्या संपूर्ण टीमने आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ते देखील प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत सामना खेळत. प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवर मात करत, त्यांनी हा अटीतटीचा सामना जिंकलासुद्धा. या वेळी दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘मॅन ऑफ दि मॅच’ तर स्वप्नील जोशी ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ ठरला. या मॅचमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर आणि कल्याणी मुळे यांनी सहभागी होऊन मॅचची रंगत अधिकच वाढवली.\nसामना संपल्यावरही ‘मी पण सचिन’च्या टीमने या मुलांसोबत वेळ घालवला. एकंदरच शिवाजी पार्कच्या मैदानात आज एकदम उत्साहपूर्ण वातावरण होते. सर्वसामान्य घरातून आलेली ही मुले अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळतात, त्यात आम्हाला भावी भारतीय टीम दिसते, अशी कौतुकाची थाप या वेळी ‘मी पण सचिन’ च्या टीमने दिली. या टीमला ‘मी पण सचिन च्या टीमतर्फे प्रोत्साहनपर सिझन बॅट भेट म्हणून दिली. सोबतच त्यांना ‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ असा सकारात्मक विचार असलेला प्रेमळ सल्लाही दिला.\nइरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित या चित्रपटाचे नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे लेखन श्रेयश जाधव यांनी केले आहे. १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.\nNext Unmatta Marathi Movie Trailer : अचंबित करणाऱ्या विज्ञानकथेवर आधारित ‘उन्मत्त’\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/01/", "date_download": "2019-04-18T19:13:16Z", "digest": "sha1:RGOBPVKRCIR2UZYEKF3KWJNBNUFIJLSX", "length": 7649, "nlines": 54, "source_domain": "mahabatmi.com", "title": "01/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nगरीब आणि श्रीमंत अशी दोन हिंदुस्थान करायची भाजपची रणनीती\nधुळे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उद्योगपती अंबानींना 30 हजार कोटींची खैरात वाटली. नीरव मोदी, चौकसी, विजय मल्ल्या यांची कर्जे माफ केली, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय...\nअभिनंदन यांच्या घरवापसीची प्रक्रिया पूर्ण\nनवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना आज पाकिस्तानातून भारतात आणले जाणार आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दुपारी 4...\nनेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत\nहैदराबाद : हैदराबादमध्ये शनिवारी भारतीय टीमच्या नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पहिली वनडे २ मार्चपासून सुरु होणार आहे. 37 वर्षाच्या धोनीच्या हात��ला...\nकिंग खानने विंग कंमाडर अभिनंदनचं केलं स्वागत\n#WelcomeBackAbhinandan: विंग कमांडर अभिनंदन भारतात परतला आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांकडे अभिनंदन यांना सोपवलं. वाघा बॉर्डरवर अभिनंदनचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावर देखील नागरिकांनी...\nलादेनचा मुलगा बनला क्रूर दहशतवादी, मी वडिलांच्या हत्येचा बदला घेणार\nन्यूयॉर्क- अमेरिकेने ‘अलकायदा’चा म्होरक्या असलेल्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणार्‍यास एक दशलक्ष डॉलर्सचे (जवळपास7.1 कोटी रु.) बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिके शुक्रवारी सांगितले...\nआर्केस्ट्रा डान्सरचा सौदा..10 हजार रुपयांत तीन तरुणांना विकले\nभटिंडा- पंजाबमधील भटिंडाहून अबोहरमधील हिंदुमलकोट येथील एका लग्न समारंभात आर्केस्ट्रा डान्सरला 10 हजार रुपयांत विकल्याची घटना समोर आली आहे. आर्केस्ट्रा संचालिकेनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने...\nपोलीस पाटलांना आता 6500 रुपये मानधन, होमगार्डना प्रतिदिन 570 रूपये भत्ता\nमुंबई : राज्यातील पोलीस पाटीलांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. पोलीस पाटलांना साडेसहा...\nविंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल\nनवी दिल्ली : वीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर आहेत. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं....\nधनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना\nमुंबई: आरक्षणाच्या मुद्याबरोबरच धनगर समाजाच्या इतर विविध मागण्या, समस्यांसह टीस अहवालाबाबत विचारविनियम करून मार्ग काढण्याबाबत राज्य सरकारने एका मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. या उपसमितीची उद्या शनिवारी...\nमुंबई: अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी (ता. 1 मार्च) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/political/shivsena-narayan-rane/1060/", "date_download": "2019-04-18T18:59:01Z", "digest": "sha1:UE5JPBM62XGM2OKUMA67XGTSERD4JHZV", "length": 22173, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "शिवसेना बोलते तसा वागणारा पक्ष नाही:नारायण राणे | Mahabatmi.com", "raw_content": "\nशिवसेना बोलते तसा वागणारा पक्ष नाही:नारायण राणे\nशिवसेना बोलते तसा वागणारा पक्ष नाही:नारायण राणे\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावर जाऊ नका. मागील दोन-चार वर्षांतील त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. त्यांनी दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. शिवसेना बोलेन तसा वागणारा पक्ष नसल्याची टीका राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नीतिमत्ता नसलेला पक्ष अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना अशी नव्हती, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.\nमहाराजांचे राजकारणासाठी नाव वापरता, त्यांचा सारखा बदला घेण्याचा पराक्रम कधी करणार \nभाजप, सेनेत ’25-23’चे सूत्र\nयुतीचे घोंगडे अजूनही भिजत\nभाजप जाणार अंगावर, सेना घेणार शिंगावर\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रति���िधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा ��पल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ���यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:41:33Z", "digest": "sha1:QZZDWB5PEAPDYP5L2ZT3ZO4JFI5FOWGY", "length": 2591, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन्नत्याग आंदोलन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - अन्नत्याग आंदोलन\nमुख्यमंत्र्यांचा ‘विसरभोळा गोकुळ’ झाला आहे – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील तीन मुलींने ‘किसान क्रांती’च्या वतीने गेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:49:43Z", "digest": "sha1:IORP27L4C5K7EA5QKUB22SIVHNDXHSSC", "length": 2641, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कृष्णचंद्र ठाकूर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - कृष्णचंद्र ठाकूर\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित\nपुणे : छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T18:39:43Z", "digest": "sha1:FZIN2ZRGO5ZS4O3F5UD3UR5A4LQ24447", "length": 2563, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मल्लिनाथ साखरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - मल्लिनाथ साखरे\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nसोलापूर – (प्रतिनिधी )– श्री सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन आयोजित सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ ते ३० जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:43:09Z", "digest": "sha1:GMM54LHOJ3RZNQTRHNRTNLITCS7SMC3H", "length": 4191, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रसायनशास्त्र Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nहटके करीयर, भरपूर पैसा आणि साहसपूर्ण आयुष्य जगायचं तर ‘मर्चंट नेव्ही’ला पर्याय नाही\nसध्या तरुणांमध्ये धाडसी करिअर निवडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जगभर भ्रमंती, भरपूर सुट्टया, तरुण वयात सर्वाधिक वेतन कमावण्याची संधी हवी असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये...\n‘ये मोहब्बद भी क्या चिज है, ना जिने देती है ना मरने’… उत्तकपत्रिकेतच लिहिली प्रेमकथा\nटीम महाराष्ट्र देशा : ‘ये मोहब्बद भी त्या चिज है, ना जिने देती है ना मरने… सर इस लव्ह स्टोरीने पढाई से दूर कर दिया वरना…’ असं एका...\nसीईटी परीक्षांच्या तयारीसाठी शिक्षणमंडळाचे ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टल\nपुणे : उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी, जेईई व नीट परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करता यावी, याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96-%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:41:38Z", "digest": "sha1:SLGXLG34TZPQMKYRE355NIWWX6VSEA4F", "length": 1850, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " वयकतिगत वयापाराची मूलाखात.pdf - Free Download", "raw_content": "\nवयकतिगत वयापाराची मूलाखात मुलाखातीत विचाले जानारे प्रश्न महिला बचतगताविषयी माहिती महिला बचतगताविषयी माहिती प्रस्तावना व्यकतीगत व्यापारी मुलाखत यतिगत यापारी मराठी पतावना मुलाखत कशी द्यावी व्यावसायिकांची मुलाखत खाजगी चिटणिसाची मुलाखत मराठी मुलाखातीची आनूभव भाजी विक्रेत्याची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे व्यत्किगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत व्यत्किगत व्यापाराची मुलाखत व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती व्यक्तिगत व्यापारी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प Pdf व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmayogini-award-2019-interview-priydarshanee-patil/", "date_download": "2019-04-18T19:23:10Z", "digest": "sha1:ADW2LMW4ABJGRK67L6QWTBP4LAJM4Q24", "length": 28377, "nlines": 268, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : सोन्याहून पिवळे माझे गोधन - प्रियदर्शीनी पाटील | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Karmayogini देशदूत कर्मयोगिनी पुर��्कार-२०१९ : सोन्याहून पिवळे माझे गोधन...\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : सोन्याहून पिवळे माझे गोधन – प्रियदर्शीनी पाटील\n* ‘सारजागीर गाई संवर्धन केंद्रा’ची सुरुवात\n* केंद्राला भारत सरकारचा २०१८ सालचा ‘गोपालरत्न’ पुरस्कार\n* केंद्रात गाई संवर्धनासोबतच दुधापासून विविध पदार्थांची निर्मिती\n* विषमुक्त शेतीसाठी पुढाकार\nपुण्यातल्या डी.वाय. पाटील महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले असले तरी आज गीर गाईचे संवर्धन करत आहे. या प्रकल्पातून स्वत:सोबतच अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. सारजा गीर गाई संवर्धन केंद्राला भारत सरकारचा २०१८ सालचा ‘गोपालरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. गाईचे दूध याच्या पुढचा विचार करून वैदिक तूप, गोमूत्र अर्क, गाईंचे संवर्धन, औषधनिर्मिती, पावडरनिर्मिती सुरू केली आहे. लोकांना शुद्ध आणि पौष्टिक पदार्थ देता यावे आणि विषमुक्त शेती असावी याच उद्देशाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.\nमाझे बालपण सटाणा गावात गेले. घरात शेती असल्यामुळे नकळतपणे शेतीचे संस्कार होत गेले. शेतीची माहिती होत गेली. माझे शिक्षण कॉम्प्युटर सायन्समध्ये झाले आहे. पुण्यातल्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातून मी एमएस्सी केले आहे. त्यानंतर २०११ मध्ये लग्न झाले. मात्र पती पुण्यातच राहत असल्यामुळे तिथेच राहणे झाले. आधीपासूनच आमच्या दोघांच्या घरी शेती असल्यामुळे काहीतरी व्यवसाय करायला हवा असा विचार आमच्या दोघांच्या मनात सतत येत होता.\nशेवटी गीर गाईंच्या संवर्धानासाठी काम करायचे ठरले आणि २०१६ मध्ये पुण्यातील सगळे आवरून पुन्हा सटाण्यात दाखल झालो. गावापासून जवळच ५ किलोमीटरवर असलेल्या तरसाळी येथे आजीच्या नावावरून सारजा गीर गाई संवर्धन केंद्र सुरू केले. कामाला सुरुवात केली त्यावेळी मनात प्रचंड भीती होती. सगळे नीट होईल ना जमेल का असे खूप प्रश्‍न होते. मग मात्र हळूहळू जम बसला.\nसुरुवातीला आमच्याकडे फक्त १० गाई होत्या. मग टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता दीडशे गाई झाल्या आहेत. या संपूर्ण केंद्राच्या उभारणीसाठी आम्ही दोघांनी आधी पूर्ण अभ्यास केला. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी, तज्ञांचा सल्ला घेतला. माझ्या शिक्षणाचा यात उपयोग करून घेतला. जिथे जिथे संगणक, मशीनचा वापर शक्य आहे तिथे सगळीकडे मशीनचा वापर होतो. गाईचे खाद्य पूर्णपणे आमच्या शेत���त उगवले जाते. यात त्यांना खायला मका, भरडा, जिंजवा सीओथ्री आदी दिले जाते. याशिवाय वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. वजनाची दररोज तपासणी असते.\nया प्रकल्पातून आम्ही विविध प्रकारची कामे करतो. यामध्ये सकाळ, संध्याकाळ दुधाची प्रत्यक्ष विक्री करते. सोबतच दुधापासून बनणारे पदार्थ बनवतो. यात वैदिक पद्धतीने बनवलेले तूप, दही, लोणी आदी आहेत. पंचगव्यापासून बनवलेले नऊ प्रकारचे गोमूत्र अर्क आहेत.\nविषमुक्त शेतीसाठी गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर करतो. या सगळ्या गोष्टींसोबतच गीर गाईचे संवर्धन आणि प्रजनन यासाठी विशेष लक्ष देतो. आमच्याकडे जीम करण्यासाठी प्रोटीन पावडर, खरवस पावडर, त्वचेसाठी शतधृत, रिकोटा चीज, नेत्र औषधी, शेणापासून धूप आदींचेही उत्पादन घेतले जाते. ही सगळी उत्पादने शुद्ध आणि भेसळमुक्त स्वरुपाची आहेत.\nआता आमचा हा प्रकल्प पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. आम्ही घेत असलेल्या उत्पादनांची विक्री आम्ही प्रत्यक्ष पद्धतीने अर्थात फेस टू फेस विकतो. अनेक जण येऊन या औषधांचा खूप फायदा झाला असल्याचे सांगतात. सध्या या प्रकल्पात मदतीसाठी सहा कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. तर काही लोक दूध वितरणासाठी काम करतात.\nयाशिवाय घरातील प्रत्येक सदस्याचा मोलाचा हातभार लागतो. या केंद्राच्या उभारणीत आम्हाला घरच्या लोकांची मोठी साथ मिळाली. सुरुवातीला दोन वर्षे काहीच उत्पन्न आले नाही. तेव्हा कुटुंबियांनी सांभाळून घेतले. आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे माझी आर्यवीर आणि राजवीर ही दोन्ही मुले सांभाळली जातात.\nमला फक्त मैत्रिणींना नाही तर सगळ्यांना सांगावेसे वाटते की, गावात असलेली साधी जीवनपद्धती आत्मसात करा. आताच्या शहरी भागातल्या धावपळीत आपण जगणे विसरून गेलो आहोत. सूर्य कसा उगवतो, पाऊस कसा पडतो अशा अगणित आनंदाचे क्षण विसरून गेलो आहोत. मॉल्स, हॉटेलमध्ये आनंद शोधत आहोत. या सगळ्यापेक्षा जास्त आनंद हा निसर्गात आहे. मी शहर आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी राहिली आहे. मात्र मला आनंद गावातच मिळतो.\nPrevious articleदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार -२०१९ : फक्त हिमतीने लढा – ज्योत्स्ना दौंड\nNext articleरंगपंचमी विशेष : नाशिकच्या कवींचा बहारदार ‘देशदूत काव्य कट्टा’\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोक��टे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=203", "date_download": "2019-04-18T18:33:01Z", "digest": "sha1:2BNMUDIHMLEQF7Y7UJ5R3EVPM2EJAQG5", "length": 3511, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अतिक्रमण...कुठल्या ना कुठल्या प्रकारे सुरु असतेच!", "raw_content": "\nअतिक्रमण...कुठल्या ना कुठल्या प्रकारे सुरु असतेच\nलातुरची गंजगोलाई आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमण हटवणं मोठी डोकेदुखी आहे.नवे आयुक्य कौस्तुभ दिवेगावकर यांनी मनावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं अतिक्रमण हटवलं.. पण ही जागा आता खाजगी वाहनांनी व्यापली आहे. जेवढा मोठा रस्ता तेवढे मोठे अतिक्रमण हे ठरलेले गणित आहे हे चित्र आहे जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते दयानंद मार्गावरील अतिक्रमणे काढली त्या जागची.\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2019-04-18T19:00:38Z", "digest": "sha1:R45FDCAPZNGARPNZ4ERQPGQJQUZJOORX", "length": 11519, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंहगड रस्त्यावर आढळला जिवंत बॉम्ब - Dainik Prabhat", "raw_content": "\nसिंहगड रस्त्यावर आढळला जिवंत बॉम्ब\nडीएसके रस्त्यावरील घटनेने खळबळ\n“बीडीडीएस’ पथकाने ताब्यात घेतला बॉम्ब\nपुणे – कचरावेचक कामगाराला जिवंत बॉम्ब आढळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास धायरी परिसरातील बारंगणी मळ्यात डीएसके रस्त्यावर घडली. दरम्यान, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने हा बॉम्ब ताब्यात घेतला. या घटनेने सिंहगड रोड आणि धायरी परिसरात चांगलीच खळबळ उडाली.\nगुरूवारी दुपारी साडेबारा वाजता पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी भारत चव्हाण, मुकादम शंकर रणदिवे, हेमंत पवार, गणेश वाघमारे राजेंद्र शिंदे, प्रीतम मळेकर हे नेहमीप्रमाणे डीएसके रस्त्यावर स्वच्छता करत होते. दरम्यान, त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी घाबरून तत्काळ आरोग्य निरीक्षक अजय गजधाने यांना कळविले. गजधाने यांनी गांभिर्य ओळखून सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण केले. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बैसाने, प्रशांत शिंदे, शिर्के,कांबळे, सपकाळ यांनी हा जिवंत बॉम्ब ताब्यात घेतला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, सागर पडवळ, राकेश भामरे, सुप्रिया जगताप, सहायक पोलीस फौजदार अशोक महाडिक, पोलीस हवालदार संतोष सावंत, राजेश गोसावी, अमर कोरडे, सुदाम वावरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती तत्काळ नियंत्रणाखाली आणली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:14:30Z", "digest": "sha1:E7J2Y26CZUQY7DP7NP2VCCWO45PK3ZZH", "length": 7329, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "याउंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १८० चौ. किमी (६९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,३८२ फूट (७२६ मी)\n- घनता १३,५५८ /चौ. किमी (३५,१२० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + १:००\nयाउंदे ही आफ्रिका खंडामधील कामेरूनची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (दौआला खालोखाल) आहे.\nविकिव्हॉयेज वरील याउंदे पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nअंतानानारिव्हो · अंबाबाने · अदिस अबाबा · अबुजा · अल्जीय��्स · अस्मारा · आक्रा · इंजामिना · कंपाला · किगाली · किन्शासा · केप टाउन · कैरो · कोनाक्री · खार्टूम · गॅबारोनी · जिबूती (शहर) · ट्युनिस · डकार · डोडोमा · त्रिपोली · नवाकसुत · नियामे · नैरोबी · पोर्ट लुईस · पोर्तो-नोव्हो · प्राईया · फ्रीटाउन · बंजुल · बमाको · बांगुई · बिसाउ · बुजुंबुरा · ब्राझाव्हिल · मलाबो · मापुतो · मासेरू · मोगादिशू · मोन्रोव्हिया · मोरोनी · याउंदे · यामूसूक्रो · रबात · लिब्रेव्हिल · लिलाँग्वे · लुआंडा · लुसाका · लोमे · वागाडुगू · विंडहोक · व्हिक्टोरिया, सेशेल्स · साओ टोमे · हरारे\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-04-18T19:25:52Z", "digest": "sha1:CFD2A2M3QQMZTZW2U2B72PBXECHXVNIE", "length": 3895, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्य युरोप - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः मध्य युरोप.\n\"मध्य युरोप\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयुरोप खंडामधील भौगोलिक प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1988&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T19:00:42Z", "digest": "sha1:TPD3TK63NXGHBMF55UU4KQKVII2C7LTC", "length": 5510, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कॉंग्रेसकडून जेवणाचे रिकामे डबे", "raw_content": "\nकॉंग्रेसकडून जेवणाचे रिकामे डबे\nया डब्यात भाकरी कुणी घालायची सफाई कर्मचार्‍यांच्या क्रूर चेष्टेचा अघोरी नमुना\nरवींद्र जगताप 406 Views 08 Mar 2019 टॉप स्टोरी\nलातूर: लातूर युवक कॉंग्रेसच्या वतीने मनपातील सुमारे दोनशे सफाई कामगारांना खास भेट देण्यात आली. कॉंग्रेस भवनात या कर्मचार्‍यांना बोलावून प्लास्टीकच्या टिफीन बॉक्सचे वितरण करण्यात आले. डबे तर मिळाले पण त्यात भाकरी कधी येणार असा प्रश्न अनेकजण विचारत होते. कॉंग्रेसने जखम केली अन त्यावर भाजपाने मीठ चोळले अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.\nआज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लातूर युवक कॉंग्रेस मार्फत महिला सफाई कर्मचार्‍यांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यामधील सर्व महिला सफाई कर्मचा‍र्‍यांना जेवणाचा रिकामा डबा देवून गौरवण्यात आले. २०० महिलांना डबे देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या महिलांचे समाजातील योगदान हे कौतुकास्पद असल्याचे माजी महापौर स्मिता खानापूरे यांनी सांगितले. यामधून प्रवर्ग ०४ च्या कर्मचार्‍यांचा सत्कार केला आणि त्यांना जेवणाचे डबे भेट देण्यात आले. यावेळी स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी मोईज शेख, स्मिता खानापूरे, मोहन सुरवसे, सुपर्ण जगताप, उषा भडीकर, सपना किसवे, संजय कांबळे, महेश काळे यासह सफाई कर्मचारी उपस्तिथ होते.\nलोभे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्‍यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=205", "date_download": "2019-04-18T18:27:09Z", "digest": "sha1:76MA2HJBADVLF3VLFTOA373ORBBEPF4P", "length": 2811, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आता शौचालयाच्या पाट्या.....", "raw_content": "\nशहरात नव्यानं १७ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली. ती कुठे आहेत विशेषत: बाहेरुन आलेल्या लोकांना कळावीत यासाठी अशा मार्गदर्शक पाट्या लावण्यात आल्या आहेत\nरस्त���यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/doctor-anand-pawar-about-responsibility-of-everyone/", "date_download": "2019-04-18T19:03:02Z", "digest": "sha1:6L7DF7UB6U3SKLSPRFWGMA22UDFX3HWP", "length": 27113, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हवे जबाबदाऱ्यांचे भान - डॉ. सतीश पवार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीव�� शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास स��रवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक हवे जबाबदाऱ्यांचे भान – डॉ. सतीश पवार\nहवे जबाबदाऱ्यांचे भान – डॉ. सतीश पवार\nदेश तसेच राज्यभरात होणार्‍या घडामोडींचे पडसाद आपल्या शहरातही पडतात. यापासून नाशिक शहर अलिप्त राहू शकत नाही. परंतु, तरीही सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नांमधून अनेक निष्फळ वाद टाळून आपले शहर आपण शांत तसेच सुंदर म्हणून याची ओळख वाढवू शकते.\nजिल्हा तसेच राज्याच्या विविध भागात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचारांमध्ये निष्काळजीपणा जाणवल्यास कायद्याद्वारे संबंधित यंत्रणेकडे दाद मागता येते. तरीदेखील कायदा हातात घेऊन डॉक्टर व हॉस्पिटल यांच्यावर हल्ले होताना दिसून येतात. वास्तविक रुग्णांचे काही हक्क तसेच त्यांच्या क��ही जबाबादार्‍यापण आहेत. यांचा योग्य समन्वय साधून आपण शहर तसेच जिल्ह्यातील आरोग्य विकास साधू शकतो.\nनाशिक शहर, जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांचे हक्क, रुग्णांच्या जबाबदार्‍या, वैद्यकीय निष्काळजीपणा व न्यायपद्धती भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) च्या N­BH च्या छइक प्रमाणनानुसार रुग्णहक्क नमूद करण्यात आले आहेत.\nरुग्णास भेदभावरहित उपचार मिळणे, रुग्णांचे हित जोपासले जाणे, उपचारासंदर्भातील गोष्टींची समाधानकारक माहिती मिळणे, उपचाराची प्रक्रिया, त्याचे परिणाम, संभाव्य धोके व इतर पर्याय यांची विस्तृत माहिती मिळणे, उपचारासंदर्भातील संभाव्य खर्चाची माहिती मिळणे, उपचाराच्या सर्व नोंदी व कागदपत्रे आवश्यकता भासल्यास उपलब्ध होणे, वैद्यकीय निष्काळजीपणा वा रुग्ण हक्कांची पायमल्ली जाणवल्यास त्याविषयी संबंधीत यंत्रणेकडे तक्रार करणे. वैयक्तिक निष्काळजीपणा जाणवल्यास पुढील चार ठिकाणी रुग्ण किंवा अधिकृत व्यक्ती तक्रार नोंदवू शकतो.\nफौजदारी स्वरुपाचा गुन्हा जाणवल्यास पोलिसांकडे तक्रार करावी लागते. पोलीस संबंधित तक्रारीची दखल घेतात व तपासाअंती अहवाल ‘मेडिकल निग्लिजन्स कमिटी’कडे अभिप्रायासाठी पाठवतात.\nकमिटीने वैद्यकीय निष्काळजीपणा आढळून येत असल्याचा अभिप्राय दिल्यास पोलीस संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करतात. फौजदारी न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधित डॉक्टरला गुन्हयाच्या स्वरूपानुसार शिक्षा ठोठावली जाते. यासह डॉक्टरांविरुद्ध शिस्तभंगाची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे करता येऊ शकते. वैद्यकीय परिषद वैद्यकीय पेशाचे नियमन करते. डॉक्टरांसाठी तयार केल्या गेलेल्या नियमावलीनुसार त्यांचे वर्तन अपेक्षित असते.\nत्यामुळे डॉक्टरांच्या नियमबाहय वर्तनासाठी संबंधित डॉक्टरांविरुद्ध वैद्यकीय परिषदेकडे तक्रार करता येते. सदर तक्रार सिद्ध झाल्यास वैद्यकीय परिषद संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना विशिष्ट काळासाठी अथवा कायमस्वरूपी रद्द करू शकते.\nडॉक्टरवरील हल्ल्यांसारख्या अशा बेकायदेशीर गोष्टी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा – व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प��रतिबंध)’ हा कायदा पारित केलेला असून यात दोषी आढळणार्‍या व्यक्तींना 3 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा व रुपये 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरील गुन्हा हा दखलपात्र व गैर जमानती असून नुकसान झालेल्या रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई दंडात्मक स्वरूपात वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.\nरुग्णहक्क तसेच रुग्णाचे कर्तव्य व्यवस्थित आखून दिलेले असून वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवल्यास कुठल्याही स्वरूपाचे बेकायदेशीर कृत्य न करता त्याकरीता संबंधित यंत्रणेकडे कायद्याद्वारे दाद मागावी. अशा सर्व कायदेशीर बाबी रूग्ण तसेच डॉक्टरांसाठीही उपलब्ध आहेत. यामुळे थेट कोणत्या डॉक्टरला मारहाण करणे, कायदा हातात घेणे अथवा नुकसान करणे या गोष्टी टाळून कायदेशीर पद्धतीने गेल्यास सदर रूग्ण, नातेवाईकांना न्याय मिळू शकतो. व सांभाव्य घटना टाळून आपले शहर आपण शांत ठेवू शकतो.\nPrevious articleगायक ए. आर. रेहमानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटीची मदत\nNext articleध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/cold-war/", "date_download": "2019-04-18T18:20:36Z", "digest": "sha1:RVOQDJ7YSURISXC5LI6NHDCBSDDDDQFW", "length": 9129, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Cold War Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप\nवायू सेनेकडे हेच एकमेव मालवाहू हेलिकॉप्टर आहे.\nही चालू असल���ले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \nजर काही पाऊलं उचलली गेली नाहीत तर हे दुसरं शीत युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल\nपॉलि-tickle याला जीवन ऐसे नाव\n“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या\nशीतयुद्धामुळे नाटो, सीटो, सेंटो तसेच वारसा पॅक्ट यांसारख्या सैनिक संघटनांचा जन्म झाला आणि यामुळे तणावाची स्थिती वाढत गेली.\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होणार \nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील भागाची लिंक : शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान\nशीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === शीत युद्ध चालू झाले आणि सोबतच चालू झाली\nतुझ्याकडे सुख फार झाले का मग आता देवापाशी दुःख माग : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९\nगुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता \nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\nब्रेडच्या तुकड्यावर पोट भरणारा दरिद्री ते देशाच्या नोटेवर झळकलेला कर्तृत्वसम्राट\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nजेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनीमाला कापून काढतात…\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\n‘मॅक्डोनाल्ड्स’ने अशी कोणती शक्कल लढवली की ज्याने लहान मुलांना वाचनाची गोडी लागतेय\nजगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’\nरझाकारांच्या ह्या ‘क्रौर्या’ च्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतात\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nनाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nमुलाच्या आठवणीत या पालकांनी सुरू केली मोफत खाणावळ…\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nफक्त श्रीमंत घरच्या मुलांनाच पैसे कमावण्याची मुभा का\nही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस\nह्या सोप्या टिप्स वापरा अन wi-fi राऊटर हॅक करून इंटरनेट चोरीला जाण्यापासून थांबवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://photo-sales.com/mr/images/black-sea/", "date_download": "2019-04-18T18:58:51Z", "digest": "sha1:N3WVGTYBWGTTC27QIRMX7E6S4R2ENGTB", "length": 5369, "nlines": 115, "source_domain": "photo-sales.com", "title": "काळा समुद्र प्रतिमा — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nForos माणसाच्या बुरसटलेल्या विचारांची धातू शिल्पकला काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nसमुद्र वरील खडकावर किल्लेवजा वाडा काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nचघळत घरटे काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nCrimea काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nपर्यटक Crimea मध्ये Simeiz मध्ये रॉक “दिवा” वर चढणे काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nकाळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nलक्झरी घर काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nCrimea च्या दृष्टी काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nवाड्याच्या Spiers «चघळत च्या घरटे» काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nउंच कडा वर हाऊस काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nहिरवीगार झाडे आणि गंगाळ खडक काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nचघळत च्या घरटे – Crimea च्या प्रतीक काळा समुद्र $1.99–$24.99 प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा काळा समुद्र देखील\nआर्किटेक्चर फोटोग्राफी पार्श्वभूमी एचडी पार्श्वभूमी चित्रे सुंदर एचडी सौंदर्य एचडी निळा फोटोग्राफी इमारत एचडी रंग फोटोग्राफी Crimea उदाहरण संस्कृती उदाहरण दिवस एचडी पर्यावरण फोटोग्राफी युरोप उदाहरण प्रसिद्ध चित्रे वन चित्रे बाग उदाहरण हिरव्या फोटोग्राफी डोंगराळ चित्रे इतिहास चित्रे घर उदाहरण लँडस्केप एचडी पाने उदाहरण डोंगर एचडी नैसर्गिक चित्रे निसर्ग चित्रे जुन्या चित्रे बाहेरची उदाहरण घराबाहेर एचडी पार्क एचडी वनस्पती फोटोग्राफी वनस्पती फोटोग्राफी खडक एचडी देखावा उदाहरण समुद्र चित्रे हंगामात चित्रे आकाश उदाहरण दगड फोटोग्राफी उन्हाळ्यात एचडी पर्यटन चित्रे टॉवर फोटोग्राफी निश्चल चित्रे प्रवास चित्रे झाड फोटोग्राफी दृश्य फोटोग्राफी पाणी फोटोग्राफी\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Torna-Trek-T-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:59:51Z", "digest": "sha1:GJTYEXEG3EZN7KJE2SKZHOUKVVYLM4JH", "length": 7240, "nlines": 29, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Torna, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nतोरणा (Torna) किल्ल्याची ऊंची : 1400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nशिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव \"तोरणा\" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.\nपुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.\nतोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढा��� करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.\nपुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.\nगडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\nमेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\n१) वेल्हेमार्गे अडीच तास लागतात. २) राजगड - तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: T\nतांदुळवाडी (Tandulwadi) टंकाई (टणकाई) (Tankai) तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) थाळनेर (Thalner)\nतिकोना (Tikona) तोरणा (Torna) त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) त्रिंगलवाडी (Tringalwadi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1982&cat=LaturNews", "date_download": "2019-04-18T19:15:43Z", "digest": "sha1:H2PL7KMRHLJOIQRRM7EWKR4OXKIGOE2X", "length": 6627, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद", "raw_content": "\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद\nशासन निर्णयास विरोध; दयानंद शिक्षण संस्थेचा जाहीर पाठींबा\nलातूर : राज्य शासनाच्या वतीने एकाकी पदाबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द केला जात नसल्याच्या विरोधात राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर महासंघ बेमुदत संपावर गेला असून यात कर्मचारी बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत पहिल्या दिवशीचा संप यशस्वी केला.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, ०७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे दाद मागितली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. या जाचक निर्णयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे ०५ मार्चपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले आहेत. दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील कर्मचारी बंधू आणि भगिनींनी या संपात १०० टक्के सहभाग नोंदवला. दरम्यान, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देत दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी संपकऱ्यांची भेट घेतली. शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन कार्यात अडसर येऊ शकते त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या या संपाला मुंबई येथील प्राचार्य संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी तथा स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड अशासकीय कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव धनराज जोशी, रामकृष्ण सलगर, युनिट प्रमुख रमेश देशमुख, लक्ष्मीकांत वाघ, सुनिल खडबडे, सुदाम सातपुते, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, रूपचंद कुरे, नवनाथ भालेराव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=207", "date_download": "2019-04-18T18:26:34Z", "digest": "sha1:IR3RA64IAMHY2Q6EWFUVB7M53RZCV6PS", "length": 3424, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | स्वच्छतागृह कधी बंद तर कधी चालू....", "raw_content": "\nस्वच्छतागृह कधी बंद तर कधी चालू....\nअशोक हॉटेल चौकात यशवंतराव चव्हाण संकुलात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तिकडे जाउ आणि उरकू असा विचार करु निघणार असाल तर थांबा. तुमची अडचण होईल. मनपाने बांधलेलं हे स्वच्छतागृह कायम चालू असेल याची खात्री देता येत नाही. मागच्या काही दिवसात ते कधीही बंद होते अन कधीही चालू राहते. पिवळा रंग दिसला की खात्री करुन घ्या...... (हा फोटो सकाळी सव्वा अकरा वाजता घेतला आहे. स्वच्छतागृह कुलूपबंद आहे.)\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं ��त्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2019-04-18T18:20:52Z", "digest": "sha1:LKUHXCAAUZOGCVZ6LBVFWUQ5N7FD2V2W", "length": 13539, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात 8 जानेवारीपासून 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन - Dainik Prabhat", "raw_content": "\nसाताऱ्यात 8 जानेवारीपासून 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन\nन्यु इंग्लिश स्कूल येथे प्रदर्शनाचे आयोजन, उद्‌घाटनास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती\nसातारा – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि. प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये 44 वे जिल्हास्तरीय अधिवेशन मंगळवार दि. 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.\nप्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनाची सुरूवात त्याचदिवशी सकाळी 8.30 वा. विज्ञान दिंडीने होणार असून सकाळी 9 वा. उपकरण नोंदणी व मांडणी होवून उद्‌घाटन सोहळा संपन्न होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nउद्‌घाटन सोहळ्यास खा. उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रसिध्द जलतज्ञ डॉ. अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार असून यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प.शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालविकास समिती सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांचेसह सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, पं. स. सभापती मिलींद कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\nतीन दिवस चालणाऱ्या या भरगच्च विज्ञान प्रदर्शनात विज्ञान उपकरणे, विविध विषयांवर व्याख्याने, व स्लाईड शो, विज्ञानातील चमत्कार व प्रयोग, ई कचरा निर्मुलन व्याख्यान, विज्ञान प्रश्‍नमंजुषा व वत्कृत्व स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन यासोबत व्यसनाधिनता टाळणे, पर्यावरणावर व्याख्यान या विषयावर व्याख्यान तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, गीतगायन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.\nप्रदर्शनाचा समारोप सातारा व जावली तालुक्‍याचे आ. शिवेंद्रराजे भोसले याच्या पमुख उपस्थितीत डॉ. अनिल पाटील, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, डे. ए. सोसायटी पुणेच्या नियामक मंडळाचे सदस्य अनत जोशी यांचेसह जि. प. सदस्या अनिता चोरगे, रेश्‍मा शिंदे, मधू कांबळे, भाग्यश्री माहिते, अर्चना देशमुूख, मनोज घोरपडे व यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती सातारा जिलहा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, हणमंतराव जाधव व न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख स्नेहल कुलकर्णी यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:09:55Z", "digest": "sha1:2I7MBH5LRDAXCMYGWHCZ3VZHBT4SBZOX", "length": 2620, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुपर मॅॅन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सुपर मॅॅन\nवाचा त्रिपुराच्या ‘सुपर मॅन’ची कहाणी ज्याने वाचवले हजारो प्रवाशांचे प्राण\nटीम महाराष्ट्र देशा : आपल्या देशाला धाडसाचा आणि माणुसकीचा मोठा इतिहास आहे. अनेक वीर या देशात जन्मले आहेत. जीवाची परवा न करता देशासाठी समाजासाठी अनेकांनी आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:23:16Z", "digest": "sha1:53BKEVTCGZV3YWK3CYO2UJH2PINALWI3", "length": 3384, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुफ्तवाफे - विकिपीडिया", "raw_content": "\nलुफ्तवाफे जर्मनीची वायु सेना आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्��� या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/venues/438111/", "date_download": "2019-04-18T18:48:57Z", "digest": "sha1:Z54JQHVNINN5AN44JY6EIUFBX7YEJFQ5", "length": 3687, "nlines": 52, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "Sri Jyothi Garden - लग्नाचे ठिकाण, सिकंदराबाद", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\n2 अंतर्गत जागा 300, 600 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nजेवणाचा प्रकार Chinese, Indian\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय, अतिरिक्त शुल्कासह\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, बँक ट्रान्सफर\nविशेष वैशिष्ठ्ये स्टेज, प्रोजेक्टर, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 600 व्यक्ती\nआसन क्षमता 300 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deepika-padukone-first-look-acid-attack-chhapaak/", "date_download": "2019-04-18T18:23:22Z", "digest": "sha1:O47CAJSCC5FQM3ZMP7N3XFA7M7IMMKQH", "length": 20985, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अॅसिड हल्ला पीडितेवरील 'छपाक' चित्रपटातला दीपिकाचा फर्स्ट लूक", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ न���माचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारण���र अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान मुख्य बातम्या अॅस��ड हल्ला पीडितेवरील ‘छपाक’ चित्रपटातला दीपिकाचा फर्स्ट लूक\nअॅसिड हल्ला पीडितेवरील ‘छपाक’ चित्रपटातला दीपिकाचा फर्स्ट लूक\nमुंबई : दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या ‘छपाक’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.\nदीपिका यात मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिने या चित्रपटाचा प्रस्ताव स्वीकारला त्या दिवसापासूनच एका अद्वितीय कलाकृतीचा नमुना पाहायला मिळणार अशा चर्चांना उधाण आलं. किंबहुना प्रेक्षकांचा याविषयीची हमीच होती. हा फर्स्ट लूक पाहता हीच बाब अनेक अंशी सिद्ध होत आहे.\nचित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून 10 जानेवारी 2020 रोजी ‘छपाक’ प्रदर्शित होईल. फॉक्स स्टार स्टुडिओ, दीपिका पदुकोणचा ‘के ए एन्टरटेनमेंट’, मेघना गुलजारच्या ‘मृगा फिल्म्स’नी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘छपाक’ चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.\nPrevious articleकाँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nNext articleचौकीदार हि चोर हे वेबसाईटसाठी आमचे डिझाइन चोरले’\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nबॉक्स ऑफिसवर ‘छपाक’ व ‘तानाजी’ होणार एकाच दिवशी प्रदर्शित\nदीपिका पादुकोणला करायचेय या खास ‘लेडी’च्या बायोपिकमध्ये काम\nदीपिका रणवीर अडकले लग्नबेडीत; कोकणी पद्धतीत विवाह सोहळा संपन्न\nदीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nसैफ अली खानची मुलगी ‘सारा’चे बॉलिवूड पदार्पण; ‘केदारनाथ’चे टीझर प्रदर्शित\nदीपिकासोबत या तारखेला होणार लग्न; रणवीरची ट्विटरवर घोषणा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:42:24Z", "digest": "sha1:4ZE7ZIEFNSYT3P2YM22SXUIA33J3V7YE", "length": 3793, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रोएशिया Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nFIFA World Cup 2018 : जगज्जेतेपदाचा फैसला आज\nटीम महाराष्ट्र देशा : महिनाभर रंगलेले वर्ल्डकप फुटबॉलमधील जगज्जेतेपदासाठीचे युद्ध आता ६३ झुंजींनंतर अंतिम टप्प्यावर आले आहे. जेतेपदासाठी आज, रविवारी...\nफिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध\nटिम महाराष्ट्र देशा : काल झालेला अर्जेन्टिना विरुद्ध नायजेरियाचा सामना अक्षरशः ह्रदयाची ठोके चुकविणारा ठरला. अंतिम १६ मध्ये पोहोचण्यासाठी नायजेरियाला...\nरॉजर फेडररने पुन्हा पटकावले ऑस्ट्रोलियन ओपनचे विजेतेपद\nटीम महाराष्ट्र देशा: स्विझरलँन्डचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मरिन सिलिकला ऑस्ट्रोलियन ओपन स्पर्धेच्या पुरूष ऐकेरीच्या अंतिम सामन्यात पराभूत करून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-04-18T19:11:29Z", "digest": "sha1:5E6DK4UL2RKNASQI463VWJCMYKUGICEF", "length": 2677, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वरुण देसाई Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - वरुण देसाई\nराष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; ओव्हरटेक करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण\nपुणे: कारला ओव्हरटेक केल्याच्या रागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण करणारा हा माजी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:45:37Z", "digest": "sha1:2VZIKHDEFLVR6H2HDCZCHS2OEH6ISKIO", "length": 2597, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिद्धिविनायक मंदिर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सिद्धिविनायक मंदिर\nविरोधक रस्त्यावर आणि सत्ताधारी मात्र एकत्र….\nइंधन दरवाढीविरोधात देशभरात विरोधकांनी एकत्र येत भारत बंदची हाक दिली आहे. देशभरात भाजप विरोधात जागोजागी आंदोलने चालू आहेत. देशभरातून २१ विरोधी पक्ष या बंद मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=209", "date_download": "2019-04-18T18:25:34Z", "digest": "sha1:2BQB5VOBKTZMNV6F5UMF3XQU2NLIIIQ7", "length": 3449, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | रस्ता केवढा अन गाडी केवढी?", "raw_content": "\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\nहे चित्र आहे लातुरच्या गंजगोलाईतल्या कापड लाईनचं. नऊ-दहा फुटाचा रस्ता. त्यात दोन्ही बाजुंनी लावलेल्या दुचाक्या. जायचं अन यायचं कसं अशातच एखादी रुग्णवाहिका आली तर काय करायचं अशातच एखादी रुग्णवाहिका आली तर काय करायचं या कापडलाईनमध्ये काही घरंहे आहेत. अशाच एका मोठ्या व्यापार्‍याच्या दारात ही गाडी लावलेली. कुणीतरी बडे महाराज आले आहेत त्यामुळे घराच्या दारापर्यंत लावली असं बाजुला ट्राफीकच्या अडथळ्याची मजा बघत असलेल्या व्यक्तीनं सांगितलं\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_7215.html", "date_download": "2019-04-18T18:22:09Z", "digest": "sha1:YYIQ5L3K4CD6FJ3EXR6ZYNYOVYY266U5", "length": 20144, "nlines": 95, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: लक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nउसापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी ऊसवाढीच्या निरनिराळ्या अवस्थांचे शरीरक्रियाशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. ऊसवाढीच्या अवस्था या आनुवंशिकता, शरीरक्रियाशास्त्रीय तथा जीवरासायनिक क्रिया आणि निरनिराळी संप्रेरके व विशिष्ट विकरे त्यांच्या नियंत्रण खाली असतात. त्यासाठी शिफारशीत हंगामनिहाय जातींची लागवड करावी.\nडॉ. आर. एम. गारकर, के. एम. गवारी, पी. पी. खंडागळे\n1) उगवण - उसाच्या उगवणीसाठी 28 ते 33 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तापमान कमी झाल्यास उसाच्या उगवणीवर अनिष्ट परिणाम होऊन उगवणक्षमता कमी होते. या अवस्थेचा कालावधी एक ते दीड महिन्यांचा असतो (30 ते 45 दिवस). ऊस लागवड केल्यानंतर कांडीचा जमीन, हवा, पाणी, अन्नद्रव्ये यांच्याशी संपर्क येतो. त्यामुळे जीवरासायनिक क्रिया व विकरांच्या माध्यमातून कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात होते. तसेच पाणी व विद्राव्य नत्र यांची उपलब्धता वाढते. पेऱ्याजवळील मूळ प्रेषक गाठीपासून कांडी मुळांची वाढ सुरू होते; तर खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून खोडाची वाढ सुरू होते. खोडाची वाढ होत असताना तळाकडील कांड्यापासून खोड मुळांची वाढ सुरू होते. तथापि, खोडमुळे कार्यक्षम होईपर्यंत कांडी मुळांचे कार्य महत्त्वाचे असते. उगवण पूर्ण होईपर्यंत जमिनीत ओलावा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून पाणी कमी प्रमाणात कमी अंतराने द्यावे.\nफुटवे - फुटव्यांचे प्रमाण हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म असला तरी वातावरणातील घटकांचाही परिणाम होतो. फुटव्यांच्या वाढीसाठी 20 अंश सेल्सिअससाठी तापमान आवश्‍यक असते. तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर फुटव्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. साधारणतः ही अवस्था दीड ते दोन महिन्यांची असते. या अवस्थेमध्ये नवीन मुळे, पाने व खोडांची वाढ सतत होत राहते. खोडाच्या नळाकडील भागात चकतीसारख्या कांड्याची वाढ होते. प्रत्येक कांडीस एक पान व एक डोळा असतो. याच डोळ्यापासून फुटवे फुटतात. या अवस्थेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश खेळती हवा असणे गरजेचे असते. या कालावधीमध्ये नत्राचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) देणे आवश्‍यक आहे.\nपूर्ववाढीची अवस्था सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिने असते. या अवस्थेत पानांची लांबी, रुंदी, हरित द्रव्यांचे प्रमाण प्रकाश संश्‍लेषण क्रिया हरित पर्ण व जमीन यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तसेच मुळांची वाढ व पाणी, अन्नद्रव्ये शोषण वहनक्षमता वाढते. त्यापुढील जोमदार अवस्था किंवा ------मुख्य वाढीची पूर्वतयारी होते. या काळात नत्राची तिसरी (10 टक्के) मात्रा द्यावी.\nमुख्य वाढ - तापमान 21 ते 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 90 टक्के असेल तर उसाची वाढ जोमदार होते. ही अवस्था हंगामनिहाय सर्वसाधारणपणे तीन ते आठ महिने असते. साधारणतः ऑक्‍टोबरपर्यंत ही जोमदार वाढीची अवस्था असते. त्यानंतर कमी होणाऱ्या तापमानामुळे जोमदार वाढीचा वेग कमी होत जातो. या अवस्थेमध्ये प्रकाश संश्‍लेषण क्रियेद्वारा सेंद्रिय कर्बोदकांची (पिष्टमय/ शर्करा) अन्नपदार्थांची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते. त्यामुळे नवीन पाने, कांड्या येणे व कांड्यांची संख्या, वजन, लांबी, रुंदी वाढणे, उसाची उंची, जाडी व वजन वाढते या क्रिया वेगाने होतात. यासाठी या कालावधीत भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण हवामान आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित असावे लागते. या अवस्थेत ऊस लागणीनंतर साधारणपणे साडेचार ते पाच महिन्यांनी उसाची पक्की बांधणी 40 टक्के नत्र आणि उर्वरित 50 टक्के स्फुरद व पालाश मात्रा देऊन करावी.\nपक्वता - उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेनंतर म्हणजेच ऑक्‍टोबरनंतर तापमान जसजसे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत जाईल, तसतसे थंडीचे प्रमाण वाढते. तेच हवामान ऊस पक्वतेस पोषक ठरते. ही अवस्था तीन ते चार महिन्यांची असते. उसाची पाने पिवळी होत जातात. त्यामुळे साहजिकच प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. इतर रासायनिक व जीवरासायनिक क्रियांचा वेग वाढतो. उदा. ग्लुकोजचे रूपांतर सुक्रोजमध्ये होऊन रसात���ल साखरेचे प्रमाण रसाची शुद्धताही वाढते. रसातील नत्र- स्फुरदाचे प्रमाण कमी होते, साखरेची साठवण आणि उतारा वाढत राहतो. तसेच दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त तफावत असेल, तर पक्वता लवकर येते. थंड हवामानाचा कालावधी जितका जास्त तितका साखर उताराही (टक्के) वाढतो.\nउसाची वाढ पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो; परंतु यामध्ये उसाची जात, जमीन प्रकार, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन, हंगाम इ. गोष्टी व प्रामुख्याने हवामान या घटकाचा प्रभाव महत्त्वाचा असतो. साधारणतः तापमान 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के, दिवसमान (प्रकाश कालावधी) 12.5 तास व रात्रीचा कालावधी 11.5 तास प्रकाश तीव्रता 10,000 ते 12,000 फूट कॅण्डल्स अशी परिस्थिती उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास पोषक ठरते. अशा पोषक अनुकूल हवामान उसाच्या शेंड्यातील कायिकपणे वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रूपांतर फुलकळीत होते व नंतर साधारण सात ते 10 आठवड्यांनी तुरा बाहेर पडतो. तुरा आल्यानंतर उसाची कायिक वाढ पूर्णपणे थांबते, उसाची पक्वताही वाढत जाते. तुरा आल्यानंतर साधारणपणे दोन ते 2.5 महिन्यांत उसाची तोडणी झाली नाही, तर उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते. उसाचे वजन व साखर उतारा टिकवून ठेवणे हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म आहे.\n1) उगवण चांगली होण्यासाठी महत्त्वाचे घटक -\nअ) जमिनीची योग्य प्रत, ब) चांगल्या प्रकारची पूर्वमशागत, क) उत्तम दर्जाचे निरोगी बेणे, ड) सेंद्रिय तसेच रासायनिक खतांची हंगामनिहाय शिफारशीत मात्रा (10 टक्के नत्र, तसेच 50 टक्के स्फुरद व पालाश).\n2) उगवणीचे प्रतिकूल भौतिक घटक ः\nअ) जास्त वयाचे ऊस बेणे, ब) कीड व रोगग्रस्त बियाणे वापर, क) जास्त खोलवर लागण, ड) अतिरिक्त पाण्याचा वापर, इ) काडीवरील डोळ्यांची अयोग्य स्थिती, ई) प्रतिकूल हवामान, उ) सेंद्रिय व रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ऊ) हंगामनिहाय जातींची लागवड न करणे.\nऊस पीकवाढीच्या अवस्था - उगवण -\n* साधारण 1.5 ते दोन महिने कालावधी.\n* कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात.\n* पाणी व विद्राव्य नत्र याची उपलब्धता वाढते.\n* कांडी मुळांची वाढ सुरू होते.\n* खोडाची वाढ खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून सुरू होते.\n* तळकांड्यापासून खोड मु��ांची वाढ सुरू होते.\n* साधारणपणे 1.5 ते दोन महिने कालावधी.\n* खोड, पाने व मुळांची वाढ होत राहते.\n* चकतीसारख्या कांड्याची वाढ होते.\n* कांडीच्या डोळ्यापासून फुटवे फुटतात.\n* सर्वसाधारण 1.5 ते दोन महिने कालावधी.\n* पानाची लांबी व रुंदी वाढते.\n* हरित द्रव्याचे प्रमाण व प्रकाश संश्‍लेषण क्षमता वाढते.\n* हरित पर्ण व जमीन याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर वाढते.\n* मुळांची वाढ व अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.\nजोमदार किंवा मुख्य वाढ - * साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी.\n* प्रकाश संश्‍लेषण क्रियेद्वारा कर्बोदकाची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते.\n* नवीन पाने व नवीन कांड्या येणे वेगाने सुरू होते.\n* कांड्याची संख्या, वजन, लांबी- रुंदी वाढते.\n* उसाची उंची, जाडी व वजन वाढते.\n* साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी.\n* हवामानात उसाच्या पक्वतेस सुरवात.\n* साधारण 15 ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानास पक्वतेस सुरवात होते.\n* प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.\n* ग्लुकोजचे सुक्रोजमध्ये रूपांतर वाढते.\n* रसातील नत्र व स्फुरद यांचे प्रमाण वाढून उसातील साखरेचा उतारा वाढतो.\nटीप - ऊस जातींचे आनुवंशिक गुणधर्म आणि हंगाम/ हवामान यानुसार यामध्ये विशिष्ट बदल होतात.\n(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्‍त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kader-khans-son-dismisses-rumours-of-the-actors-death/", "date_download": "2019-04-18T18:53:58Z", "digest": "sha1:TO3ZDY6E6WZBPAPJT7DLN6DBW5ER6UHY", "length": 10281, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रसिद्ध अभिनेते 'कादर खान' यांच्या निधनाची अफवा - Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रसिद्ध अभिनेते ‘कादर खान’ यांच्या निधनाची अफवा\nबॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अतिशय गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी याकरिता सोशल मीडियावरून अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण सोशल मीडियावरून कादर खान यांच्‍या निधनाची अफवा पसरवत आहेत.\nनिधनाबदलच्या अफवेची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि चाहते त्‍यांना श्रद्धांजली अर्पण करु लागले. पण यासर्व प्रकारानंतर कादर खान यांचा सरफराज खान याने प्रसारमाध्यमाव्दारे ही केवळ अफवा असल्याचे सांगत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून कादर खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची आणि अफवा असल्याचे मुलगा सरफराज खान यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवीन सुपरहिरो येतो आहे\nहॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप\nकोण म्हणतेय मला ‘फ्लॉप अॅक्‍ट्रेस’\nअॅक्‍टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nनेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय\nआता सिनेमे निवडायला चॉईस मिळाला\nया आठवड्यातील रिलीज (१९ एप्रिल)\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनु���्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:02:38Z", "digest": "sha1:OTHHVMWUW4KBE3O6LXEN4G5CDZUKNAYU", "length": 11688, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फुटबॉल खेळाडू विस्तार विनंती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:फुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\n\"फुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\" वर्गातील लेख\nएकूण ७३५ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nएदुआर्दो दोस रैस कारवाल्हो\nक्रिस वूड (फुटबॉल खेळाडू जन्म १९९१)\nगिल्बेर्तो दा सिल्वा मेलो\nग्रेगोरी व्हान डेर वील\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१० रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:19:41Z", "digest": "sha1:ERFRSMDJJIVE634W4R4QJYKHYPF32AH4", "length": 12353, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"रोझ व्हॅली'त ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती - Dainik Prabhat", "raw_content": "\n“रोझ व्हॅली’त ओल��या कचऱ्यापासून खत निर्मिती\nपिंपरी – पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटी अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण साडेआठशे लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.\nया उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. रोझ व्हॅली सोसायटीत एकूण 276 सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज एकुण 1 टन ओला कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लॅंटमध्ये संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून येथे खत निर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लॅंट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडून करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीचा प्रत्येक कोपरा आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.\nसोसायटी परिसर व उद्यानात पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बॅंच) निघणार आहे. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.\nखत निर्मिती प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा पराशर, सचिव रुपेश भंडारे, जयदेव दवे, विवेक महाजन, आनंद कुर्तडीकर, व्यंकट शंकर, श्वेताभ कुमार, निधी व सोसायटीमधील सभासद तसेच कुणाल आयकॉन सोसायटीचे अध्यक्ष विनोद सुर्वे, प्राईम प्लस सोसायटीचे अध्यक्ष पंकज भाकरे आदी उपस्थित होते.\nकचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहून वाटते. प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी प्रयत्नशील आहोत.\n– नाना काटे, नगरसेवक.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/recommendation-of-three-names-for-the-inaugural-post-of-literary-conferences/", "date_download": "2019-04-18T18:21:33Z", "digest": "sha1:7NH2YRCNFIJWLYSHIN7SX54IQERHJMQ4", "length": 10631, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक पदासाठी तीन नावांची शिफारस - Dainik Prabhat", "raw_content": "\nसाहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक पदासाठी तीन नावांची शिफारस\nयवतमाळ: ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत आयोजन समितीने संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून आता तीन नवीन नावांची शिफारस केली आहे.\nयात प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ यांचा समावेश आहे. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्‌घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून तीन नावे सुचवली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली आहे. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे. तसेच उद्‌घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असे पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nदेवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास\nमतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द\nमाझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी\nधाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यात���ल लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/02/", "date_download": "2019-04-18T19:13:36Z", "digest": "sha1:KEX6NX3KLL3LXUHH4SQFTENM2REREW5T", "length": 7912, "nlines": 54, "source_domain": "mahabatmi.com", "title": "February 2019 | Mahabatmi", "raw_content": "\nतस्कराच्या कब्जातून पंधरा लाखाचा मांडूळ सापाची सुटका\nउल्हासनगर(गौतम वाघ)-एका तस्कराच्या कब्जातून पंधरा लाख रुपये किंमत असलेल्या तीन फुट नऊ इंचचा मांडूळ जातीच्या सापाची सुटका करण्यात गुन्हे अन्वेषन शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.याप्रकरणी एकाला...\nपवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द\nमुंबई दि. २८ फेब्रुवारी – शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद...\nमुंबई पुणे नाशिक2 months ago\nपोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल; मुंबई पोलीस आयुक्त पदी संजय बर्वे\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस...\nमुंबई पुणे नाशिक2 months ago\nमहात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ द्या ; धनंजय मुंडेंची मागणी\nभारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांनाही मिळावा अशी मागणी आज(दि.27) विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. भारतरत्न...\nMaharashtra Budget, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी विशेष निधीची तरतूद\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. पुढील सहा...\nशेतकर्‍यांची चेष्टा करता का\nमुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकेने खात्यातून परत घेतल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात आज चांगलेच संतापले. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का\nकिस्तानचे ‘ड्रोन’ नष्ट करण्यासाठी भारताने वापरले घातक क्षेपणास्त्र\nमुंबई : भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे ‘ड्रोन’ गुजरातच्या सीमेवर नष्ट करण्यासाठी भारताने इस्राएल निर्मित हवेतून हवेत मारा करणार्‍या व दृष्टीक्षेपापलीकडील (बीव्हीआर) लक्ष्य भेदणा-या ‘डर्बी’ क्षेपणास्त्राचा वापर...\nपाकिस्तानी शेअर बाजार कोसळला\nभारतीय वायूसेनेने मंगळवारी पीओकेत घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारताच्या या आक्रमकतेचा पाकिस्तानी सरकारला धक्का तर बसलाच पण यामुळे पाकिस्तानी शेअर बाजारात...\nपाकचा दावा: भारतीय हवाई दलाचे 2 विमान हाणून पाडले, 2 वैमानिकांनाही पकडले; एक जखमी\nइस्लामाबाद – भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान हाणून पाडल्याचे वृत्त पाकिस्तानने फेटाळून लावले. एवढेच नव्हे, तर उलट पाकिस्ताननेच भारताचे दोन विमान हाणून पाडले आहेत असा दावा पाकच्या संरक्षण...\nभारताच्या हवाई हद्दीत घुसून पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब फेकले, भारताने पळवून लावले\nजम्मू – भारताने हवाई सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा परिसरात हे विमान घुसले होते. परंतु,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:10:43Z", "digest": "sha1:RBWPMSSJ5B5C4MPGYZZML6QCYQSCT36A", "length": 8077, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अण्वस्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nनागासाकीवरील अण्वस्त्र हल्लादरम्यान निर्माण झालेला मशरूमच्या आकाराचा ढग\nअण्विक (केंद्रकीय) विखंडन[श १] किंवा सम्मीलनातून[श २] उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास अण्वस्त्र म्हणतात.\nदोन्हीही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प्रकारच्या अण्वस्त्र चाचणीमधून अंदाजे २०,००० टन टी.एन.टी. च्‍या (इंग्लिश: TNT) स्‍फो��ाइतकी उर्जा बाहेर पडली होती आणि पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीय[श ३]शस्‍त्रचाचणीमधून अंदाजे १,००,००० टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती.[१]\nअदमासे १,१०० कि.ग्रॅ. वजन असलेल्‍या आधुनिक औष्णिक अणुकेंद्रीय शस्त्राची विस्‍फोटक शक्‍ती ही जवळपास १२,००,००० (बारा लाख) टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी असते.[२] याचा अर्थ, एखाद्‍या सर्वसाधारण बाँबएवढा आकार असलेले अण्वस्त्र सुद्धा एखाद्य़ा लहान शहराला आग व किरणोत्‍सर्गाने उद्धवस्‍त करु शकते. अण्वस्त्रांना मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र[श ४] असे समजले जाते आणि त्यांचा शोध लागल्यापासून त्‍यांचा वापर व नियमन हे मुद्दे आंतरराष्ट्रीय धोरणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.\n^ केंद्रकीय विखंडन - (इंग्लिश: nuclear fission - न्युक्लिअर फिशन)\n^ केंद्रकीय सम्मीलन - (इंग्लिश: nuclear fusion - न्युक्लिअर फ्युजन)\n^ औष्णिक अणुकेंद्रीय बॉम्ब - (इंग्लिश: thermonuclear or hydrogen bomb - थर्मोन्युक्लिअर ऑर हायड्रोजन बॉम्ब)\n^ मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र - (इंग्लिश: Weapon of Mass Destruction - व्हेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन)\n^ बघा ट्रिनिटी अण्वस्त्र चाचणी व आयव्ही माइक\n^ बघा बी.८३ अण्वस्त्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१३ रोजी १७:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:47:16Z", "digest": "sha1:ZCW3NZFUHZMCSLDGW52INSHBT6IOHPIC", "length": 31341, "nlines": 269, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आरती अवधूता महासोहळा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nना���िकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सु���क्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान ब्लॉग आरती अवधूता महासोहळा\n‘आरती अवधुता’ ही अवधुत सांप्रदायाची, श्रीपंतमहाराजांनी स्वयंस्फुर्तीने लिहिलेल्या आरतीला आज 3 सप्टेंबर 18 रोजी 125 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचे औचित्य म्हणून याच आरतीचा सारांश अर्थया लेखातून मांडलेला आहे.\nआरती अवधूता जय जय आरती अवधूता ॥धृ ॥\nमी तू पणाचा भाव टाकुनी दर्शन दे संता ॥1॥\n सुख देसी चित्ता ॥ 2 ॥\nप्रेमास्तव हा जन्म घेतला बाणली खून दत्ता ॥3॥\nश्री पंत महाराज बाळेकुंद्री हे बेळगाव येथील प्रसिध्द संत असून 1855 ते 1905 या अल्पशा कालावधीत त्यांनी अवधूत संप्रदायाचा प्रचार, प्रसार केला. त्यांचा जन्म श्रावण वद्य 8 शके 17777 म्हणजे दि. 03/09/1855 सोमवार रोजी रोहिणी नक्षत्रावर बेळगाव जिल्ह्यातील ‘दड्डी’ गावी त्यांच्या मातुलगृही झाला. आज 163 वर्षांनी तोच वार, तेच नक्षत्र, तीच तिथी व तीच तारीख असा योग जुळून आला आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे ‘आरती अवधूता’ या आरतीला याच दिवशी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या 38व्या जन्मदिवशी ऑगस्ट 1893मध्ये गुकुळाष्टमीला श्रीपंतांनी परमप्रिय भक्त ‘आण्णा यांना लिहिलेल्या पत्रात’ (पत्र क्र. 117 श्रींची पत्रे) या आरतीचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये श्री पंत महाराज म्हणतात, “खालील वाक्ये जन्म दिवसाची आहेत. आण्णा प्रेमामृताकरिता राहणे आहे, त्याचीही तृप्ती जाहली”. यानिमित्त हे वर्ष ‘आरती अवधूता वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. दि. 03/09/2018 गोकुळ अष्टमी दिवशी 125 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यानिमित्ताने या आरतीबद्दल अधिकाधिक प्रबोधन, अध्ययन करणेचा सर्व पंतभक्तांचा मानस आहे. याच दिवशी जिथे जिथे पंत भक्त आहेत, जिथे जिथे दत्त मंदिरे आहेत, त्या सर्व ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.\nश्रीपंतांचे प्राथमिक शिक्षण दड्डी व माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले. बेळगाव येथे मिशन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना पार्श्ववाड येथील अवघ्या 20व्या वर्षी त्यांना ‘परमहंस सदगुरु श्री बालावधूत उर्फ बालमुकूंद’ उर्फ श्री. बाळाजी अनंत कुलकर्णी यांचा अनुग्रह झाला. अवधूत संप्रदायाची धुरा सांभाळण्याची गुणवत्ता श���रीपंतांचे ठायी असल्याची जाणीव श्री बाळाप्पांना झाल्यामुळे त्यांनी श्रीपंतांकडून परिपूर्ण योगाभ्यास करुन घेतला. वेळोवेळी प्रवृत्ती-निवृत्तीचा समन्वय पटवून देऊन प्रपंच सांभाळून परमार्थाची बिकट वाट चालण्याचे अनमोल ज्ञानभांडार त्यांच्यासाठी उघड केले.\nचरितार्थासाठी शिक्षकीपेक्षा स्विकारलेल्या श्रीपंतांवर संप्रदाय चालवण्याची जबाबदाी सोपवून श्रीबाळाप्पा श्रीशैल्य यात्रेस कायमचे निघून गेले. 1882 मध्ये सौ.यमुनाक्कांशाी विवाहबध्द झाल्यानंतर योगाभ्यासाची परिसिमा गाठलेल्या श्रीपंतांची वृत्ती हळूहळू भक्ती व भजनामध्ये रंगू लागल. सन 1883 ते 1889 चा कालखंड त्यांनी संप्रदाय प्रसार व प्रबोधन यात व्यतित करून अनेक शिष्यशाखा जोडल्या. सन 1885 साली श्रीबालमुकूंद उर्फ बाळाप्पांच्या महानिर्याण जाणीव अंत:प्रेरणेने झाल्यानंतर श्रीपंतांनी त्यांच्या पादुका स्थापन केल्या. गुरुद्वादशी, दत्तजयंती, गुरुप्रतिपदा यासारखे उत्सव सुरू करून ‘सद्गुरुभक्ती, बंधूप्रिती व आत्मशांती’ या त्रिसूत्रीचे बीजरोपन केले. त्यांचे अनेक मार्गदर्शनपर लेख ‘दत्तेप्रमेलहरी’ पुस्तकमालेत प्रसिध्द आहेत.\nभजनानंदात रममान होतांना त्यांच्यात लुप्त असलेल्या कवीमनाला जागृती येऊन काव्यगंगा पाझरू लागली. परिस्थितीनुरूप तत्वज्ञानप्रविष्ट, प्रबोधनपर, कारूण्यभरीत अशी वैविध्यपूर्ण, रसमय, सद्गुरू प्रेमानुभवाने ओथंबलेली, अभंगरचना ही श्रीपंतांच्या काव्यरचनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्या अप्रतीम, आर्ष आणि उत्स्फूर्तवाणीचा, शारदेचा अवतार म्हणजेच आजचे ‘श्रीदत्तप्रेमलहरी भजनगाथारूप’ पहिल्या पुष्पात असलेले सुंदर पदांचे संकलन पहिल्या पुष्पात असलेले सुंदर पदांचे संकलन यामध्ये श्री पंतांनी उत्स्फूर्त गायलेल्या पदांपैकी 2730 पदे, 84 आरत्या, धावे, पाळणे, कानडी पदे भक्तांनी संकलित करून ठेवल असून ती ‘श्री दत्तेप्रेमलहरी’ या नावाने ‘श्री पंत वाङमय प्रकाशन मंडळाने’ प्रकाशित केली आहेत. ती सर्व पदे व आरत्या इ.श्री पंतांच्या आत्मानुभवावर आधारित आहेत.\nआत्मदर्शनातून सद्गुरूभक्ती प्रतिबिंबीत करतांना श्रीपंतांनी सर्व भक्तांना 84 आरत्यांचा कृपाप्रसाद दिला. त्यातील ‘आरती अवधूता’ ही एक जिथे जिथे दत्तभक्ती आहे तिथे व भजन संप्रदाय आहे. अशा सर्व ठिकाणी म्हणण्यात येणारी त्य���तील आरती म्हणजे ‘आरती अवधूता’ ही आरती. समाजात असलेल्या वेगवेगळ्या आरत्यांमधील उपास्यदेवतांचा महिमा, सगुणरूप वर्णन अशा मर्यादित संकल्पनेपेक्षा सद्गुरुशिष्य समरसता, ऐक्यबोध यांनी परिपूर्ण असा समर्पणाभिमूख प्रेमाचा अविष्कार श्रीपंतआरती संग्रहातून पहायला मिळतो.\n जय जय आरती अवधूता’ ॥\nश्रीपंत म्हणतात, अवधूताचे स्वरूप निर्गुण किंवा सगुण आठवतांनाच स्वरूपसार्वभौमत्व सिध्द होते. असा सर्वव्यापक, अविनाशी सद्गुरु, जो अवधूत आहे त्यांचा जयजयकार असो.\nमी तू पणाचा भाव टाकूनी दर्शन दे संता ॥\nज्याची आरती करावयाची तो अवधूत – जो करणारा तोही अवधूत आणि आरती ओवाळणे सुध्दा अवधूतच ही अभेद भावना होण्यासाठी माझ्यातील मी-तू पणा टाकून, तुझ्यात समरस होण्यासाठी तुझे सर्वव्यापी, शुध्द निर्गुणपण मला ओळखू येईल, असे दर्शन मला दे.\n सुख देसी चित्ता ॥\nअहंता टाकून तुझ्याशी असलेले अभेद नाते ओळखणे हेच मान, ओळखता न येणे हेच अज्ञान. गुरु-शिष्य, सगुण-निर्गुण, बंध-मोक्ष हे सर्व तुझ्याच कल्पनेचे खेळ आहेत याची जाणीव तूच करून देऊन सुखी करून माझ्या चित्तामध्ये तुझे प्रेमस्वरूप स्फुरण पावले. हीच तुझी आरती.\nप्रेमास्तव हा जन्म घेतला बाणली खूण दत्ता ॥\nम्हणून पंतमहाराज म्हणतात, ‘एकटेपणामध्ये प्रेमभोग घडत नाही. तो घडावा यासाठी हा सारा संसाररूपी खेळ तू प्रगट केलास. केवळ प्रेम भोगण्यासाठी मी मनुष्यजन्म घेतला आणि प्रेम भोगण्यासाठी तू ही अवतरलास ही खूण आम्हांला दिलीस म्हणून तुझ्या प्रेमात, तुझ्या चरणी लिन होऊन म्हणतो –\n‘ जय जय आरती अवधूता’ ॥\nPrevious articleनव्या सत्ता सारीपाटाची पूर्वतयारी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nस्वच्छ-शुद्ध पाणीपुरवठ्याचा यक्ष प्रश्‍न\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्य���वर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/an-unknown-scientist-nikola-tesla/", "date_download": "2019-04-18T18:31:35Z", "digest": "sha1:HPVKY6NUKNJU7HURWUS34FCD4B5X7F7B", "length": 31549, "nlines": 129, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "थॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nथॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता \nबऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्याबद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा, सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात की आजच्या प्रगत विज्ञानामध्ये त्याचाही मोठा वाटा आहे. तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता, पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे. आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार ज्यांचे पेटंट घेतलेले नाही, अश्या ह्या शास्त्रज्ञाविषयी, त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया \nनिकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (सध्याचं क्रोएशिया ) मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी निकोला हे चौथे अपत्य लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं.\nअद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सन १८७३ मध्ये चार वर्षाचे शिक्षण ३ वर्षांतच संपवले होते.\nपुढे १८७५ ला पॉलीटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते नापास झाले, त्यातच त्यांना जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही आणि ते फायनल परीक्षेत नापास झाले. त्यामुळे त्यांचे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले.\nपुढे ते १८८१ मध्य��� अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बुडापेस्टमधील एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही.\nपुढे ते १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम ते करू लागले . पुढे १८८४ साली तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये झाली. या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.\nएडिसन यांनी टेस्लाला त्यांचा डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ देखील दिली नाही तेव्हा रागाने टेस्ला यांनी एडिसनची कंपनी सोडली.\nएडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची Tesla Electric Light and Manufacturing नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्या Investors सोबतही त्यांचे काही पटले नाही. त्यांनी टेस्लाला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हलाखीची गेली.\n१८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली. इथं ते मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू लागले, एडिसन ने AC Current चे भय उत्पन्न करण्यासाठी चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला आणि AC ची शक्ती किती विनाशकारी याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवल.\nपरंतु AC Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्���ारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला.\nत्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरणेच बनवत होती, त्यामुळे एडिसनने या नवीन पद्धतीला विरोध केला. टेस्लाने उद्योगपती जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबावरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे.\nटेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे AC Electric Motor होय. त्यांनी ह्या मोटारच्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला. १८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते.\nHollywood मधील The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत. ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला.\nअसे मानले जाते की टेस्ला यांनी १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष-किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले. ह्यामागे एडिसनचा हात होता असे देखील काहींचे म्हणणे आहे.\nटेस्ला ने रेडियो तरंगाचे (Radio Wave) ट्रान्समिशन करता येते, ह्या थेअरीज १८९३ मध्येच मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉडचा शोध त्यांनीच लावलेला आहे. ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले. हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता. लोकांना वाटायचे ही जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोटी मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे.\nपण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं. कोर्टात खुप काळ खटला चालला, पण पेटंट अखेर मार्कोनी यांना मिळाले. सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे.\n१८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम वीज निर्मिती सुद्धा केली. एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली. त्या विजेची गडगडाट एवढा मोठा होता की २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता. ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांनी पुढे हा पण दावा केला की Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभ्या केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे की त्यांच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्सनी धाडले होते.\nज्या कामासाठी इन्वेस्टर्सनी पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला यांनी दुसरेच शोध लावले होते त्यामुळे सर्व इन्वेस्टर्सनी त्यांची लॅब बंद पाडली. १९०६ ला ५०व्या वाढदिवसाला त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी कोलोराडो धबधब्यात पॉवर स्टेशन बसवले. १९१२ मध्ये ब्रेनला इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी मांडल्या, त्यावर काही प्रयोग देखील केले.१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी ‘इलेक्ट्रिक रे’ ही प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण याबाबतीत त्यांचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरले. टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होत. त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३०० किलोमीटर दूर बॉर्डरवरून हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे की त्यामुळे शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होईल.\nसंपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेलमध्ये जीवन जगणाऱ्या ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला.\nत्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता. त्यांच्या मृत्यू नंतर अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले. आज ही काही जण असे देखील मानतात की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकारनने लुप्त केले आहेत.\nनिकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने त्यांच्या ७५ व्या Birthday निमित्त आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्यांच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना झाली.\nचंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे.\nसर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे. सर्बियाच्या विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे. त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे.\nअश्या या महान वैज्ञानिकाची जगाला फारच कमी ओळख आहे याचेच दु:ख आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.\n← जुन्या आणि खराब फोटोंना digital रूप देणारे गुगलचे नवीन photoscan app \nमृत्युनंतरही त्याची चर्चा थांबत नाही – ख्रिस बेनवॉ ची शोकांतिका-भाग १ →\nभाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार\nMay 3, 2018 इनमराठी टीम 0\nअंधश्रध्दांमागचे अज्ञात “विज्ञान”: लोक अशक्य गोष्टींवर विश्वास का ठेवतात\n‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते\nOne thought on “थॉमस अल्वा एडीसनला हरवणारा एक असाही शास्त्रज्ञ होता \nअप्रतिम लेख मी स्वतः ईले. अभियंताहे त्यामुळे वाचण्यास फार आनंद झाला. आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. छान पोस्ट शेअर केल्या बद्दल आभा��.\nसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी\nप्रत्येक भारतीयाला खोट्या वाटतील अश्या, “सौंदर्या”च्या चित्र-विचित्र व्याख्या\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nमराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा भक्कम दुर्गराज : विजयदुर्ग\nराजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली\nमुस्लिम सायबर आर्मी- दहशतवाद आता ऑनलाईन आणि हायटेक झालाय\nISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह\nकीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७\n हे वाचून तुम्हाला तुमच्या विसराळू असण्याचा अभिमान वाटेल\nफक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार\nआता वायफाय पेक्षा १०० पट जलद इंटरनेट तेही एका भारतीय उद्योजकाच्या शक्कलमुळे\nमानवी उत्क्रांतीच्या इतिहासात भाषेच्या उत्पत्तीची रोचक कथा\nराहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात\nया देशात फक्त २७ लोक राहतात\n‘ह्या’ गोष्टी सिद्ध करतात की प्राचीन विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा अधिक प्रगत होते\nध्वनीच्या सातपट वेगाने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T19:20:16Z", "digest": "sha1:CWNGOTGQIKUMSLWLWIUFBLXBTAIMLEXQ", "length": 10762, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएफची रक्कम न भरल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल - Dainik Prabhat", "raw_content": "\nपीएफची रक्कम न भरल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल\nपाचगणी – पाचगणी येथील ताराचंद लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचे मालक रुपेश ताराचंद चव्हाण यांनी काम��ारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय (कोल्हापूर)चे अंमलबजावणी अधिकारी गोपाळ जोशी यांनी आयुक्त प्रसाद व सहाय्यक आयुक्त श्रीवर्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.\nयाबाबत माहिती अशी, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा पंधरा तारखेच्या आत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑनलाईन चलनाद्वारे भरणा करणे आवश्‍यक असते. परंतु, रुपेश ताराचंद चव्हाण यांनी डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 व एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2017 याकालावधीतील रक्कम अंदाजे रुपये 3 लाख 12 हजार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑनलाईन चलनाद्वारे जमा केले नाहीत. याबाबत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून लेखी सुचना व कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही रकमेचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे\nत्यांच्या विरोधात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व प्रकिर्ण उपबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:22:48Z", "digest": "sha1:ULSQSADXRBPHT4GEHVGOLLKYWKQOBZKJ", "length": 12360, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाथरूममध्ये पेनकॅमेरा लावून महिलेचे अंघोळ करताना केले शुटींग - Dainik Prabhat", "raw_content": "\nबाथरूममध्ये पेनकॅमेरा लावून महिलेचे अंघोळ करताना केले शुटींग\nकराड तालुक्यातील विवाहीत महिलेच्या घरातील बाथरूम मध्ये पेनकँमेरा लावून संबधित महिलेचे अंघोळ करतानाचे शुटींग घेतल्या बद्दल गाडीवरील कामगारासह एकावर विनयभंग केल्याप्रकरणी आज उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला.संशयित आरोपीची नावे शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.देवा सदाशिव मोहिते रा.वडोली-भिकेश्वर असे आहे.याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.याला अटक केली आहे\nया बाबत पीडित विवाहित महिलेने उंब्रज पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,पीडित महिलेच्या पतीचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे.या व्यवसायासाठी असलेल्या गाडीवर शंकर मोहीते हा कामगार आहे.सदरचा कामगार हा दररोज सकाळी ११ वाजता कामावर जाण्यासाठी सबंधिताच्या घरी येत असतो. दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामगार शंकर मोहीते हा पीडीतेच्या घरी आला. त्यावेळी पीडित महिला घरात एकटीच होती.या वेळी संशयित आरोपीने पीडित महिलेला विचारले की,तुम्ही अजुन आंघोळ केली नाही का यावर पीडित महिला म्हणाली,माझा स्वयंपाक\nझाल्यानंतर मी आंघोळ करणार आहे यावर तो ��्हणाला मला एकाने दोन बल्ब दिले आहेत ते बाथरूम मध्ये लावू कायावर पीडित महिलेने त्यास बल्ब लाव असे सांगितले. यानंतर संशयित आरोपी बाथरुमकडे बल्ब लावणेसाठी गेला.व माघारी आला.त्यानंतर पीडित महिला अंघोळ करणेसाठी बाथरूम मध्ये गेल्या.आंघोळ करुन त्या अंग पुसत असताना बाथरूम मधील नळाच्या पाईप कडे त्याचे लक्ष गेले.तेथे लावलेल्या वस्तूची त्याना शंका आली.त्यानी आपल्या पतीला बोलवले.त्यांना संबधित वस्तु दाखवली.त्यांनी पीडित महिलेच्या भावास फोन करून बोलावले.त्यानी ते पाहिले तेव्हा तो पेन कॅमेरा होता.त्यानी तो कॅमेरा मोबाईलला जोडुन पाहीला असता त्या मध्ये पीडित महिला आंघोळ\nकरतानाचे दृष्याचे चित्रण झालेले दिसले. कामगार शंकर मोहीते हा बल्ब लावतो म्हणुन बाथरुमकडे गेला असलेने त्याच्यावर सर्वांची शंका आली म्हणून सर्वानी शंकर कडे चौकशी केली असता त्याने सदरचा पेन कैमेरा लावला आहे.हे कबूल केले. तो पेनकॅमेरा त्याला देवा मोहीते याच्या सांगणेवरून वरुन त्याच्या कामगाराने दिला असल्याचे सांगितले.या फिर्यादीवरून उंब्रज पोलिसांनी संशयित आरोपी शंकर राजेंद्र मोहीते रा.मसुर ता.कराड.याला अटक केली आहे.याबाबत उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीए��मध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/CurrentGovernorsOfIndianStates.html", "date_download": "2019-04-18T18:28:24Z", "digest": "sha1:OFJHEMSOMBMIWHZN6WSHIOC2QE6ZSPYK", "length": 10203, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७) - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nGeneral Knowledge भारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)\nभारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)\n०१. भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते.\n०२. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असून ह्यादरम्यान सत्ताधारी पक्ष कधीही मुख्यमंत्री बदलू शकतो.\n०३. राज्यपाल पदासाठी विशिष्ट असा कार्यकाळ नाही. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहू शकतो. राज्यपाल हे पद फक्त घटकराज्यांसाठीच असते. केंद्रशासित प्रदेशांसाठी नायब राज्यपाल किंवा प्रशासकाची तरतूद करण्यात आलेली आहे.\n०४. १९८५ पासून पंजाबचे राज्यपाल चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्य पाहतात.\n०५. दादरा व नगर हवेली, दमण व दीव आणि लक्षद्वीप यांचे प्रशासक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील पदाधिकारी असतात.\nआंध्र प्रदेश इ.एस.एल. नरसिम्हन\nअरुणाचल प्रदेश पद्मनाभ आचार्य\nबिहार राम नाथ कोविंद\nछत्तीसगड बलराम दास टंडन\nगुजरात ओम प्रकाश कोहली\nहरियाणा कप्तान सिंग सोळंकी\nहिमाचल प्रदेश आचार्य देव व्रत\nजम्मू आणि काश्मीर नरेंद्र नाथ व्होरा\nमध्यप्रदेश ओम प्रकाश कोहली\nमहाराष्ट्र सी. विद्यासागर राव\nपंजाब व्ही.पी. सिंग बदनोरे\nतामिळनाडू सी. विद��यासागर राव\nउत्तर प्रदेश राम नाईक\nपश्चिम बंगाल केशरी नाथ त्रिपाठी\nकेंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल व प्रशासक\nनायब राज्यपाल / प्रशासक\nअंदमान व निकोबार जगदीश मुखी (नायब राज्यपाल)\nचंदीगड व्ही.पी. सिंग बदनोरे (प्रशासक)\nदादरा व नगर हवेली प्रफुल खोडा पटेल (प्रशासक)\nदमण व दीव प्रफुल खोडा पटेल (प्रशासक)\nदिल्ली अनिल बैजल (नायब राज्यपाल)\nलक्षद्वीप फारूक खान (प्रशासक)\nपुडुचेरी किरण बेदी (नायब राज्यपाल)\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dhule-mla-anil-gote-news-5/", "date_download": "2019-04-18T18:23:28Z", "digest": "sha1:YQXW6DP6XJ6EUDULCAG5SIVC7NOCF5UG", "length": 25334, "nlines": 266, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आ.गोटे 26 वर्षानंतर पवारांच्या भेटीला | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं का��ी माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra आ.गोटे 26 वर्षानंतर पवारांच्या भेटीला\nआ.गोटे 26 वर्षानंतर पवारांच्या भेटीला\n मनपा निवडणूकीत दिलेल्या अपमानजनक वागणूकीमुळे स्वकियांवर नाराज असलेले भाजपा आ.अनिल गोटे यांनी आज 26 वर्षानंतर आपले राजकीय हाडवैर विरसरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराचे दार मदतीसाठी ठोठावले आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ.भामरे यांचा पराभव हेच आपले एकमेव ध्येय असून ते साध्य करण्यासाठी आपण काहीही करू शकतो असे आ.गोटे यांनी पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.\nशरद पवार आणि आ.अनिल गोटे यांच्यातील वितृष्ट गेल्या 26 वर्षापासून उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बनावट स्टॅम्प घोटाळा उघळ झाला, नंतर याप्रकरणात आ.गोटे यांनाही तुरूंगवारी घडली. यासर्व प्रकरणात आ.गोटे यांचा शरद पवार यांचावर रोष होता. म्हणूनच तेलगी प्रकरणात थेट शरद पवार यांच्यावरच आ.गोटे यांनी शाब्दीक हल्ला चाढविला होता. आ.गोटे यांनी केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली होती. तेव्हापासून शरद पवार आणि आ.गोटे यांच्यातील वितृष्ट वाढतच गेले होते.\nया पार्श्वभूमीवर आ.अनिल गोटे आज शरद पवारांची भेट घेणार या वृत्ताने मुंबईसह जिल्ह्यातील माध्यमांचे लक्ष या भेटीकडे लागले होते.\nआ.गोटे नियोजीत वेळेला शरद पवारांच्या मुंबई येथील निवासस्थानी दाखल झाले. पवार आणि गोटे यांनी बंदव्दार चर्चा केली. पवारांच्या भेटी नंतर बोलतांना आ.गोटे यांनी स्पष्ट केले की, भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांच्यामुळे धुळ्यात गुंडगिरी, भ्रष्टाचार वाढला असून डॉ.भामरे यांच्या पराभवसाठी मदत करावी अशी भुमिका आपण शरद पवार यांच्याकडे मांडली. श्री.पवार यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले. 2ा6्र येथे आघाडीचा उमेदवार असल्याने त्यांनी कोणताही शब्द दिला नाही. भाजपाचा पराभव हा आमच्या दोघांचा एकच उद्देश असल्याने कुणी कुणाला कशी मदत करायची हे आगामी काळात ठरवू. यासाठी आपण पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आ.अनिल गोटे यांनी सांगितले. शरद पवार यांच्याकडून मात्र, या भेटीबाबत कोणताही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.\nआ.अनिल गोटे निवडणूक लढविणार असतील तर त्यांनी शुभेच्छाच असतील. कितीही प्रयत्न केला तरी भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव ते करूच शकत नाही. या उलट त्यांनी निवडणूक लढून स्वत:ची डिपॉझिट वाचवून दाखवावी अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आ.गोटे यांना पुन्हा डिवचल��� आहे. मनपा निवडणूकीतही एकही जागा जिंकणार नाहीत असे आपण त्यांना आधीच सांगितले होते मात्र, ते लढले आणि कसेबसे एका जागेवर विजयी झाले होते यांची आठवणही ना.महाजन यांनी करून दिली.\nआ.अनिल गोटे यांचे वय झाले आहे. त्यांनी आता आव्हानाची भाष करून नये. मनपा निवडणूकीत त्यांना धुळेकर जनतेने आस्मान दाखविले आहे. एकाचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही उमेदवाराला आपली साधी डिपॉझिट सुध्दा वाचविता आली नाही. ते काय बोलतात याकडे आपण लक्ष देत नाहीत. मात्र, आता वय झाले आहे, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या व्याधींनी तुम्हाला ग्रासले आहे. अशा परिस्थिती आता आराम करा, प्रकृतीची काळजी घ्या असा डॉक्टर म्हणून माझा सल्ला असल्याची उपारोधीक टिका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान खा.डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.\nPrevious articleभविष्यवेध पुरवणी (दि 21 मार्च 2019)\nNext articleधुळ्यात दोन कारसह 11 लाखांची दारु जप्त : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2021", "date_download": "2019-04-18T18:24:25Z", "digest": "sha1:BLGBQGGS4D64EYVCRGGWIFSPKU6FP42E", "length": 4424, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना", "raw_content": "\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना\nप्रशासनाकडून जागा बदलण्याचे आदेश, पण सर्रास ऊल्लंघन\nलातूर: लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ या भागात दोन चुरमुर्‍याचे कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. भरवस्तीमध्ये विटभट्टी, चुरमुरा कारखाना, लाकडी कारखाना या प्रकारचे कारखाने असू नयेत असे कायद्यात नमुद आहे. या नियमांना धाब्यावर बसवून ही भट्टी चालत आहे. प्रदुषणाचे नियम पाळले जात नाहीत आणि स्वछतेची काळजी घेतली जात नाही. रस्त्यावर शेंगादाणे वाळवले जात आहेत. यामुळे तेथील स्थानिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही भट्टी वसाहतीमधून हलवण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रभागाचे नगरसेवक कैलास कांबळे यांनी केली आहे अन्यथा अंदोलनाचा ईशारा देण्यात आला.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-18T18:51:13Z", "digest": "sha1:KVDHC5IZT6VUVJBEL2IH3MTCJV4QMTVN", "length": 12714, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जळीतग्रस्त कुटुंबांना मिळणार प्रत्येकी 11 हजार रुपये - Dainik Prabhat", "raw_content": "\nजळीतग्रस्त कुटुंबांना मिळणार प्रत्येकी 11 हजार रुपये\nस्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर\nपुणे – पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदतीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. पूर्ण घर जळालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार रुपये आणि अंशतः घर जळालेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अशी एकूण 25 लाख 92 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 306 घरे बाधित झालेली आहेत. त्यापैकी 177 घरे पूर्णतः बाधित झाली असून त्या सर्वांना मिळून 19 लाख 47 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तर, अंशतः बाधित घरे 129 इ��की आहेत. त्या सर्वांना मिळून 6 लाख 45 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महापालिका अर्थसंकल्पाच्या झोपडपट्ठीधारकांना आपत्कालिन सहाय्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील शिल्लक आर्थिक तरतुदीतून हे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाएकच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीत 306 घरे बाधीत झाली होती. दरम्यान, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्तांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे भांड्याचे किट वाटण्यात येणार असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. हे पैसे लगेचच डीबीटीने संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही डॉ. धेंडे म्हणाले.\nपुढील वर्षीसाठी अधिक तरतूद\nयावर्षी आंबेडकर वसाहतीतील आगीची घटना, कालवा फुटी आणि पाटील इस्टेट झोपडपट्टी आग यामुळे आपत्कालिन घटनांसाठीची 50 लाख रुपयांची तरतूद संपली आहे. परंतु पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आपत्कालिन मदतीसाठी जास्त रकमेची तरतूद केली जाईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे डॉ. धेंडे यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोट���चा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T18:22:40Z", "digest": "sha1:563V7LYHL4C3AICUYLINR3VJS3GVLCTF", "length": 4366, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डग्लस डीसी-२ - विकिपीडिया", "raw_content": "\nडग्लस डी.सी. २ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी विमान आहे. चौदा प्रवाशांची क्षमता असलेले हे विमान अमेरिकेच्या डग्लस एरक्राफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले होते.\nया प्रकारचे पहिले विमान १९३४ मध्ये तयार केले गेले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:39:18Z", "digest": "sha1:CNB4P22NJWTS366F7V7KFZJX6OBFS33N", "length": 4361, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युटा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► युटामधील नद्या‎ (१ प)\n► युटामधील शहरे‎ (५ प)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%87_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2019-04-18T18:48:12Z", "digest": "sha1:3A677BWPMQL46ZBMZQNJ6WIIGP42RZWN", "length": 4941, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो - विकिपीडिया", "raw_content": "सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nसेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nपोंबालचा पहिला मार्के, सेबास्तियाओ होजे दि कारवाल्हि इ मेलो (पोर्तुगीज: Sebastião José de Carvalho e Melo; १३ मे १६९९, लिस्बन - ८ मे १७८२, पोंबाल) हा एक प्रभावी पोर्तुगीज राजकारणी व २ ऑगस्ट १७५० ते ४ मार्च १७७७ दरम्यान पोर्तुगालचा पंतप्रधान होता. त्याच्या २७ वर्षांच्या कार्यकाळामध्ये पोंबालने पोर्तुगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. १७५५ सालच्या लिस्बनमधील भूकंपानंतर हाती घेतलेल्या जलद बचावकार्याकरिता तो वाखाणला जातो.\nसेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nइ.स. १६९९ मधील जन्म\nइ.स. १७८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-crime-15/", "date_download": "2019-04-18T18:33:05Z", "digest": "sha1:A5GQGLJBL32JEZPFYTQW7TS2BXNXRSSX", "length": 20596, "nlines": 258, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "फोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra फोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nफोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\n नंदुरबार शहरातील गणपती नगरमध्ये राहणार्‍या अल्पवयीन युवतीचे इंस्टाग्राम अकाऊंटचे पासवर्ड बदलून फोटो प्रसारीत करण्याची धमकी देवून अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील गणपती नगर येथे राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे जुनी सिंधी कॉलनी येथे राहणार्‍या रोहित लालचंद रोहडा याने इंस्टाग्राम अकाऊंटचे पासवर्ड बदलले व पिडीत मुलीला नकळत काढलेले फोटो प्रसारीत करून समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली.\nतिच्या घरी जावून तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केल्याप्रकरणी पिडीतेचा फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात रोहित लालचंद रोहडा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई रूपाली महाजन करीत आहेत.\nPrevious articleआचारसंहितेचा भंग, पेट्रोलपंप व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा\nNext articleशहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nभुसावळात लुटीच्या रकमेसह आठ आरोपींना अटक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/kohlis-hard-work/", "date_download": "2019-04-18T18:36:41Z", "digest": "sha1:2Q4R5HPXD3FEHSXEQCCREVVRMESISBTW", "length": 11284, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "विराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n२७ मार्च २०१६ – T20 विश्वचषक स्पर्धा : भारत – ऑस्ट्रेलिया सामना.\nभारतीय संघात, एकूणच भारतीय क्रिकेटमधे, विराट कोहली नावाचा तारा ह्याच दिवशी अढळपदी विराजमान झाला.\n५ ओव्हर बाकी आहेत – ३० बॉलमधे ५९ रन हवे आहेत. अश्यावेळी “थकलेला” कोहली, १६ व्या ओव्हरमधे काय कामगिरी करतो\n०-२-२-४-२-२ : ६ बॉलमधे १२ रन. ज्यातले ८ रन्स “डबल्स” आहेत. ह्या ओव्हरमधे खेळाला भारताकडून गती लाभली.\n३ ओव्हर बाकी आहेत – १८ बॉल, ३९ रन्स. आणि परत एकदा कोहली धमाल आणतो.\n१८ व्या ओव्हरमधे आपण “मजबूत” खेळलो : ४-४-६-२-१-२ .\nलक्षात घ्यायला हवं की कोहलीने ह्या ओव्हरमधे २ डबल्स काढले आहेत. ह्या ओव्हरमधे खेळ फिरला. पुढील ओव्हरमधल्या १६ रन्सने विजय पक्का केला.\nकौतुक खूप झालं कोहलीचं. ऑनलाईन, ऑफलाईन, TV, प्रिंट-मिडीया…सर्वत्र.\nअर्थात भरपूर कौतुक व्हायलाच हवं. पण त्याहून जास्त कशाची चर्चा व्हावी तर – कोहली हे “कसं” करू शकला – ह्याची. असं काय वेगळं केलं विराटने जे इतर कुणी करत नाही\nउत्तर आहे, अर्थातच – systematic hard-work. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात डबल्स काढणं, मोठ्या शॉट्स मारणं ह्यासाठी लागणारा stamina विराटने मेहेनतीने कमावलाय.\n – ज्यातून कोहलीने माघार घेतली होती\nआपला विराट तेव्हापासून stamina वाढवण्यासाठी systematically मेहनत घेतोय.\nत्याने अश्या ट्रेनिंग सेशन्समधून practice केली आहे ज्याने तो अत्यंत थकलेल्या अवस्थेतसुद्धा ताजा-तवाना असल्यासारखा खेळू शकेल.\nह्���ा सरावासाठी विराट ने high altitude masks वापरले होते.\nसामन्यानंतर प्रेस कॉन्फरंसमधे संजय मांजरेकरांनी विराटच्या जिम आणि डाएटबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला :\nअश्या अटीतटीच्या प्रसंगासाठी तयार होण्यासाठी विराटने कित्येक आठवडे, महिन्यांआधी मेहनत घेतली होती.\nविराटच्या ह्या मेहनतीला सलाम…\nआपणही त्याच्याकडून प्रेरणा घेऊया\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← Space मध्ये राहण्यासाठी फुग्याचं घर \nछत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : “खरा” इतिहास →\nतुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\nमुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत\nशॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप’फ्लोअरवर असण्यामागे ‘चलाख’ व्यावसायिक कारण आहे\nस्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nआपण “चायनीज” म्हणून जे पदार्थ खातो ते खुद्द चीनमध्येही मिळत नाहीत\nनवाजुद्दिन सिद्दिकी: बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहिलेला तारा\nप्रिय सावरकर… आम्हांस क्षमा करा…\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nज्या आर्थिक महामंदीने मोठमोठे देश बुडवले त्या महामंदीतून आपण काय शिकलो \nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nभाऊबीज : सांस्कृतिक महत्व…\nअखेर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर आणली बंदी…….पण…\n‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन \nआ. जयंत पाटील यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र\nअफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत\nमुंबईच्या जनतेला हक्काचा आवाज मिळाला आहे “हा” उपक्रम मुंबईच्या समस्या सोडवू शकेल\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nपर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2022", "date_download": "2019-04-18T18:45:22Z", "digest": "sha1:2UJ42PKBCYMVRYP3LLZL6IYOGNPIJQYB", "length": 3365, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा", "raw_content": "\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा\nपाडव्यानिमित्त काढलेल्या या शोभायात्रेत महिलांचा सहभाग आश्चर्यजनक\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा\nपाडव्यानिमित्त काढलेल्या या शोभायात्रेत महिलांचा सहभाग आश्चर्यजनक\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/political/the-trunk-of-the-battle-still-remains-wet/773/", "date_download": "2019-04-18T19:14:48Z", "digest": "sha1:WT66CISY4D5ZPIIJPLMKYEHPJ52RS7QK", "length": 23713, "nlines": 133, "source_domain": "mahabatmi.com", "title": "युतीचे घोंगडे अजूनही भिजत | Mahabatmi.com", "raw_content": "\nयुतीचे घोंगडे अजूनही भिजत\nयुतीचे घोंगडे अजूनही भिजत\nमुंबई – नुकत्याच झालेल्या ५ राज्याच्या निवडणुकीत भाजपच्या हातची सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतल्याने भाजपचे पारडे खाली घसरले आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या भाजपची युतीच्या मुद्यावर कोंडी करण्यासाठी, लोकसभेच्या चर्चेतच आगामी विधानसभेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असावा, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. मात्र, ही मागणी मान्य करण्यास भाजप तयार होणार नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.\nएकीकडे भाजपने गेल्या विधानसभेत १२३ जागा जिंकल्या असताना, सेनेकडून तब्बल अर्ध्या म्हणजे १४४ जागांची मागणी होत असल्याची चर्चा आहे. स��नेला १४४ जागा देऊनही कोणत्याही स्तिथीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असावा, ही मागणी अवास्तव असल्याचे त्या नेत्याने सांगितले. मात्र, आता युती बाबतचा निर्णय उच्च स्तरीय नेत्यांकडूनच घेतला जाणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे.\nआपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कारटं का तुमचं मग काय होतं- धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल\nसरकारची जलयुक्तची जाहिरातीबाजी पाहून असे वाटते की महाराष्ट्र जलमय झाला आहे – धनंजय मुंडे\nभाजपाविरोधात मतदान करण्याचा सिने कलाकरांचा आवाहन\nपंकजा मुंडे यांना न्यायालयाची पुन्हा चपराक\nतुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन\nविधानसभेत सैन्य व वायू दलाच्या अभिनंदनाचा ठराव\nगांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजप��डून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार ���म्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्म��ला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr", "date_download": "2019-04-18T18:41:37Z", "digest": "sha1:OXLUB36FBKURVG7DHE46QT6Q2K7IFDWR", "length": 20975, "nlines": 458, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा मराठी पुस्तके सवलतीच्या दरात । स्पर्धा परीक्षा पुस्तके स्वस्त | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\n१०वी सर्व पाठयपुस्तके मिळवा ८ पुस्तकांचा संच कमी दरात विकत घ्या\nमोफत शिपिंग* भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी\nस्पर्धात्मक परीक्षांसाठीची सर्वोत्तम पुस्तके कमी किमतीत खरेदी करा\nNCERT पुस्तके UPSC तयारीसाठी लागणारी सर्वोउत्कृष्ट NCERT पुस्तके विकत घ्या\nCSAT Decoded राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर २\nचालू घडामोडी डायरी अंक - ८\nयशाची परिक्रमा आणि नेट प्रॅक्टिस चालू घडामोडी Y...\nसहकार (इ. ११ वी)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे\nमी गोष्टीत मावत नाही\nभारतीय रेल्वे परीक्षा पुस्तके\nमहाराष्ट्र पोलीस भरती परीक्षांची पुस्तके\nएस एस सी परीक्षा पुस्तके\nभारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय\nराजपथ करिअर टाइम्स Year Book 2017\nनेट प्रॅक्टिस चालू घडामोडी ५०१ प्रश्न एप्रिल २०१७\nयुनिक बुलेटिन सप्टेंबर २०१७\nयशाची परिक्रमा जानेवारी २०१८\nनेट प्रॅक्टिस - चालू घडामोडी ५०१ प्रश्न जाने २०१८\nयुनिक बुलेटिन जानेवारी २०१८\nयुनिक बुलेटिन डिसेंबर २०१७\nयुनिक बुलेटिन फेब्रुवारी २०१८\nसामान्य विज्ञान भाग १\nआरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक\nCart91 - भारतातील ऑनलाइन बुकस्टोअर\ncart91 एक स्टॉप शॉप ई कॉमर्स वेबसाइट आहे ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी यासह सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. जर तुम्हाला भारतात कुठूनही ऑनलाईन पुस्तकांची खरेदी करायची असेल तर तुमची cart91 ही पहिली पसंती ठरेल. गेल्या 2 वर्षांपासून 'दुर्लभ पुस्तके' च्या सर्व प्रकारच्या मर्यादित नाही. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आम्हीच पसंती आहोत.\ncart91 ही भारतातील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची सर्वोत्तम जागा आहे कारण आम्ही यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, मेडिकल, इंजिनियरिंग यासारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी बहुभाषिक अभ्यासिका पुस्तके उपलब्ध करून देतो. जेव्हा भारतात ऑनलाइन कुठे खरेदी करायची असा प्रश्न उपस्थित होत असेल तर आमच्या सेवा अनेक दुर्मिळ भागांमध्येही पोहोचल्यामुळे अनेक वाचकांच्या सूचीत cart91 सामील आहे , आमची सेवा कोणत्याही ग्रामीण किंवा शहरी भागास मर्यादित नाही. आम्ही आता बऱ्याच काळापासून दुर्गम भागांमध्ये पुस्तके वितरित करीत आहोत.\ncart91 ला का निवडावे\ncart91 भारतात ऑनलाईन मराठी पुस्तक विकत घेण्यास खूप लोकप्रिय आहे. शिवाय, तुम्हाला दुर्मिळ कादंबऱ्यांचा संग्रह देखील इथे मिळेल. cart91 मुळे बुकस्टोरच्या चकरा, बिलिंग कॉउंटरवर बराच वेळ उभे राहणे, अनेक ठिकाणी फिरणे या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता होईल. आपल्याला माहीत आहे का cart91 भारतात ऑनलाइन पुस्तके विकत घेण्यासाठी सर्वोत्तम वेबसाइट आहे, कारण आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजतो आणि कार्यालयीन व शाळा स्टेशनरी देखील एकाच छताखाली उपलब्भ करून देतो . cart91 च्या विविध देयक पर्यायांसह, आपल्या पसंतीची पुस्तके वाचण्याचा आनंद घ्या. सीओडी (डिलिवरी वर रोख), ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट / डेबिट कार्ड.\nमुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, पुणे या शहरांमध्ये जवळजवळ प्रत्येक शहर आणि भारतातील शहरे आणि गावांमध्ये आमची सेवा उपलब्ध आहे.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mobile-gadgets-redmi-golaunch/", "date_download": "2019-04-18T18:49:55Z", "digest": "sha1:IV44IBQ7FSPQ5OGBTNXC2H3H3Q2N2FQ4", "length": 21456, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mobile Gadgets : रेडमीचा हा फोन खरेदी करा केवळ ४ हजार ४९९ मध्ये...", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहर��त रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल��डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत Mobile Gadgets : रेडमीचा हा फोन खरेदी करा केवळ ४ हजार ४९९...\nMobile Gadgets : रेडमीचा हा फोन खरेदी करा केवळ ४ हजार ४९९ मध्ये…\nनवी दिल्ली : शाओमीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेला ‘रेडमी गो’ हा स्मार्टफोन दिल्लीत लाँच केला आहे. ‘रेडमी गो’ चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. शाओमीचा हा अँड्रॉयड गो स्मार्टफोन आहे.\nचीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम ८ जीबी इंटरनल स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.\nहा फोन फिलिपिन्समध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. रेडमी गोची किंमत केवळ ४ हजार ४९९ रुपये इतकी आहे. या फोनची विक्री २२ मार्चपासून फ्लिपकार्ट, एमआय होम आणि एमआय या स्टोरमधून दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. शाओमीचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, असा कंपनीने दावा केला आहे.\n* ५ इंचाचा एचडी डिस्प्ले\n* १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज\n* १६ जीबी, ३२ जीबीचा पर्याय\n* ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा\n* स्नॅपड्रॅगन ४२५ एसओसी प्रोसेसर\n* ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी\n* ड्युअल सीम, वायफाय, मायक्रो यूएसबी\nPrevious articleराष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती, शौर्य चक्र प्रदान\nNext articleम्हसरूळ येथे मधुमेहाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nशाओमीचा स्वस्त आणि मस्त ‘रेडमी गो’ फोन लाँच\nखुशखबर : रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो भारतात लॉन्च\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेल��� लवकरच भारतात लाँच होणार\nमहिंद्रा XUV 300 चे मुंबईत थाटात अनावरण; नाशिकमध्ये होणार उत्पादन\nदमदार फीचर्ससह ओप्पो के १ भारतीय बाजारात दाखल\nVideo : आता महिलांच्या सुरक्षेसाठी ‘Easy To Go App’; नाशिकपासून सुरवात\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/employee-tour/", "date_download": "2019-04-18T18:32:03Z", "digest": "sha1:SJV5FOLXWZBTE5LMHPWMEJ2SFFNGNKXO", "length": 6063, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "employee tour Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === चाकरमान्यांच्या आयुष्यातील सर्वात नावडता मनुष्य कोण असा प्रश्न\nया खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा\n“रन-सम्राट” कोहली : सर्वात जलद 7000 धावा \nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\n“विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)\nअर्थसंकल्प २०१८ – चंद्रमौळी घराला सोन्याचे छप्पर\nभारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ५\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील\nसमुद्रात पाण्याखाली विराजमान असलेलं अद्भुत भारतातील अद्भुत शिव मंदिर\n२०१८ सालातल्या या १० न्यायालयीन निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलून टाकलाय\n इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय\nभारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय \nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\nभारतात जास्त अधिकार कोणाकडे\nजलदूतांचे चारित्र्यहनन: रेल्वेने पाठवलेल्या पाण्याचं ४ कोटी बिल योग्यच\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\n“गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा\nफाळणीच्या चार दिवस आधी अपघाताने भारतात येऊन बॉलिवूड गाजवणारा भयानक व्हिलन\nहॉकीचा जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या 11 आठवणी\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nखान्देशच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-womans/", "date_download": "2019-04-18T19:16:58Z", "digest": "sha1:GFBPO46EOHKUXHZGRUBSUDJ6TFW3XQPI", "length": 6125, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Woman's Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nअमेरिकेसारखा प्रगत देश देखील त्यांच्या काम करण्यावर बंधन घालेल, हे समजणे तेथील स्त्रियांसाठी थोडे कठीण आहे.\n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार\nरमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nत्याच्या जीन्सच्या खिश्यात “जाळ अन धूर संगटच”\nपोलिसाच्या पाठीवर, लाथ मारलेल्या बुटाचा ठसा असलेला तो फोटो “खराच”…\nभारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nसुनील गावसकरांनी आपल्या आईबद्दल सांगितलेला हा किस्सा तुम्ही वाचायलाच हवा\n“माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई\n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nसौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे\nआईन्स्टाईनची अशीही बाजू : पत्नीवरची अनिर्बंध दडपशाही…\nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nविराट कोहलीचा साईड बिझनेस\nनरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १\nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nविमान एका लिटरमध्ये किती किलोमीटर मायलेज देते\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nसारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2024", "date_download": "2019-04-18T18:53:07Z", "digest": "sha1:PFLVAU6S5XPLDSZI62R5ILZFAGPZ27XV", "length": 3652, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं!", "raw_content": "\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nमध्येच तिकिटाचे भाव का वाढतात\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nमध्येच तिकिटाचे भाव का वाढतात\nट्रॅव्हलचा ग्राहक वाढला. पण व्यावसायिक मात्र त्रस्त. सणासुदीच्या काळात भाव का वाढतात या व्यवसायाचं भवितव्य काय या व्यवसायाचं भवितव्य काय ऐका प्रसिद्ध प्रियंका ट्रॅव्हलचे संचालक एजाज मनियार यांच्याकडून....\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/mika-singh-debut-in-marathi-movie-from-dokyala-shot/", "date_download": "2019-04-18T18:42:03Z", "digest": "sha1:356U7P3IN7OCXOTXHUWAHNOXCZ74F4SS", "length": 6517, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "डोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > डोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण\nडोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण\n‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ���ावावरून ह्या सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे. आणि ते म्हणजे बॉलीवूड मध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘ दि मिका सिंग’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आपला आवाज देणार आहेत.\nतर मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या आणि मराठी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय असणाऱ्या ‘अमितराज’ यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केले आहे. उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या आणि मस्ती मूड अशा गाण्याला जरा वेगळा आणि मराठी मध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज पाहिजे होता. म्हणून त्यांनी मिका सिंग यांचे नाव अमितराज यांना सुचवले आणि क्षणाचाही वेळ न लावता अमितराज यांनी देखील या नावाला संमती दर्शवली. याच निमित्याने मिका सिंग हे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण देखील करणार आहेत.\nडोक्याला शॉटच्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.\nPrevious गानकोकिळा लता मंगेशकर सादर करीत आहे प्रतिभावान कलाकार ‘रीवा राठोड’\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%87,_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T19:01:26Z", "digest": "sha1:VEG32KNSO5ANJ25GHVOLIY6QSLIFZXKH", "length": 4857, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रीन बे, विस्कॉन्सिन - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रीन बेचे अमेरिकामधील स्थान\nक्षेत्रफळ १४०.७ चौ. किमी (५४.३ चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nग्रीन बे हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील एक शहर आहे.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-bhavik-thakkars-article/", "date_download": "2019-04-18T19:25:28Z", "digest": "sha1:7IWQ3ATCTAGHSAPT6FKMJK7JFLDWI3OX", "length": 27889, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पर्यटनातील विविधता जोपासावी - भाविक ठक्कर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणू���ीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special पर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nनाशिकची वाटचाल मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा जागतिक महोत्सव नाशिकमध्ये आयोजित केला जातो. नाशिकचा विकास जरी झपाट्याने होत असला तरी नाशिकला निसर्गाची एक अभूतपूर्व असे सौंदर्य लाभले आहे. आज शहरात अनेक पुरातन वास्तू आहे.\nनाशिकचे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वही खूप आहे. दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक, पर्यटक नाशिकला येत असतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहेत. चित���रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभुमी, भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावकरांची जन्मभूमी, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकचा धार्मिक, पौराणिक वारसा जपताना नाशिकच्या पर्यटनाला चालना देणे खूप महत्त्वाचे आहे.\nआज नाशिक शहरात पर्यटक कुणाकडे पाहुणे म्हणून आले तर त्यांना कोणतेही प्रेक्षणीय स्थळ दाखवायला म्हणावे तर असे पर्यटन केंद्र नाही. धार्मिक पर्यटन म्हणून मंदिरे आहेत, परंतु त्यांची योग्य ती निगा राखली जात नाही. धार्मिक स्थळांचा देखील चांगल्या प्रकारे विकास केला गेला पाहीजे. गुजरात, राजस्थानसारखे राज्य पर्यटन विकासात अग्रेसर आहे. कारण पर्यटनाचे उत्कृष्ट माकर्र्ेटिंग या राज्यांद्वारे केले जाते.\nनाशिकमध्ये देखील यासाठी पुरेसा वाव आहे. नैसर्गिक साधनसंपदा येथे आहे. परंतु, या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबरोबरच त्यांचे मार्केटिंगही होणे फार आवश्यक आहे. पर्यटनाबरोबरच ट्रॅिंकंग, मेडिकल टूरिझम, अ‍ॅग्रो टूरिझम, डॅम टूरिझम, वाईन टूरिझम अशा नाशिकच्या कक्षा रूंदावलेल्या आहेत. केवळ याला चालना मिळण्याची आवश्यकता आहे.\nया माध्यमातून देश-विदेशातील पर्यटक नाशिककडे आकर्षिला जाऊन येथील रोजगाराच्या संधीही वाढतील. पर्यटनस्थळांचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग झाल्यास लोकांना फारसे माहीत नसलेल्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांचा समृद्ध वारसा नाशिकलाही लाभला आहे.\nया भागात सुमारे 50 हून अधिक गड, किल्ले आहेत. त्यामुळे साहसी पर्यटकांचाही मोठा राबता असतो. शासनाच्या पर्यटनविकास निधीतून या गड, किल्ल्यांचा विकास होणे आवश्यक आहे. तसेच ट्रेकिंगसाठी येथे प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे.\nनाशिकला ‘किचन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. नाशिकचा शेतकरी प्रयोगशील आहे. इथली रसाळ द्राक्षे, कांदा देशातच नव्हे तर परदेशात निर्यात केला जातो. मुंबईसह देशाच्या विविध भागात नाशिकमधून भाजीपाला पाठवला जातो. त्यामुळे येथे कृषी विकासाला मोठा वाव आहे. अर्थात त्या द़ृष्टीने नाशिक प्रगतीमय वाटचाल करत आहे, यात शंका नाही. मात्र, फळप्रक्रिया उद्योग येथे स्थापन होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ज्याद्वारे कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून शेतीचे उत्पन्नही वाढेल आणि शेतकरीही समृद्ध होई���.\nनाशिकमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार होत आहेत, मात्र आजही या खेळाडूंना सरावासाठी मुंबई, बंगळुरू आदि शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्येच साधने मिळाल्यास अव्वल खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. मग वॉटर स्पोर्टस्, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् किंवा इतर क्रीडा प्रकारांसाठी चांगली मैदाने आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. बंगळुरूला देशाची ‘सिलीकॉन व्हॅली’ म्हटले जाते. त्याचप्रमाणे नाशिकलासुध्दा ‘स्टार्ट अप’ला चालना देणे आवश्यक आहे.\nनाशिकमधील युवकांमध्ये खूप सारे टॅलेंट आहे. मात्र, संधी निर्माण होत नसल्याने हे युवक नोकरीसाठी इतर शहरांकडे जातात. याकरिता नाशिकमध्ये ‘स्टार्ट अप’चा विकास करणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नवीन ‘स्टार्ट अप’ या क्षेत्रात आल्यानंतर युवकांना चांगले मार्गदर्शन मिळावे.\nवित्तीय सहायता, शासकिय योजना, प्रशिक्षण पेटंट, फायलिंग, ट्रेड मार्क, रजिस्ट्रेशन यासंह विविध कामांसाठी हेल्प डेस्क असावी. उद्योग, शेती, शिक्षण, ऊर्जा, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन आदि क्षेत्रात काम करण्याचे अनेक नवउद्योजकांचे स्वप्न आहे. त्याकरिता मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही ‘स्टार्ट अप’ पार्कची उभारणी करण्यात यावी.\nPrevious articleरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nNext articleनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2025", "date_download": "2019-04-18T18:26:22Z", "digest": "sha1:TYHLUX2OFXWGFQ4VQKZ2WI7CTQNWBXNJ", "length": 5528, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया", "raw_content": "\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया\nमोदी सरकारने संविधान कमजोर करण्याचे काम केले- मच्छींद्र सकटे\nलातूर: लोकसभेचे पडघम राज्यात दिसून येत आहेत याच अनुषंगाने आज महायुतीचा घटक पक्ष असलेल्या दलीत महासंघाचे मच्छींद्र सकटे यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेवून या सरकारने सर्व घटकांना नाराज केले आहे. या सरकारची ध्येय धोरणे ही संविधानाचा अपमान करणारी आहेत यामुळे यावेळच्या निवडणुकीत या सरकारला पाय उतार करण्याची वेळ आली आहे असे आवाहन सकटे यांनी केले. देशातील सर्व यंत्रणामध्ये हस्तक्षेप करून त्या यंत्रणांना कमजोर केले आहे. मोदी यांनी मेक इन इंडीयाची घोषणा केली मात्र या योजने अंतर्गत झालेले कामे ही परदेशातून आयात करण्यात आली यामुळे ही योजना ‘फेक इन इंडीया’ आहे असा घणाघाती आरोप यावेळी सकटे यांनी केला. मोदींनी देशातील जनतेशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला खरा पण देशात या सरकारच्या काळात १५४ दलितांची हत्या करण्यात आली यावर मात्र ते कधीच बोलले नाहीत. या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसने आपल्या प्रचार गिताचे अनावरण केले. यावेळी आ. अमित देशमुख, मोईज शेख, व्यंकट बेद्रे, एस. आर देशमुख, मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. हिप्परकर, दिपक सूळ, अभय साळुंके, माजी महापौर स्मिता खानापुरे, विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड���या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/national/pramod-sawant-is-the-new-chief-minister-of-goa/1481/", "date_download": "2019-04-18T18:47:09Z", "digest": "sha1:JCUHHUX2ROJMCILVTZWERJEK2NHIILCI", "length": 14528, "nlines": 131, "source_domain": "mahabatmi.com", "title": "प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री | Mahabatmi.com", "raw_content": "\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nपणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री १.५० वाजता सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सावंत गोव्याचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा दिलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nरविवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घाजाराने निधान झाले. काल त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर एकमत होत नव्हते. भाजपचा मित्र पक्ष महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते धवलीकर यांनी स्वतःचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सूचविले होते. तर आणखी एका सहकारी पक्षाने आपला पाठिंबा पर्रिकरांना होता, भाजपला नाही अशा शब्दात भाजपची कोंडी केली होती. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.\nपीएम मोदींना आव्हान देणार तामिळनाडूचे 111 शेतकरी\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nकाँग्रेसच्या सभ��त रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:22:30Z", "digest": "sha1:3XPEGKPBXMQUH2P2DLGLMLZKQLPSPXGD", "length": 5370, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी - विकिपीडिया", "raw_content": "\nअरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी (१४ एप्रिल, इ.स. १८८९ - २२ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हा विसाव्या शतकातील एक इतिहासतज्ञ व तत्त्वज्ञ होता. जगातील विविध संस्कृतींचा उदय, विकास आणि र्हास यांचा मागोवा घेणारी 'ए स्टडी ऑफ हिस्टरी' ही बारा खंडांची ग्रंथमाला त्याने लिहिली.[१]\nटॉयन्बी याचा जन्म लंडन येथे १४ एप्रिल, इ.स. १८८९ रोजी झाला. ऑक्सफर्डमधील 'हॅलियल कॉलेज' व ग्रीसमधील 'ब्रिटिश आर्किऑलॉजिकल स्कूल'मधून शिक्षण घेतल्यावर लंडन विद्यापीठात त्याने प्राध्यापक म्हणून काम केले.\n^ \"Arnold Toynbee\" [अरनॉल्ड टॉयन्बी]. एनसा���क्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी मजकूर) (वेब आवृत्ती.). ब्रिटानिका. १६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.\nइ.स. १८८९ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१७ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:23:49Z", "digest": "sha1:JFN24RXS3MXWUBOMJGSOXJ7GYH4KTCDW", "length": 4217, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२२१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२२१ मधील जन्म\nइ.स. १२२१ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२२० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/oxford-report-nagpur-159307", "date_download": "2019-04-18T19:03:59Z", "digest": "sha1:VDICBKEAGRHURG4XLCPZJSANA2UODOZ4", "length": 16322, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "Oxford report for Nagpur ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nनागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या योजना आणि उपक्रमांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.\nऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले\nनागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या योजना आणि उपक्रमांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.\nऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यात सुरत, आग्रा, बंगळुरू, हैदराबादसह नागपूरचाही समावेश आहे. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नागपूरला यात स्थान मिळाले आहे. नागपूरमध्ये मिहान हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प विकसित होत आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. देशाचे मध्यवर्ती स्थान असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्या नागपूरला पसंती देत आहेत. याशिवाय नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेकामही हायस्पीडने सुरू आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये शहराच्या विकासासाठी खेचून आणले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अनुदान देत आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत चालला आहे, यात शंका नाही. ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने यावर शिक्कामोर्तब केले आहे.\nचाळीस वर्षांत जेवढा निधी शहराच्या विकासासाठी मिळाला नाही तेवढा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांत उपलब्ध करून दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये असलेले व्हीजन आणि केंद्रात आणि राज्यात असलेल्या दबदब्यामुळे हे शक्‍य झाले. भाजपने नियोजनबद्ध नागपूरच्या विकासावर भर दिला आहे. अनेक दर्जेदार तसेच मोठ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहे. रोजगार, उद्योजकांसाठी पोषक वातावरण तयार केले. सध्या विकासाची फक्त सुरुवातच झाली आहे. येत्या काळात सर्वाधिक विकसित शहरांच्या यादीत नागपूरचे नाव झळकेल.\n- संदीप जोशी, सत्तापक्षनेते, महापालिका\nभाजपला देखावा करण्याची सवयच आहे. मुळात मिहान असो वा मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉंग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाले होते. त्याचे श्रेय आता भाजप लाटत आहे. शहरासाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र, फक्त शहरांच्या विकासावरच भाजप लक्ष देत आहेत. त्यामुळे भविष्यात शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पेटणार आहे. आज शहरात येणाऱ्या लोंढ्यांना सामावून घेण्याची व त्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे शहरापेक्षा आता ग्रामीण भागाचा अधिक विकास करण्याची गरज आहे. अन्यथा विकासाचा असमतोल निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\n- प्रफुल्ल गुडधे, ज्येष्ठ नगरसेवक\nराज्यात मेगा पोलिस भरती गरजेची\nरिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र तिसरा नागपूर - देशभरातील पोलिस दलात रिक्‍त जागांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या...\nव्हॉट्‌सॲपवरून रंगतोय जुगाराचा खेळ\nनागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे....\nदोन लाचखोर एएसआय बडतर्फ\nनागपूर - वाळू तस्कराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वादग्रस्त दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांवर ग्रामीण पोलिस...\nदेशी दारू दुकानावर महिलांचा ‘हल्लाबोल’\nनागपूर - कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली देवस्थानाच्याजवळ असलेल्या एका देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या. दारू दुकानाच्या...\nपेंचमधील वन्यप्राण्यांना टॅंकरचा आधार\nनागपूर - कमी पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना बसू...\nLoksabha 2019 : विदर्भातील तीन मतदारसंघांत उद्या मतदान\nनागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mi-26/", "date_download": "2019-04-18T19:10:14Z", "digest": "sha1:5L22LKQKW5VMYLFABKFSRAYVWMFCYYFS", "length": 6186, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "MI 26 Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप\nवायू सेनेकडे हेच एकमेव मालवाहू हेलिकॉप्टर आहे.\nहे कोणतेही स्पेसशिप नाही, हे आहे स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क’ \nनामशेष झालेलं जगातील ८ वं आश्चर्य शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा\n पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात () चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद\n१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता\nइथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nपंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला\nहोळीची विविध राज्यांतील रूपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं रहातं\nतामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी \nभारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील\nसरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nभल्या भल्यांना लाजवेल अशी आहे ह्या ६६ वर्षीय वृद्धाची बॉडी\nमेघालयातील या शिक्षिकेने लावलेल्या शोधामुळे ९०० शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट झालंय\nचित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात\nप्रणयाबद्दलची ही गुपितं पुरुषाला माहित नसल्याचं प्रत्येक स्त्रीला दुःख होतं\nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\nविचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची खरी उंची दाखवून देते\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2692", "date_download": "2019-04-18T18:22:09Z", "digest": "sha1:PTLGO5EONMK4CJCUPHAYI5CMLABLH5D2", "length": 9789, "nlines": 70, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "चंद्रकांत पवार - पोस्टमन ते कीर्तनकार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचंद्रकांत पवार - पोस्टमन ते कीर्तनकार\nवैशाली प्रमोद जोशी 24/10/2017\nचंद्रकांत पवार हे सद्गृहस्थ आटगाव (कल्याण-कसारा मार्गावर) या छोट्याशा गावात राहतात. त्यांचे वर्णन 'पोस्टमन ते कीर्तनकार' असे एका वृत्तपत्राने केले आहे. त्यांचा परिवार आठ बहिणी व एक भा��� असा होता. ते पत्नी, दोन मुले व सुना यांच्यासह आटगाव येथे वास्तव्य करून आहेत. त्यांनी तेथेच मुलांसाठी दोन दुकाने काढली आहेत. चंद्रकांत अकरावी झाले असून (पूर्वीची एस.एस.सी.) ते पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून गेली एकतीस वर्षें डोंबिवलीत कार्यरत होते. ते नंतर बढती होऊन, ठाणे सब डिव्हीजनमध्ये सुपरवायझर या पदावर गेली पाच वर्षें कार्यरत आहेत.\nत्यांना गुरु मधुकर महाराज यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांतून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत असे आध्यात्मिक वाचन केले आहे. चंद्रकांत गेल्या पस्तीस वर्षांपासून वाडा, विक्रमगड, जव्हार, भिवंडी, शहापूर या तालुक्यांत भजन-कीर्तन-प्रवचन या माध्यमांतून समाजप्रबोधन करत असतात. स्वच्छता, अंधश्रद्धा व व्यसने यांचा विरोध, पुढील पिढीवर संस्कार या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. माणसाकडे ज्ञान असते, पण आत्मज्ञान होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे.\nते 'गुंडोपंत महाराज भक्त मंडळ' या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. ते मंडळ मनोर येथे केन गावात आहे. संस्थेमध्ये सप्ताह साजरे केले जातात, दिंडीही काढली जाते. चंद्रकांत सहका-यांच्या मदतीने प्रबोधन कार्याबरोबर मेंढी, मौळीपाडा, कुंजपाडा, कुंज केगवा, सावरखिंड, बॅटरीपाडा, झडपोली अशा आठ गावांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. मुलांना शाळेतून पोषण आहार मिळतो. त्यासाठी ताटे, ग्लास, दप्तरे, वह्या, पेन, युनिफॉर्म, रोटरीकडून पाण्याच्या टाक्या असे साहित्य वाटप केले जाते. त्यासाठी त्यांना सत्तर ते ऐंशी टक्के मदत डोंबिवलीतूनच मिळते. महिंद्रशेठ विरा (टिळक टॉकिज), कन्हैयालाल राठोड (प्रभात पेपर मार्ट), डोंबिवली नागरी बँक, विवेक नवरे, इंद्रपाल शांताराम पाटील (केवणी दिवा) अशा काही व्यक्ती व संस्था त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवतात. वस्तू वाटपामुळे शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना पोस्टातून व काही स्थानिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पुढे काही संकल्प आहेत. पैकी दोन म्हणजे आश्रमशाळा काढणे व वारकरी शिक्षण संस्था चालू करणे - तेथे वाचन, गायन, वाद्य शिकवणे.\n- चंद्रकांत पवार 9224430431\nशब्दांकन- वैशाली प्रमोद जोशी 9920646712\n(आरोग्य संस्कार जुलै 2013)\nवैशाली जोशी या डोंबिवलीमध्ये राहतात. त्या एम.ए. पर्यंत शिकल्या आहेत. त्यांनी 'टा���ा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मधून पौगंडावस्थेतील मुलांसाठीचा समुपदेशनाचा कोर्स केला. त्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण व शैक्षणिक मार्गदर्शन करतात. वैशाली जोशी यांनी शाळा, कार्यालये, शिबिरे, आकाशवाणी व सामाजिक संस्थांमध्ये विविध विषयांवर साडेचारशेच्या वर व्याख्याने दिली आहेत. त्या टिटवाळा येथील अनाथ मुलींसाठी असलेल्या 'मुक्ता' या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून नऊ वर्षे कार्यरत होत्या. त्यांनी डोंबिवली येथे महिलांच्या आत्मभान जागृतीसाठी 'खुले विद्यापीठ' हा प्रकल्प चालवला.\nचंद्रकांत पवार - पोस्टमन ते कीर्तनकार\nलेखक: वैशाली प्रमोद जोशी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/british-french-war.html", "date_download": "2019-04-18T19:12:04Z", "digest": "sha1:UBV6AX7P7Y3B7OXFLVJUU4UPLU5QTUYH", "length": 30675, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "इंग्रज फ्रेंच युद्ध - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory इंग्रज फ्रेंच युद्ध - भाग १\nइंग्रज फ्रेंच युद्ध - भाग १\n०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.\n०२. यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.\nप्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)\n०१. भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर, १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ��ा बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती.\n०२. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्याने ही तुकडी परत मॉरिशसला निघून गेली. इंग्लंड व फ्रांस यांच्यात जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी भारतीय समुद्रात कोणतीही फ्रेंच जहाजे नव्हती.\n०३. १७४५ मध्ये चार युद्ध जहाजे घेऊन बार्नेटच्या नेतृत्वाखाली इंग्लिश आरमार कोरोमंडल किनाऱ्यावर आले. डुप्लेने त्यावेळी आपण मुघलांचा नवाब व मनसबदार असल्याचे सांगितले. डुप्लेने अर्काटचा नवाब अन्वरूद्दिनचे मन वळवून त्याच्या अधिकारक्षेत्रात युरोपियन सत्तांमधील संघर्ष टाळण्यास त्याला राजी केले.\n०४. बर्नेटच्या नेतृत्वात इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली. म्हणून पोन्डिचेरीचा फ्रेंच गवर्नर डूप्ले याने मोरिशसचा फ्रेंच गवर्नर ला बोर्डोने ह्यांस मदत मागितली. त्यानुसार ३००० सैनिकासह ला बोर्डोने मद्रासजवळील कोरोमंडल तटाकडे निघाला. दरम्यान एप्रिल १७४६ मध्ये बार्नेटचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या जागी पेटॉनची ब्रिटिश आरमाराच्या तुकडीचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.\n०५. जुलै १७४६ मध्ये ला बोर्डोनेस आठ युद्ध जहाजे असलेली नवीन आरमाराची तुकडी घेऊन कोरोमंडल किनाऱ्यावर आला आणि त्याने ब्रिटिश आरमाराच्या तुकडीला आव्हान दिले. ब्रिटिश जहाजांची तुकडी फ्रेंचांसमोर टिकू शकली नाही. कोणताही निर्णय न लागता ब्रिटिश जहाजे सिलोनला परतली व तिथून बंगालकडे गेली व तिथे नवीन ब्रिटिश कुमकेची वाट पाहू लागली.\n०६. मद्रास असुरक्षित असल्याचे लक्षात येताच ला बोर्डोनेसने मद्रासवर चढाई करुन त्याची नाकेबंदी केली. दोन आठवड्यांच्या संघर्षानंतर २१ सप्टेंबर १७४६ रोजी मद्रास फ्रेंचांच्या ताब्यात आले. इंग्रज युद्धकैद्यामध्ये रोबर्ट क्लाईव्ह सुद्धा होता.\n०७. एका मोठ्या खंडणीच्या बदल्यात फ्रेंच एडमिरल ला बोर्डोनेने मद्रासचा ताबा इंग्लिश गवर्नर मोर्सशी तह करून सोडून दिला. पण डूप्लेला ते मान्य नव्हते. त्यामुळे डूप्लेने मद्रास पुन्हा जिंकून घेतले. मात्र पोन्डिचेरीपासून १८ मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविड किल्ला त्याला जिंकता आला नाही. ला बोर्डोनेसने मोर्सकडून स्व��:साठी चाळीस हजार पौंडांची रक्कम घेतली असल्याने तो डुप्लेशी भांडला व रागारागाने आपले आरमार घेऊन मद्रासहून निघून गेला.\n०८. परिणामी इंग्रजांनी अर्काटचा नवाब अन्वरूद्दीन याची मदत घेतली. आपल्या प्रदेशात फ्रेंच व इंग्रज युद्ध करत असल्याचे पाहून कर्नाटकच्या नवाब अन्वरुद्दिन याने हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशाची शांतता भंग न करण्याची आज्ञा दोघांना दिली. परंतु फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने इंग्रजांकडून जिंकलेले मद्रास अन्वरुद्दीनला देण्याचे कबूल करुन त्याला शांत बसविले. पण त्याने हे आश्वासन न पाळल्याने नबाबाने किल्ला ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य पाठवले.\n०९. डूप्लेने या लढाईत कॅप्टन पैराडाइज याच्या नेतृत्वाखाली २३० फ्रेंच व ७०० भारतीय सैनिकांची तुकडी पाठवली. सेंट टोमे येथील लढाईत या छोट्याशा प्रशिक्षित तुकडीने मह्फुजखानच्या नेतृत्वाखालील १०००० असंघटित भारतीय सैनिकांना पराभूत केले.\n१०. इंग्रजांनी पोंडीचेरीवर हल्ला केला पण डूप्लेने हा हल्ला परतवून लावला. १७४८ आली 'एक्स ला शापेल' तहानुसार युरोपातील ऑस्ट्रियन वारसांचे युद्ध बंद होताच प्रथम कर्नाटक युद्धाचीही समाप्ती झाली. व मद्रास इंग्रजांना परत मिळाले. त्याबदल्यात फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग मिळाले तसेच पॉण्डेचेरीवर आक्रमण न करण्याचे आश्वासन इंग्रजांनी फ्रेंचांना दिले\nद्वितीय कर्नाटक युद्ध (१७४८-१७५४)\n०१. कर्नाटकात त्रिचनापल्ली, तंजावर व म्हैसूर या तीन राज्यांत गादीसबंधी तंटे चालू होते. तंजावरमध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यांत भांडण चालू होते. इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याजकडून देवीकोटचा किल्ला मिळविला.\n०२. सफदरअली हा कर्नाटकाचा नबाब असताना त्याचा मेहुणा चंदासाहेब बऱ्याच उलाढाली करीत असे. पण रघुजी व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या स्वारीत त्यास कैद करुन साताऱ्यास पाठविले. नंतर सफदरअलीचा खून होताच निजामुल्मुल्कने अल्पवयी नबाबास अर्काटच्या गादीवर बसविले. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अन्वरुद्दीनला अर्काट येथे पाठविले.\n०३. दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला. त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते. डूप्लेने अन्वरुद्दीन व चंदासाहेब यांच्या भांडणात पडून मुलूख मिळविण्याचा प्रयत��न केला.\n०४. हैदराबादचा निजाम उल मुल्क असफजाह मे १७४८ मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर निजामाचा मुलगा नासिरजंग गाडीवर बसला. पण त्याला निजाम उल मुल्कच्या नातुने मुजफ्फरजंगने (म्हणजे निजाम उल मुल्कची मुलगी खैरुन्निसा बेगम याच्या मुलाने) आव्हान दिले. त्याचवेळी कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दिन व त्याचा मेहुणा चंदासाहेब (हुसैन दोस्त खान) यांच्यात संघर्ष निर्माण झाला. चंदासाहेब हा माजी नवाब दोस्त अलीचा जावई होता.\n०५. जोसेफ डूप्लेने मुजफ्फरजंग व चंदासाहेब यांना समर्थन द्यायचे ठरवले तर इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नासिरजंग व अन्वारुद्दिन यांचा पक्ष उचलून धरला.\n०६. मुजफ्फरजंग, चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने ३ ऑगस्ट १७४९ रोजी वेलोर जवळ अम्बुर येथे अन्वरुद्दिनला पराभूत करून ठार मारले. चंदासाहेब कर्नाटकचा नवाब बनला. चंदासाहेबने पोन्डिचेरीजवळचा काही प्रदेश (८० खेडी) आणि ओरिसाच्या किनाऱ्यावरचे काही प्रदेश मसुलिपट्टमसहित डूप्लेला बहाल केले. व बुसी या फ्रेंच अधिकाऱ्याची नेमणूक केली. उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्हे फ्रेंचाना मिळाले.\n०७. ऑक्टोबर १७४९ मध्ये त्रिचनापल्ली येथे अडकलेल्या महंमद अलीला मदत करण्यासाठी ब्रिटिश फौजेची एक तुकडी मद्रासहून निघाली. या फौजेने मद्रासजवळील सेंट थॉमस किल्ल्याचा ताबा घेतला. नासिरजंगही आपली फौज घेऊन आला. मेजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजही नासिरजंगाला येऊन मिळाली.\n०८. तिथे मुझफ्फरजंगशी झालेल्या युद्धात नासिरजंगचा विजय झाला. मुझफ्फरजंगला कैद करण्यात आले. पुढे १६ डिसेंबर १७५० मध्ये नासीरजंगला सुद्धा डूप्ले-फतहाबाद (सारसनगुपेत्ताई) येथे कडप्पाचा नवाब हिम्मत खान याने ठार मारले. मुझफ्फरजंगला कैदेतून मुक्त करण्यात आले.\n०९. मुजफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला तर मुजफ्फरजंगने कृष्ण नदीच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंतच्या मुगल प्रदेशाचा (म्हैसूर, तंजावर व मदुराई) गवर्नर म्हणून डूप्लेची नियुक्ती केली. तसेच दोन लाख रुपये भेट डूप्लेला दिली. याशिवात १० हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश डूप्लेला जहागीर म्हणून देण्यात आला.\n१०. मुजफ्फरजंगच्या विनंतीवरून बुसिच्या नेतृत्वात एक फ्रेंच तुकडी हैद्राबादला तैनात करण्यात आली. बुसीने या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिकरीत्या चार ला�� रुपये व त्याच्या तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी तीन महिन्याचे आगाऊ वेतन मुझफ्फरजंगकडून घेतले होते.\n११. २८ सप्टेंबर १७५० रोजी सॅण्डर्सने मद्रास येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने चंदासाहेबाच्या अर्काटच्या नवाबपदाला हरकत घेतली व महंमदअलीला अर्काटचा कायदेशीर नवाब म्हणून घोषित केले. त्याने डुप्लेला देण्यात आलेल्या पदव्या व मुझफ्फरजंगकडून फ्रेंच कंपनीला जो प्रदेश मिळाला होता त्यालाही मान्यता देण्यास नकार दिला.\n१२. अन्वरुद्दिनचा मुलगा मुहम्मदअली आश्रयार्थ त्रिचनापल्लीला होता. म्हणून चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीला वेढा घातला. डूप्लेने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात असलेल्या मुहम्मद अलीशी बोलणी सुरु केली. त्रिचनापल्ली सर केल्यास सर्व कर्नाटक फ्रेंचांच्या ताब्यात जाईल, या भीतीने इंग्रज गव्हर्नर साँडर्स याने त्रिचनापल्ली घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या सल्ल्यावरुन त्यांची मदत येईपर्यंत मुहम्मद अलीने डूप्लेशी बोलणी चालू ठेवली.\n१३. १७५१ मध्ये इंग्रजांनी एक तुकडी त्रिचनापल्लीस धाडली. याच वेळी तंजावर, म्हैसूर येथील राज्यकर्ते आणि मराठ्यांचा एक सेनापती मुरारराव यांनी इंग्रज व मुहम्मद अली यांच्याशी हातमिळवणी केली. त्यातच क्लाइव्हच्या आगमनामुळे या लढाईला वेगळेच वळण लागले. मुहम्मद अली, गव्हर्नर साँडर्स व क्लाइव्ह व रोबर्ट क्लाईव्ह यांनी फक्त २१० सैनिकासह चाल करून ३१ ऑगस्ट १७५१ रोजी कर्नाटकची राजधानी अर्काट जिंकून घेतले.\n१४. राजधानी अर्काट परत घेण्यासाठी चंदासाहेबाने त्याचा मुलगा रजासाहेबाच्या नेतृत्वाखाली ४००० सैनिक पाठवले. परंतु क्लाईव्हने उत्कृष्ट बचाव केला. त्याचबरोबर त्रिचनापल्ली वाचविण्यातही इंग्रजांना यश आले. जून १७५२ मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच सैन्याने इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. ह्याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी फ्रेंच सैनिकांचा पराभव झाला.\n१५. युद्धात झालेल्या धन हानीमुळे फ्रेंच कंपनीच्या संचालकांनी १७५४ मध्ये डूप्लेला परत बोलावून घेतले. २ ऑगस्ट १७५४ रोजी गोडेव्ह्यूला भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गवर्नर म्हणून धाडण्यात आले. फ्रेंचांनी इंग्रजांशी १७५५ मध्ये ���ोंडीचेरीचा तह करून हे युद्ध समाप्त केले.\n१६. या तहानुसार इंग्रज-फ्रेंच यांनी एतद्देशीयांच्या भांडणांत पडावयाचे नाही, फ्रेंचांना उत्तर सरकार प्रांत द्यावा व मुहम्मद अलीकडे कर्नाटकचे राज्य ठेवावे असे ठरले. डूप्ले फ्रान्सला परत गेला. यामुळे इंग्रजांच्या सत्तासंपादनातील एक मोठा अडथळा दूर झाला. युद्धसमाप्तीनंतर मुहम्मदअली कर्नाटकचा नवाब बनला.\n१७. तसेच जानेवारी १७५१ मध्ये लक्कीरेड्डीपल्ली येथील युद्धात कुर्नुलच्या नवाबाचा वार डोक्यावर लागल्यानंतर मुजफ्फरजंगाचा मृत्यू झाला. जनरल बुसीने ताबडतोब निजामाचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा सलाबतजंगची हैदराबादच्या गादीवर चौथा निजाम म्हणून नेमणूक केली. सलाबतजंग स्वत:च्या आस्तित्वासाठी फ्रेंचांच्याच मदतीवर अवलंबून राहिला.\n१८. बुसीच्या फौजेला नियमित पगार मिळावा म्हणून सलाबतजंगने त्याच्या राज्याच्या उत्तरेकडील चिकाकोल, एल्लोर, राजमुंद्री आणि गंटूर हे चार जिल्हे फ्रेंचांना दिले. हे चार जिल्हे व त्यालगतची जमीन फ्रेंचांना मिळाल्याने किनारपट्टी तसेच गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशावर फ्रेंचांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला.३० लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्ह्यांचा भूभाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला.\nइंग्रज फ्रेंच युद्ध - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nया विषयीचा व्हिडियो पहा\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE_(%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3)", "date_download": "2019-04-18T18:29:12Z", "digest": "sha1:RUVSQS7RXAVMX5QOTRLPZYDPMEXLG4GG", "length": 4513, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घोडा (बुद्धिबळ) - विकिपीडिया", "raw_content": "\nघोडा हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/afghanistan/", "date_download": "2019-04-18T18:17:45Z", "digest": "sha1:BC4KWNCXEF32S627U2JITLECY3KB6IMN", "length": 8090, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Afghanistan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण\nइजराईलची उघडपणे बाजू घेऊन इराणला नाराज करणे भारताला परवडणारे नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nते सातही जण शहिद झाले पण तो आमचा हिरो आहे\nते सातही जण आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले पण पाशा आमचा हिरो आहे”.\nयाला जीवन ऐसे नाव\nअजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”\nअमेरिकने अफगानिस्तानातुन हळूहळू आपली माघार घ्यायला सुरुवात केल्यावर तिथे जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार हा महत्त्वाचा विषय आहे. I.S.K. त्यासाठी दबा धरून बसली आहे.\nअफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ८ मार्च २०१७ रोजी, (म्हणजे निव्वळ पंधरा दिवसांपूर्वीची\nजगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले\nAustralia मधलं जमिनीखालचं शहर \nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nचित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच\n‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत ���लाखीचे जीवन\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nअपघातात पाय गमावूनदेखील “सैराट” नाचणारा जावेद, तुमच्यातील लढवैय्या जागा करतो\nभारताची “सौर उर्जा” तळपत आहे २०२२ चे लक्ष्य २०१८ तच साध्य\nस्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय\nकुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…\nइंदिरा गांधी, हिटलर आणि (अप)प्रचारतंत्र\nभारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता\nवस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी : सकारात्मकतेची गरज\nजर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही\n“अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ – तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nही माहिती वाचा आणि स्वत: सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट वाचायला शिका \nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/directorate.html", "date_download": "2019-04-18T18:29:12Z", "digest": "sha1:LXBKCHEOPT5DK5CMX3ZJA5QPWRPN5KNY", "length": 20302, "nlines": 142, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "संचालनालय - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. राज्य सचिवालयाचे कार्य हाताळण्यासाठी कार्यकारी विभाग अस्तित्वात असतात. हे कार्यकारी विभाग आकार आणि अधिकार या दृष्टीने भिन्न भिन्न असतात .\n०२. प्रशासकीय आणि वित्तीय विभाग प्रमुखांच्या अधिकारांची नोंद वित्तीय नियम, सनदी सेवा नियम, अर्थसंकल्पीय पुस्तिका आणि इतर संहितामध्ये केलेली आहे .\n०३. साधारणपणे सचिवालयातील प्रत्येक प्रशासकीय विभागाचे प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यकारी विभाग कार्यरत असते . परंतु विधी सारख्या सचिवालय विभागाला क्षेत्रीय अभिकरण नाही .\n०५. धोरणांची अंमलबजावणी आणि त्या यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकारी विभागांवर असते . हे कार्यकारी विभाग सचिवालयाचे भाग नसतात आणि त्यांची स्वतंत्र अशी रचना असते. या कार्यकारी विभागांना 'संचालनालय' या नावाने ओळखले जाते.\n०१. कार्यकारी विभाग हे राज्यस्तरावर कार्य करतातच पण इतर दुय्यम स्तरांवर (उदा. विभाग, जिल्हा) देखील कार्यरत असतात.\n०२. राज्य संचालनालयाचा प्रमुख हा संचालक असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी अप्पर संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक आणि इतर यंत्रणा निर्माण केली जाते. कनिष्ठ स्तरावर कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कामकाज केले जाते.\n०१. विभाग प्रमुखाकडे एखाद्या विशिष्ट सेवेचे किंवा एखाद्या प्रकल्पाच्या प्रशासन आणि अंमलबजावणीचे प्रत्यक्ष शासन चालविण्याची जबाबदारी असते.\n०२. शासनाच्या (सार्वजनिक) पैशाचा योग्य विनियोग करणे, त्यासंबंधीचे लेखे लेखापालाकडे सुपूर्द करणे आणि त्यांच्याद्वारे ते लोकलेखा समिती आणि विधीमंडळाला सादर केले जातात.\n०३. अशा प्रकारे कार्यकारी विभाग प्रमुखांना त्यांच्याकडे प्रदत्त केलेले काही वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार उपभोगता येतात. संचालक, महासंचालक, मुख्य अभियंता, निबंधक आणि आयुक्त या विविध पद्नामानी विभाग प्रमुखांना ओळखले जाते. या विभाग प्रमुखांच्या कार्यावर सचिवालयातील 'प्रशासकीय विभागां'च्या मार्फत राज्य शासन नियंत्रण ठेवत असते.\n०४. धोरण निर्मिती करणे हि सचिवालयाची प्राथमिक जबाबदारी आहे तर धोरणांची अंमलबजावणी करणे ही विभागाची जबाबदारी आहे.\n०५. विभाग प्रमुखाचे कार्य हे 'सेवाशर्तीच्या' अधीन चालते तर त्याच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यावर त्याचे संपूर्ण नियंत्रण असते.\n०६. विभाग प्रमुख हे विशेषज्ञ असतात तर त्यांच्या कार्याचे परीक्षण करणारे सचिव हे सामान्यज्ञ असतात.\n०१. मंत्र्यांचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करणे, विभागीय अर्थसंकल्प तयार करणे, प्रत्यक्ष क्षेत्रावर विभागीय कामकाज कसे चालते याचे पर्यवेक्षण करणे.\n०२. मान्यता दिलेल्या नियमांमध्ये राहून विभागात काम करणाऱ्या सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, निश्चिती, बदल्या, बढत्या करणे. नियमानुसार सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तपालन अधिकारांचा वापर करणे. बढती आणि शिस्तभंग कारवाईबाबत लोकसेवा आयोगाला सल्ला देणे.\n०३. नियमाप्रमाणे निधीचे वाटप करणे, नमूद केलेल्या मर्यादेतच अर्थसंकल्पाचे पुनर्विनियोजन तयार करणे.\n०४. आंतर-राज्य किंवा भारत शासनाच्या परिषदांव्यतिरिक्त अधिकाऱ्यांना इतर परिषदांमध्य�� उपस्थित राहण्यास अनुमती देणे.\nमहाराष्ट्र शासनाची काही प्रमुख संचालनालये\n- औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी बहुआयामी कार्ये पार पाडणाऱ्या कुशल कामगारांची आवश्यकता असते.\n- त्यानुसार उद्योगधंदे आणि समाजाच्या सेवेसाठी अशा कुशल, प्रशिक्षित व तांत्रिक दृष्ट्या कार्यप्रवण श्रमाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट तंत्रशिक्षण विभागाचे आहे.\n- सहा प्रादेशिक कार्यालये आहेत. (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर)\n- प्रशासकीय दृष्ट्या मंत्रालयातील 'नियोजन विभागा'च्या नियंत्रणाखाली असलेले हे संचालनालय महाराष्ट्र शासनाचे प्रधान (मुख्य) सांख्यिकी संगठन म्हणून कार्य करते.\n- १ मे १९७० रोजी महाराष्ट्राच्या महाशल्य चिकित्सक कार्यालयाचे दोन स्वतंत्र संचालनालयामध्ये विभाजन करण्यात आले. 'वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय' आणि 'आरोग्य सेवा संचालनालय'.\n- हे संचालनालय ४२ संस्थांच्या कार्याचे पर्यवेक्षण करते व परीक्षण ठेवते.\n- हे संचालनालय राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्यांशी संबंधित प्रशासनावर नियंत्रण आणि नियमन ठेवतात.\n- याशिवाय संचालनालयामार्फत ३ शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये आणि दवाखाने यांचे नियमन केले जाते.\n- प्रमुख कार्यालय पुणे येथे आहे.\n- महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्रातील विद्यापीठे, खाजगी महाविद्यालये आणि शासकीय महाविद्यालये यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी उद्देशाने हे संचालनालय निर्माण करण्यात आले.\n- याचे सात प्रादेशिक सहसंचालक आहेत.\n- या कार्यालयाचे शासकीय महाविद्यालयावर थेट नियंत्रण असते. शासकीय महाविद्यालयाच्या सर्व कृतीना या कार्यालयाची समती घ्यावी लागते.\n- \"महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७\" नुसार महाराष्ट्रामध्ये २ मे १९६८ रोजी ग्रंथालयाचे संचालनालय स्थापन करण्यात आले.\n- ३१ मार्च २००९ पर्यंत या संचालनालयाच्या अखत्यारीत एक केंद्रीय ग्रंथालय, ६ विभागीय ग्रंथालये, २० जिल्हा ग्रंथालये, एक संदर्भ ग्रंथालय, ग्रंथालयांच्या सहा सहाय्यक संचालकांचे कार्यालय आणि संचालनालयाचे प्रमुख कार्यालय अशी एकंदरीत ३५ कार्यालये स्थापन करण्यात आली.\n- राज्य केंद्रीय ग्रंथालय मुंबई येथे तर विभागीय ग्रंथालय पुणे आणि नागपूर येथे स्थापन करण्यात आली असून ही वि���ागीय ग्रंथालये श्रेणी - १ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली असतात.\n- \"प्रेस एंड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स एकट, १८६७\" अंतर्गत प्राप्त केलेल्या पुस्तकांवर प्रक्रिया करणे आणि त्यांचे संवर्धन करण्याची अतिरिक्त जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते.\n- उद्योगधंदे सेवाक्षेत्रातील व्यवसाय आणि व्यापक प्रमाणात समाजाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्रातील बिगर शासकीय संस्थाना गुणवत्तापूर्ण प्रशासन आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सेवा देण्यासाठी हे संचालनालय कटिबद्ध आहे.\n- १ जानेवारी १९६२ रोजी या संचालनालयाची स्थापना करण्यात आली.\n- सर्व राजपत्रित आणि बिगर राजपत्रित भिन्न विभागाखाली लेखा कामासाठी रिक्त असणारी पदे एका छताखाली आणून त्यांची एकसमान लेखा सेवा तयार करण्याच्या उद्देशाने या संचालनालयाची स्थापना करण्यात आली.\n- त्यामुळे शासनाने १ फेब्रुवारी १९६५ रोजी एकीकृत 'महाराष्ट्र वित्त आणि लेख सेवा' स्थापन केली.\n- त्यावेळी या सेवेतील संख्याबळ ३७५ इतके होते, १ मार्च २०१० रोजी हे संख्याबळ २५४० इतके झाले.\n- याची सहा प्रादेशिक कार्यालये आहेत. (पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि कोंकण भवन, नवी मुंबई इत्यादी)\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bigg-boss/", "date_download": "2019-04-18T18:56:35Z", "digest": "sha1:DHKROCLGSSECWSJHRDRYCNNO43VJ5DMZ", "length": 6760, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bigg Boss Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“सलमान खान हा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील दाऊद आहे”, सलमानवर आणखी एक पोलीस केस\nइंडिया टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला फिल्म इंडस्ट्रीचा दाऊद इब्राहीम म्हणून संबोधिले\nहॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्ही जास्त खर्च करावाच म्हणून ‘या’ चलाख युक्त्या वापरल्या जातात\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\nभारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या\nथ्री इडियट्स मध्ये आमीरने साकारलेल्या फुंगसुक वांगडुचा रिअल लाईफ अवतार – सोनम-वांगचूक\nगेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य\nआईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\nइंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…\nगडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\n“माओवाद समर्थकाला पक्ष प्रवेश मिळतोच कसा” भाजप समर्थकाचा खडा सवाल\nव्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल\nशूर्पणखेचं कापलेलं “नाक” ते अकबराचं घर : नाशिक शहराबद्दल अचाट अज्ञात गोष्टी\nवृंदावनमधे उभं रहातंय जगातील सर्व धार्मिक स्थळांहून उंच मंदिर\nआता तरी पुढे हा चि उपदेश नका करू नाश आयुष्याचा ॥ – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ६\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nजालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे अज्ञात क्रांतिकारी ‘उधम सिंग’\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nभारतीय सैनिकांसाठी स्मारक तयार करण्यात ६० वर्षांची दिरंगाई\nजवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nमिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://theneutralview.com/mah-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T19:28:44Z", "digest": "sha1:S27WTX4GXB6473AW6SGXCTUARQS4CBXO", "length": 6744, "nlines": 76, "source_domain": "theneutralview.com", "title": "MAH: विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर – The Neutral View", "raw_content": "\nMAH: विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर\nपुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय​ ​राष्ट्रीय\nकार्यशाळेचे उदघाटन डॉ. पी. के. ढाकेफाळकर (वैज्ञानिक, आगरकर संशोधन संस्था, पुणे)​ यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाले.\n​महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी प्रास्ताविक केले. तर मायक्रोबायॉलॉजी विभाग प्रमुख डॉ . देविप्रिया मुजुमदार यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी सूत्रसंचालन केले तर अम्रिता भाटिया यांनी आभार मानले.\nइंजनिअस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही ​राष्ट्रीय ​कार्यशा​ळा आयोजित करण्यात आली आहे. आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ​समारोप ​होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी दिली.\nउदघाटन प्रसंगी बोलताना डॉ. ढाकेफाळकर यांनी प्रयोगशाळा विषयावर भर दिला. ते म्हणाले, ‘विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे. संशोधनात विविध क्षेत्रात सूक्ष्म जीव वापरले जातात जसे की तेल काढणे प्रक्रिया, जैवइंधन आणि सूक्ष्मजीवाणू इत्यादी. त्यांच्या उपयुक्ततेबद्दल अजून संशोधन व्हावे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे . भूतलावरील जीवंत प्राणांच्या आणि त्यांची परिसंस्था, पर्यावरणाचे भवितव्य या विषयावर या कार्यशाळेत चर्चा होत आहे. तसेच संशोधनपर निबंध सादर होत आहेत\nMAH: विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर\nपुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने...\nMAH: विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर\nपुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-04-18T18:21:51Z", "digest": "sha1:3D3M7XU2N477GP7FZGEI4WTFRXGUM7J3", "length": 5017, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३०० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. ३२० चे - पू. ३१० चे - पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे\nवर्षे: पू. ३०३ - पू. ३०२ - पू. ३०१ - पू. ३०० - पू. २९९ - पू. २९८ - पू. २९७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३०० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-crime-news-5/", "date_download": "2019-04-18T18:29:48Z", "digest": "sha1:MT65KMQC7KUZ6FNOLMRD2UAZMJRIDET6", "length": 27354, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\n��ज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra नंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nनंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nनंदुरबार एलसीबीला यश : आरोपींवर आत्तापर्यंत 17 गंभीर गुन्हे\n महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर,पुणे, नाशिक ग्रामिण जिल्हयातील खुनासह दरो���ा टाकणारी टोळीला पकडण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन त्यांच्या कडुन दरोड्या टाकण्याचे विवीध साहित्य जप्त करण्यात आले आहे.तीघा आरोपींना दि.27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दि.23 मार्च रोजी नंदुरबार शहरात रात्री साडेदहाचे सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना 5 ते 6 इसम साक्रीरोडवरील भाऊ पेट्रोलपंप भागात हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीने फिरत असल्याची बातमी मिळाली.पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकासह भाऊ पेट्रोलपंपाच्या परिसरात दाखल होऊन शोध मोहीम सुरु केली. तेथून जवळच असलेल्या राजेंद्र फार्म हाऊसच्या परिसरात सुमारे 70 ते 80 मीटर अंतरावर आतमध्ये एका बंद बंगल्याचे आडोश्याला सदर गुन्हेगार दबा धरुन लपून बसल्याचे असल्याचे दिसून आले.पथकाने या बंगल्याजवळ सापळा लावून कारवाई केली.त्यात 6 इसमांपैकी 3 इसमांना ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाले.इतर 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.ताब्यात घेतलेल्या गोट्या बंड्या काळे, रा.रासेन ता.कर्जत( जि.अहमदनगर), सायराफ उर्फ साईराम जाना काळे, विक्की पावश्या चव्हाण दोन्ही रा.शेकटा ता. गंगापुर (जि. औरंगाबाद), अशा तिन्ही इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मिरचीपूड, सुती दोर,14 इंची लांब धारदार सुरा, 44 इंच लांब लोखंडी टॅमी व 1 करवतपट्टी ,लोखंडी गज अशी दरोडा टाकण्यासाठीचे साधने मिळुन आली.\nत्यामुळे त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 399 व भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी हे कुख्यात दरोडेखोर गुन्हा करते वेळी प्रतिकार करणार्‍या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करतात. वेळ प्रसंगी पोलीस पकडण्यासाठी, अटक करण्यासाठी गेल्यावर पोलीसांवर देखील प्राणघातक हल्ला करण्यास ते घाबरत नाहीत. सदर दरोडेखोर यांना जेरबंद केल्याने जिल्हयात दरोडा खुन सारखे गंभीर गुन्हा प्रतिबंध करण्यात नंदुरबार पोलीस दलाला यश मिळाले आहे.गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी या गुन्ह्याचे तपासासाठी 2 विशेष तपास पथक तयार केले आहेत.\nसदर गुन्हेगार हे आतंरजिल्हा दरोडेखोरे आहेत. त्यांच्या पुर्वइतिहासाची माहिती काढ़ली असता गोट्या बंड्या काळे व सायराफ उर्फ साईराम जाना काळे हे दोन्ही अत्यंत कुख्यात व निर्दयी दरोडेखोर असल्याचे दिसून आले आहे. गोट्या काळे याच्या वर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात खुन 1, दरोडा 2,जबरी चोरी 1 व घरफोडीचे 3 गुन्हे दाखल असुन दौंड पोलीस ठाण्यात (पुणे ग्रामिण) मोक्का अन्वये कारवाई झाली असुन तेथुन तो फरार आहे. सायराफ उर्फ साईराम काळे याच्यावर नाशिक ग्रामिण जिल्ह्यात निफाड, नांदगाव, पिपंळगाव, येवला तालुका व जायखेडा या पोलीस ठाण्यांमध्ये खुनासह दरोडा 2,दुखापतीसह दरोडा 3.दुखापतीसह जबरी चोरी 2 व चोरीचा 1 असे एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यातील काही गुन्ह्यांमध्ये ते फरार देखील आहेत.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोहेकॉ विकास पाटील, दिपक गोरे, प्रदिप राजपुत, योगेश सोनवणे, रविंद्र पाडवी, विनोद जाधव, पोना प्रमोद सोनवणे, विकास अजगे, भटु धनगर, संदिप लांडगे, महेंद्र सोनवणे, राकेश मोरे, किरण मोरे पोशिआनंदा मराठे,अभय राजपुत,सतिष गुले यांनी बजावली असुन मा. पोलीस अधीक्षक यांनी तपास पथकाचे अभिनंदन करुन रोख बक्षीस व सन्मानपत्र जाहीर केले आहे.\nपोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली. तर तीन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांकडून शस्त्र हस्तगत केले. दरोडेखोरांवर आत्तापर्यंत राज्यभरात 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.\nPrevious article‘भज्जी’च्या नावावर खास विक्रमाची नोंद\nNext articleआयशरची मोटारसायकलला धडक : बाप-लेक ठार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nधुळे ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 18 एप्रिल 2019)\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nभविष्यवेध पुरवणी (दि 18 एप्रिल 2019)\nभुसावळात लुटीच्या रकमेसह आठ आरोपींना अटक\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने प��ँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2544", "date_download": "2019-04-18T18:22:02Z", "digest": "sha1:3CQGUVVPN7SBCZSG2YJWGZIUCKMJVQGE", "length": 25219, "nlines": 103, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "साने गुरुजींच्या आईची स्मृतिदिन शताब्दी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसाने गुरुजींच्या आईची स्मृतिदिन शताब्दी\nसाने गुरुजींच्या आई यशोदा सदाशिव साने यांचे स्मृतिदिन शताब्दी वर्ष २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सुरू झाले. साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’मध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: सानेगुरुजी.\nमहाराष्ट्रातील विसाव्या शतकातील एका पिढीवर साने गुरुजींचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांचे ‘श्यामची आई’, ‘सुंदर पत्रे’, ‘भारतीय संस्कृती’ यांसारखे ग्रंथ, ‘साधना’ मासिक आणि ‘राष्ट्रसेवा दल’ यांमधून महाराष्ट्रात एक पिढी घडवली गेली. स्वत: सानेगुरुजींना घडवण्याचे कार्य त्यांच्या आईने केले. त्याबद्दल ‘श्यामची आई’मध्ये सानेगुरुजी लिहितात :\n‘आई देह देते व मनही देते, जन्मास घालणारी ती व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळते तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजुबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाश्यासारखे भराभर त्याचा संग्रह करत असते...\n‘माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू, तिने मला काय काय दिले तिने मला काय दिले नाही तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडाझाडांवर प्रेम करण्यास शिकवले. अत्यंत कष्ट असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे, हे मला तिनेच शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व न गमावता कसे राहवे, हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले, त्याचा पराधीशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार, जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले.’\nसाने गुरुजींची आई कोकणातील दापोलीमधील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मास येऊन विसाव्या शतकाचा पूर्वार्ध पाहिलेली मध्यमवर्गीय गृहिणी.\nसाने गुरुजींच्या आईचे निधन त्यांचे शिक्षण चालू असताना झाले. सानेगुरुजी लेखन करू लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणी लिहून काढल्या. त्यांनी त्या ‘श्यामची आई’ या नावाने प्रथम१९३५ साली प्रकाशित केल्या. पुढे, आचार्य अत्रे यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला.\nमहात्मा गांधी म्हणत, ‘आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे.’ सानेगुरुजींची आई ही एक शाळा आहे. मूल शाळेत असते सहा तास आणि ते घरातच उरलेले अठरा तास असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरुवातीची महत्त्वाची वर्षे आईच्या विद्यापीठात तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते, याचे मूल्यमापन करताना ‘आई नावाच्या शाळेत’ मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे, याचा या स्मृतिशताब्दीच्या प्रकाशात विचार करायला हवा.\n‘श्यामच्या आई’ची वैशिष्ट्ये कोणती ती महाराष्ट्राला एवढी का भावली ती महाराष्ट्राला एवढी का भावली ‘श्यामची आई’ कोणतेच तत्त्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशिक भारतीय महिला आहे. तिचे आयुष्य अविरत कष्टांत गेले. पुरुषप्रधान व्यवस्था ज्या प्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देते, तेच तिचे स्थान आहे. त्यामुळे ती स्वातंत्र्यवादी म्हणून नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही. पण तिच्या त्या समर्पणाकडे केवळ गुलामी म्हणूनही पाहता येणार नाही ‘श्यामची आई’ कोणतेच तत्त्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशिक भारतीय महिला आहे. तिचे आयुष्य अविरत कष्टांत गेले. पुरुषप्रधान व्यवस्था ज्या प्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देते, तेच तिचे स्थान आहे. त्यामुळे ती स्वातंत्र्यवादी म्हणून नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही. पण तिच्या त्या समर्पणाकडे केवळ गुलामी म्हणूनही पाहता येणार नाही ती हलाखीच्या परिस्थितीत, अत्यंत दारिद्र्यात कमालीची स्वाभिमानी आहे. ती स्वत:च्या वडिलांनाही ‘दारिद्र्यात आम्ही आमचे बघून घ��ऊ’ असे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो, हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच, परिणामाची पर्वा न करता ती त्याच्या अंगावर नागिणीसारखी धावून जाते. तो तिचा दारिद्र्यातील स्वाभिमान कोणाला थक्क करणार नाही ती हलाखीच्या परिस्थितीत, अत्यंत दारिद्र्यात कमालीची स्वाभिमानी आहे. ती स्वत:च्या वडिलांनाही ‘दारिद्र्यात आम्ही आमचे बघून घेऊ’ असे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो, हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच, परिणामाची पर्वा न करता ती त्याच्या अंगावर नागिणीसारखी धावून जाते. तो तिचा दारिद्र्यातील स्वाभिमान कोणाला थक्क करणार नाही श्याम कोठे तरी जेवण्यास गेलेला असताना तेथे त्याला दक्षिणा मिळते. त्याने ती दक्षिणा घरी आणलेली पाहताच ‘ते पैसे मंदिरात नेऊन दे’ असे ती त्याला त्या गरिबीतही सांगते. तिला गरिबीतही असलेले हे ‘मूल्यसंस्काराचे भान’ महत्त्वाचे आहे. ती स्वत: तिच्या समर्पणातून मुलांना आदर्श घालून देते. गुरुजींची आई ‘एक शिक्षिका’ म्हणून खूप भावते. ठरवलेच तर कुटुंबव्यवस्थेत किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात श्याम कोठे तरी जेवण्यास गेलेला असताना तेथे त्याला दक्षिणा मिळते. त्याने ती दक्षिणा घरी आणलेली पाहताच ‘ते पैसे मंदिरात नेऊन दे’ असे ती त्याला त्या गरिबीतही सांगते. तिला गरिबीतही असलेले हे ‘मूल्यसंस्काराचे भान’ महत्त्वाचे आहे. ती स्वत: तिच्या समर्पणातून मुलांना आदर्श घालून देते. गुरुजींची आई ‘एक शिक्षिका’ म्हणून खूप भावते. ठरवलेच तर कुटुंबव्यवस्थेत किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात ती छोट्या छोट्या प्रसंगांमधून जाणिवा विकसित करते. त्यासाठी ती मला भावते. ती पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सगळे सगळे शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडांची जास्त पाने तोडली तरी आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. ती तिचा मुलगा भित्रा बनू नये म्हणून त्याला सक्तीने पोहण्यास पाठवते. ती श्यामला दलित वृद्धेला मोळी उचलता येऊ शकत नसल्याचे पाहून तिला मदत करण्याविषयी बजावते.\nती या सगळ्या गोष्टींमधून जे संस्कार श्यामवर करते, ते त्या काळाच्या कितीतरी पुढील आहेत. ती जे तत्त्वज्ञान सोप्या सोप्या प्रसंगांमधून सांगते ते खूप विलक्षण होय. श्याम डोक्यावरील केस वाढवतो, वडील रागावतात, तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, ‘आई, केसात कसला गं आलाय धर्म’ तेव्हा ती त्याला म्हणते, ‘तुला केस राखण्याचा मोह झाला ना’ तेव्हा ती त्याला म्हणते, ‘तुला केस राखण्याचा मोह झाला ना मग मोह टाळणे म्हणजे धर्म.’ धर्माची इतकी सोपी व्याख्या क्वचितच कधी सांगितली गेली असेल. ती लाडघरच्या समुद्रात समुद्राला पैसे वाहते, तेव्हा श्याम म्हणतो, “ज्याच्या पोटात रत्ने आहेत त्याला पैसे कशाला मग मोह टाळणे म्हणजे धर्म.’ धर्माची इतकी सोपी व्याख्या क्वचितच कधी सांगितली गेली असेल. ती लाडघरच्या समुद्रात समुद्राला पैसे वाहते, तेव्हा श्याम म्हणतो, “ज्याच्या पोटात रत्ने आहेत त्याला पैसे कशाला” तेव्हा ती म्हणते, “सूर्यालाही लोक काडवातींनी ओवाळतातच ना” तेव्हा ती म्हणते, “सूर्यालाही लोक काडवातींनी ओवाळतातच ना प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे\nश्यामला केवळ उपदेश न करता तिचे हे संवादी राहणे फार मोलाचे आहे. जे विचारील, त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार समजून सांगत राहते. ‘श्यामची आई’ मला नव्या पिढीच्या मातांसाठी म्हणूनच महत्त्वाची वाटते. आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते, ते मुलाच्या करिअरच्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत मात्र ‘श्यामच्या आई’ श्यामने इतक्या गंभीर चुका करूनही करूणेने ओथंबलेली राहते, अशा प्रकारचा संवाद आणि मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन व्यक्त होणे कमी झाले आहे. असलाच तर ‘श्यामच्या आई’चा हा धागा महत्त्वाचा आहे. ती मुलांना अभावातील आनंद आणि समर्पणातील आनंद शिकवते. तिला स्वत:ला सणाच्या दिवशी नेसण्यासाठी नवी साडी नसते. पतीचे धोतरही फाटलेले असते. तेव्हा ती आलेल्या भाऊबीजेतून पतीसाठी नवे धोतर आणते. एकमेकांसाठी काय करायचे असते, याचे भान मुलांना अशा प्रसंगांमधून येते. ‘श्यामच्या आई’चे औचित्य आजच्या पिढीच्या मातांसाठी काय आहे मात्र ‘श्यामच्या आई’ श्यामने इतक्या गंभीर चुका करूनही करूणेने ओथंबलेली राहते, अशा प्रकारचा संवाद आणि मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन व्यक्त होणे कमी झाले आहे. असलाच तर ‘श्यामच्या आई’चा हा धागा महत्त्वाचा आहे. ती मुलांना अभावातील आनंद आणि समर्पणातील आनंद शिकवते. तिला स्वत:ला सणाच्या दि���शी नेसण्यासाठी नवी साडी नसते. पतीचे धोतरही फाटलेले असते. तेव्हा ती आलेल्या भाऊबीजेतून पतीसाठी नवे धोतर आणते. एकमेकांसाठी काय करायचे असते, याचे भान मुलांना अशा प्रसंगांमधून येते. ‘श्यामच्या आई’चे औचित्य आजच्या पिढीच्या मातांसाठी काय आहे अनेक जण म्हणतील, ‘आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले श्यामइतकी भाबडी राहिलेली नाहीत. ती पिढी मोबाईल आणि संगणक वापरत खूप पुढे गेली आहे.’ ते जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवण्यास, मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवण्यास ‘श्यामच्या आई’चीच पद्धत वापरावी लागेल. मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्ग यांत, मुलांवर सुखांचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. त्यांना अभाव वाट्याला न आल्याने गरिबी, वंचितपणा यांची वेदना कळत नाही किंवा आजुबाजूचे जगही सुखवस्तू असल्याने गरिबांच्या जगण्याचा परिघच त्यांच्या परिचयाचा होत नाही. त्यातही पुन्हा वाचन-संगीत-निसर्ग आदींबाबतचे अनुभव अनेक घरांत न दिले गेल्याने मुले टीव्ही-मोबाईल-कार्टुन-दंगामस्ती असले ‘आनंदाचे स्वस्त मार्ग’ शोधत राहतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदना विकसित होत नाही.\nआजची मुले एकमेकांशी ज्या विषयांवर गप्पा मारत असतात ते पाहता आणि ज्या वेगाने ती आत्मकेंद्रिततेकडे चाललेली आहेत ते पाहता, त्यांना समाजातील वंचितांविषयीची वेदना हलवत नाही. ‘मुलांचं कोलमडणारं भावविश्व’ ही चिंतेची बाब सध्या बनू पाहत आहे. हीच मुले उद्या अधिकाराच्या वेगवेगळ्या पदांवर काम करणार... निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार... पण मग त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे, भोवतालचे प्रश्न कळतील तरी का त्यांचा अहंकारही चुकीच्या पद्धतीने विकसित होत आहे व ती सुद्धा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. थोडे काही बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. पालकांची स्वयंव्यग्रता ही एक समस्या बनलेली आहे. पालक बाहेर दिवसभर कामात व्यग्र आणि घरी आल्यावर टीव्ही-मोबाईल-सोशल मीडिया यांत रमून गेलेले त्यांचा अहंकारही चुकीच्या पद्धतीने विकसित होत आहे व ती सुद्धा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. थोडे काही बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. पालकांची स्वयंव्यग्रता ही एक समस्या बनलेली आहे. पालक बाहेर दिवसभर कामात व्यग्र आणि घरी आल्यावर टीव्ही-मोबाईल-सोशल मीडिया यांत रमून गेलेले ‘मुलांची आई’सुद्धा त्याला अपवाद नसते. त्यातून मुलांशी संवाद बंद झालेला आहे. घरात पाहिजे त्या वस्तू मिळत आहेत; पण प्रेम आणि संवाद मिळत नाही ‘मुलांची आई’सुद्धा त्याला अपवाद नसते. त्यातून मुलांशी संवाद बंद झालेला आहे. घरात पाहिजे त्या वस्तू मिळत आहेत; पण प्रेम आणि संवाद मिळत नाही त्यातून मुले प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवादही चुकीचा करू लागतात. तेथेच नेमकी ‘श्यामची आई’ महत्त्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. ती न चिडता त्याला समजून घेते. त्याला छोट्या छोट्या मूल्यांचा परिचय करून देते. ती केवळ शब्दांनी संस्कार करण्यापेक्षा तिच्या अपरिमित कष्टांनी आणि मायेने संस्कार करते. मुलांशी बोलावे कसे एवढे शिकण्यासाठी या स्मृतिवर्षात ‘श्यामची आई’ प्रत्येक पालकाने वाचायला हवी. त्यांचे ‘पालक असणे’ हे त्यांना त्या आरशात तपासून बघता येईल\nसानेगुरुजींच्या आईसारखी मुलांना घडवणारी, त्यांच्यावर चांगले मूल्य संस्कार करणारी आई नसेल तर तशा आईविना भिकारी, पोरक्या मुलांची काय अवस्था होते त्याचे विदारक चित्र वृत्तपत्रांमधून अधुनमधून पाहण्यास मिळते.\n(जनपिरवार – नाताळ विशेषांकावरून पुन:प्रसिद्ध)\nलाला लजपत राय महात्मा गांधींबद्दल लिहिताना...\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\n‘श्यामची आई’ पुस्‍तकाची जन्मकथा\nसंदर्भ: पुस्‍तके, साने गुरुजी, श्यामची आई\nसंदर्भ: साने गुरुजी, श्यामची आई\nपुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र\nसंदर्भ: साने गुरुजी, चरित्र, इतिहासाचार्य राजवाडे, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/control-use-water-quickly-163428", "date_download": "2019-04-18T18:57:47Z", "digest": "sha1:UJTRV2FOTAGPM6A6SQ2OT3AKOWGCIBXD", "length": 16223, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Control the use of water quickly पाणीवापर त्वरित नियंत्रित करा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपाणीवापर त्वरित नियंत्रित करा\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nपिंपरी - महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर तत्काळ नियंत्रित करावा; अन्यथा उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिला. पालिका रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरते. ते ४४० एमएलडीपर्यंत नियंत्रित करण्याचे म्हणजेच रोजच्या वापरात दहा टक्के कपात करण्याचे त्यांनी सूचित केले आहे.\nपिंपरी - महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर तत्काळ नियंत्रित करावा; अन्यथा उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिला. पालिका रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरते. ते ४४० एमएलडीपर्यंत नियंत्रित करण्याचे म्हणजेच रोजच्या वापरात दहा टक्के कपात करण्याचे त्यांनी सूचित केले आहे.\nजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली चार ऑक्‍टोबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेने ४४० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. जलसंपदा विभागाने त्यासंदर्भात महापालिकेला कळविले होते. दसरा, दिवाळीनंतर पाणीपुरवठा विभागाने ही बाब गटनेत्यांच्या बैठकीत सादर केली. मात्र, राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला नाही.\nपालिकेने पूर्वीप्रमाणेच पाणी वापर सुरू ठेवल्याने चोपडे यांनी पुन्हा पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे, की महापालिका मर्यादेपेक्षा जादा पाणी वापर करीत आहे. कालवा सल्लागार समितीचे नियोजन व निश्‍चित केलेल्या पाणी कोट्यानुसार रब्बी व उन्हाळा हंगामात सिंचनासाठी पाणी दिले जाईल. महापालिकेने ४४० एमएलडीनुसार पाणी वापर न केल्यास उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकणार नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना द्याव्यात. पाणी वापराचे अंदाजपत्रक तयार करावे व ते जलसंपदा विभागाला सादर करावे, असे चोपडे यांनी पत्रात म्हटले आहे.\nपवना धरण १८ सप्टेंबरला पूर्ण भरले होते. त्यानंतर पाऊस न झाल्याने तेव्हापासून धरणातील साठा वापरण्यास सुरवात झाली. २०१७-१८ वर्षांच्या तुलनेत धरणांमध्ये ११ टक्के कमी साठा आहे. जूनअखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. ते लक्षात घे��न जलसंपदा विभागाने दहा टक्के पाणी कपात करण्याचे सुचविले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णयही घेण्यात आला. पालिकेने गेल्या वर्षी ६.११ अब्ज घनफूट पाणी वापरले होते. यंदा त्यामध्ये अर्धा टीएमसी घट करावी लागणार आहे.\nपाणी कपातीबाबतचा प्रस्ताव पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात येईल. निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. पूर्वी आठवड्यात एक दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव होता. पुढे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल.\n- मकरंद निकम, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका\nपवना धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)\n५.७५ टीएमसी - आजचा\n६.७१ टीएमसी - गेल्या वर्षी एक जानेवारीचा\nपिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार\nपिंपरी - वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १५ जुलैऐवजी १५ जूनपर्यंतच पाणी पुरेल अशी...\nगरज १३५ लिटरची, उधळण अडीचशे लिटरची\nनागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली....\nशाहनवाज शाह यांची जलदूत म्हणून निवड\nचिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम...\nपवना धरणातील साठा बाष्पीभवनामुळे कमी\nपिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. केवळ १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा बुधवारी...\nग्रामीण भागासाठी आता निम्मेच पाणी\nपुणे - खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी केवळ २.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय कालवा...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बा��म्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/death-rate-10-month-pet-19463", "date_download": "2019-04-18T18:44:54Z", "digest": "sha1:5TRNNWK373JDB3372MUUTBGDNW5DZWHW", "length": 14169, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "The death rate of 10 per month Pet दर महिन्याला 10 पाळीव प्राण्यांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nदर महिन्याला 10 पाळीव प्राण्यांचा मृत्यू\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nप्रिव्हेन्शन ऑफ ऍनिमल क्रुएल्टी ऍक्‍टनुसार, पाळीव प्राण्यांच्या मूलभूत गरजा न पुरवणाऱ्या मालकांना 50 रुपयांचा दंड ठोठावता येतो. या दंडाची रक्कम वाढली तरच त्यांना जरब बसेल व जनजागृती होईल.\n- डॉ. के. सी. खन्ना, सचिव, बैलघोडा रुग्णालय\nप्लॅस्टिक गिळलेल्या प्राण्यांवर बैलघोडा रुग्णालयात शस्त्रक्रिया\nमुंबई - प्लॅस्टिकच्या पिशव्यांत बांधून अन्नपदार्थ फेकण्याच्या माणसांच्या सवयीमुळे ते प्राण्यांच्या पोटात जाऊ लागले आहे. गाय, बकऱ्यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमागे प्लॅस्टिक हेच प्रमुख कारण आहे. दर महिन्याला परळमधील बैलघोडा रुग्णालयात 10 पाळीव प्राणी प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे मरतात, अशी माहिती या रुग्णालयाचे सचिव के. सी. खन्ना यांनी दिली.\nआठ वर्षांपूर्वी आम्ही एका गाईच्या पोटातून तब्बल 42 किलो प्लॅस्टिक काढले होते. आजही दर महिन्याला प्लॅस्टिक गिळलेल्या गाई, बकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांना वाचवणे खूपच कठीण असते. या पाळीव प्राण्यांना डम्पिंग ग्राऊंडवर सोडणे तर फारच घातक असते, असे डॉ. खन्ना म्हणाले. पोट फुगलेल्या, श्‍वसनाचा त्रास असलेल्या प्राण्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असतात. काहीही न खाता गाय सतत वांत्या करत असेल तर तिच्या पोटात हमखास प्लॅस्टिक असते. पोटात प्लॅस्टिकचे गोळे साचल्यामुळे प्राण्याने खाल्लेले अन्न तोंडातून पुन्हा बाहेर फेकले जाते. अन्न पुढे ढकलण्याची प्रक्रियाच बंद होते. महम्मद अली रोड, क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला, भायखळा, खार, माहीम, सांताक्रूझ, देवनार आदी भागांतून असे प्राणी मोठ्या प्रमाणात आणले जातात. प्लॅस्टिकचे प्रमाण शरीरात जास्त असल्यास प्राणी दगावण्याची शक्‍यता मोठी असते, ��से त्यांनी सांगितले.\nतीन वर्षांत मृत्यू झालेले प्राणी\n2016 (आतापर्यंत) - बकऱ्या 41, गाई 47\nहोळीच्या वेळी पाण्याने भरलेले फुगे व प्लस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर पडलेल्या असतात. तहानलेली भटकी कुत्री हे फुगे व पिशव्या खातात. अशी 10 ते 15 कुत्री होळीच्या दिवशी बैलघोडा रुग्णालयात आणली जातात.\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nजिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\n‘स्मार्ट चिप’ला मुहूर्त मिळेना\nमुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/uv-radiations/", "date_download": "2019-04-18T18:25:50Z", "digest": "sha1:IDUCSRYOFVD6N5AQRJ2SRDPS4YVWONKL", "length": 5993, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "UV Radiations Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n – सोप्या शब्दात महत्वाचं\nडोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये ज्या सुरकुत्या पडतात त्या देखील ह्याचाच एक परिणाम आहे.\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nJNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष…\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच का असतो जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही\n९४ वर्षीय आजोबांचा नदी वाचवण्यासाठी कोक आणि पेप्सीविरोधातला असामान्य लढा..\nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nकिशोरवयांतील मुलांशी संवाद साधणे अतिशय गरजेचे\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nभारतीय सैनिकांचं निर्विवाद कर्तृत्व – इस्राईलची मुलं गिरवतात आपल्या सैन्याचा धडा\nडीजीपी साहेबांचा अफलातून प्रयोग- कैद्यांच्या हातच्या चवदार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी रांग लागते\nसचिन तेंडुलकर जेव्हा स्लेजिंग करतो…\n११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन\nसौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो \nइशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला \nजॉब ला कंटाळलेल्यांनो – ह्या तडफदार स्त्रीची कथा तुम्हाला जबरदस्त प्रेरणा देऊन जाईल\nडकवर्थ लुईस नियम काय आहे आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:31:16Z", "digest": "sha1:5CS3KC5AJN7227ULY6DSSQDVPGWALLB3", "length": 10964, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "गानकोकिळा लता मंगेशकर सादर करीत आहे प्रतिभावान कलाकार 'रीवा राठोड'! - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > गानकोकिळा लता मंगेशकर सादर करीत आहे प्रतिभावान कलाकार ‘रीवा राठोड’\nगानकोकिळा लता मंगेशकर सादर करीत ���हे प्रतिभावान कलाकार ‘रीवा राठोड’\nहृदयनाथ मंगेशकर, अमृता फडणवीस, जुही चावला, हरिहरन, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी रीवाच्या संगीत मैफिलीत आणि सिंगल लॉन्चला उपस्थिती दर्शविली.\nगानसम्रादनी लता मंगेशकर, शास्त्रीय संगीत जोडी रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड यांची कन्या रीवा हीला सादर सादर करत म्हणतात की, “आज मी तुम्हाला एक अतिशय प्रतिभावान कलाकार सादर करीत आहे. तिचे नाव रीवा राठोड आहे. ती अतिशय सुंदर पियानो वाजवते, अनेक भाषांमध्ये गाते, तसेच ती संगीत देखील तयार करते. तिच्याकडे संगीत तयार करण्यासाठी आवश्यक सर्व योग्य प्रतिभा आहेत. मी आशा करतो की आपणास त्या सर्व आवडतील आणि तिच्या उत्साहाची देखील प्रशंसा होईल. रीवा, मी तुला आशीर्वाद देते आणि मला आशा आहे की, तू यशस्वी होशील.”\nख्यातनाम गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून अवतरलेलं ‘मौला’ या पहिल्या-वहिल्या एकल गाण्यानंतर रीवा आता पुन्हा एक नवीन म्युजिक व्हिडीओ व सिंगल घेऊन येण्यास सज्ज झालेली आहे. ‘सांवल’ हे रीवाच्या म्युजिक व्हिडीओचे नाव असून, सेरैकी लोकगीत परंपरेच्या गाण्याला सुंदर अशा स्पॅनिश शब्दांची सांगड घालून ते रचण्यात आलेले आहे. प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन आणि मायकेल मेननार्ट यांनी या गाण्याची निर्मिती केलेली आहे. पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडी’ अमृता फडणवीस यांच्या हस्ते या खास संगीत संध्याकाळी रीवाचा ‘सांवल’ म्युजिक व्हिडीओ लाँच करण्यात आलेला असून जुही चावला, उषा मंगेशकर, हरिहरन, सुरेश वाडकर, जतिन पंडित, श्रावण राठोड यांच्या उपस्थितीत सिंगल लॉन्च केले गेले. इस्माइल दरबार, आदिनाथ मंगेशकर, मास्टर शेफ संजीव कपूर आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडला.\nरीवा राठोड, संगीतकार रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड यांची ती कन्या असून ध्रुपद चे उस्ताद स्वर्गीय पंडित चतुरभुज राठोड हे तिचे आजोबा होते. गायक विनोद राठोड आणि नदीम-श्रावण फेम श्रवण तिचे काका लागतात. अशा संगीतमय वातावर्णव त वाढलेल्या रीवाच्या नसानसांत संगीताचा संचार आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.\nरीवाचे गुरु पंडित हृदयनाथ मंगेशकर सांगतात की, “मी सुनाली ला शिकवले आहे आणि रूप ला ऐकले आहे. रीवाचे संगीत म्हणजे ह्या दोघांचाही अद्भुत संगम आहे. तिच्या गाण्यात एक प्रकारचे औचित्य व देवत्त्व आहे. मला तिचा अभिमान वाटतो.\nलता मंगेशकर प्रस्तुत नुकत्याच पार पडलेल्या एका मैफिलीत रीवाला आपले संगीत सादर करायची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत, पियानो विशेष सादरीकरण, ठुमरी, टप्पा, मराठी भाव गीत, कर्नाटिक, जुन्या चित्रपटांतील क्लासिक, इंग्रजी पॉप, पंजाबी संगीत यासह इतर अनेक संगीत प्रकार तिने सादर केले. स्वतःतील अष्टपैलूत्व जपत पियानोवादक-गायक-संगीतकार रिवा ने स्वत: च्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर आपली छाप सोडली.\nअभिमानी पालक रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड सांगतात की, “आम्हाला आनंद होत आहे की, आमची छोटीशी परी रीवा हिला खुद्द गणसम्रादनी लता मंगेशकर सादर करीत आहेत. तिचा म्युजिक व्हिडीओ प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन आणि मायकेल मेननार्ट यांनी निर्मिलेला असून तिच्या कामाचे अनावरण बाबा म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि महाराष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडी’ अमृता फडणवीस यांच्या हस्ते होते आहे.”\nरीवा म्हणते की,” इतक्या महान व्यक्तींनी आपणांस लाँच करणे हा माझ्यासाठी एक प्रकारचा आशीर्वादच आहे. आणि मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद झालेला आहे.”\nPrevious Unmatta Marathi Movie Trailer : अचंबित करणाऱ्या विज्ञानकथेवर आधारित ‘उन्मत्त’\nNext डोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jammu-kashmir-encounter-hizbul-mujahideenterrorist-killed/", "date_download": "2019-04-18T18:28:09Z", "digest": "sha1:6L2Z4RQPI7KUPN7BEGNHGB2A2PLJGGIZ", "length": 21291, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "काश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्���ात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगि���ी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान आवर्जून वाचाच काश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान\nकाश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान\nश्रीनगर : जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. र शोपियाँ येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपासून ही चकमक सुरू झाली होती.\nहंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर डॉ. मन्नान बशीर वानी याचा समावेश असल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र, या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.\nPrevious articleExclusive : पेट्रोल वाढीमुळे नाशिकचा शेतकरी विकतोय घोड्यावरून दूध\nNext articleपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजम्मू काश्मीरमध्ये आरएसएसच्या सदस्यावर गोळीबार\nकाश्मीर: त्रालमध्ये चकमक, २-३ अतिरेक्यांना घेरले\nकॉपी करू न दिल्याच्या रागातून शेवगाव येथे प्राध्यापकाला मारहाण\nBreaking : जम्मू-काश्मीर: जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा\nशिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार\nछत्तीसगड : चकमकीत ४ नक्षलवादी ठार\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-118010900013_1.html", "date_download": "2019-04-18T19:11:33Z", "digest": "sha1:ADE7GVPIL6BTER2WVZCF5SK562HR5SYK", "length": 19401, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निरोगी राहण्यासाठी 5 सोपे वास्तू टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिरोगी राहण्यासाठी 5 सोपे वास्तू टिप्स\nस्वस्थ शरीरात देवाचा निवास असतो. जर कोणी व्यक्ती स्वस्थ नसेल तर तो देवाने निर्माण केलेल्या मानव शरीर रचनेचे आनंद घेऊ शकत नाही. मग तुम्ही करोडपती असो की अरबपती, जर व्यक्तीचे आरोग्य उत्तम नसेल तर मग ते धन कोणत्या कामाचे म्हणूनच धर्म शास्त्रांमध्ये देखील आरोग्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तुम्ही जर वास्तू शास्त्राचे ऐकले तर वास्तूच्या या सोप्या सोप्या उपायांना अमलात आणून तुम्ही आजारांपासून स्वत:चे रक्षण करू शकता.\nजाणून घेऊ निरोगी राहण्याचे 5 सोपे उपाय -\n1. शयनकक्षाकडे लक्ष द्या\nशयनकक्ष घरातील अशी जागा असते जेथे व्यक्ती आराम करतो आणि आपला जास्त वेळ तेथे घालवण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याच वेळा आम्हाला असे जाणवतं की आम्हाला शयनकक्षात गाढ झोप येत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर देखील असं वाटत असतं की आपली झोप पूर्ण झालेली नाही आहे. तर याचा अर्थ स्पष्ट असतो की शयनकक्षात नकारात्मक ऊर्जा येत आहे आणि ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला आजारी करू शकते, म्हणून शयनकक्ष कधीपण पूर्णपणे बंद नाही करायला पाहिजे. सकाळी शुद्ध वार येण्यासाठी खोलीत योग्य खिडकी असायला पाहिजे. शयनकक्षात खरखटे भांडे जास्त वेळेपर्यंत नाही ठेवायला पाहिजे. तसेच जर\nशयन कक्षात नकारात्मक फोटो लावला असेल तर तो लगेचच काढून टाकावा.\n2. झोपताना डोकं उत्तर आणि पाय दक्षिणेकडे नको\nरात्री झोपताना जर गाढ झोप येत नसेल तर तुम्ही स्वत:ला आजारी बनवत आह���. वस्तूनुसार गाढ झोप व्यक्तीला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते. रात्री झोपताना लक्ष ठेवा की तुमचं डोकं उत्तर आणि पाय दक्षिणेकडे नसावे. या दिशेत झोपल्याने डोकदुखी आणि अनिंद्रेचे आजार, व्यक्तीला त्रस्त करू लागतात.\n3. जेवताना टीव्हीचा प्रयोग करणे टाळावे\nजेवण करताना व्यक्तीला टीव्ही बघणे टाळायला पाहिजे. कारण व्यक्तीचे जेवणात लक्ष लागत नाही तो पूर्णपणे टीव्हीत रमलेला असतो. वास्तूनुसार टीव्हीमधून नकारात्मक ऊर्जा निघते जी आमच्या मस्तिष्क आणि मनावर प्रतिकूल प्रभाव सोडते.\n4. शौचालय आणि स्वयंपाकघर जवळ नको\nव्यक्तीचे जास्त करून आजार स्वयंपाकघरातूनच येतात. घर विकत घेताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की घरात शौचालय आणि स्वयंपाकघर जवळ जवळ नको. वास्तूमध्ये असे होणे, आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.\n5. घरात नक्की लावा तुळशीचा पौधा आणि सूर्याची पेंटिंग\nवास्तूनुसार तुळशीचा पौधा स्वत:मध्ये एक अचूक औषध आहे. जर घरात तुळशीचा पौधा असेल तर हा लहानसा उपाय बर्‍याच मोसमी आजारांना दूर ठेवण्यात मदतगार ठरतो. तसेच सूर्याची पेंटिंग किंवा क्रिस्टल देखील नकारात्मक ऊर्जेला व्यक्तीपासून दूर करतो.\nकिचनमधील 5 चुकांमुळे दुखी राहील कुटुंब प्रमुख\nवास्तु टिप्स: स्वयंपाकघरात हे फोटो लावल्याने कोठार धान्याने भरेल\nघरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी\nनवीन वर्षासाठी फायदेशीर ठरतील हे 10 वास्तू टिप्स, जरूर वापर करून बघा\nरंगावरून ओळखा स्वप्नांचा अर्थ काय\nयावर अधिक वाचा :\nसावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान\nVastu Article घरासाठी वास्तू टिप्स\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्��ी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याच�� आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1616", "date_download": "2019-04-18T18:24:58Z", "digest": "sha1:VGXDUIBBPQZBO7CGW4WSROTB27LCX6TH", "length": 8876, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हुंकार सभेचे आयोजन", "raw_content": "\nविश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हुंकार सभेचे आयोजन\nराम मंदिरासाठी परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले आंदोलन आता अंतिम टप्प्यात\nलातूर: देशातील हिंदुवासियांचे श्रध्दास्थान असलेले श्रीप्रभू रामचंद्र यांचे अयोध्येत होणारे राममंदीर प्रत्येक हिंदुंसाठी अस्मितेचे आहे. अयोध्या येथील रामजन्म भूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने चालू आहेत. विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेले हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात आलेले असून न्यायप्रविष्ट असलेले हे प्रकरण न्यायसंस्थेस प्राथमिकतेचे वाटत नाही. त्यामुळेच विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी लातूर येथे सायंकाळी पाच वाजता बंकटलाल विद्यालयाच्या मैदानावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.\nअयोध्या येथील रामजन्मभूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे ही प्रत्येक हिंदुवासियांची इच्छा आहे. या इच्छेपुर्तीसाठी विश्‍व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष उभा करून यामध्ये अनेकांनी आपले बलिदान सुध्दा दिले आहे. राम मंद���राचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आलेला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदीरचा विषय आमच्याकरीता प्राथमिकतेचा नाही असे सांगून सदर प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात ठेवलेली आहे. यामुळे तमाम हिंदुवासियांची घोर निराशा झालेली असून राम मंदीर उभारण्याकरीता हिंदु समाजाने आता एकत्रित येण्याची वेळ आलेली आहे. याबाबत सत्य परिस्थिती विषद करून राम मंदीर उभा करण्याकरीता विश्‍व हिंदु परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.\nलातूर येथे विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने रविवार ०९ डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता बंकटलाल विद्यालयाच्या मैदानावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या हुंकार सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर हे संबोधित करणार आहेत. या हुंकार सभेसह राम मंदीर उभारणीच्या लढ्याला अधिकाधिक पाठिंबा मिळावा याकरीता विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने जिल्हाभरात बैठका आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीला हिंदू समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून रविवारी होणारी हुंकार सभा विक्रमी करण्याचा मनोदय बैठकीतून व्यक्त होत आहे. या हुंकार सभेला जिल्ह्यातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजित देशपांडे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार कोनाळे, जिल्हा मंत्री विलास खिंडे, महानगरमंत्री प्रणव रायचूरकर, बालाप्रसाद बाहेती, किशोर कुलकर्णी, मंगेश तिडके, खंडागळे आदींसह विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केलेले आहे.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=210", "date_download": "2019-04-18T18:58:39Z", "digest": "sha1:QL4CJR2JQJYQQWT5WSCH5WAC5X7LHNQN", "length": 4184, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | सरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र......", "raw_content": "\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र......\nलातुरचा सरकारी दवाखाना म्हणजे आताचं सर्वोपचार रुग्णालय. या दवाखान्याच्या परिसरांत डुकरांचं राज्य आहे. या दवाखान्याला जेव्हा आमदार, खासदार, मंत्री किंवा बड्या भेट देतात तेव्हा ही डुकरे कुठे असतात कळत नाही. पण इतर वेळी ती राजरोस फिरत असतात. जेव्हा जेव्हा म्हणून या रुग्णालयाला भेट देण्याचा प्रसंग येतो त्या प्रत्येक वेळी संख्या वाढलेली दिसते. कारण प्रत्येक वेळी डुकरीणीच्या मागे पिलांचा कळप फिरत असतो. सर्वोपचार म्हणजे सर्व रोगांवर किंवा सर्व प्रकारच्या नागरिकांवर उपचार असे नव्हे. तर भटक्या प्राणीमात्रांनाही इथे आधार मिळत असतो\nतुम्ही पाहताय ते छायाचित्र आहे मनोविकार उपचार विभाग आणि शवविच्छेदन विभागाच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेवरचं.\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-to-apply-perfume-correctly/", "date_download": "2019-04-18T18:18:14Z", "digest": "sha1:D36TXUO2KUIHY2RQRAYCAFTNIBB7R7GO", "length": 11631, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "परफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपरफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nउन्हाळ्यात गर्मीमुळे घामाचा दुर्गंध येणे हे साहजिक आहे. अश्या��� मग आपल्याकडे परफ्युम लावण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. ह्यात कधीकधी आपण काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला कुठला परफ्युम कसा वापरायला हवा ह्यात गफलत होते आणि फ्रेश वाटायच्या ऐवजी आपण काहीतरी असं लावून बसतो ज्याचा सुगंध आपल्या पर्सनॅलिटी सोबत जात नाही. पण खरेतर आपण जो परफ्युम लावतो तो आपल्या व्यक्तिमत्वाशी मॅच व्हायला हवं.\nजर तुम्ही अंघोळीसाठी सुगंधित साबण वापरत असाल तर ह्यासोबतच तुमच्या शरीरावर एक सुगंधित लेयर बनायला सुरवात होते. ह्यानंतर सेकंड लेयर असते ती बॉडी लोशनची. आणि त्यानंतर परफ्युम. जर तुम्ही ह्याप्रकारचा रुटीन फॉलो करत असाल तर तुम्ही सुगंधित लेयारिंग परफेक्टली करत आहात.\nजर तुम्हाला तुमचा परफ्युम हा लॉंग लास्टिंग टिकवून ठेवायचा असेल तर हेवी सेंट आधी लावला जेणेकरून हलक्या सुगंधावर त्याचा परिणाम होऊ नये. त्यासाठी आधी हेवी सेंट लावावा त्याला काही वेळ सेटल होऊ द्यावं आणि त्यानंतर त्यावर हलका परफ्युम लावावा. एक किंवा त्याहून अधिक परफ्युम्सला अश्या प्रकारे मिक्स करावे की, फायनल सेंट हा जास्त हार्ड वाटू नये.\nजर तुम्हाला सिंगल बेस परफ्युम हवा असेलं तर तुम्ही एक सारख्या परफ्युम्सचा वापर करू शकता, जसे फ्लोरल, वूडी, सायट्रस, ओरिएन्टल वगैरे.\nआणि जर तुम्हाला काही वेगळा एक्सपेरिमेंट करायचा असेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युम्सना एकत्र करून तुम्ही तुमचं एक्सक्लूसिव परफ्युम तयार करू शकतात. रोज आणि वॅनिला सोबत एक्सपेरिमेंट करणे सर्वात सोपे आणि तेवढेच चागले असेल.\nजर तुम्हाला फ्रेश वाटायचं असेलं तर सायट्रस फॅमिलीचे परफ्युम्स आणि डीओ ट्राय करू शकता. जर तुम्हाला थोडा मोहक सुगंध आवडत असेल तर तुम्ही फुलांचा सुगंध असलेले परफ्युम्स ट्राय करू शकतात. आणि जर तुम्हाला हार्ड परफ्युम आवडत असेलं तर तुम्ही चंदनच्या सुगंधाचे परफ्युम्स ट्राय करू शकतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← उन्हाळ्यात फळांचा रस पिताय मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत \nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\nमायकल जॅक्सनचे व्हिडीओ पाहून डान्स शिकणारा बॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर कसा बनला\nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\nभाजप-पीडीपी आघाडी तुटण्यामागची ही आहेत खरी कारणं\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nटेलिपॅथी लवकरच वास्तवात अवतरणार\nआधुनिक विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व\nशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…\n“प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट” – चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३\nGST वर बोलू काही-भाग ४ – अप्रत्यक्ष करप्रणालीमाधल्या त्रुटी\nपुरुषांच्या नाजूक समस्यांवर जालीम उपाय ठरलेल्या वियाग्राच्या अपघाती जन्माची कहाणी\nज्यांची नावे थेट ग्रहांना देऊन नासाने ज्यांचा गौरव केला असे काही ‘अज्ञात भारतीय’- जय हो\nजगातील सर्वात “विषारी” गार्डन \nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”\nभटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कॉर्पोरेट जॉबवर पाणी सोडणाऱ्या जोडप्याची कथा \nराहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार\nअल्लाउद्दिन खिलजीची वासनांधता – राणी पद्मिनीचा अग्निप्रवेश\nफेब्रुवारीमध्ये फक्त २८ दिवस असण्यामागचा ‘रोमनकालीन रंजक इतिहास’ जाणून घ्या\nदेशाला ४० हुतात्मा माहितीयेत, पण त्यांच्या फोर्सबद्दल आजही लोकांना माहिती नाहीये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=211", "date_download": "2019-04-18T18:26:01Z", "digest": "sha1:SWTLAQ7FTQICNAICXJO3JAO4IJ4D6XXW", "length": 2988, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | बोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली...", "raw_content": "\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली...\nबोरी येथे काश्मिरच्या पुलवामा भ्याड हल्ल्यात शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्य़ात आली. यावेळी बोरी गावातील स्वातंत्र्य सैनिक, गावातील ज्येष्ठ व युवक उपस्थित होते.\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nला���ुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/political/does-the-farmers-apologize-dhananjay-munde/1175/", "date_download": "2019-04-18T19:00:52Z", "digest": "sha1:4G6D4P64R73NRCYPX6NG45N6Q6ZLPNYO", "length": 23676, "nlines": 130, "source_domain": "mahabatmi.com", "title": "शेतकर्‍यांची चेष्टा करता का? धनंजय मुंडे | Mahabatmi.com", "raw_content": "\nशेतकर्‍यांची चेष्टा करता का\nशेतकर्‍यांची चेष्टा करता का\nमुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकेने खात्यातून परत घेतल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सभागृहात आज चांगलेच संतापले. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का असा सवाल सरकारला केला.\nस्थगन प्रस्तावाद्वारे शेतकर्‍यांच्या खात्यातील रकमा परत घेतल्याचा मुद्दा उपस्थित करुन या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली.\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी अवघे दोन हजार रुपये जमा झाले आहे. परंतु ही रक्कमही जमा होताच ती काही वेळातच काढून घेतल्याची बाब नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, नाशिक, अहमदनगर जिल्हयात उघडकीस आल्याची बाब धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.\nकेंद्रसरकारने मोठा गाजावाजा करुन ही रक्कम जमा झाल्याचा संदेश बॅंकांच्या सर्व्हर मार्फत मोबाईल वर देण्यात आलेली आहे. ती रक्कम काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे लगेच परत गेल्याचे बॅंका अधिकार्‍यांनी सांगितले असेही धनंजय मुंडे म्हणाले.\nशेतकऱ्यांना मेसेज आल्यामुळे शेतकरी रक्कम काढू शकत नाहीत. ही रक्कम परत का गेली याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे यामध्ये नेमकं काय आहे याचा शोध घ्यावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.\nधनगर आरक्षणाबाबत धनंजय मुंडे विधान परिषदेत आक्रमक\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर��वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भाजप आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणा�� असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:16:49Z", "digest": "sha1:J7UMFNP255JPSDKNW6KRR7SVA3M2ZPER", "length": 2061, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यक्तिगत व्यापारी मुलाखत.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यकतीगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ शुची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी किरकोळ दुकानदार व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत व्यत्किगत व्यापाराची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती व्यक्तिगत व्यापारी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत गरज व महत्व व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रश्न व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठीत व्���क्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत व्यत्किगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-04-18T18:32:30Z", "digest": "sha1:34CSVLAB5E4FA33VXQGX7ZUGSPDGTI2F", "length": 16580, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यातील जवाहर बागेच्या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था - Dainik Prabhat", "raw_content": "\nसाताऱ्यातील जवाहर बागेच्या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था\nसातारा – स्वातंत्र्यपूर्व काळातील जवाहर बागेची दुरावस्था झाली आहे. सातारा शहराची स्थापना 17 व्या शतकातील आहे. श्री. छ. संभाजी महाराज यांचे पुत्र छ. शाहू महाराज यांनी सातारा शहराची स्थापना केली. त्यांच्या काळापासून वेगवेगळया टप्यावर सातारा शहराचा विकास होत गेल्याचे दिसत आहे. यामध्ये शहरातील वाडे, बाजारपेठा, प्रशासकिय इमारती, पाणी पूरवठा व्यवस्था, याच बरोबरीने बागा ही विकसित होत गेल्या. श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1822 मध्ये जूना राजवाडा म्हणजे अत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी एक अतिशय देखणा व सुंदर राजवाडा बांधला व येथुनच राज्यकारभारास सुरूवात केली. याच राजवाड्यासमोर ही छोटी बागही तयार झाली.\nश्री. छ. प्रतापसिंह महाराजांच्या नंतर थोड्याच कालावधीत साताराचा कारभार इंग्रजानी आपल्या हातात घेतला. इंग्रजांच्या कारकिर्दीतही साताऱ्यात अनेक सुधारणा झाल्या. नदी, ओढ्यावरचे पुल, पाणी व्यवस्था, प्रशासकिय इमारती, तुरूंग, यासारख्या इमारती इंग्रजानी अद्यावत तत्रांनी बाधुंन घेतल्या. सन 1865 साली जे. आर. ऑर्थर म्हणून साताराचे कलेक्‍टर होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक म्हणून राजवाडा समोरील बागेत. कारंजे उभारले गेले तसा शिलालेख कारंजावर कोरला आहे. अतिशय देखणे असलेले कारंजे पाश्‍चिमात्य शैलीवर उभारले आहे. त्याचबरोबर या बागेचे कंपाउंड वॉल, सार्वजनिक दिवा बत्तीची सोय असणारे लोखंडी खांब, यासारख्या गोष्टी आजही ब्रिटिश काळाची आठवण करून देत आहेत. गोल बागेचे खरे नाव जवाहर बाग.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहे लोकांच्या स्मृतीपटलावरून पुसले गेले असले तरी या नावाची आठवण करून देणारा स्वातंत्र्यपूर्व काळातील 1946 चा एक शिलालेख गोल बागेच्या दर्शनी भागात बसविलेला आजही आढळतो. कधी काळी राजवाड्याच्या समोरच्या प्रांगणात बाजार बसत असे. त्यावेळी सातारा शहरात वाहनांची गर्दी ही कमीच होती. सातारामध्ये वस्ती वाढू लागली तशी या बाजाराच्या जागेचे रूपांतर चौपाटीमध्ये झाले.याच बागेत भारतातील पहिला अहिंसात्मक सत्याग्रह करणारे श्री. छ.प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा आहे. या पुतळयाची उभारणी स्वांतत्र्य समर शताब्दी महोत्सव समीतीने केली. या पुतळयाचे अनावरण तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.पण आता गोलबागेचे अस्तित्वही अतिक्रमणांच्या, चोरांच्यामुळे धोक्‍यात आले आहे.\nया ठिकाणी असणारे कंपाऊंड वॉलचे फेन्सिंग तुटले आहे. गोल बागेच्या कंपाऊंड वॉलवरील त्रिदल फुलांच्या आकाराच्या जाळया ब्रिटिश काळाची साक्ष देत आजही पहायला मिळतात. या जाळ्या ओतीव बीडाच्या आहेत. कदाचित त्या ब्रिटिश काळात इंग्लंडहून आयात केल्या असाव्यात. यातल्या निम्म्याहून जाळया चोरीला गेल्या आहेत आणि उरलेल्या देखील चोरीला जाण्याची शक्‍यता आहे.\nसातारा नगरपरिषदेच्यावतीने काही वर्षापूर्वी गोल जवाहर बागेचे सुशोभिकरण करताना ब्रिटिशकालीन स्थापत्य शैलीतील कारंज्याच्या भोवतीने मुळ कारंज्यावर फवारा उडवणारी कारंजी बसविली. ही कारंजे वेगवेगळया रंगातील प्रकाशामुळे बागेचे सौंदर्य खुलवतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी पाण्याच्या सततच्या मारामुळे मुळ संगमरवरी कारंज्यास धोका पोहचत आहे. त्यावरील भागातील तबकाचा काही अंशी भाग तुटला आहे.\nमुळचे कारंजे हे तीन तबकातून अतिशय अल्हाददायक पाणी व तुषार उडवणारे होते. खरेतर हे कारंजे स्मारक हा साताराच्या ब्रिटीशकालीन इतिहासाचा वारसा आहे. त्याचे सुशोभिकरण करताना मुळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. आता या कारंज्यावरच पिंपळ उगवला असल्याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात या कारंज्याचे अस्तित्वच धोक्‍यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना सातारा नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. – निलेश पंडित, जिज्ञासा मंच, इतिहास संशोधन व संवर्धन सातारा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल ���ॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-share-market-2/", "date_download": "2019-04-18T18:33:57Z", "digest": "sha1:PPOHXVD5Z3CXTRRYYIG7SRVEDEPMRCRZ", "length": 12137, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावध गुंतवणूकदारांकडून नफेखोरी - Dainik Prabhat", "raw_content": "\nनिर्देशांकांत घट; बॅंकिंग क्षेत्राला सर्वाधिक फटका\nमुंबई -काही तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले आहे. याचबरोबर निर्देशांक सध्या बऱ्याच वरच्या पातळीवर गेल्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे चार दिवसांनंतर भारतीय शेअर बाजारात निर्देशांक घसरले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजागतिक बाजारातूनही फारसे उत्साहवर्धक संकेत आले नाहीत. सायंकाळी काही कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार असल्यामुळेही गुंतवणूकदार सावध असल्याचे चित्र बाजारात होते. त्यामुळे गुरुवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअरबाजाराचा\nनिर्देशांक सेन्सेक्‍स 106 अंकांनी म्हणजे 0.29 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36106 अंकांवर बंद झाला. आज विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी कमी होऊन 10821 अंकांवर बंद झाला.\nत्यातच आज रुपयाच्या मूल्यातही 10 पैशांची घट नोंदली गेल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळू शकला नसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. आज झालेल्या पडझडीचा सर्वात मोठा फटका बॅंकिंग क्षेत्राला बसल्याचे दिसून आले. शेअरबाजारांनी जारी केलेल्या माहितीनुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 276 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 438 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे एकूण वातावरण स्थिर असल्याचे बोलले जाते.\nजागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक आज काही प्रमाणात कमी झाले. भारतात आता तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्यामुळे त्या आधारावर आगामी काळात निर्देशांकांना दिशा मिळण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. आज झालेल्या विक्रीमुळे इंडस्‌ इंड बॅंक, कोटक बॅंक आणि स्टेट बॅंकेच्या भावात 2.36 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. आजच्या पडझडीतही टाटा मोटर्स, इन्फोसिस इत्यादी कंपन्यांचे शेअर वधारले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडिझेल कारचे उत्पादन चालूच ठेवणार – मारुती सुझुकी\nबडोदा बॅंक विलीनीकरणास लागणार दोन वर्षे\nसुरेश प्रभूंकडून नागरी उड्डयन क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा\nजेट एअरवेज कंपनीला घरघर\nनकारात्मक घडामोडीमुळे विप्रोचा शेअर कोसळला अडीच टक्‍क्‍यांनी\nबॅंक ऑफ महाराष्ट्रची माइंड सोल्यूशन्ससोबत भागीदारी\nशेअर निर्देशांक विक्रमी पातळीवर\nसरलेल्या वर्षात खादीच्या विक्रीत भरीव वाढ\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवाद��चं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/02/", "date_download": "2019-04-18T18:15:34Z", "digest": "sha1:FAMGT5E3X3L4ZC2LSLIG2BEDAIAVCK6Y", "length": 6163, "nlines": 47, "source_domain": "mahabatmi.com", "title": "02/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nतुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन\nजालना – सतत वादात सापडणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जालना येथे एका सभेला संबोधित करताना ”तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे...\nपाकिस्तानने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला केले ठार\nनवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वाघा सीमेवरून भारतात परतले आणि १३० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. अभिनंदन यांच्या आगमनानंतर...\nनाणार रिफायनरी प्रकल्प रद्द, राज्य सरकारची घोषणा\nमुंबई – स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्�� करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली...\nसंरक्षणमंत्री सीतारमण यांनी घेतली अभिनंदन यांची भेट\nनवी दिल्ली – संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची रुग्णालयात भेट घेतली. अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असून काल (शुक्रवारी) त्यांना भारताकडे सोपवण्यात आले. यानंतर...\nपाकिस्तानातून आल्यानंतर तूर्तास घरी जाऊ शकणार नाहीत अभिनंदन\nअमृतसर- एअरफोर्सचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री 9 वाजून 21 मिनिटांला पाकिस्तानातून मायभूमीत परत आले. एअरफोर्सच्या नियमांनुसार अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. तसेच त्यांना विविध...\n12 वर्षीय मुलाने 10 वर्षीय मुलीवर केला बलात्कार\nमुंबई- पालघर जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाने 10 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडिता गरोदर झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या...\nवर्धा-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 2 गंभीर\nकळंब- यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे वर्धा-नागपूर रोडवर पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, सोलापूर येथून डाळिंब घेऊन...\nभारताच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये जैशच्या मदरशातील 4 इमारतींना केले लक्ष्य\nनवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या विमानांनी 26 जानेवारी रोजी नेमके कुठे हल्ले केले याचा खुलासा झाला आहे. भारतीय लढाऊ विमानांनी त्या दिवशी भल्या पहाटे बालाकोटमध्ये असलेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1197815/", "date_download": "2019-04-18T18:53:53Z", "digest": "sha1:6MDEBHZ5BHFHZARYWDNYXXDXPHUR6732", "length": 2996, "nlines": 73, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Perfect frames हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 12\nसिकंदराबाद मधील Perfect frames फोटोग्राफर\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 मह���ना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 12)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/nine-interesting-facts-about-indian-tricolor/", "date_download": "2019-04-18T18:18:29Z", "digest": "sha1:NE2DMIMCAC4DVUYNFGQEPIRU3GJ3D2HE", "length": 13163, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nवाऱ्याच्या झोतात डौलाने फडकणारा तिरंगा पाहून आपली छाती कशी अभिमानाने फुलून येते ना\nविशेषतः स्वातंत्र्यदिनी आणि गणतंत्रदिनी हाच तिरंगा छातीवर लावून मिरवण्यात देखिल एक वेगळाच आनंद असतो.\nआपल्या या राष्ट्रीय प्रतीकाशी निगडीत अश्या काही facts आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहित नाहीत.\nचला तर मग जाणून घेऊ या अश्याच काही रोचक गोष्टी\n१) २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संसदेमध्ये तीन रंगाच्या या निशाणाला ‘भारतीय तिरंगा’ म्हणून मान्यता देण्यात आली.\n२) या झेंड्याचे निर्माते आहेत पेंगली वेंकय्या, जे स्वत: एक स्वातंत्र्य सेनानी होते.\nविस्मरणात गेले वेंकय्याजी १९६३ साली अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू पावले.\n३) भारतीय तिरंगा केवळ खादी कपड्यापासूनच बनवता येतो.\nइतर कोणत्याही कपड्यापासून तिरंगा बनवला गेल्यास तो कायदेशीर गुन्हा मानला जातो.\n४) हा तिरंगा कोणीही बनवू शकत नाही, कारण त्याचा अधिकार फक्त एकाच संस्थेला देण्यात आला आहे ती संस्था म्हणजे ‘कर्नाटका खादी ग्रामाद्योग संयुक्त संघ’ होय.\n५) २००२ या वर्षापर्यंत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा दिवस सोडला तर इतर दिवशी तिरंगा फडकावणे हा कायदेशीर गुन्हा मानला जायचा.\nपण २००१ या साली नवीन जिंदल यांनी या विरोधात याचिका सादर केली.\nत्यांचं म्हणणं होतं की झेंडा म्हणजे राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहे, आमची शान आहे. त्यामुळे झेंडावंदन कधीही करता यायला हवं.\nन्यायालयाने २००४ साली जिंदलजीचं म्हणणं मान्य करत त्यांच्या बाजूने निर्णय दिला.\n६) भारताच्या सीमेमध्ये जर तिरंगा अन्य कोणत्याही देशाच्या झेंड्यासोबत फडकवायचा अस���ल तर भारतीय तिरंगा सर्वांच्या पुढे असायला हवा.\n७) जर तिरंगा एखाद्या छताखाली फडकवायचा असेल तर तो नेहमी उजव्या बाजूने फडकवला जातो. आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तो डाव्या बाजूला फडकताना दिसतो.\n८) भारताला भेट देणाऱ्या विदेशी राजकारणी व्यक्तींसाठी पुरवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये भारतीय तिरंगा हा नेहमी उजव्या बाजूला असतो आणि ज्या देशाचे पाहुणे भारतात आले आहेत त्यांचा झेंडा डाव्या बाजूला असतो.\n९) आणि शेवटची गोष्ट सर्वांनाच ठावूक असेल की – १९७१ मध्ये अंतराळात गेलेल्या राकेश शर्मांनी भारतीय तिरंगा देखील सोबत नेला होता…\n भारत माता की जय \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← जवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस+चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास: अपमानित अस्पृश्य ते सन्माननीय न्यायाधीश →\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nआसाममधल्या या मंदिरात आजही योनीची पूजा केली जाते \nपुणे अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात असा रहस्यमयरित्या मारला गेला होता\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nइंग्लडमधील हे प्रसिद्ध “राणीचे रक्षक” खरंच जागचे हलत नाहीत का\nचीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात वाचा अज्ञात अचाट गोष्टी\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\nमहाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले, त्यामागचे कारण जाणून घ्या\nमाने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा\nतिच्यासोबत पहिल्याच डेटवर जाताय या गोष्टी चुकूनही बोलू नका \n पृथ्वीपासून फक्त 14 प्रकाशवर्ष दूर एक पृथ्वीसदृश ग्रह सापडलाय\nअसिफाच्या पडछायेत : मी एक सामान्य मुलगी…\nप्राचीन भारत : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश वाचा गौरवशाली अज्ञात इतिहास\nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nफेसबुकवर उजव्या बाजूला “ट्रेंडिंग टॉपिक” दिसतात ना ते कसे येतात ���ाणून घ्या\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nMAN vs Wild वाल्या ‘बेअर ग्रिल्स’ नामक भटक्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nजाणून घ्या ‘नेमकं’ कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला\n“चोली के पीछे क्या है” चा वाद ते शहरी माओवाद : न्यायमूर्ती “असेच” का वागतात – समजून घ्या\nसामुहिक बलात्काराची जगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आजही अंगावर काटा आणते\nजाणून घ्या – पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-230/", "date_download": "2019-04-18T18:30:08Z", "digest": "sha1:XCT6KY2SFBSDBK5KDZSWXIVW74VP5EKW", "length": 12199, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरातील गोळीबार प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Dainik Prabhat", "raw_content": "\nशहरातील गोळीबार प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nपाथर्डी – शहरात शेवगाव रस्त्यावरील हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट साजरा करताना युवकांच्या वादावादीत झालेल्या गोळीबार प्रकरणात सहाजणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा व अवैधरित्या हत्यार वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याचेकडून घटनेत वापरण्यात आलेले शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.\nयाबाबत याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दत्तात्रय उर्फ बबलू केरू कांबळे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, थर्टी फस्टच्या रात्री हॉटेल साई श्रद्धामध्ये जेवण करत असताना संतोष विष्णू गायकवाड, सोनू मणियार, सोहेल मणियार, पांडू भांडकर, अभिषेक दानापुरे व एक अल्पवयीन युवक यांनी हॉटेलमध्ये आले. फिर्यादीने आरोपींना जेवायला या असे म्हटल्यावर तू खूप जेवणारा झाला का असे म्हणत बबलू कांबळे यास लाथाबुक्‍यांनी मारहाण करून संतोष गायकवाड यांनी स्वतः जवळ असलेल्या गावठी कट्ट्यासारख्या शस्त्राने हवेत गोळीबार केला. सोहेल मणियार यांनी टॉमीने मारहाण केली. 31 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबाबत फिर्याद नोंदवली असून या हाणामारीत दत्तात्रय उर्फ बबलू कांब���े यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला असून त्यास पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत. त्यांना पोलीस हवालदार अरविंद चव्हाण सहकार्य करत आहेत. याबाबत एका आरोपीला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले आहे .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुतीने पाणीप्रश्‍नासाठी प्रयत्न केलेः ना. शिंदे\nराधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच; सुजय विखे पाटलांचं स्पष्टीकरण\nमोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी; बनियनही काढण्यास सांगितले\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर ,मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता\nनगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल\nसरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी न���वडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/2090", "date_download": "2019-04-18T18:21:12Z", "digest": "sha1:ZLDM2T7OQQFZLBVQMXFTCM2VJJIBNOFF", "length": 11079, "nlines": 73, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "books | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगर्जे मराठी - मराठीपणाचा वैश्विक विस्तार\nबोईंग इंटरनॅशनल विमान कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले.\nलोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, Order of Australia Medal याने विभूषित डॉ. विजय जोशी भेटले.\nत्यांची थक्क करणारी विश्वभरारी पाहून मन नादावले. असे वाटत होते, की या मराठी माणसांची माहिती लोकांना व्हायला पाहिजे.\nतेवढ्यातच, ‘मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे मुख्य निर्माता श्री पुतळाजी अर्जुन नव्याने संपर्कात आले. त्यांच्या ‘शिवाजी महाराज नसते तर आज हिंदुस्तान नसता’ या उद्गारांनी अव्यक्त सूर छेडले गेले. महाराष्ट्रातील मराठी माणसाचे मराठीपण जपणाऱ्या मॉरिशसवासीयांची दोनशे वर्षांपासूनची ओळख विस्मयचकित करणारी आहे.\nआनंद आणि सुनीता गानू यांनी ‘मॉरिशसध्ये मराठी’ हे टाइप करून गुगलला साकडे घातले. त्या दोघांसाठी 29 ऑक्टोबर 2016 ची ती संध्याकाळ भारलेली आणि ‘इंटरनेट’कडे खुणावणारी, खुळावणारी ठरली. एक अरूप ओढ निर्माण झाली होती. आनंद-सुनीता यांनी विविध संकेतस्थळांचे आंतरजाल अक्षरशः पिंजून काढले. ‘अबब’ म्हणायला लावतील एवढी मराठी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रांत जगाच्या नकाशावर सर्वत्र काम करताना दिसू लागली. मनावर विषण्णतेचे मळभ दाटू लागले. हे आपले लोक आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसाला काहीच माहीत नाही’ म्हणायला लावतील एवढी मराठी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रांत जगाच्या नकाशावर सर्वत्र काम करताना दिसू लागली. मनावर विषण्णतेचे मळभ दाटू लागले. हे आपले लोक आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसाला काहीच माहीत नाही त्या सगळ्यांना भेटले पाहिजे.\nसंघाचे विचारधन आणि झोतचे वादळ\n‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील व्याख्यानमालेत गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’मधील का���ी विचार कालबाह्य झाले असल्याचे म्हटले भागवत यांनी काँग्रेसमुक्त नव्हे युक्त भारत, मुस्लिमांसह हिंदू राष्ट्र आदी मुद्दे आग्रहाने मांडले. विचारवंत, समीक्षक रावसाहेब कसबे यांचे ‘झोत’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्या घटनेला या वर्षी चाळीस वर्षें होत आहेत. त्यात ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाची तर्ककठोर चिकित्सा केली आहे. रावसाहेबांच्या मते, संघ तेव्हा कालबाह्य होता आणि आजही कालबाह्य आहे\nगोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ला बावन्न वर्षें पूर्ण झाली आहेत आणि रावसाहेबांच्या ‘झोत’ला चाळीस वर्षें. ‘झोत’ने इतिहासात रमून प्रखर हिंदू राष्ट्रवादाची पेरणी करणाऱ्या संघाची आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या कसोटीवर परखड समीक्षा केली. विसंगती अशी, की संघ एका बाजूला वाढत असला तरीही ‘झोत’ने उपस्थित केलेले प्रश्न चाळीस वर्षांनंतर तेवढेच टोकदार आहेत.\nरावण - राजा राक्षसांचा\nखलनायक नही, नायक हूँ मै\nकिलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव\nमहाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे असे सुचवले जाते. ते शक्य नसते, कारण ती ग्रांथिक भाषा, पुरावे म्हणून दिलेले इतिहासातील दाखले, सनावळ्या यांमुळे वाचन गुंतागुंतीचे व कठीण होऊन जाते.\nपण ते सर्व टाळून लिहिलेला, महाराष्ट्राच्या जवळ जवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतलेला एक ग्रंथ सध्या बाजारामध्ये आला आहे. त्याचे नाव आहे ‘शोध महाराष्ट्राचा’. ग्रंथाचे लेखक आहेत विजय आपटे. आपटे हे स्वत:ला इतिहासाचे अभ्यासक मानतात, संशोधक मानत नाहीत. ते म्हणतात, की या पुस्तकाची माझ्या मनात सुरुवात झाली ती ‘मराठी माणसाला झाले आहे तरी काय’ या मला पडलेल्या कोड्यापासून. त्या कोड्याचे उत्तर शोधता शोधता माझे इतिहासाचे वाचन सुरू झाले.’ म्हणजे सर्वसाधारण उत्सुक वाचकाची जिज्ञासा त्यांच्या ठायी आहे.\nग्रंथ तीन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागात महाराष्ट्राचे नैसर्गिक स्वरूप, महाराष्ट्रातील संस्कृतीची जडणघडण, महाराष्ट्राचा भौतिक पाया, गावगाडा, जातिव्यवस्था, भाषा आणि तिचा विकास, विस्तार, साहित्यनिर्मिती, वारकरी संप्रदाय, मराठी समाजातील गुणदोष अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला ���हे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7%E0%A4%A4/", "date_download": "2019-04-18T18:27:34Z", "digest": "sha1:P7SA4R3BDLTBWNOCSMCWTZG4XHMNVBEW", "length": 10974, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत - Dainik Prabhat", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत\nसातारा – सन 2018-2019 या वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शखेत शिकणाऱ्या व 2019-20 या शैक्षणिक वर्षात व्यावसायीक पाठक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटकया जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्गाती विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 डिसेंबर 2018 पर्यंत आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या व सन 2019-20 या वर्षात पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 जानेवारी 2019 पर्यंत आहे.\nविद्यार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा 415 सदर बझर सैनिक नगर (महादेव नगर )जरंडेश्‍वर नाक्‍याजवळ सातारा येथे सादर करावेत. येताना सर्व कागदपत्रे आणवीत मुळ कागदपत्रे तपासून लागचे अर्जदारास परत केली जातात.विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रु.100/- शुल्क आकारण्यात येते त्याची अर्जदारास रीतसर पावती दिली जाते. विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज समितीच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी दूरध्वनीवर संपर्क साधावा.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/khelo-india-4/", "date_download": "2019-04-18T18:29:13Z", "digest": "sha1:C7RN2G4VRENZKV3DUGRN34IL3KJAXXCW", "length": 12249, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेलो इंडिया युथ गेम्स : जिम्नॅस्टिक्‍समध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार - Dainik Prabhat", "raw_content": "\nखेलो इंडिया युथ गेम्स : जिम्नॅस्टिक्‍समध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार\nपुणे – महाराष्ट्राच्या खेळांडूंनी जिम्नॅस्टिक्‍समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकर हिने दोन प्रकारात तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवित महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्‍सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक ब्रॉंझपदकाची कमाई केली.\nमुलींच्या 21 वषार्खालील क्‍लब्ज प्रकारात रिचा हिने 11.65 गुण नोंदवित सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी आदिती दांडेकर हिने 10.75 गुणांसह रौप्यपदक मिळविले तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौर हिने 10 गुणांसह ब्रॉंझपदकाची कमाई केली. आदिती हिने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना 12.15 गुणांची नोंद केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतेलंगणाच्या जी.मेघना रेड्डी हिने 10.50 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. मेहकप्रीत हिला या प्रकारातही ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. आदिती हिने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने 12.65 गुण नोंदविले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझपदक मिळविले. आदिती हिला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने 10.45 गुण मिळविले. मेघना रेड्डी हिने 11.05 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले.\nहॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिक याने सुवर्णपदक जिंकताना 12.25 गुण नोंदविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याने रौप्यपदक मिळविताना 11.40 गुणांची कमाई केली. दिल्लीच्या इसाक अन्वर याने 11.15 गुणांसह ब्रॉंझपदक पटकाविले. समांतर बार प्रकारात अरिक याला रौप्यपदक मिळाले. त्याने 12.30 गुण मिळविले. अग्निवेश पांडे (उत्तरप्रदेश) याने 12.45 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पंजाबच्या आर्यन शर्मा याने 11.25 गुणांसह ब्रॉंझपदक मिळविले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#IPL2019 : पराभवाचा वचपा काढण्याची मुंबईला संधी\n#IPL2019 : अल्झारी जोसेफ जायबंदी\nवादातून धडा मिळाला – हार्दिक पांड्या\nविश्‍वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; स्मिथ आणि वॉर्नरचा सहभाग\nबास्केटबॉल स्पर्धा : ऑल स्टार्स, हूपर्स, महाराष्ट्रीय मंडळ, ऑर्किड संघांची आगेकूच\nहेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश\nआंतर महाविद्यालयीन ‘टीचर्स लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन\nसंजय क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच\n#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीम��ळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:44:19Z", "digest": "sha1:4RHN25ZJ4FD25CGBPQPRIXCDVHO7IR5D", "length": 8265, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महायुती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nशरदराव तुम्ही फुटीरतावादी लोकांसोबत शोभत नाहीत : नरेंद्र मोदी\nटीम महाराष्ट्र देशा : आज महायुतीची प्रचारसभा लातूरमधील औसा येथे पार पडली. या युती सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर चांगलेच शरसंधान साधले पण त्याच...\nशेतकऱ्यांना पेन्शन, १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस\nनवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये भाजपकडून जनतेसाठी ७५ संकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री...\nरासपचा आज पुण्यात मेळावा, जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा : बारामतीची जागा भाजप ही जागा स्वत: लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र...\nकर्जतमध्ये आमदार सुरेश लाडांची कन्या पराभूत\nटीम महारष्ट्र देशा – कर्जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतिक्षा लाड यांचा पराभव करत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या...\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर...\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा – भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि...\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nटीम महाराष्ट्र देशा – लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे. १५ लाख नाही पण किमान पन्नास-साठ हजार तरी खात्यात येतील अशी अपेक्षा लोकांची होती...\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपचे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे त्यामुळे ते तुटत नाही अशा शब्दात शिवसेना-भाजपमधील वादावर आंबेडकरांनी...\nशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिवसेनेला आणि मित्र पक्षांना सोबत आलात तर ठीक नाहीतर पराभूत...\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले वैशाली येडे यांचे अभिनंदन\nटीम महाराष्ट्र देशा : ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान मिळालेल्या वैशाली येडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी,आत्महत्या केलेल्या शेतकरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/159-centers-across-the-state-for-purchase-of-tur/", "date_download": "2019-04-18T18:50:20Z", "digest": "sha1:SXYWKOM574OW6JFN4QMWEC7JD2UZTHIN", "length": 2656, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "159 centers across the state for purchase of tur Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nतूर खरेदीसाठी राज्यभरात 159 केंद्रे; योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सुभाष देशमुख\nमुंबई, ३१ जानेवारी : राज्यात सन 2017-18 या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार असून आधारभूत दराने तूर खरेदीला उद्या, 1 फेब्रुवारीपासून सुरुवात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/cashless-economy-suggestion-pm-18093", "date_download": "2019-04-18T18:42:55Z", "digest": "sha1:UBYNQZUXORKGHND6AJDC7XO23KQBEGRN", "length": 20446, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cashless economy suggestion of PM पंतप्रधानांचा 'कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा मंत्र | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपंतप्रधानांचा 'कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा मंत्र\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला \"कॅशलेस इकॉनॉमी'चा मंत्र दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होईल, हे मी आधीच सांगितले होते. सत्तर वर्षांपूर्वीच्या आजारावरील इलाज एवढा सोपा असू शकत नाही. \"माझा मोबाईल, माझी बॅंक आणि माझा बटवा' ही त्रिसूत्री स्वीकारण्याची वेळ आली आहे. लोकांना आता \"ई-बॅंकिंग' आणि \"मोबाईल बॅंकिंग' सेवेचा स्वीकार करावा लागेल, असेही मोदी यांनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय मोठा असून, त्यातून सावरण्यासाठी किमान पन्नास दिवस तरी लागतील, असे मी याआधीच सांगितले होते.\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला \"कॅशलेस इकॉनॉमी'चा मंत्र दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होईल, हे मी आधीच सांगितले होते. सत्तर वर्षांपूर्वीच्या आजारावरील इलाज एवढा सोपा असू शकत नाही. \"माझा मोबाईल, माझी बॅंक आणि माझा बटवा' ही त्रिसूत्री स्वीकारण्याची वेळ आली आहे. लोकांना आता \"ई-बॅंकिंग' आणि \"मोबाईल बॅंकिंग' सेवेचा स्वीकार करावा लागेल, असेही मोदी यांनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय मोठा असून, त्यातून सावरण्यासाठी किमान पन्नास दिवस तरी लागतील, असे मी याआधीच सांगितले होते. देशातील जनता हा उपक्रम यशस्वी करून दाखवेल, असा विश्‍वास त्यांनी आज \"मन की बात' या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.\nनोटाबंदीच्या मुद्द्यावरून काही लोक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असताना, जनतेने मात्र याचा स्वीकार केला. संपूर्ण जगाला हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे पाऊल वाटते. काही मंडळींनी आपले काळे पैसे बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी गरिबांना पुढे केले, असेही त्यांनी नमूद केले. लोकांनी परस्परांना कशा पद्धतीने मदत केली याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, की महाराष्ट्रातील अकोल्यातील एका उपहारगृहाने नोटाबंदीनंतर ज्या लोकांकडे पैसे नाहीत अशांना मोफत नाश्‍ता दिला. शेतकऱ्यांनीदेखील या समस्येतून मार्ग काढत व्यवहार केले. मी छोट्या व्यापाऱ्यांना \"कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यामुळे देशात मोठे स्थित्यंतर होणार असल्याचे सांगत मोदी यांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाल्याचे नमूद केले.\nलोकांचा या निर्णयास पाठिंबा होता, हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून अनेकांनी योगदान दिले. \"कॅशलेस' अर्थव्यवस्था ही पूर्णपणे वेगळी बाब असल्याचे मला माहिती आहे. तरुण हेच बदलाचे एजंट आहेत. त्यामुळे तरुणांनीच पुढाकार घेऊन लोकांमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत जागृती आणावी. संगणकाच्या विविध टूल्सचा वापर करत कशा पद्धतीने कॅशलेस अर्थव्यवस्था आणता येईल याचा विचार करावा, असे आवाहनही मोदी यांनी या वेळी केले.\nहा निर्णय देशातील गरीब, शेतकरी, कामगार आणि अन्य शोषित घटकांसाठी घेण्यात आला आहे. कामगारांना पुरेसे वेतन दिले जात नाही. जेवढ्या वेतनाची कागदावर नोंद केली जाते तेवढेदेखील त्यांना मिळत नाही. आता या लोकांची बॅंकांमध्ये खाती उघडली जाणार असल्याने बऱ्याच समस्यांचे निराकरण होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. \"रुपे कार्ड'चा गरिबांकडून होणारा वापर तीनशे टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.\nलघू उद्योगात असणाऱ्या लोकांनी डिजिटल जगतामध्ये पदार्पण करण्याची हीच योग्य वेळ आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांची माहिती झाली, तर सामान्य माणसांच्या समस्यादेखील अनेक पटीने कमी होतील आणि हे काम तरुण तातडीने करू शकतात. तरुणांनी या उपक्रमास केवळ पाठिंबा देऊन थांबू नये, तर या बदलासाठी त्यांनी सैनिक व्हावे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशापासून मुक्त भारतासाठी आम्ही संघर्ष करू, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या तरुणांची संख्या 95 टक्‍क्‍यांवर पोचली असून, ही बाब आनंददायी आहे. यावरून काश्‍मिरी तरुणदेखील चांगल्या भवितव्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. काश्‍मीरमधील मुलांनाही उज्ज्वल भवितव्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. मध्यंतरी मोदी यांनी काश्‍मिरी प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली होती. या वेळी आपण काश्‍मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी नमूद केले.\nविरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न\nजगभरात नोटाबंदीच्या निर्णयाचे विश्‍लेषण सुरू\nभारत यातून सोन्यासारखा तावूनसुलाखून बाहेर पडेल.\nकाळा पैसा वाचविण्यासाठी काहींकडून गरिबांच्या जन धन खात्यांचा गैरवापर\nबेनामी संपत्तीसाठी कठोर कायदा लागू होणार\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आ���डेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/three-women-nanded-killed-and-five-missing-prayag-159939", "date_download": "2019-04-18T19:17:58Z", "digest": "sha1:GDBXRWWOTMEGU36H2S5JWECSI5GTJZF3", "length": 14258, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three women of Nanded killed in UP and five missing in Prayag अस्थी विसर्जनासाठी गेले अन् जीव गमावून बसले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nअस्थी विसर्जनासाठी गेले अन् जीव गमावून बसले\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nनांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बेपत्ता व्यक्तींचा मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु असल्याची माहिती प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्याना कळवली आहे.\nनांदेड : अस्थी विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील तिघांचा मृत्यू झाला तर नावेतील 5 जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बेपत्ता व्यक्तींचा मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु असल्याची माहिती प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्याना कळवली आहे.\nकोलंबी (ता. नायगाव) येथील बैस कुटुंबीय उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मा��ी पंचायत समिती सदस्य रमेश बैंस यांच्या आईच्या अस्थि विसर्जनासठी एकूण 14 जण गेली होती. प्रयागराज येथील कीडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी सायंकाळी नाव उलटली. यात कोलंबी येथील भागाबाई बळीराम (65) , राधाबाई (55 ) आणि लक्ष्मीबाई केशवराज (55) या तीन महिलांचा मृत्यु झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत.\nत्याचवेळी या घटनेत दिंगबर रामराव बैस (72), बालाजी दिगंबर( 50), रमाकांत दिगंबर (40) आणि देवीदास नारायण कछवे (55) हे चौघेजण बेपत्ता आहेत. या घटनेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भोजराज घनश्याम (70) वर्ष हेही बेपत्ता आहेत. नावेत एकूण 14 व्यक्ति होत्या. त्यात कोलंबी येथील मनोहर माणिकराव ( 32 ) आणि चंद्रपूर येथील मीनाक्षी रोशन पटवार ( 38 ) यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.\nया घटनेत पाण्यातून बाहेर काढलेल्या कोलंबी येथील येथील सुनीता देवीदस कछवे (50) , ज्योती बालाजी (45) तसेच अहमदपूर येथील अंगद नारायण कछवे (47) आणि केशव कछवे (70) यांच्यावर एसआरएन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत प्रयागराज प्रशासन नांदेड जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संपर्कात असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.\n#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका\nपुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या...\nLoksabha 2019 : ...तेव्हा कधी जात निघाली नव्हती - बाबर\nतासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत...\nदेशी दारू दुकानावर महिलांचा ‘हल्लाबोल’\nनागपूर - कळमना पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिखली देवस्थानाच्याजवळ असलेल्या एका देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या. दारू दुकानाच्या...\nदूषित पाण्यामुळे महिलांची टाकीवर धाव\nऔरंगाबाद - सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी...\nभान राखा आपल्या घरातही आया-बहिणी आहेत...\nसुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅन��लवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा...\nElection Tracker : आज काय म्हणताहेत राहुल गांधी\n17 एप्रिल 19 - वायनाड : 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की दक्षिणेतील मतदारसंघ देशासाठी महत्त्वाचा भाग आहे. दक्षिणेतील लोकांचा आवाज इतरांपेक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/11/blog-post_12.html", "date_download": "2019-04-18T18:21:37Z", "digest": "sha1:6JMRMSO2KIKBVCUPQVKY7LOBQPEGGVW7", "length": 17273, "nlines": 60, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: पारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदिघी मसनी (जि. वाशीम) येथील शरद बाकल यांची यशकथा जिरायती शेतीमध्ये उत्पादनाची शाश्‍वतता नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या दिघी मसनी (ता.कारंजा, जि. वाशीम) येथील शरद बाकल यांनी आपल्या काकांच्या मदतीने विहीर घेतली. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पारंपरिक कपाशी पिकाबरोबरच मिरची पिकांची लागवड करत चांगले उत्पादन मिळवले आहे. चांगले व्यवस्थापन करत या कुटुंबाने आज संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. विनोद इंगोले\nवाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्‍यातील दिघी मसनी येथील खुशालराव बाकल (पाटील) यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित अडीच एकर शेती. सुरवातीला शेतीमध्ये सिंचनाची सुविधा नसल्याने कपाशी, तूर, ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेत असत. या जिरायती पिकातून कुटुंबीयांच्या केवळ दैनंदिन गरजा भागविता येत होत्या. पर्यायाने खुशालराव यांचा मुलगा शरद हा यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथील सहकारी साखर कारखान्यात रोजंदारी मजूर म्हणून काम केले. मात्र या कामातून मिळालेल्या पैशातून त्यांनी हळूहळू आपल्या शेतीमध्ये सुधारणा सुरू केल्या. त्याच कालावधीमध्ये शरद यांचे काका पंजाबराव बाकल यांच्या सहका��्याने दिघी शिवारातच दोन एकर शेती खरेदी केली. दरम्यानच्या काळात गावाच्या वरील भागात अडाण लघुसिंचन प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे या परिसरात भूगर्भातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन शरद यांनी 2009-10 या वर्षी खरेदी केलेल्या शेतात विहीर खोदली. तिला चांगले पाणी लागले. शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता मिळण्यास सुरवात झाली. आज त्यांच्याकडे एकत्रित कुटुंबाची साडेसात एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, मिरची ही पिके घेतली जातात.\nसिंचनातून आली संपन्नता नवीन खरेदी केलेल्या दोन एकर शेतीमध्ये बीटी कपाशीची लागवड ते करतात. पावसात खंड पडल्यास किंवा आवश्‍यकता भासल्यास या कपाशीला संरक्षित पाणी दिले जाते.\n- 2010-11 या वर्षात त्यांना एकरी 13 क्‍विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले. कारंजा येथील खासगी जिनिंग व्यावसायिकांना 3700 रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे विक्री करण्यात आली. त्यातून 48 हजार 100 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या वर्षी उत्पादन खर्च होता एकरी नऊ हजार रुपये.\n- 2011-12 या वर्षात त्यांना कपाशीचे एकरी उत्पादन दहा क्‍विंटल मिळाले. पिकांच्या व्यवस्थापनासाठी वेळेवर मजुरांची उपलब्धता न झाल्याने उत्पादकतेत घट झाल्याचे ते सांगतात. चार हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर त्यांना मिळाला. त्यातून 40 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. उत्पादन खर्च 5,945 रुपये इतका होता.\n\"ढोबळी'चे व्यवस्थापन - कपाशीसारख्या पारंपरिक पिकात सातत्य ठेवत शरद बाकल यांनी ढोबळी मिरची व तिखट मिरचीची लागवड करावयास सुरवात केली. साधारणपणे पाऊण एकर क्षेत्रामध्ये ते ढोबळी मिरचीची लागवड करतात.\n- ढोबळी मिरचीची लागवड चार फूट x एक फूट याप्रमाणे केली जाते. मात्र त्यांनी स्वतःपुरता त्यात बदल केला असून, नऊ इंच x 3.5 फूट अंतरावर रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे एकरी 12 हजार रोपे लावली जातात.\n- चांगल्या कुजलेल्या चार ट्रॉली शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून साधारणपणे महिनाभर ठेवले जाते. त्यानंतर त्यांचा वापर शेतामध्ये केला जातो.\n- फुलकिडे, लाल कोळी, पांढरी माशी यांसारख्या किडींचा तर भुरी, शेंडेमर, करपा, ठिपक्‍या यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर होतो. त्याच्या नियंत्रणासाठी वेळेवर कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. पिकाच्या कालावधीमध्ये 70 ते 72 फवारण्या होतात.\nमिरचीने दिला समृद्धीचा गोडवा स्वतःच्या शेतीसाठी लागणारी रोपे स्वतः तयार करतात. त्यासाठी ट्रेमध्ये बियाण्यांची लागवड करून रोपवाटिका तयार केली जाते. रोपवाटिकेवरील बियाण्यांसह होणारा खर्च 21 हजार 900 रुपये राहतो. साधारणपणे दीड महिन्याने या रोपांची लागवड शेतात केली जाते. लागवडीसाठी 900 रुपये खर्च होतो. आंतरमशागतीसाठी तीन हजार रुपये, खतासाठी 13 हजार 300 रुपये, तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी आठ हजार रुपये, कीड व रोगनियंत्रणावर 34 हजार रुपये, अडत 25 हजार रुपये 600 रुपये, वाहतूक खर्च सहा हजार 550 रुपये, बारदाना 2500 रुपये व अन्य खर्च 750 रुपये याप्रमाणे पाऊण एकर क्षेत्रावरील ढोबळी मिरचीच्या व्यवस्थापनावर एक लाख 16 हजार पाचशे रुपये खर्च झाला आहे. या वर्षी पावसामुळे रोगांचे प्रमाण अधिक राहिले असून, फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे.\n- सात महिने कालावधीचे हे पीक असून, मे महिन्यात लागवड केलेल्या या पिकाचे आजपर्यंत 120 क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यास 35 ते 50 रुपये प्रति किलोप्रमाणे अमरावती, कारंजा बाजारपेठेत दर मिळाला आहे. सरासरी 39 रुपये प्रति किलोप्रमाणे चार लाख 68 हजार रुपयांचे उत्पन्न झाले.\n- 2010-11 या वर्षात त्यांनी एक एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. या क्षेत्रातून त्यांना ढोबळी मिरचीचे 172 क्‍विंटल उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलो 26 रुपये दर मिळाल्याने चार लाख 47 हजार 200 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकरी उत्पादन खर्च 81 हजार रुपये झाला.\n- 2011-12 मध्ये या वर्षात त्यांनी पाऊण एकर क्षेत्रावर लागवड केली. पाऊण एकरावरील मिरची बागेच्या व्यवस्थापनावर 44 हजार रुपयांचा व्यवस्थापन खर्च झाला. मात्र बाजारात मिरचीची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. त्या वर्षी घराचे बांधकाम आणि अन्य बाबींमुळे पिकाकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याचे ते मान्य करतात. त्या वेळी केवळ एक लाख दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.\nशरद हे सातत्याने बाजारपेठेतील दरांबाबत अमरावती, कारंजा, जबलपूर, नागपूर येथील व्यापाऱ्यांशी संपर्कात राहतात. त्यातून विविध बाजारपेठांतील दरांचा अंदाज त्यांना मिळतो. त्यानुसार मिरचीच्या विक्रीचा निर्णय घेतला जातो.\nसमस्या नेहमीच्याच... - शेतीमध्ये मजुरांची उपलब्धता हीच मोठी समस्या असून, आज आई-वडिलांसह पत्नी यांची शेतातील कामासाठी मोलाची मदत होते.\n- दुसरी समस्या आहे विजेची उपलब्धता. अगदी शेतामध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करण्यासाठीसुद्धा वीज मिळत नाही. सिंचनाची अडचण तर नेहमीचीच असल्याचे त्यांनी सांगितले.\n- शरद म्हणतात, \"\"शेतीच्या कामात आईची मदत मिळते, तर आर्थिक बाबीत आधार मिळतो तो काकांचा. दोघांच्या आधारावरच माझी शेती तोलली आहे.''\nलघुसिंचन प्रकल्पामुळे दिघी मसनीचा कायापालट कारंजा-दारव्हा मार्गावरील 1700 लोकवस्तीच्या दिघी या छोट्या टुमदार खेड्यात अडाण लघुसिंचन प्रकल्पामुळे सिंचन सुविधा वाढल्या आहेत. पारंपरिक शेतीपद्धतीवर अवलंबून असलेल्या या गावात ढोबळी मिरची, टरबूज, पपई, डाळिंब, केळी, हळद यांसारखी व्यावसायिक पिके घेतली जात आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने गावामध्ये पूर्वीच्या झोपडीवजा घराऐवजी टुमदार बंगले उभे राहिले आहेत. सिंचनामुळे कायापालट झालेले हे गाव संपन्नतेकडे वाटचाल करत आहे.\nLabels: ढोबळी मिरची, यशोगाथा\nकलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा\nअभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख\nनिकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं\n\"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न...\nकरार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार\nदुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले...\nगटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात\nउच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर\nपारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती\nदुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ahmadnagar-municipal-mayor-election-congress-ncp-bjp-shivsena-politics-162919", "date_download": "2019-04-18T19:06:22Z", "digest": "sha1:3LU4CRDS2PZVOLEV7JGUQJJM75MSQCC3", "length": 16228, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ahmadnagar Municipal Mayor Election Congress NCP BJP Shivsena Politics नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी घायाळ..! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nनगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी घायाळ..\nशनिवार, 29 डिसेंबर 2018\nमुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. \"राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल देत अभद्र युतीच्या सत्तेचे शिखर गाठले. चौथ्या क्रमांकाचे नगरसेवक असतानाही भाजपने राष्ट्रवादी व बसपच्या सोबतीने महापौरपद मिळविले. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना या बेरजेच्या राजकारणाने हवालदिल केले असून, आघाडीतल्या कुरघोडीला पुन्हा बळ मिळण्याचे सूतोवाच आहे.\nसर्वांत मोठा पक्ष शिवसेना मात्र या निवडणुकीत तोंडघशी पडला असून, भाजपने साम-दाम-दंड नितीने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात बाजी मारली आहे. भाजपचे रणनीतीकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या डावपेचांना पुन्हा एकदा यश आल्याने उत्तर महाराष्ट्रात महाजन यांच्या नेतृत्वाची छाप गडद झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी \"भाजपला मतदान करू नका' असे वारंवार स्थानिक नेत्यांना आदेश दिले होते. मात्र, अहमदनगर शहरात नुकतीच झालेली शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या अन्‌ त्यातून सुरू झालेला शिवसेना-राष्ट्रवादीचा कडवा संघर्ष या युतीचा आधार असल्याचे मानले जाते.\nशिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा थेट आरोप आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना अटकदेखील करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करून जगताप यांची सुटका केली होती. इतका गंभीर गुन्हा असतानाही भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने राजकीय क्षेत्रात सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत. त्यामुळे सत्तेची सहानुभूती मिळण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे बोलले जाते.\nदरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करून लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठिंबा देऊ नये, अथवा त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाच्या वतीने असतानाही भाजपला मतदान करून पक्षादेश डावलला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.\nLoksabha 2019: माझ्���ा सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lonavala-nagar-parishad-election-result-21372", "date_download": "2019-04-18T19:00:48Z", "digest": "sha1:IKNBKWKGJOC2UDKG6G5DKCBD6CM3TXF3", "length": 14582, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "lonavala nagar parishad election result चुरशीच्या लढतीत शिवसेनेवर मात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्��वार, एप्रिल 19, 2019\nचुरशीच्या लढतीत शिवसेनेवर मात\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nभाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा\nभाजप-रिपाइं युतीला ९, तर शिवसेना-काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा\nलोणावळा - पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा नंदकुमार जाधव या विराजमान झाल्या आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या लढतीत सुरेखा जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार शादान चौधरी यांचा १ हजार ६३१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. लोणावळ्यात भाजप व आरपीआय (आठवले गट) युती सर्वांत मोठा पक्ष ठरला असून युतीचे ९ नगरसेवक निवडून आले आहे. शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी ६ मिळाल्या असून अपक्षांनी ४ जागांवर बाजी मारली आहे. यामध्ये गवळीवाडा प्रभागातून काँग्रेसच्या सुवर्णा अकोलकर या सर्वाधिक १२५८ मतांनी विजय मिळवला असून तुंगार्ली प्रभागातून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले राजू बच्चे यांनी सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत ११३० मतांनी बाजी मारली. भांगरवाडी प्रभाग क्र. पाचमधील लढत सर्वाधिक चुरशीची झाली. भाजपचे देविदास कडू यांनी माजी नगरसेवक दत्तात्रेय येवले यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. तर विद्यमान नगरसेवक सुनील इंगुळकर यांनी भाजपचे विजय मोरे यांचा १८९ मतांनी पराभव केला.\nखंडाळ्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपच्या माजी नगरसेविका रचना सिनकर यांनी शिवसेनेचे अशोक गवारणे यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी बुधवारी (ता. १४) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. गुरुवारी (ता. १५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे इन्स्टिट्यूट येथे मतमोजणीस सुरवात झाली. मुख्य निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी मतमोजणी केंद्रास भेट देत प्रक्रियेची पाहणी केली. लोणावळ्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शालिनी अमित गवळी यांनी ६ हजार ४३०, काँग्रेसच्या ५ हजार ९५९ मते मिळाली. मतदारांनी त्याखालोखाल नोटाचा पर्याय स्वीकारत ४६६ मते दिली. बसपाच्या संध्या भोसेकर यांना ३९५, तर अपक्ष वैशाली पोटफोडे यांना ३९६ मते मिळाली.\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार\nपुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, ...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/well-water-crop-electric-connection-162735", "date_download": "2019-04-18T18:42:02Z", "digest": "sha1:72UPW4LGAUGNFOMQPCEFJDCCGARXEDNU", "length": 15807, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Well Water Crop Electric Connection विहिरीत पाणी; पण पिके सुकली | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nविहिरीत पाणी; पण पिके सुकली\nशुक्रवार, 28 डिसेंबर 2018\nसोमेश्वरनगर - नीरा डाव्या कालव��यालगतच्या पंपांचे वीजजोड गेल्या बारा दिवसांपासून तोडलेले आहेत. कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ही कारवाई केली आहे. मात्र, त्यामुळे पिकांच्या बाबतीत ऐन हिवाळ्यात उन्हाळा झाला आहे. विहिरीत पाणी आहे; पण विजेअभावी उपसता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे उभा ऊस सुकू लागला असून, गहू, हरभरा, मका, कडवळ ही पिकेही जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.\nसोमेश्वरनगर - नीरा डाव्या कालव्यालगतच्या पंपांचे वीजजोड गेल्या बारा दिवसांपासून तोडलेले आहेत. कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ही कारवाई केली आहे. मात्र, त्यामुळे पिकांच्या बाबतीत ऐन हिवाळ्यात उन्हाळा झाला आहे. विहिरीत पाणी आहे; पण विजेअभावी उपसता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे उभा ऊस सुकू लागला असून, गहू, हरभरा, मका, कडवळ ही पिकेही जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.\nनीरा डाव्या कालव्याला १५ डिसेंबरला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालव्याद्वारे पुरंदर- बारामती ओलांडून इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढे परिसरातील तलाव भरण्यासाठी पाटबंधारे विभाग प्रयत्न करत आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने सरसकट वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली. महसूल विभागाच्या आदेशाने १५ डिसेंबरलाच जेऊर- मांडकी या पुरंदर तालुक्‍यातील गावांपासून बारामतीपर्यंत नीरा डाव्या कालव्यालगतच्या ट्रान्स्फॉर्मरचे वीजजोड तोडण्यात आले. यामुळे पुरंदर, बारामती व इंदापूरच्या काही भागांतील कालव्यालगतचे सर्व शेतीपंप, उपसा सिंचन योजना बंद आहेत. काही गावांची पिण्याच्या पाणी योजनांची वीजही सुरवातीला तोडण्यात आली होती. शेतीचे वीजपंप चार- सहा दिवसांनी चालू होतील, अशी अटकळ शेतकऱ्यांनी बांधली होती. नंतर दहा दिवसांनी वीज जोडली जाणार, अशी चर्चा होती. मात्र दहा दिवसांनंतरही कृषी पंपांचे वीजजोड जोडले जात नसल्याचे पाहून शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. कालव्याशेजारील विहीर असणारे सर्वच शेतकरी पाणीचोर नाहीत.\nविहिरींच्या आधारेच ते बारमाही शेती करतात. विहिरी भरलेल्या असतानाही विजेअभावी पाणी उपसता येत नाही आणि डोळ्यांपुढे पिके करपून चालली आहेत, असे चित्र गावागावांत दिसत आहे. उसाच्या तोडणीपूर्वी शेताला पाणी द्यावे लागते; परंतु पाण्याशिवाय वाळलेला ऊस तोडून द्यावा लागत आहे.\nपुढील आदेश आल्यानंतरच वी�� जोडणार\nवीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभागाचे अधिकारी सचिन म्हेत्रे यांनी सांगितले, की महसूल विभागाच्या आदेशानुसार १५ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत. आता पुढील आदेश आल्यानंतरच कार्यवाही करता येईल. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित जगदाळे म्हणाले, ‘‘इंदापूरला तीन महिन्यांपासून पाणी नाही. शेटफळपर्यंतच्या उपसा योजना बंद ठेवल्या आहेत. ही बाब धोरणात्मक आहे. तलाव भरतील आणि पाण्याचे शेती आवर्तन सुरू होईल तेव्हा वीजजोड जोडले जातील.’’\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nमराठवाड्यात वीज पडून तिघे ठार\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वीज पडून तिघे ठार, तर ४० शेळ्या दगावल्या. फळबागांसह...\nबुलडाण्यात वीज पडल्याने एक ठार, दोन मुले गंभीर\nबुलडाणा : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडत आहे. दरम्यान, काल (मंगळवार)सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन दुपारपासून विजांचा कडकडाट सुरू होता....\nअवकाळी पावसाचा पुन्हा फटका\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वीज पडून तिघे ठार...\n...अन् लग्नाचे स्वप्न राहिले अधुरेच; वीज पडून तरुण ठार\nजुन्नर : पिंपळवंडी येथील भोरवाडी येथे एका तरूणाचा वीज पडुन मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी (ता. 16) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. महेश...\nअकोल्यात अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू\nपातूर (अकोला) : पातूर तालुक्यातील ग्राम पळसखेड येथील शेतकरी संजय चव्हाण व त्यांची पत्नी लताबाई चव्हाण हे दाम्पत्य शेतातील तुरीचे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/political/once-again-the-issue-of-the-dharavi-redevelopment-is-false-eknath-gaikwad/1694/", "date_download": "2019-04-18T18:41:39Z", "digest": "sha1:FP5JKIMBLA5CVR6M6AIWM4AVPIHPL2YH", "length": 25730, "nlines": 134, "source_domain": "mahabatmi.com", "title": "धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड | Mahabatmi.com", "raw_content": "\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भुमिका मांडली. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे.\n२००४ साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपुर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना – भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे.\nधारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी ���ागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्ये म्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गी लावल्याचा दावा करत आहे. सरकारच्या या खोटारडेपणावर एकनाथराव गायकवाड यांनी तोफ डागली आहे. २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर सुरूवातीची दोन वर्षे धारावीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारने २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीपुर्वी धारावी पुनर्विकासाला वेग दिल्याचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.\nमात्र महापालिका निवडणुकीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा थंड बस्त्यात टाकला गेला. आता लोकसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याची ओरड सत्ताधारी पक्षाद्वारे केली जात आहे. मात्र सरकारचा हा कावा धारावीकरांनी ओळखला असून यावेळी धारावीकर सरकारच्या दाव्याला भुलणार नसल्याचे ते म्हणाले.\nनुकताच आम्ही जीवन टेरेस हॉलमध्ये धारावीकरांशी संवादाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही धारावीकरांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत रोष व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही. मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून यावेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nसबका साथ सबका विकास, स्वत उमेदवार असल्याचे सम��ून गावीतांना बहूमताने निवडणून देण्याचा संकल्प\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रुपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ज्ञ उमेदवार आम्ही उमेदवार म्हणून दिला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, अशा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.\nबुधवारी सकाळी मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व रिपाई युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात जनसंपर्क यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांच्यासह स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, मनोज कोटक यांनी आपल्या प्रचारात थेट जनसंवादावर भर दिला आहे.\nत्यांचा या भागातील जनसंपर्क अफाट असून सकाळपासून आम्हाला त्याची प्रचिती येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात ज्या पद्धतीने त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील आमचे सहाच्या सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनीही कोटक यांच्या प्रचारात आपला सहभाग नोंदवला. ते म्हणाले की, मनोज कोटक यांच्या प्रचारात पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. मनोज कोटक यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापुर्वी ते मुलुंड पश्चिमेच्या तीन वेगवेगळ्या वॉर्डातून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे निवडणुक कोणतीही असो त्यात त्यांचा कायमच दबदबा असतो.\nजनतेची सेवा आणि विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व असे मनोज कोटक यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मनोज कोटक यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आपल्या प्रचारात शिवसेना, भा���प आणि रिपाईचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी असल्याने त्याचा आपल्याला जरूर फायदा होईल. तसेच जनमानसही आमच्या बाजूने असून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवण्यासाठी लोक सज्जा आहेत, असेही ते म्हणाले.\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nजमीन कशाला विकता, चिक्की खाण्यातून आलेल्या पैशातून शेतक-यांचे उसाचे पैसे द्या – धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nवर्धा / हिंगोली | विरोधी पक्ष नेता तोडपाणी करणारा असता तर तुमचे घोटाळे बाहेर काढले नसते. शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.\nधनंजय मुंडे वर्ध्याच्या आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारसभेत आष्टी येथे ते बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी हिंगोली येथील जाहीर सभेतही मुंडे यांनी पंकजाताई यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.\nपंकजा मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी, मी मुंडे साहेबांचा वारस स्वतःला कधीच समजत नाही, असं सांगितलं. शिवाय वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असंही ते म्हणाले.\nविरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर तुमच्या सरकारचे घोटाळे बाहेर काढला नसते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा तुमच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी.आणि तुम्ही केलेल्या घोटाळ्याची मी करतो, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी \nजनाची नाही तर मनाची ठेवावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल. तुम्ही चिक्कीत 200 कोटी खाल्ले. 110 कोटींच्या फोनमध्ये 70 कोटी खाल्ल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला.\nबीडमध्ये पराभव दिसू लागल्याने पंकजाताई मुंडे यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून त्याचा त्रागा त्या माझ्यावर काढत असल्याचा चिमटा काढला.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/a-unique-wedding-where-7-dalit-marriages-performed/", "date_download": "2019-04-18T18:52:15Z", "digest": "sha1:Y2UK2M7SBIQLXSORPW2ED4JZPORZLVYZ", "length": 12901, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nप्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे फार महत्वाचं असतं. आपलं लग्न हे खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण परिस्थितीमुळे ते काही शक्य होत नाही, आणि त्यांचं लग्न हे कधीकधी अगदी साधारण पद्धतीने पार पडतं.\nप्रत्येक बापासाठी आपल्या मुलांचं लग्न हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव असतो. आणि प्रत्येक बाप आपापल्या परीने तो दिवस आपल्या मुलांसाठी स्पेशल कसा करता येईल ह्याची पुरेपूर काळजी देखील घेतो. त्यातच जर आपल्या लाडक्या मुलीचं लग्न असेलं तर मग काही बघायलाच नको.\nसध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. सोशल मिडीयावर तर ह्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओजचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. फेसबुक-इंस्टग्राम उघडलं की निव्वळ हे लग्नाचे फोटोज दिसतात. आणि आपले भारतीय लग्न म्हटलं तर सर्वकाही जरा काकणभर जास्तच असतं.\nपण ह्याच सर्वांत एका बापाने आपल्या मुलीचे लग्न अविस्मरणीय आणि खास बनविण्यासाठी काही असं केलं जे प्रत्येकाला जमणार नाही. पाटण जिल्ह्यापासून ७ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अजीमना गावात अमृत देसाईने आपल्या मुलीच्या लग्नाच्या मुहूर्तावर वाल्मिकी समाजाच्या म्हणजेच दलित समाजातील ७ मुलींचा विवाह करवला आहे.\nह्या आगळ्यावेगळ्या सामुहिक विवाहात जवळजवळ ३ हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शविली. एवढेच नाही तर अमृत ह्यांनी नव्या जोडप्यांना आशीर्वाद म्हणून घरात कमी येणारे काही समान देखील दिले.\nह्या बाबत बोलताना अमृत ह्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की,\nदलित मुलींचा विवाह माझ्या मुलीच्या लग्नावेळी एकाच ठिकाणी करून मी पूर्वापारपासून चालत आलेली जाती प्रथा तोडण्याचा प्रयत्न केला. दालीतांप्रती होणारे दुर्व्यवहार, अन्याय, प्राचीनकाळापासून चालत असलेल्या परंपरा संपविण्याचा आमचा हा एक प्रयत्न होता. म्हणून मी मुली आणि त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली, आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर माझा हा प्रस्ताव मांडला. ज्याला गावकऱ्यांचा होकार लाभला आणि हे शक्य झालं.\nअमृत ह्यांनी उचललेलं हे पाउल खरंच कौतुकास्पद आहे. कारण आज आपल्या देशाला, समाजाला अश्या लोकांची नितांत गरज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्���ा अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← स्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते \nभारतीय रेल्वेचे हे नवीन नियम तुम्हाला माहित आहेत का\nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\nह्या १० प्रकारच्या स्त्रियांशी चुकूनही लग्न करू नका\nOne thought on “ह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय \nआजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\nकॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी\n‘तो’ नसता तर कारगिल युद्धाचा निकालच वेगळा लागला असता..\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nविविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल\n‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव\nबिरबलाच्या वंशजांचं आजचं जीवन कसं आहे\nइतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nअॅसिड हल्ल्यातून सावरलेल्या तरुणींचा बुलंद आवाज : शिरोज हँगआऊट कॅफे\nएटीएम मशीन कसे काम करते\nमोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य\nइंग्रजांनी भारतावर “बजेट”ची लादलेली ही सोयीस्कर प्रथा आपण शेवटी अशी बदलली\n तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nविदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/ca18sept2016.html", "date_download": "2019-04-18T19:14:18Z", "digest": "sha1:PNBYTCEPFKZKM2ERVDZSMWCIKZJ532TS", "length": 26249, "nlines": 139, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १८ सप्टेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १८ सप्टेंबर २०१६\nचालू घडामोडी १८ सप्टेंबर २०१६\nचंद्रपूर औष्णिक केंद्रात ९ वा संच\n०१. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅटचा ९ व्या क्रमांकाचा संच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकदृष्टय़ा सुरू करण्यात येणार आहे. नववा संच सुरू होताच या वीज केंद्राची स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॅट होणार आहे. हा सर्वात मोठा वीज प्रकल्प राहणार आहे.\n०२. आशिया खंडातील क्रमांक दोनचे विजनिर्मिती केंद्र, अशी या महाऔष्णिक विद्युत केंद्राची ओळख होती. कालांतराने ती पुसली गेली. दरम्यान, ५०० मेगावॅटचा आठव्या क्रमांकाचा संच ५ जुलैला व्यावसायिकदृष्टय़ा सुरू झाला. आता नवव्या क्रमांकाचा संचही तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे.\n०३. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र एकमेव आहे ज्या केंद्राचे स्वत:चे इरई धरण आहे. या धरणातूनच या वीज केंद्राला नियमित पाणी पुरवठा होतो, तसेच वेकोलिच्या कोळसा खाणीही या केंद्राच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे कोळशा व पाण्याची टंचाई या केंद्राला कधीच जाणवली नाही.\nन्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती न्यायाधीश\n०१. अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये ४७ वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्तीकेली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.\n०२. भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२ पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\n०३. गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत. दामोदर गुजराती यांनी १९६० मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच १९६५ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.\nकॅसिनी यान प्रवासाच्या अंतिम टप्प्यात\n०१. शनी व त्याची कडी व चंद्र यांचा अभ्यास केल्यानंतर आता नासाचे कॅसिनी यान त्याच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात जाणार आहे. आता ते शनि ग्रह व त्याच्या कडय़ांची अधिक जवळून निरीक्षणे करणार आहे. या ऐतिहासिक वै��्ञानिक सफरीची सांगता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे, पण त्याआधी दोन टप्प्यांचा कार्यक्रम हे यान पूर्ण करणार आहे.\n०२. ३० नोव्हेंबरला कॅसिनी यान शनिच्या कडय़ाच्या कक्षांमध्ये जाणार असून, त्याला एफ रिंग ऑर्बिट्स असे म्हणतात. कॅसिनी यान एफ रिंगपासून ७८०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. एफ रिंग कक्षांमध्ये ही कडी व शनिचे लहान चंद्र अधिक स्पष्टपणे दिसणार आहेत. गेल्या वेळी २००४ मध्ये हे यान शनिजवळ गेल्यानंतर कडय़ांच्या अगदी जवळ गेले होते.\n०३. कॅसिनीचा अंतिम टप्पा हा ग्रँड फायनल म्हणून ओळखला जात असून तो पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल. शनिच्या टायटन या चंद्राच्या अगदी जवळून हे यान मार्गस्थ होईल व शनि तसेच त्याच्या कडय़ांमधील जागेतून हे यान जाणार असून, त्यात २४०० किलोमीटरचा आतापर्यंत न पाहिला गेलेला भाग बघितला जाणार आहे.\n०४. कडय़ांवरील धुळीच्या आकाराचे कण तपासले जाणार आहेत. शनिची अशी मापने प्रथमच केली जाणार आहेत. एफ रिंगचा अभ्यास महत्त्वाचा असून, अंतिम टप्प्यात यान वेगळय़ा कक्षेतून प्रवास करणार आहे. २०१६ पासून कॅसिनी यानाची कक्षा बदलण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरू केले आहेत.\nबलुच भाषेत संकेतस्थळ व मोबाईल ऍप\n०१. बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर)आखली आहे. येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.\n०२. बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे.\n०३. बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती.\n०४. सध्या 'ऑल इंडिया रेडिओ'चे १०८ देशांमध्ये प्रसारण होते. २७ भाषांमध्ये विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांत १५ परदेशी भाषांचा अंतर्भाव आहे.\nभारतीय नौदलात मोरमुगाओचे जलावतारण\n०१. भारतीय नौदलाच्या मोरमुगाओ या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेचा अनावरण सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. मोरमुगाओची बांधणी नौदलाच्या मुंबईच्या माझगाव येथील गोदीत करण्यात आली आहे. मोरमुगाओ ही १५ बी प्रकल्पातील दुसरी युद्धनौका असून ही भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे.\n०२. नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा व त्यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या समुद्रात मोरमुगाओचा जलावतरण सोहळा पार पडला. प्राथमिक चाचण्यांनंतर मोरमुगाओ पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे.\n०३. मारूमुगाओचे पाण्यातील आकारमान ७३०० टन असून ही युद्धनौका ३० नॉट इतक्या वेगाने प्रवास करू शकते. या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतील.\n०४. या युद्धनौकेवरून पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली हेलिकॉप्टर्सही वाहून नेता येतील. आगामी काळात या विनाशिकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. ही नौका ५६ किमी प्रतीतास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे.\n०५. या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत. 'मारमुगाओ'वर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे.\n०१. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कारने गौरवले. अजिंक्य रहाणेला या वर्षीचा तर रोहित शर्माला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.\n०२. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार खेळाडूंना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख देण्यात आले.\nएशिया कप ट्रॅक सायकलिंग मध्ये भारताला १६ पदके\n०१. भारतीय संघाने आशिया चषक ट्रॅक सायकल शर्यतीत १६ पदकांसह (५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्यपदक) स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या हाँग काँगने अव्वल स्थान पटकावले.\n०२. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.\n०३. देबोराह हेरोल्डने अंतिम शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत अनुक���रमे १२.५७६ सेंकद व १२.४९३ सेंकदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले.हाँग काँगच्या झाओजुआनला रौप्य, तर मलेशियाच्या फरीना शवातीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\n०४. मात्र, केइरीन प्रकारात देबोराहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केझीया वर्घेस्सेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\n०५. या स्पर्धेत देबोराहने एकूण तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली.\n०६. पुरुषांच्या केइरीन गटात भारताच्या अमरजीत सिंगला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु कनिष्ठ गटात इमर्सनने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. कनिष्ठ गटात भारताच्या सनुराज पी. याने कांस्यपदक जिंकले.\n०७. महिलांच्या गटात नयना राजेश व अनु चुटीया यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. सांघिक महिला गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. राज कुमारी देवी, बिद्या लक्ष्मी तौरांगबाम, ऋतुजा सातपुते व जी. अम्रिता यांचा या संघात समावेश होता.\nसांस्कृतिक संचालकपदी संजय पाटील\n०१. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकाची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच पाटील या पदाचा भार स्वीकारतील.\n०२. अजय आंबेकर हे संचालकपदावरून गेल्यानंतर संचालकपदाचा प्रभारी कार्यभार शैलेश जाधव आणि संजय पाटील यांनी सांभाळला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाटील सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळतील.\nचीनने अवकाश प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले\n०१. अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या दुसऱ्या अवकाश प्रयोगशाळेचे चीनने प्रक्षेपण केले. २०२२ पर्यंत कायमस्वरूपी अवकाश स्थानक तयार करण्यासाठीच्या दूरगामी आराखड्याचा हा एक भाग असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.\nदेशात २७००० किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर\n०१. देशातील २७ हजार कि.मी. लांबीच्या ४४ महामार्गांचा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या महामार्गावरील ३0 मोठ्या शहरांचाही विकास करण्यात येणार आहे.\n०२. वाजपेयी सरकारने गोल्डन क्वॉड्रिलॅटरल आणि नार्थ साउथ इस्ट वेस्ट कॉरिडॉर या दोन योजना आखून १३ हजार कि.मी. महामार्गांचा विकास केला होता. त्यानंतरचा सर्वांत मोठा महामार्ग विकास कार्यक्रम म्हणून इकॉनॉमिक कॉरिडॉरकडे पाहिले जात आहे.\n०३. हे महामार्ग मॅ��्युफॅक्चरिंग क्लस्टर्स, बंदरे आणि अन्य बड्या औद्योगिक वसाहतींमधून जातील. त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे. ही योजना सहा वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.\n०४. प्रकल्पाला निधी मिळविण्यासाठी रस्ते विकास उपकर, कर्ज आणि खासगी गुंतवणूक या उपायांचा वापर केला जाऊ शकतो. महामार्गांना जोडणारे आणखी १५ हजार कि.मी. लांबीचे रस्ते विकसित करण्यात येतील. एकमेकांना जोडणारे ४0 कॉरिडॉर विकसित केले जातील.\n०५. ते ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉरला, तसेच गोल्डन क्वॉड्रिलॅटरलला जोडले जातील. या मार्गांवरून देशातील ८0 टक्के मालवाहतूक होईल.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/savaji-dholakiya-organizes-15-days-trip-for-employees/", "date_download": "2019-04-18T18:17:50Z", "digest": "sha1:HSVJBAR7GW7ZLAPJFFMTJMV2JYSWCVJ7", "length": 13071, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'बॉस' असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nचाकरमान्यांच्या आयुष्यातील सर्वात नावडता मनुष्य कोण असा प्रश्न विचारल्यावर एकदिलाने सर्वांच्या मुखातून एकच उत्तर निघेल, ‘माझा बॉस’..\nनोकरी करणाऱ्यांच्या मानसिक सुखाची अगदी चाळण करून सोडणाऱ्या या “बॉस” नामक प्राण्यामुळे अवघा नोकरवर्ग त्रस्त आहे. कितीही मेहनत घ्या पण या बॉसचं कधीच समाधान होत नाही. बरं काही चा��गल्या कामाचं कौतुक करायचं झाल्यास पाठीवरच्या थापेशिवाय दुसर काही देणारच नाही हा…\n( हे सुद्धा वाचा: हे ५ प्रॉब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले असतात. )\nहे बॉस नावाचं ग्रहण सर्वांच्याच मागे लागत असही नाही, नोकरी करणारे काही लोक इतके नशीबवान असतात त्यांना अगदीच प्रेमळ ‘बॉस’ मिळतो. जो आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची कदर करतो आणि त्याबद्दल त्यांच्या यथोचित गौरव देखील करतो.\nअसाच एक प्रेमळ बॉस म्हणजे “सावजी ढोलकिया”\nहिरे व्यापार जगतात “सावजी ढोलकिया” हे नाव तसं सुप्रसिद्ध सुरत आणि मुंबईमध्ये श्री रामकृष्ण एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने ते व्यापार करतात. त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर गाढ विश्वास सुरत आणि मुंबईमध्ये श्री रामकृष्ण एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने ते व्यापार करतात. त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर गाढ विश्वास त्यांच्यामुळेच आपला व्यापार सुस्थितीत आहे असे ते मानतात. कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या याच प्रेमापोटी कंपनीतर्फे दरवर्षी सर्व कर्मचाऱ्यांना ते एका टूरवर पाठवतात.\n२०१६ या वर्षी देखील तब्बल १५ दिवसांची सुट्टी जाहीर करत आपल्या परिवारासह त्यांनी जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना उत्तराखंडची सफर घडवून आणली. अचंबित करून सोडणारी गोष्ट ही कि या सर्व सुट्ट्या Paid होत्या. अर्थात कर्मचाऱ्यांना या १५ दिवसांचा पगार भरून सुद्धा मिळाला. या टूरवर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सावजी ढोलकिया यांनी संपूर्ण ट्रेनमधील सर्व एसी तिकिटे Book केली. यासाठी तब्बल ९० लाखांचा खर्च आला होता.\nत्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले कि,\nसावजी ढोलकिया यांना आम्ही ‘काकाजी’ या नावाने हाक मारतो. ते एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखे आमच्यावर प्रेम करतात. त्यांनी आम्हाला घडवलेली ही टूर म्हणजे त्यांचे आमच्यावर असणारे अपार प्रेम सिद्ध करते.\nकेवळ टूरच नाही तर मेहनती कर्मचाऱ्यांना अनेक फ्लॅट्स आणि चारचाकी गाड्यांची भेट देऊन देखील सावजी ढोलकिया यांनी यापूर्वी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.\nसावजी ढोलकिया यांचे हे उदाहरण एका आदर्श बॉसला शोभावे असेच आहे.\nकर्मचाऱ्यांमुळे मी आहे ही भावना जेव्हा प्रत्येक बॉसच्या मनी निर्माण होईल तेव्हाच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नशिबी प्रेमळ बॉस येईल. तोवर जे पदरी पडलंय त्यातच सुख मानण्याशिवाय ग��्यंतर नाही\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← रशियामधे LinkedIn वर बंदी \nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nस्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१\nसमाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nभारतीय हुतात्मा सैनिकांना अप्रतिम मानवंदना देणारं हे “वॉर मेमोरियल” अंगावर रोमांच उभे करतं\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\nतुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय हे असू शकतं पडद्यामागचं कारण\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nइतर प्राण्यांप्रमाणे माणसाचाही “मेटिंग सिझन” (प्रणयकाळ) का नसतो\nकुलभूषण जाधव: भारतीय गुप्तहेर की पाकिस्तानी षडयंत्राचं निष्पाप सावज\nभयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nजगभरातील कोणताही पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nचर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध\n७२ दिवस अन्नाविना – एका दुर्दैवी संघर्षाची कहाणी – ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’\nह्या १० प्रकारच्या स्त्रियांशी चुकूनही लग्न करू नका\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=218", "date_download": "2019-04-18T18:34:22Z", "digest": "sha1:ETPU4DTZ3M5S53EYF5PGCPDOOXHGGSU5", "length": 2726, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला", "raw_content": "\nलातुरच्या बार्शी मार्ग��वरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/venues/422507/", "date_download": "2019-04-18T18:21:55Z", "digest": "sha1:YAHG5F75ROXCIO2RZKCDAIVYJLXMA3NA", "length": 2836, "nlines": 49, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "Surabhi Gardens - लग्नाचे ठिकाण, सिकंदराबाद", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\n2 अंतर्गत जागा 500, 500 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nठिकाणाचा प्रकार रेस्टॉरंट, बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम केवळ मान्यताप्राप्त सजावटकार वापरता येऊ शकतात\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, बाथरूम\nआसन क्षमता 500 व्यक्ती\nआसन क्षमता 500 व्यक्ती\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/pomegranate-farmers-have-found-financial-crisis-161172", "date_download": "2019-04-18T19:14:40Z", "digest": "sha1:UGQMA2LZP2OHIIZNEZHXI7YVEGF7MYLT", "length": 16906, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pomegranate farmers have found a financial crisis बाजारात डाळिंबाचे दर दबावात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबाजारात डाळिंबाचे दर दबावात\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nसांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आह��. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nसांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nदेशात सुमारे अडीच लाख हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. बाजारात हस्त आणि मृग हंगामातील डाळिंब आले आहे. यंदा कमी अधिक पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅकरने पाणी देऊन बागा जगवल्या आहेत. डाळिंबाला अधिक दर मिळतील अशी आशा होती. गेल्यावर्षी स्थानिक बाजारपेठेत डाळिंबाला ३५ ते ५५ रुपये असे दर मिळाले होते. तर निर्यातक्षम डाळिंबाला ११० ते १५० रुपये प्रतिकिलो असा दर भेटला होता. मात्र देशात गतवर्षीपेक्षा डाळिंबाच्या उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. उत्पादन वाढीचा फटका डाळिंबाच्या दरावर झाला आहे. परिमाणी डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.\nप्रक्रिया उद्योगासाठी द्यावी मदत\nज्यापद्धतीने आंबा, स्ट्रॉबेरी या फळांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासन पुढाकार घेतात. त्याच धर्तीवर डाळिंबावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी शासनाने उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षण आणि अनुदान द्यावेत. डाळिंबावर प्रक्रिया सुरू झाले तर नक्कीच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील.\nराजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांतील शेतकरी डाळिंब लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यांत डाळिंबाच्या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ५० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. या राज्यातील डाळिंब नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विक्रीला येतात. उत्पादन अधिक झाल्याने डाळिंबाला मागणी कमी असल्याने दर कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nरेसिड्यू फ्री डाळिंबाला परदेशात मागणी आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब��ची निर्यात करण्यासाठी पुढे आले. मात्र, इतर परदेशातील डाळिंब बाजारपेठेत कमी दरात मिळू लागली आहेत. त्यामुळे देशातील डाळिंबाची मागणी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये सुमारे १० ते १५ टक्क्यांनी निर्यात घटली असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.\nडाळिंबाची निर्यात करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. तरच डाळिंबाला अपेक्षित दर मिळतील.\n- शकील काझी, भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.\nशेतकऱ्यांनी डाळिंबाचे क्षेत्र न वाढवता गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासनाने लहान डाळिंबावर प्रक्रिया उद्योगासाठी मदत केली पाहिजे. तरच डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला फायदा मिळेल.\n- अंकुश पडवळे, संचालक, ग्रीन व्हॉरिझन फार्मर प्रोड्युसर कंपनी\nस्लिम फिट - अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी...\nLoksabha 2019 : प्रचाराला आल्या अन् मतदारांना जिंकले...\nरक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा...\nखाद्यसमृद्ध उत्तर प्रदेश (विष्णू मनोहर)\nउत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी,...\nLoksabha 2019 : तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य अन प्रचारात \"उल्हास'\nउन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्‍यावर गमछा... नेहरू शर्ट आणि पायजमा असा साधा ग्रामीण वेष.. तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रत्येकाची आपुलकीने...\nLoksabha 2019 : प्रकल्प कोरडे; केळी उत्पादक अडचणीत\nजळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी...\nपंजाबचे 'स्निग्ध' खाद्यप्रकार... (विष्णू मनोहर)\nहरियानाप्रमाणेच पंजाबी खाद्यपदार्थांमध्ये दूध-दही-लोणी यांची अगदी रेलचेल. या घटकपदार्थांशिवाय या राज्यांतले मुख्य खाद्यप्रकार पूर्णत्वाला जातच नाहीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-maharashtra/ncp-jayant-patil-tweets-april-fools-cartoon-against-narendra-modi-loksabha", "date_download": "2019-04-18T19:09:06Z", "digest": "sha1:GRQDBNANN2QE4FLSYZWWED7J74AWSAPF", "length": 13015, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "ncp jayant patil tweets april fools cartoon against narendra modi Loksabha 2019 'मी, आजपासून खरं बोलणार...' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'मी, आजपासून खरं बोलणार...'\nसोमवार, 1 एप्रिल 2019\n'आज से मै सच बोलूंगा, 'सच' के अलावा कुछ नही बोलूंगा' असा मजकूर लिहिलेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र व कॅलेंडरवर 1 एप्रिल फूल डे असे दाखवण्यात आले आहे.'\nपुणेः 'मै झूठ का साथ निभाता चला गया.. हर रोज मै 'फूल' बनाता चला गया ' या शीर्षकाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक छायाचित्र ट्विट केले आहे.\nजयंत पाटील यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये 'आज से मै सच बोलूंगा, 'सच' के अलावा कुछ नही बोलूंगा' असा मजकूर लिहिलेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र व कॅलेंडरवर 1 एप्रिल फूल डे असे दाखवण्यात आले आहे.'\nसंबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज (सोमवार) एप्रिल फूल दिवस असून, अनेकजण विरोधकांवर टीका करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसनेही ट्विट केले आहे. राष्ट्रवादीने 'This time don't forget to vote against 'BURE DIN'.. ' या शीर्षकाखाली एक इमेज शेअर केली आहे. इमेजमध्ये एक गाजर दाखवण्यात आले आहे. शिवाय, 'अच्छे दिन तो दिखे नही, बुरा दिन हर रोज आया... एप्रिल फूल बनाया' असे म्हटले आहे.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nकारणराजकारण: भाजपला वानवडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nकारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)\nताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली....\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nकारणराजकारण : सत्याधाऱ्यांनी नाकारला पाणीप्रश्न\nपुणे : पद्मावती परिसरात पाणीप्रश्न उद्भवत असल्याची तक्रार येथील नागरिक करीत असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी मात्र पाण्याची कोणतीही...\n#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे\nपुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/local-leaders-should-ask-questions-mps-183132", "date_download": "2019-04-18T18:56:42Z", "digest": "sha1:KCUHXSXUBPMSEEP5BVUOLLXRXH6RPJ45", "length": 13361, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Local leaders should ask questions to the MPs कारणराजकारण : स्थानिक नेत्यांनी प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचवावेत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकारणराजकारण : स्थानिक नेत्यांनी प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचवावेत\nरविवार, 14 एप्रिल 2019\nलोणावळा : ''खासदार हा जवळपास पाच ते सहा विधानसभा मतदारसंघासाठी असतो. त्याला सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसते म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या खासदारांपर्यंत पोहोचवायला हव���यात'' , असे मत सकाळच्या कारणराजकारण मालिकेत लोणावळ्याच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.\nलोणावळा : ''खासदार हा जवळपास पाच ते सहा विधानसभा मतदारसंघासाठी असतो. त्याला सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसते म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या खासदारांपर्यंत पोहोचवायला हव्यात'' , असे मत सकाळच्या कारणराजकारण मालिकेत लोणावळ्याच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.\n''लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना सुविधा कमी पडतात. लोणावळ्यात व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून असतो आणि पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. नेमके याच काळात वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. या कारणांनी पर्यटक नाराज होतो. परिणामी लोणावळ्यातील व्यवसायावर त्याचा परिणाम होतो'' ,असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.\nपर्यटकांच्या पार्किंगचा प्रश्न मिटल्यास इथली वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. पण वाहतूक समस्येवर कोणाला लक्ष द्यायचे नाही. जेवढ्या प्रमाणात प्रशासन इथल्या समस्यांना कारणीभूत आहे. तेवढेच लोकही जबाबदार आहेत. तसेच, पाण्याचा प्रश्न आहे. इथे वर्षानुवर्षे दूषित पाणी प्यावे लागते. जल शुद्धीकरण प्रकल्प कित्येक दिवसापासून बंद आहे. तो चालू करण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्नशील असायला हवे, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nLoksabha 2019 : बापाकडे एक झेंडा, तर प���रांकडे दुसरेच झेंडे - उद्धव ठाकरे\nदेवरुख - काम करणारे करतात, न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढलय. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा लहान...\nLoksabha 2019 : खासदार शेट्टींचा काटा जयंतरावच काढणार - चंद्रकांत पाटील\nसरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=219", "date_download": "2019-04-18T19:08:05Z", "digest": "sha1:ZCHMXHB2IYYAPRY7VLEP2NQIXTATUKFJ", "length": 3105, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण....", "raw_content": "\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण....\nस्वच्छता निरिक्षणाच्या अंतर्गत लातुरातील अनेक चौक रंगवण्यात आले, सुशोभित करण्यात आले. याच रस्ते दुभाजकही सजवण्यात आले, त्यात वेगवेगळी झाडे लावण्यात आली. ज्यांनी फलक लावले त्यांचं व्याकरण किती पक्कं आहे बघा आणि आतुरकरांना कसलंही सोयरसुतक नाही\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5-%E0%A4%AF-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:48:52Z", "digest": "sha1:KJE6KRAT4UNXXOTPFSK34KXYELKO3FAZ", "length": 2099, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " व्यत्किगत व्यापाराची मुलाखत.pdf - Free Download", "raw_content": "\nव्यकतीगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प Pdf व्यत्किगत व्यापाराची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रश्न व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे व्यक्तिगत व्यापारी मुलाखत गरज व महत्व व्यक्तिगत व्यापारी किरकोळ दुकानदार व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठीत व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची व्यक्तिगत व्यापारी मुलाखत व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत व्यक्तिगत व्यापारी व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ शुची", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/mcdonalds-cooks-up-masala-dosa-burger/", "date_download": "2019-04-18T19:14:15Z", "digest": "sha1:MCINWVS737OKSIRZYT4BO364PQY7OQMU", "length": 12848, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nआता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमॅकडोनल्ड्स हे प्रकरण सध्या शहरातील मध्यमवर्गीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलंय. मॅकडोनल्ड्स मधील पदार्थ देखील तोंडाची चव आणि पोटाची भूक भागवणारे असतात म्हणा मॅकडोनल्ड्स मध्ये मिळणारा प्रत्येक पदार्थ आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. असं हे सर्वांचं आवडतं मॅकडोनल्ड्स आता ग्राहकांच्या तोंडामध्ये भारतीय चव उतरवण्याच्या तयारीत आहे.\nमॅकडोनल्ड्स लवकरच मसाला डोसा आणि अंडा बुर्जी सारखे चमचमीत पदार्थ आपल्या खास बर्गर शैलीमध्ये घेऊन येणार आहे. मॅकडोनल्ड्सने यापूर्वीही विविध प्रकारच्या शक्कला लढवत आगळेवेगेळे बर्गर अस्सल खवय्यांसाठी सादर केले होते. पण भारतीय खाद्यसंस्कृतीचा म्हणावा तितका समावेश त्यात नव्हता. पण आता मात्र मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे मॅकडोनल्ड्सने उचललेलं हे पाउल बर्गरच्या साथीने भारतीय खाद्यसंकृतीला अनोखा साज चढवणार हे मात्र नक्की\nमॅकडीच्या या अस्सल भारतीय पदार्थांमुळे मेन्यूने मॅकडोनल्ड्स प्रेमींना ब्रेकफास्टमध्ये विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. सकाळच्या वेळेस भारतीय ग्राहकांना आकर्षित करून गर्दी खेचण्यासाठी मॅकडोनल्ड्सही संकल्पना राबवून बघत आहे,\nकाहीच दिवसात या पदार्थांचा मॅकडी मेन्यूमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबईपासून सुरुवात झाल्यानंतर, हळूहळू देशभरातील इतर आऊटलेट्समध्ये हा ‘स्पेशल नाश्ता’ खवय्यांची भूक भागवेल.\nमॅकडोनल्ड्स या विषयी स्पष्टीकरण देतान सांगितलं आहे की,\nभारतीय ब्रेकफास्ट मार्केट काबीज करण्याचा हा प्रयत्न नाही. उडपी किंवा इराणी रेस्टॉरंटशी देखील आम्ही स्पर्धा करणार नाही. आम्ही मॅकडीमध्ये डोसा विकणार नसून, त्या फ्लेव्हरचे बर्गर लोकांसमोर सादर करू.\nमॅकडोनल्ड्स भारतीय खाद्यबाजारामध्ये जरी स्पर्धा करणार नसले तरी त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे केएफसी, पिझ्झा हट, बर्गर किंग, डॉमिनोज यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना मात्र सांभाळून राहावे लागणार आहे.\nआय अॅम लव्हिन् इट म्हणत ग्राहकांच्या मनामनात वसलेलं मॅकडोनल्ड्स आता भारतीय खाद्यपदार्थ्यांच्या साथीने किती धुमाकूळ घालतं ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarath\n← महाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ : मराठमोळी ‘कोमल जाधव’\n११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी \nMcDonald’s ला भारतात प्रवेश केल्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर नफा झालाय\nमॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो\nमॅक्डोनाल्डस : हा अवाढव्य व्यवसाय प्रत्येकाला अचंबित करून सोडतोच\nमृत सैनिकांच्या टाळूवर लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार कधीपर्यंत चालणार\nह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही \nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nभारतीय खाद्यसंस्कृतीतील अनन्यसाधारण ‘साखर’ : आहारावर बोलू काही – भाग २\nपुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया\nअॅनिमेटेड भासणारी ही ठिकाणं वास्तविक आहेत\nवडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी\nहिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार\nATM च्या रांगेत उभे असताना तुम्हालाही असे विचित्र लोक भेटतात का\n आपली विचारशैली घडवणारे काही अत्युत्कृष्ट फोटोग्राफ्स\nयेत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\n“व्हर्जिन” शब्दा, ही तुझ्या जन्माची कहाणी…\nसुसंस्कृत शहरातील भुताटकीच्या गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ठिकाणे\nहॉटेलमधील बेडवर नेहमी पांढरंच बेडसीट असण्यामागचं हे आहे चलाख कारण\nभारतातील सर्वाधिक विध्वंसक १० भूकंप, ज्यातून आजही लोक सावरले नाहीत..\nछ. संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही\nभविष्यातील इंधन टंचाईवर रामबाण उपाय : ‘मिथेनॉल’\nऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात\nभारतातील सगळ्यात मोठे पाच चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्सपर्यंत सर्व काही अत्यंत स्वस्तात मिळते\n२००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/mahiticha_adhikar.html", "date_download": "2019-04-18T19:03:37Z", "digest": "sha1:SCAGEQSOQBLWOTPE5Q4WYS4S5TQLJMZD", "length": 2491, "nlines": 42, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nहवामान करिता येथे पहावे\nनिविदा - जिल्हा परिषद, अकोला\nमाहितीचा अधिकार जिल्हा परिषद अकोला खाते विभाग खालील प्रमाणे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=2039", "date_download": "2019-04-18T18:37:07Z", "digest": "sha1:HGDBWM6OBJILAAX2K2DTEXLG42A2U32Q", "length": 5092, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | देश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा", "raw_content": "\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा\nदिलीपरावांचा हल्लाबोल, कामंत आणि र���णा पाटलांना विजयी करण्याचे आवाहन\nलातूर: देशात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकांना देश चालवण्याचा नुभव नाही. खोटी आश्वासने देत राहतात. मोदी सरकारला आता बाय बाय करावे लागेल. त्यांना घरची वाट दाखवा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. ते मुरुड येथील जाहीर सभेत बोलत होते. लातुरचे कॉंग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत आणि उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन दिलीपरावांनी केले. मोदींनी प्रसार माध्यमे, आपल्याच पक्षाचे खासदार, आणि नेत्यांची मुस्कटदाबी केली असा आरोप आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल, उदय गवारे, सर्जेराव मोरे, धनंजय देशमुख, अरुण कुलकर्णी, आबासाहेब पाटील, लक्ष्मण मोरे, विजय देशमुख, अभय नाडे, राजेंद्र मस्के, भारत लाड, विक्रम हिप्परकर, शाहूराज पवार, सुनिता आरळीकर, संभाजी वायाळ, जगदीश बावणे, चांदपाशा इनामदार, सतीश पाटील, इश्वर चांडक, दीपक पटाडे, उद्धव सवासे, उद्धव तवले उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%8B/", "date_download": "2019-04-18T18:35:52Z", "digest": "sha1:KLYZORFSDIH22ZHMLNEM4RDIU6QYKCEK", "length": 12327, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गर्दीच्या वेळेत रस्ते खोदाईचा शहाणपणा नडला - Dainik Prabhat", "raw_content": "\nगर्दीच्या वेळेत रस्ते खोदाईचा शहाणपणा नडला\nवाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांच्या आले नाकीनऊ\nपुणे – स्वारगेट येथील ग्रेड सेप्रेटरच्या पुढे नेहरू स्���ेडियमसमोर महापालिकेने ऐन गर्दीच्या वेळीच रस्ते खोदाईचे काम सुरू केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ती सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी हे काम काही वेळासाठी थांबवले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजेधे चौकात ग्रेड सेप्रेटरची कामं करण्यात आल्यानंतर तेथे पुढे पावसाळी वाहिन्यांचे काम करण्यात आले नव्हते. हा रस्ता केवळ दुरुस्त करण्यात आला होता. त्यामुळे तेथे पावसाळ्यात खड्‌डे पडण्याचा प्रकार होतो. त्यामुळे येथे पावसाळी वाहिन्या टाकण्याचे आणि त्यावर सिमेंटचा रस्ता करण्याचे काम महापालिकेच्या प्रकल्प विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे.\nमात्र, स्वारगेटचा परिसर हा कायमच वाहनांनी गजबजलेला असतो. त्यातून सकाळी अकरा वाजल्यानंतरची वेळ ही अक्षरश: येथे युद्धजन्य परिस्थिती असते. अशावेळी येथे बॅरीकेडस लावून, रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. येथे असलेला डांबरी रस्ता खोदण्यात आला. मात्र यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली, वाहतूक धीम्या गतीने झाल्याने स्वारगेटला मिळणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.\nत्यामुळे वाहतूक पोलीसही वैतागले. त्यांनी काम थांबवले; परंतु रस्ता उखडल्यामुळे त्याठिकाणाहून वाहतूक पुढे नेणेही शक्‍य झाले नाही.\nपावसाळा सुरू होण्याआधी ही कामे करणे आवश्‍यक आहे. ती कामे केली नाहीत, तर पुन्हा खड्‌डे पडण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. ही कामे करावीच लागणार आहेत. यामध्ये नागरिकांची, वाहनचालकांची गैरसोय होणार आहे; परंतु कामही महत्त्वाचेच आहे. याशिवाय या कामाला वाहतूक पोलिसांची लेखी परवानगी घेतली आहे.\n– श्रीनिवास बोनाला, प्रमुख, महापालिका प्रकल्प विभाग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादर��्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T18:56:34Z", "digest": "sha1:RKJMY6XA7BHA36QWU76QQSDHV2GAPGRZ", "length": 10007, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरांबे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ - Dainik Prabhat", "raw_content": "\nचोरांबे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ\nचोरांबे ः विकासकामांचा शुभारंभ करताना सतीश बुद्धे शेजारी उपस्थित मान्यवर.\nमेढा, दि. 4 (प्रतिनिधी) – जावळी तालुक्‍यातील चोरांबे येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या प्रयत्नातून मौजे चोरांबे येथे स.पो.नि. जीवन माने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या हस्ते या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.\nशिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या अथक प्रयत्नातून 25/15 या योजनेतून विविध कामे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये कमानीपासून श्री पद्मावती देवी मंदिरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण, रस्त्याच्या दोनही बाजूने RCC नाले बांधणे, गावाअंतर्गत रस्त्यांना दोन्ही बाजूस आरसीसी साईडपट्टी, स्मशानभूमी सुशोभिकरण, जनसुविधाअंतर्गत चार लाखाचे शेड, 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत विहिरीचे मोटरघर व विहिरीवर जाळीचे झाकण बसविणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी चोरांबे गावचे सरपंच विजय बापू सपकाळ, सरपंच सौ कांताबाई ज्ञानदेव सपकाळ, राजू सपकाळ, शिवराम सपकाळ, विनोद सपकाळ, विष्णू सपकाळ, बजरंग सपकाळ, प्रकाश (बापू) सपकाळ, जयश्री सपकाळ, लक्ष्मी सपकाळ, रंजना सपकाळ, सुनीता सपकाळ, जनाबाई सपकाळ, भारती सपकाळ, रेश्‍मा सपकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट ल���इफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T19:02:33Z", "digest": "sha1:SURURZOEGCK3RYNALZXYV6BMOVWNFKMQ", "length": 12015, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "...तर पवनाथडीचा विचार करावा लागेल! - Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर पवनाथडीचा विचार करावा लागेल\nपिंपरी – गेली अनेक वर्षे पवनाथडी जत्रेचे आयोजन करूनही महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. त्यामुळे हा उद्देशच साध्य न होत नसल्यास पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.\nपिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे महिला आणि बालकल्याण योजनेंतर्गत आयोजित पवनाथडीचे जत्रेचे उद्‌घाटन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआमदार जगताप म्हणाले, महिला बचत गटांना पाठबळ देणे, हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी बचत गटातील महिलांनी आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी देखील महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले पाहीजेत, असेही ते म्हणाले. अंजली भागवत म्हणाल्या, पवनाथडी जत्रा म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिकच आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायात आत्मविश्वासाने पुढे जावे. महापौर जाधव, स्वीनन म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन चिंचवडे यांनी आभार मानले.\nउद्‌घाटनासाठी दोन तासांची प्रतिक्षा\nमहापालिकेतर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत अंजली भागवत, महापौर राहुल जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित झाले. परंतु दुपारचे पाऊण वाजले तरी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप हजर झाले नाहीत. त्यामुळे अंजली भागवतसह सर्व पदाधिकाऱ्यांना उद्‌घाटनासाठी तब्बल दोन तास ताटकळत थांबावे लागले. अखेर एकच्या सुमारास आमदार जगताप उद्‌घाटनस्थळी दाखल झाले अन्‌ उद्‌घाटन सोहळा पार पडला. मात्र, उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-31/", "date_download": "2019-04-18T18:51:43Z", "digest": "sha1:Y3BKS6PGNHSVOEY3SBQO7XUYB6PYXTNC", "length": 11479, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "म्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी - Dainik Prabhat", "raw_content": "\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nम्हसवड – माणदेशी फाउंडेशन आणि बजाज कंपनीच्या स���कार्याने 1 जानेवारीपासून म्हसवड येथे राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा व महिला बॅंकेच्या चेअरमन चेतना सिन्हा यांनी दिली.\nयंदा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. शासनाने राज्यातील 151 तालुके व 254 मंडले दुष्काळी जाहीर केले आहेत. माण तालुक्‍यातही पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्‍यामधील सर्वच तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडेच राहिले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nखरीपासह या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याच न झाल्यामुळे जनावरांना चारा व पाणी टंचाई समस्येचे संकट आहे. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढू नये, यासाठी बजाज कंपनीच्या सहकार्याने माणदेशी फाउंडेशन येथील मेगा सिटीत छावणी छावणी सुरू करत आहे. म्हसवड परिसरातील शेतकऱ्यांनी चारा टंचाईने त्रस्त न होता छावणी जनावरे आणावीत, असे आवाहन श्रीमती सिन्हा यांनी केले.\nआधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्‍स (यापैकी एक), पशुवैद्यकीय अधिकारी यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला, शेतकऱ्याचे दोन छायाचित्रे तसेच शेतीचा सात-बारा उतारा ही कागदपत्रे आवश्‍यक असून याशिवाय चारा छावणीमध्ये प्रवेश मिळणार नाही. अधिक माहितीसाठी माणदेशी फौंडेशन म्हसवड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहात नसलेली अर्चना सोडविते 10 वीचे पेपर\nभुईंज पोलीसांना कायद्यापेक्षा आयजी मोठा \nपवारांनी साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली; पंजाबराव पाटलांची घणाघाती टिका\nमोदीनंतर आता पवारांची साताऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्स\nपक्षाने उमेदवारी दिल्यास खासदारकी ताकदीने लढू\nखासदार उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली\nछ. उदयनराजेंचे चिन्ह कोणते याचीच उत्सुकता\nसातऱ्यात राष्ट्रवादीचा दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना\n#व्हिडीओ : भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये जल्लोष\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला ��ग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/karanrajkaran-discussion-between-amol-kolhe-and-shivajirao-adhalrao-patilm-supporters", "date_download": "2019-04-18T19:15:36Z", "digest": "sha1:MD3LN2M24SATLSN2C4IW4W5XJ2HDJGYH", "length": 13961, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karanrajkaran discussion between amol kolhe and shivajirao adhalrao patilm supporters at ghodegaon कारणराजकारण : कोल्हे, आढळरावांसाठी कार्यकर्ते आमने सामने | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकारणराजकारण : कोल्हे, आढळरावांसाठी कार्यकर्ते आमने सामने\nशुक्रवार, 12 एप्रिल 2019\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे या भागात प्राबल्य असून दोन्ही पक्षाचे समर्थक आज राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार खा. आढळराव पाटील यांच्यासाठी आमने सामने आले होते.\nघोडेगाव (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे या भागात प्राबल्य असून दोन्ही पक्षाचे समर्थक आज राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार खा. आढळराव पाटील यांच्यासाठी आमने सामने आले होते.\n���िवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आढळराव यांची बाजू मांडताना त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला तर, गेल्या पंधरा वर्षांत विद्यमान खासदारांनी मतदारसंघाची वाट लावली असून डॉ. अमोल कोल्हे हे सुशिक्षित उमेदवार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने ही जागा पक्की झाली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.\nआढळराव यांची बाजू मांडताना त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की, आढळराव यांच्या कमासोबताच युती सरकारने केलेली कामे आणि आखलेली धोरणे योग्य होतो आणि त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल. शेवटी चर्चा संपत आल्यावर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर आहेच्या घोषणा दिल्या तर युतीच्या समर्थकांनी हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा दिल्या.\nदरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.\nLoksabha 2019 : शिरूरमध्ये इतिहास घडवा - अमोल कोल्हे\nआळेफाटा - ‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे...\nLoksabha 2019 : घरासंदर्भातील कोल्हे यांचे पितळ उघडे - बाबूराव पाचर्णे\nकेसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे...\nLoksabha 2019 : माझा खरा राज्याभिषेक २९ एप्रिलला - कोल्हे\nकेसनंद - ‘‘शिरूर मतदारसंघातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघातील माझे सर्व बंधू, आबालवृद्धांबरोबरच माझ्या साडेदहा लाख माता-...\nराष्ट्रवादी काँग्रेस डॉ. अमोल कोल्हे यांना वापरून घेत आहे : डॉ. निलम गोऱ्हे\nपुणे : ''लोकसभेचे शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस वापरून घेत आहे. शिवसेना सोडल्याचा निवडणुकीनंतर त्यांना...\nLoksabha 2019 : पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय...\nLoksabha 2019 : अभिनेता असलो तरी थ���पाड्या नाही - डॉ. अमोल कोल्हे\nआळंदी - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते मी पाच वर्षांत करणार आहे. अभिनेता संसदेत काय करणार, म्हणून माझ्यावर विरोधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/santa-clause-goody-bag-online-21341", "date_download": "2019-04-18T18:45:33Z", "digest": "sha1:EJBP7PTYUEYDYSVCXNCBMKU2DSCQYGC6", "length": 17770, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "santa clause goody bag online सांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन...! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nसांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन...\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - नाताळचा आनंद द्विगुणीत करताना बालमित्रांसाठी विविध भेटवस्तूंची पर्वणी ठरणारी सांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय ख्रिसमस ट्री, विविधरंगी ग्रीटिंग्ज कार्डस्‌, फुलांच्या व्हरायटी, ख्रिसमस स्पेशल चॉकलेट बॉक्‍सेस, म्युझिकल सांता, विविध ॲनिमेटेड लॅम्प्सनाही ऑनलाइन मागणी वाढली आहे. लाल रंगाच्या थीमनुसार यंदा ऑनलाइन मार्केटमध्ये गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध असून, ऑनलाइन ऑर्डर नोंदवणाऱ्यांसाठी तीस टक्‍क्‍यांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या आहेत.\nकोल्हापूर - नाताळचा आनंद द्विगुणीत करताना बालमित्रांसाठी विविध भेटवस्तूंची पर्वणी ठरणारी सांताक्‍लॉजची ‘गुडी बॅग’ही आता ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय ख्रिसमस ट्री, विविधरंगी ग्रीटिंग्ज कार्डस्‌, फुलांच्या व्हरायटी, ख्रिसमस स्पेशल चॉकलेट बॉक्‍सेस, म्युझिकल सांता, विविध ॲनिमेटेड लॅम्प्सनाही ऑनलाइन मागणी वाढली आहे. लाल रंगाच्या थीमनुसार यंदा ऑनलाइन मार्केटमध्ये गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध असून, ऑनलाइन ऑर्डर नोंदवणाऱ्यांसाठी तीस टक्‍क्‍यांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या आहेत.\nसांताक्‍लॉज टॉय विथ लाइट, चॉकलेट विथ रोझ बॉक्‍स, मोबाइल स्टॅंड, विविधरंगी आकाशदिवे, एलइडी बलून्स, कलरफुल लॅंप, कॅन्डल्स, सांताक्‍लॉजचे ड्रेस, की-चेन्स, फोटो-फ्रेम्स, वॉल हॅंगिंगसह विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स गिफ्टस्‌ही ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याशिवाय अठरा ते वीस विविध फ्लेवर्समध्ये चॉकलेट बॉक्‍स उपलब्ध आहेत. यंदाच्या आनंदोत्सवात गिटार वाजविणारा सांताक्‍लॉज अधिक लोकप्रिय होऊ लागला आहेत. परिवारातील सदस्यांसह मित्र-मैत्रणींना भेट देण्यासाठी टी-शर्टस्‌पासून नेकलेसपर्यंत आणि हॅंडमेड पर्सेसपासून घड्याळांपर्यंच्या विविध व्हरायटीही ऑनलाइन उपलब्ध आहेत.\nखास नाताळसाठी येथील विविध हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी केक्स्‌च्या रेसिपीज अंतिम टप्प्यात आल्या आहेत.\nवाइन आणि अल्कोहोलचा वापर केलेले केक आणि विविध फ्रूट ज्युसेसचा वापर केलेल्या केक्‍सच्या त्यामध्ये समावेश आहे. युरोप, अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांत अशा पद्धतीचे केक तयार करण्याची परंपरा आहे. आता अशा पद्धतीचे केक कोल्हापुरातही मिळू लागले आहेत आणि त्यासाठी विविध हॉटेलनी नाताळसाठी अशा स्पेशल केक्‍सची पर्वणी यंदाही दिली असून नाताळचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध पॅकेजिसही जाहीर केली आहेत.\nवायल्डर मेमोरियल चर्चमध्ये कार्यक्रमांना प्रारंभ\nशेंडा पार्क येथील कुष्ठरुग्णांना कपडे वाटप करून न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे.\n२३ डिसेंबरला सावित्रीबाई फुले व आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सकाळी अकरा वाजता आणि दुपारी साडेतीन वाजता अंधशाळा व चेतना विकास मंदिर येथे कार्यक्रम होतील. २५ डिसेंबरला ख्रिस्त जन्मदिनाची विशेष उपासना होणार असून, सकाळी आठ ते साडेनऊ वेळेत इंग्रजी, पावणेदहा ते अकरा या वेळेत पहिली मराठी, सव्वाअकरा ते साडेबारा या वेळेत दुसरी मराठी, दुपारी साडेबारा ते पावणेदोन या वेळेत तिसरी मराठी उपासना होईल. महापालिकेजवळील शहर उपासना मंदिरात सायंकाळी सहा वाजता मराठी उपासना होईल, अशी माहिती जे. ए. हिरवे, डी. बी. समुद्रे यांनी दिली.\nसध्याच्या चलन तुटवड्यामुळे ऑनलाइन मागणी वाढली असून, आयत्यावेळची धांदल कमी करण्यासाठी दहा दिवसांपूर्वीच ऑर्डर्स दिल्या जात आहेत. त्यातही तीस टक्‍क्‍यांपर्यंतच्या ऑफर्स असल्याने येत्या आठवड्यात ही उलाढाल आणखी वाढणार आहे.\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/family-with-5-phd-holders/", "date_download": "2019-04-18T19:16:04Z", "digest": "sha1:OX3M5254A5OCO5OOEAHLFJHFSS32RRZS", "length": 7209, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "family with 5 phd holders Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठ��� फुकट जमीन दिली जाते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === दो दीवाने शहर में … रात में या\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nभारतातील एकमेव कुटुंब ज्यामध्ये आहेत तब्बल ५ Ph.D. होल्डर्स\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने शिकून\n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\n“अजून खूप काही करायचं आहे” : निवृत्त जोडप्याने घालून दिलाय समाजसेवेचा असामान्य आदर्श\nभारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले\nशिवरायांची ही अत्यंत धाडसी मोहिम मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडणारी ठरली\nव्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता कसं\nरमजान आणि अधिक मास : उपवासाचा सोस आणि डायबेटीस ते कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण\n“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी\nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nIPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल\nअनुपम खेर “त्या” जज वर एवढे का चिडले होते\nमोदींच्या २०१४ विजयामागे आहे – “हा” IIM सोडून भाजपात आलेला “आयटी सेल” फाऊंडर\nगरिबांचा सुपरहिरो रॉबिनहूड, त्याचे साथीदार आणि त्यांचं “खास झाड” \nपावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…\nया देशांमध्ये नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nप्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी\nसरकार – NDTV युद्धाचा पुढचा अध्याय सुरू झालाय का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:51:47Z", "digest": "sha1:Z6R4ADK5AZKKCUVYU7PHB2FBVVPPTNRK", "length": 5617, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १९७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १९७० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९४० चे १९५० चे १९६० चे १९७० चे १९८० चे १९९० चे २००० चे\nवर्षे: १९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४\n१९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या १९७० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १९७० च्या दशकातील जन्म‎ (६ क)\n► इ.स.च्या १९७० च्या दशकातील मृत्यू‎ (१० क)\n\"इ.स.चे १९७० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९७० चे दशक\nइ.स.चे २० वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/filmfare-award-aliya-bhatt-ranbir-kapoor/", "date_download": "2019-04-18T19:22:44Z", "digest": "sha1:P2RROL5UOMKUHQTOCST4VGU24PMTHNOX", "length": 21907, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Filmfare Awards 2019: आलिया रणबीरला म्हणाली, ‘I Love You ‘", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह ��ेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान मुख्य बातम्या Filmfare Awards 2019: आलिया रणबीरला म्हणाली, ‘I Love You ‘\nमुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातले नाते दिवसोंदिवस बहरत चालले आहे. तर आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीक��र केला आहे. 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या वेळेस आलिया रणबीरला ‘आय लव्ह यू’ म्हणाली आहे.\nशनिवारी पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आलियाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ‘राझी’ चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आलिया सध्या तिच्या ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे.\nयावेळीआलिया म्हणाली, “मेघना, माझ्यासाठी तूच खरी हिरो आहेस. माझी राझी आहे. या चित्रपटासाठी तू प्रचंड मेहनत घेतलीस आणि विकी शिवाय तर हा चित्रपट कधी पूर्ण झालाच नसता. इतकंच नाही तर करण जोहर आणि माझे वडील तुम्ही माझे मेंटर आहात. माझ्या यशाच्या वाटचालीत मला साथ दिल्यामुळे तुमचे मनापासून आभार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे हा दिवस फक्त माझा आणि माझ्या खास व्यक्तीचा आहे, आय लव्ह यू…,”असं आलिया यावेळी म्हणाली.\nवर्षाखेरीस आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटात आलिया – रणबीरची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी साखपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.\nPrevious articleडॉ. सुजय विखेंच्या विजयासाठी प्रयत्नशील- खा.दिलीप गांधी\nNext articleत्र्यंबकेश्वर : तोरंगण घाटात खाजगी बस दरीत कोसळून सहा ठार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसलमान आणि भन्साळी ‘इनशाल्लाह’ सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येणार…\nआलियाकडून रणबीरला सातत्याने कॉल.. मेसेज….दोघात तू.. तू..में..में\nयेत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा\nBreakup : नेहा कक्कडने अभिनेता रणबीर कपूरला केलं प्रपोझ\nरणबीर-आलियाही लवकरच लग्नबेढीत अडकणार \nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलां��े छावणीत लग्न\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/mukta-tilaks-comment-on-reservation/", "date_download": "2019-04-18T18:20:29Z", "digest": "sha1:ZEIIEKHDG4XBAJMFXCPEMDNQVPYXU3VZ", "length": 30376, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुक्ता टिळक, जातीय संमेलन आणि आरक्षणाचं राजकीय गणित", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमुक्ता टिळक, जातीय संमेलन आणि आरक्षणाचं राजकीय गणित\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआरक्षणामुळे ब्राम्हण कुटुंबातली मुलं शिकायला परदेशी जातात…\n– असं विधान पुणे महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर मुक्त टिळक ह्यांनी केलं आणि एकच हलकल्लोळ माजला. त्यांनी हे विधान चित्पावन ब्राह्मणांच्या संमेलनात केलं. थोडक्यात, ज्या व्यासपीठावर हे विधान केलं गेलं, त्या व्यासपीठाची साजेसं आणि सोयीचं असंच हे विधान आहे. परंतु हे बोलणारी व्यक्ती त्या चित्पावन ब्राह्मण संघटनेची प्रतिनिधी नव्हती – तर लोकनिर्वाचित प्रतिनिधी होती. विविध संघटनांच्या लोकांनी आपापल्या सोयीचं वक्तव्य करणं हे काही नवीन नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक महानगराच्या आयुक्त पदी विद्यमान असलेल्या व्यक्तीने हे विधान करणं दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे त्यावरून निर्माण झालेला गदारोळ योग्यच म्हणावा लागेल.\nह्या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियावर ३ विषय चर्चेत आले आहेत. स्वतः मुक्ता टिळक – त्या “टिळक” असणं, ब्राह्मण असणं – ह्या अंगाने चर्चेत आहेत. दुसरा विषय म्हणजे ‘जातीय संम्मेलनं असूच नयेत, शहाण्या माणसाने त्यांत सहभाग घेऊ नये’ – हा. आणि तिसरा, अर्थातच – आरक्षण आणि त्यामुळे होणाऱ्या तथाकथित अन्यायाचा.\nपुणे मनपा च्या विद्यमान महापौर, सौ मुक्ता टिळक \nमुक्ता टिळक जे बोलल्या ते चूकच. आणि ते अनेक प्रकाराने, अनेक स्तरावर चूक आहे. त्याचा निषेध होतोय – तो ही अनेक स्तरांतून, खुद्द ब्राह्मण असलेल्या अनेकांकडून होतोय हे सुखावह आहे. परंतु ह्या टीकेत टिळकांचं ब्राह्मण असणं, त्यांचं “टिळक” असणं, त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांवर घसरणं हे चुकीचं आहे.\nजेव्हा एखादा विचार व्यक्त केला जातो तेव्हा त्या मागे मानसिकता, पक्षीय/संघटनेचा विचार असतोच. परंतु जेव्हा एक राजकारणी एखादं विधान करत असतो/असते, तेव्हा त्यामागे केवळ आणि केवळ राजकारणच असतं. मुक्त टिळकांचं विधान राजकीय गणितातून आणि त्या समूहाला आकर्षित करण्याच्या मोहातूनच आलेलं आहे. त्या विधानामुळे लगेच जातीवर घसरणे, चक्क लोकमान्य टिळकांवर टीका करणे हे कोणत्याच विचारी मनुष्याला शोभणारं नाही.\nह्या निमित्ताने जातीय संमेलने भरवू नये, विचारी लोकांनी त्यात सहभागच घेऊ नये हा विचार फार आग्रहाने मांडला जातोय. त्यातल्या त्यात श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी फेसबुकवर फार चांगल्या शब्दात हा विचार मांडला आहे. त्यांनी तथाकथित सवर्णांनी जातीय संघटना काढू नये आणि त्याचवेळी मागासवर्गीय, आर्थिक/सामाजिक पिछाडीवर असलेल्या लोकांच्या जातीय संघटनांच्या अस्तित्वाची गरज समजून घ्यावी, हे फार मार्मिक शब्दात लिहिलं आहे. त्या फेसबुक पोस्टमधील काही भाग इथे देण्याचा मोह आवरत नाहीये.\nएका विधानाच्या निमित्ताने …\nखरे तर चित्त्पावनांच्याच काय पण कोणत्याही जाती संस्थेत सहभागी व्हायला, त्यांचे सदस्य व्हायला कायद्याने बंदी नाहीच वा ते देश विरोधी कृत्यही नाही. प्रश्न आहे तो व्यक्तीच्या वैचारिक प्रगल्भतेचा सामाजिक स्थितीचे भान असणारा,जातीयवादाच्या उगमाचा अभ्यास असणारा, फुले-आंबेडकर किंवा अगदी सावरकरांचे साहित्य वाचलेला,शोषित कोण आणि शोषक कोण होते याची नेमकी जाणीव असलेला कोणताही संवेदनशील नागरिक अशा तद्दन जाती-आधारित संस्थांच्या कार्यक्रमाला मुळात जाणारच नाही. हा कार्यक्रमही महापौरांच्या मतदार संघातला नाही वा ज्या शहराचे त्या प्रतिनिधित्व करतात त्या पुणे शहरातलाही नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून जाणे अजिबातच बंधनकारक नसतांना या बाई तिथे हजर राहिल्या. समोर ‘आपली माणसं’ पाहिल्यावर मनातले नेमकेपणाने बोलल्या. तसाही केसरी वाड्याने कायमच प्रागतिक विचारांना विरोध केलेला होता.तत्कालीन ब्रिटिश विरोधी राजकारणाच्या दृष्टीने तो केवळ अग्रक्रमाचा प्रश्न असू शकत होता पण आजही त्याच मानसिकतेने सामाजिक समस्यांकडे पाहणे योग्य नाही.\nएक दोन नव्हे तर हजारो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा समूह गटांसाठी ‘जात’ हे अजूनही वास्तव आहे–त्यांना आरक्षणाचा फायदा देणारे, आर्थिक प्रगतीच्या संधी देणारे पण अजूनही सामाजिक प्रतिष्ठा नाकारणारे आणि आडनांवावरून दूर लोटणारे त्यामुळेच आपल्या हित आणि हक्क रक्षणासाठी अशा समूहांच्या जाती संस्था असणे अपरिहार्य आहे हे मोकळ्या मनाने समजावून घेतले पाहिजे. त्याला उत्तर म्हणून तथाकथित सवर्णांनीही आपापल्या जाती पोटजातीच्या संघटना काढणे हे वैचारिक मागासलेपण आहे. आरक्षणाच्या बाबतीत तथाकथित सवर्ण आणि उच्चवर्णीयांच्या भावना या अर्धवट माहितीवर आधारित,सवंग आणि उथळ असतात. त्यात अभ्यासाचा अभाव तर असतोच पण आत खोलवर दबलेला जाती श्रेष्ठत्वाचा अहंकारही असतो.केवळ प्रतिक्रिया म्हणून आक्रमकपणे संघटीत होणे, कधीही न ऐकलेल्या देव देवतांच्या जयंत्या सार्वजनिकपणे साजऱ्या करणे हा अशाच संवंगतेचा भाग आहे. आम्ही घरात सर्वांचे स्वागत करतो, सर्वांच्या घरी जातो, अस्पृश्यता पाळत नाही असे म्हणणारा हा वर्ग आपापले विशिष्ट सण, कुळधर्म, कुळाचार हे सर्व ‘परंपरांच्या’ नांवाखाली यथासांग पाळताना मात्र हटकून एका ठराविक जातीलाच मेहूण, सवाष्ण, यजमान, भिक्षूक असे विशेष सन्मान देतो. अगदी समता-समरसतेच्या सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही यात विरोधाभास वाटत नाही. छापून आलेली वादग्रस्त विधाने मुक्ताताई टिळक यांनी खरोखरच केली असतील तर त्या याच वर्गाच्या प्रतिनिधी आहेत असेच मानावे लागेल\nशेवटी एकच, बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आजचा भारतीय समाज अजूनही एकसंघ आहे हे विसरता कामा नये. आरक्षणाची व्यवस्था हा गरिबी दूर करणारा उपाय नाही. सामाजिक प्रतिष्ठा गमावलेल्या वर्गांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी केलेली ती एक असाधारण तरतूद आहे. शिक्षण आणि नोकरीच्या सामान संधी मिळाल्याने अशा पूर्व अस्पृश्य समूहांची आर्थिक प्रगती होते आहे हे खरे आहे पण मुख्य प्रश्न आहे तो सामाजिक प्रतिष्ठेचा. ती अजून कोसो योजनें दूर आहे. या बाबतीत पुढाकार घ्यायचा आहे तो याच तथाकथित ‘उच्च’ जाती समूहांनी आणि अशा जातीतून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी हे श्रेष्ठत्वाचे छुपे अहंकार गळून पडले पाहिजेत,अंतर्बाह्य जातविहीन बनले पाहिजे, जातीशी जोडणारे सण-वार संपले पाहिजेत, आपल्या उच्चतेचा वेळी अवेळी गौरव करणाऱ्या जाती संस्था बंद पडल्या पाहिजेत, शोषित-वंचित समूहांच्या क्रोधाला समजून घेतले पाहिजे, त्याला संयमाने आणि संवेदनशीलतेने सामोरे गेले पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेली ओळ न ओळ वाचली पाहिजे आणि सर्वात म���त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाहांचे स्वतःच्या घरातही मनभरून स्वागत केले पाहिजे\nआपण एका विशिष्ट ‘जातीचे’ आहोत असे अजूनही मानणाऱ्या माझ्या काही मित्रांना माझा राग येण्याचा संभव आहेच. पण एकसंघ आणि समर्थ देशाच्या उभारणीला जातिविहीन समाज हा आणि हाच उपाय आहे हे आता तरी आपण समजून घ्यायला हवे\nह्या पुढे – अमेरिकेत जाण्यात “ब्राह्मण” आघाडीवर आहेत आणि त्या मागे “आरक्षण” हे कारण आहे – ह्यावर फेसबुकवरच, श्री अभिराम दीक्षितांनी स्वानुभवावरून एक पोस्ट लिहिली आहे. त्यातील मुख्य भाग पुढे देत आहोत –\nटिळकांचे मुक्तचिंतन : अमेरिकेतून अनावृत्त पत्र\nहा लेख मी उत्तर अमेरिकेतून लिहीत आहे. गेले वर्षभर मी इथे आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आहे. पुण्याचाही आहे आणि मुक्ता टिळक यांच्या परिभाषेतला ब्राम्हण सुद्धा आहे. आऱक्षणा मुळे ब्राह्मण युवकाना भारतात संधी मिळत नाही – मग ते परदेशी जातात असे विधान प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेतील बहुसंख्य ब्राम्हण एनआरआय हे खाजगी नोकरीत आहेत. भारतात खाजगी नोकऱ्यांत आरक्षण नसते – टिळकांचा आरक्षण मुद्दा इथेच फेल जातो.\nपुढे बराच दबाव वाढल्यावर त्यांनी असे जाहीर केले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. आपण त्यावर भाष्य करू – जे विधान त्यांनी अधिकृत स्वीकृत केले आहे.\nब्राम्हण तरुणांना भारतात संधी कमी असल्याने ते परदेशी जातात – असे आपले विधान मुक्ता टिळक यांनी मान्य केलेले आहे. सध्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे मुद्दा वेगळा आहे – भारतात संधी कमी आहेत काय मुद्दा वेगळा आहे – भारतात संधी कमी आहेत काय अमेरिकेत जाणे म्हणजे देशोधडीला लागणे आहे काय अमेरिकेत जाणे म्हणजे देशोधडीला लागणे आहे काय सुखवाद, अधिक पगार – अधिक सोयी सुविधा यासाठी शिक्षित लोक अमेरिकेत अथवा युरोपात जातात. त्यात फक्त ब्राम्हण असतात हे घोर अज्ञान आहे. जातीय टेम्भा सुद्धा आहे.\nअमेरिकेचा जन्म गेल्या काही शे वर्षातला आहे . तिथे नैसर्गिक रिसोर्सेस अधिक प्रमाणात आहेत . विज्ञान आणि विज्ञान निष्ठा याला भारतापेक्षा अधिक प्राधान्य आहे (आदर्श नाही अधिक ) म्हणून तो देश अधिक श्रीमंत आहे . त्याकडे शिक्षित लोकांचा ओढा आहे . तो अधिक पैसा अधिक व्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त देश म्हणून…\nअमेरिकेत जाणारे लोक ब्राह्मण असतात ही अंधश्रद्धा ब्राम्हण संघाने ��ाळगायला हरकत नाही त्यांसाठी तो एक अभिमानाचा विषय असू शकेल त्यांसाठी तो एक अभिमानाचा विषय असू शकेल भारतात संधी कमी नाहीत – भारत संधीने गजबजलेला देश आहे.\nपरदेशात जाण्याचे कारण मुख्यतः: चंगळवाद आहे. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. मी स्वतः: चंगळ्वादीच आहे. सुखवादी आहे. त्यामुळे माझ्या भारत प्रेमात तसूभर सुद्धा फरक पडत नाही. मस्त पैसे मिळवावेत – सुखात राहावे – ही आकांक्षा चूक नाही. योग्यच आहे. आणि अमेरिकेत येणारे सर्वजातीय भारतीय त्याच भावनेने इथे आलेले आहेत.\n– डॉ अभिराम दीक्षित\nह्या दोन्ही पोस्ट्स समोर ठेवल्या नंतर वेगळं बोलण्यासारखं फारसं काही रहात नाही…\nएकंदरीत – आपण सर्वांनी काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत.\nपहिली ही की आरक्षण हे खाजगी क्षेत्रात नाही. त्यामुळे त्यातील नोकऱ्यांच्या दुष्काळामुळे कुणी बाहेर जात असेल तर तो मोठा गैरसमज आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या भारतीयांचा आकडा निश्चितच मोठा आहे. परंतु त्याचा आरक्षणाशी संबंध नाही – भारतात वर्ल्ड क्लास शिक्षण संस्था कमी आहेत, बदलत्या जगाला साजेश्या स्किल्स तयार होतील असं शिक्षण मिळण्याची सोया कमी आहे – म्हणून परदेशी जावं लागत. आणि सर्वात महत्वाचं – आरक्षणामुळे “अन्याय” होतो असं खुल्या वर्गातील लोकांना वाटतं – त्यांनी आरक्षणाचा हेतू, आरक्षणाचे लाभार्थी घटक, लाभार्थ्यांची संख्या – ह्या सर्वांची पडताळणी करून आपली मतं परत एकदा चाचपडून पहायला हवीत.\nजाताजाता परत एकदा नमूद करावंसं वाटतं – एका राजकारणी व्यक्तीची मतं किती गांभीर्याने घ्यायची – हे समजून घेण्याची प्रगल्भता सर्वांमध्ये येणं गरजेचं आहे.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\nजातीआधारित आरक्षण : आजही अत्यंत आवश्यक आणि पूर्णपणे योग्यच\nटायटॅनिक बुडण्याचं खरं कारण “हिमनगाशी झालेली टक्कर” हे नाही\nबुलेट ट्रेन (१) : आर्थिक दृष्ट्या तोट्यातील ताजमहाल अन जगप्रसिद्ध हूवर धरण\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणार���, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nऔषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते तुम्हाला माहित नसलेलं कारण\nभारत सरळ सरळ चायनीज मालावर बंदी का घालत नाही – डोळे उघडणारं सत्य\n‘या’ शस्त्रांच्या आधारे उत्तर कोरिया देऊ शकतो अमेरिकेला आव्हान…\nमहासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास\nमराठीचा “भाषिक स्व-क्युलॅरिझम” : निजामशाहीपासून आजपर्यंतचा प्रवास\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nपाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर\nमिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते\nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील १० सर्वात धोकादायक रेल्वे लाईन्स \nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nकोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो\nपुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार\nहॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी रॉबिनहूड आर्मी\nबाळाची अम्ब्लिकल कॉर्ड सुरक्षित ठेवणाऱ्या ब्लड बँक : लोकांना लुटण्याचा गोरख धंदा\nपुरुषांनो, “#Me Too” सारख्या आरोपात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:27:03Z", "digest": "sha1:VEEWU3UVQLVOVDDDKL44TE4PLEJOP65A", "length": 19170, "nlines": 141, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हॅकर – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on हॅकर | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, एप्रिल 18, 2019\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nLok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)\nराष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदी काय करत होते\nसोलापूर: कपबशी, हाताचा पंजा समोरील बटण दाबले तरी भाजपला मत; प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप\nHigh Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी द���सर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nमुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक\nभर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video\nJust Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक\nबुलंदशहर: भाजप उमेदवार भोला सिंग यांना नदैरकैदेत ठेवण्याचे आदेश; कोणत्याही मतदान केंद्रावर जाण्यासही बंदी\nपॅरिस येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले 850 वर्षे जुने चर्च 5 वर्षांमध्ये पुन्हा उभे राहणार; अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निर्धार\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nमहागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांचे हाल; दुधाचा दर 180 रुपये प्रति लिटर\nफेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये\nऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nWhatsApp वर लवकरच येणार अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स; Android, iOS आणि Web APP वर चॅटिंग होणार मजेशीर\nवोडाफोन कंपनीने लॉन्च केला 16 रुपयांमधील 2G ते 4G युजर्ससाठी फिल्मी रिचार्ज, जाणून घ्या या नव्या प्लॅनबद्दल\nXiaomi Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 चा फ्लिपकार्ट, Mi.com वर आजपासून सेल; पहा काय आहेत फिचर्स, किंमत\nTikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट\nगुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश\nBajaj ने महाराष्ट्रात लाँच केली नॅनोपेक्षाही छोटी आणि स्वस्त कार; जाणून घ्या किंमत व इतर फीचर्स\nसोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण\nतब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय\nBajaj Chetak: पुन्हा एकदा Stylish Look घेऊन रस्त्यावर धावणार बजाज चेतक स्कूटर; पाहा फिचर्स\nGudi Padwa 2019 Discounts & Offers on Cars: गुढी पाडव्यानिमित्त मारुती इर्टिका, मारुती अल्टो, टाटा टिगोर, होंडा सिटी, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 'या' कार्सवर जबरदस्त डिस्काऊंट\nDC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप २०१९' साठी १६ खेळाडूंना मिळायला हवं भारतीय संघात स्थान, 'रवी शास्त्रीं' ची सूचना\nSRH vs CSK, IPL 2019: सनरायजर्�� हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्यासाठी 'सानिया मिर्झा'चे खास आवाहन (Watch Video)\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nMI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल\nMalaika Arora हिचा हॉट जलवा, जिम आउटफिटमध्ये पाहून लोकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)\nStudent Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nSalman-Katrina Bharat Poster: 'भारत' सिनेमाच्या नव्या पोस्टरवर सलमान खान 'नेव्ही' ऑफिसर तर 'कॅटरिना' चा देसी अंदाज\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nHanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व\nराशीभविष्य 18 एप्रिल: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nHanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा\nHanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो विशेष उल्लेख (Watch Video)\n'कलंक' सिनेमा पाहुन झालेली प्रेक्षकांची निराशा मीम्सद्वारे सोशल मीडियात व्हायरल\nTik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल\nआईच्या पोटात जुळ्या अर्भकांची मस्ती; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)\n'विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गाडीत बसू द्या' मनसेचं राजनाथ सिंह यांना पत्र\nदिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आण�� बोल्ड फोटो\nRBI Alert: चुकूनही डाऊनलोड करु नका हे App , काही सेकंदातच तुमचे Bank Account होईल रिकामे\nभारतीय रिझर्व्ह बँकेने हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या मंडळींसाठी पत्रकाद्वारे एक धोक्याचा इशारा दिला आहे. RBI ने म्हटले आहे की, हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याच डिवाइसवर युजर्सचा ताबा राहात नाही. सायबर गुन्हेगार या अॅपच्या माध्यमातून जगभरातील कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून रिमोटली एक्सेस करत तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात.\nगोपीनाथ मुंडे गूढ मृत्यू प्रकरण: हॅकरच्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या...\nभाजपचे दिवंगत नेते गोपीनात मुंडे यांचा मृत्यू अपघाती झाला नाही. तर, ती हत्या होती. भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम (Electronic voting in India) हॅक केले होते. या प्रकाराची भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सय्यद शुजा याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट धोक्यात, हॅकरने ट्वीटरवरुन दिला इशारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट www.narendramodi.in ही धोक्यात असल्याचे एका हॅकरने सांगितले आहे.\nमुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात\nSOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा\nLS Polls 2019 Phase 2 Voting: महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसर्‍या टप्प्यात 61.22% मतदान\nHappy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2019-04-18T18:23:36Z", "digest": "sha1:PK3FA3CBEJCWI74ZEQTVUCCBDXAP66NO", "length": 8722, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रवांडन फ्रँक - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड RWF\nबँक नॅशनल बँक ऑफ रवांडा\nविनिमय दरः १ २\nफ्रँक हे रवांडा देशाचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्जी���ियन दिनार · इजिप्शियन पाऊंड · युरो (स्पेन नियंत्रित उत्तर आफ्रिका) · लिबियाई दिनार · मोरोक्कन दिरहाम · मॉरिटानियन उगिया · सुदानीझ पाउंड · ट्युनिसियन दिनार\nअँगोलन क्वांझा · बुरुंडीयन फ्रँक · मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक · काँगो फ्रँक · रवांडन फ्रँक\nकोमोरियन फ्रँक · जिबूतीयन फ्रँक · इरिट्रियन नाक्फा · इथियोपियन बिर्र · केनियन शिलिंग · सेशेल्स रुपया · सोमाली शिलिंग · दक्षिण सुदानीझ पाउंड · टांझानियन शिलिंग · युगांडन शिलिंग\nबोट्सवाना पुला · लेसोथो लोटी · ब्रिटिश पाउंड · मालागासी एरियरी · मालावियन क्वाचा · मॉरिशियन रुपया · मोझांबिक मेटिकल · नामिबियन डॉलर · सेंट हेलेना पाउंड · दक्षिण आफ्रिकन रँड · अमेरिकन डॉलर · स्वाझी लिलांगेनी · झांबियन क्वाचा · झिंबाब्वे डॉलर\nकेप व्हर्दे एस्कुदो · गांबियन डालासी · घाना सेडी · गिनियन फ्रँक · लायबेरियन डॉलर · नायजेरियन नाइरा · साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा · सियेरा लिओनन लिओन · पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक ·\nसध्याचा रवांडन फ्रँकचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१४ रोजी ००:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_(%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80)", "date_download": "2019-04-18T18:25:25Z", "digest": "sha1:63MUDMWHDN4MZF2U7JKHYNG24GZMACJS", "length": 4000, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रांजणवाडी (व्याधी) - विकिपीडिया", "raw_content": "\nरांजणवाडी हा डोळ्याच्या पापणीला येणारा छोटा फोड असलेला विकार आहे. हा संसर्गजन्य विकार असून डोळ्याच्या पापणीला आतल्या बाजूने तो फोड येतो. तो फुगवटा सहज दिसून येतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी २०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/photo-gallery-sun-flowers-in-nashik-breaking-news-latest-news/", "date_download": "2019-04-18T19:09:16Z", "digest": "sha1:KOPCHUVN6FVVJRILKAZTQ3WWQLGZ44IF", "length": 21551, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photo Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात... डोलतात...आणि आपल्याशी बोलतात... | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 ���ोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News Photo Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nफुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…तापलेल्या सृष्टीत…दृष्टीच्या गारव्याला… उन्हाचे पापुद्रे… अलगद सोलतात…\nउन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर रणरणते उन, सुकलेले गवत, आटलेले पाण्याचे प्रवाह असे सगळे डोळ्यासमोर मेते. पण याच कडक उन्हात डोळे थंडगार करण्याठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. असे वरदान लाभलेले फुलझाडांमध्ये तर अ���णित…\nअगदी रस्त्यावरले लॅबर्नम… त्याला बहरते जणू सोने… मणी मणी… गडद हिरवी पाने आणि पिवळी धम्मक फुले तुर्‍यातुर्‍याने येतात… नाजूक फुले वार्‍याच्या झुळकीबरोबर अलगद खाली येतात जमिनीवर पिवळा गालिचा अंथरला आहे, असे वाटते. ऋतूनुसार फळे-फुले येतात. हिवाळ्यात फुलणारी फुले मनमोहक रंगाची असतात.\nपाऊस आणि हिरवी झाडे हे एक सुंदर समीकरणच, पण उन्हाळ्यातील फुले कडक उन्हाच्या मार्‍यापासून मनाला थोडा गारवा मिळावा म्हणून काहीशी सुगंधी असतात…\nजास्वंदीचे सात-आठ प्रकार, गुलाब, अनंत, मोगरा, मदनबाण, जुई, सायली, रातराणी, तगर, प्राजक्त, लिली, कर्दळ अशी अनेक फुले जेव्हा वार्‍यावर डुलतात, तेव्हा होतोच नाद एका अव्यक्त संगीताचा…\nPrevious articleमोहिते पाटील पिता पुत्र करणार पक्षाांतर : बुधवारी भाजपात प्रवेशाची शक्यता\nNext articleमायावती दररोज फेशियल करतात ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70603165826/view", "date_download": "2019-04-18T18:47:00Z", "digest": "sha1:ADCEX3HCEKMA6L7P5WQ2HIFMFR7EUUW2", "length": 11539, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - जय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथा��्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - जय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी दिंडी चालली पंढरी, जय जयविठ्ठल हारी ॥धृ॥\nकृष्णाकाठी वाळवंटी भजन करीती वारकरी ॥१॥\nटाळविण्याचा नाद दुमदुमे थयथय नाचती वारकरी ॥२॥\nकृष्णाकाठी सखुसुंदरी घेऊनी आली घागरी ॥३॥\nभान विसरले त्यात मिसळले संत सखुचा हात धरी ॥४॥\nपु. कमीपणा ; कमताई . उणवाई पहा .\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nजनांस शिक्षा अभंग - ५७९१ ते ५८००\nजनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९०\nजनांस शिक्षा अभंग - ५७७१ ते ५७८०\nजनांस शिक्षा अभंग - ५७६१ ते ५७७०\nजनांस शिक्षा अभंग - ५७५१ ते ५७६०\nजनांस शिक्षा अभंग - ५७४१ ते ५७५०\nजनांस शिक्षा अभंग - ५७३१ ते ५७४०\nजनांस शिक्षा अभंग - ५७२१ ते ५७३०\nजनांस शिक्षा अभंग - ५७११ ते ५७२०\nजनांस शिक्षा अभंग - ५७०१ ते ५७१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T18:21:55Z", "digest": "sha1:UH5DOPE2OVCHEFMBSTWRTTFSTYUPH5TV", "length": 7312, "nlines": 243, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे - १८३० चे\nवर्षे: १८०९ - १८१० - १८११ - १८१२ - १८१३ - १८१४ - १८१५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ११ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हालची हाउस ऑफ कॉमन्समध्ये हत्या.\nजून २२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.\nजुलै १२ - १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.\nऑगस्ट १६ - १८१२चे युद्ध - अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट ��ा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.\nफेब्रुवारी ७ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.\nमार्च ११ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.\nमार्च ११ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.\nमार्च ११ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.\nमे ११ - स्पेन्सर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nइ.स.च्या १८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:33:00Z", "digest": "sha1:CQSIESBSU4PDSLEA7IOZSQH4UX2RM7H6", "length": 10366, "nlines": 272, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एन्रिको फर्मी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव १९४३-१९४४ च्या सुमाराचे फर्मीचे छायाचित्र\nजन्म सप्टेंबर २९, १९०१\nमृत्यू नोव्हेंबर २८, १९५४\nकार्यसंस्था स्कूओला नोर्माल सुपेरिओर, पिसा\nरोम ला सापिएंझा विद्यापीठ\nप्रशिक्षण स्कूओला नोर्माल सुपेरिओर, पिसा\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक लुइगी पुच्च्यांटी\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी ओवेन चेंबरलेन\nख्याती न्यूट्रॉन इरेडिएशनने नवीन किरणोत्सारी मूलद्रव्यांची निर्मिती,\nनियंत्रित न्यूक्लियर चेन रिऍक्शन,\nबीटा डीके चा सिद्धांत\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३८)\nआई इडा दे गाट्टिस\nएन्रिको फर्मी हे शास्त्रज्ञ आहेत.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एन्रिको फर्मी यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९५४ मधील मृत्यू\n16 घटक असलेले अथॉरिटी कंट्रोल लेख\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयसीसीयू ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:28:38Z", "digest": "sha1:6KWOARJJZOO3MMMI473NGHRFS2QV2L3G", "length": 6609, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिकुनगुनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nचिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.\nताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.\nचिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n· अँथ्रॅक्स · डेंग्यू ताप · गोवर · कांजिण्या · खरूज · पटकी · पोलियो · प्लेग · मलेरिया · रेबीज · सार्स · इन्फ्लुएन्झा · स्वाइन इन्फ्लुएन्झा · चिकुनगुनिया · डांग्या खोकला · घटसर्प · क्षय रोग · इबोला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार ���रा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१९ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T18:43:05Z", "digest": "sha1:F4CEV423NNJ4OAO4RTDZZUAZEQOJ3ECT", "length": 4135, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विधिमंडळे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► राष्ट्रीय विधिमंडळे‎ (१ क, १ प)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २००८ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-health-university-installation-ceromoney-159782", "date_download": "2019-04-18T18:45:57Z", "digest": "sha1:ZYD3MQZ7ZNRZMDCAVETZPF5VH2LPDAWA", "length": 19020, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news health university installation ceromoney औषधोपचारासोबत हवा रुग्णांची संवाद- कोटेचा,आरोग्य विद्यापीठ सुवर्णपदकांचे वाटप | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nऔषधोपचारासोबत हवा रुग्णांची संवाद- कोटेचा,आरोग्य विद्यापीठ सुवर्णपदकांचे वाटप\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nनाशिक, : वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपरपॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वतोपरी सेवा करत चांगले डॉक्‍टर व्हावे, असा सल्ला नवी दिल्लीतील आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सोमवारी (ता. 10) दिला.\nनाशिक, : वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपरपॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वतोपरी सेवा करत चांगले डॉक्‍टर व्हावे, असा सल्ला नवी दिल्लीतील आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सोमवारी (ता. 10) दिला.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अठराव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी नवी दिल्लीतील भारतीय दंत परिषदेचे अध्यक्ष दिबेंदू मजुमदार, भारतीय चिकित्सा केंद्रीय परीक्षेचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.\nवैद्य कोटेचा म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात काम करताना पाय जमिनीवर राहतील, याची काळजी भावी डॉक्‍टरांनी घ्यावी. अहंकार न बाळगता रुग्णांशी केवळ हसून बोलला, सुसंवाद साधला तरी रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील संबंध सुधारतील.\nश्री. मजुमदार म्हणाले, की रुग्ण-डॉक्‍टर यांच्यातील कटू होत चाललेले संबंध सुधरविण्याचे आवाहन युवा डॉक्‍टरांपुढे आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तपासण्यासह ग्रामीण भागात सेवा देण्यावर डॉक्‍टरांनी भर द्यावा.\nश्री. देवपुजारी म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना युवा डॉक्‍टरांनी सेवाभाव विसरायला नको. 25 वर्षांपूर्वीप्रमाणे आज डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील नाते राहिलेले नाही. समाज प्रखरतेने व्यक्‍त होत असल्याची बाब गांभीर्याने घेत सुधारणांची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.\nमहाराष्ट्रात मान्यतेचा प्रश्‍न गंभीर\nआयुष विभागाशी निगडित सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रात असून, त्या खालोखाल कर्नाटक व अन्य राज्यांचा क्रमांक आहे. वैद्यकीय शिक्षण गेल्या काही वर्षांत भरभराटीला आल्याने अनेक नवीन महाविद्यालये, नवीन शैक्षणिक संस्था सुरू झाल्या; परंतु आता मान्यतेसंदर्भात प्रश्‍न निर्माण होताहेत. आयुष मंत्रालय व विद्यापीठांनी समन्वय साधत व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची गरज वैद्य कोटेचा यांनी व्यक्‍त केली.\nसमाजाला आणखी डॉक्‍टरांची आवश्‍यकता : डॉ. म्हैसेकर\nजागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)च्या निकषांनुसार भारतात लोकसंख्या व डॉक्‍टरांच्या प्रमाणात मोठी तफावत आहे. सुपरस्पेशालिटी डॉक्‍टरांची संख्या आजही खूप कमी आहे. समाजाला आणखी डॉक्‍टरांची आवश्‍यकता असून, शासनाने त्यादृष्टीने वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवायला हव्यात, असे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी नमूद केले.\nसांगलीतील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयातील अनुजा बंडगर हिने सहा सुवर्णपदके पटकावली. बीएचएमएस अभ्यासक्रम पूर्ण करताना तिने एकूण 12 पदके पटकावली आहेत. बेडग (ता. मिरज) येथील अनुजाचे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयएएस होऊन प्रशासकीय सेवेतून समाजसेवा करण्याचे ध्येय आहे. तिचे मोठे काका अण्णासाहेब बंडगर निवृत्त पोलिस अधिकारी, लहान काका पंडितराव बंडगर कोल्हापूरला वकील, तर वडील तुकाराम बंडकर शेतकरी आहेत. मोठा भाऊ हृषीकेश एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतोय. लहान भाऊ संदेशचा यंदा \"नीट'च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणास क्रमांक न लागल्याने पुन्हा एकदा परीक्षा देऊन वैद्यकीय शिक्षणाचे त्याने ध्येय ठेवले आहे. दीक्षान्त समारंभाला संपूर्ण बंडगर कुटुंबीयांनी हजेरी लावत आनंदोत्सव साजरा केला.\nसमारंभात आठ हजार 466 विद्यार्थ्यांना विविध आरोग्य शाखांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. 59 सुवर्णपदकांचे वाटप या वेळी केले. अनुजा बंडगर हिने सहा सुवर्णपदके पटकावली. मुंबईतील ग्रॅंट गव्हर्न्मेंट वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षरा दीक्षतला तीन तर उपासना घोष व निखिल पलंगेने प्रत्येकी दोन सुवर्णपदक पटकावले. सेथ जी.एस. मेडिकल कॉलेजच्या शालीन शाहला दोन सुवर्णपदक, केविन शुगुमरने दोन सुवर्णपदक पटकावले. जालन्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील शिरीन खान हिला चार सुवर्णपदके होती. तीन पदकांसह एमबीबीएस अभ्यासक्रमात अव्वल क्रमांक तन्मय लोंढे (सेथ जी.एस.मेडिकल कॉलेज) याने पटकावला. नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयातील दिव्या पाटील हिने तीन सुवर्णपदक तर आरोग्य विद्यापीठातील एंटरपॅथी रिसर्च ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाच्या आदिती शेराल हिने सुवर्णपदक पटकावले. एमजीव्हीच्या डेंटर कॉलेजची गायत्री मल्होत्रानेही सुवर्णपदक पटकावले. डॉ. यल्लवा कांबळे, डॉ. सायमन, डॉ. ज्ञानदेव चोपडे, वैद्य सुधीर जुवेकर, वैद्य भारती अनवेकर, वैद्य रश्‍मी काळे यांना पीएच.डी प्रदान केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/87-percent-syrup-ice-balls-are-deanger-181426", "date_download": "2019-04-18T19:12:09Z", "digest": "sha1:YX5FBLYCDIR3GJRX7L2XD67R7E3DCCRI", "length": 13864, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "87 percent of syrup, ice balls are deanger 87 टक्के सरबत, बर्फाचे गोळे घातक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n87 टक्के सरबत, बर्फाचे गोळे घातक\nशनिवार, 6 एप्रिल 2019\nबर्फाचे गोळे; उसाचा रस पिण्याचा मोह होतो. पण, ही सरबते आणि गोळे आजारास निमंत्रण देऊ शकतात. ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ आणि पाण्यात आरोग्यास घातक असलेला ई-कोलाय विषाणू असल्याचे मुंबई पालिकेने नुकत्याच केलेल्या पाहणीत उघड झाले.\nमुंबई - काहिलीवर उतारा म्हणून अनेकांना रस्त्यावर विकली जाणारी सरबते, बर्फाचे गोळे; उसाचा रस पिण्याचा मोह होतो. पण, ही सरबते आणि गोळे आजारास निमंत्रण देऊ शकतात. ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ आणि पाण्यात आरोग्यास घातक असलेला ई-कोलाय विषाणू असल्याचे मुंबई पालिकेने नुकत्याच केलेल्या पाहणीत उघड झाले. कुर्ला रेल्वेस्थानकात दूषित पाण्यापासून लिंबू सरबत बनवला जात असल्याबाबतचा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर पालिकेने मुंबईभर ही तपासणी केली. त्यासाठी पालिकेच्या पथकाने घेतलेल्या बर्फाच्या 595 पैकी 519 नमुन्यांमध्ये (87 टक्के) हा घातक विषाणू आढळला.\nसध्या मुंबईतील किमान तापमान सरासरी 33 अंश सेल्सिअस आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर विकली जाणारी सरबते, बर्फाचे गोळे खाण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, ते बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केला जातो. सरबतांसाठी अनेक विक्रेते शौचालयांतील किंवा चोरी करून मिळवलेले दूषित पाणी वापरतात. सरबते बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी, भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे पाणीही दूषित असते. या सर्व गोष्टी आरोग्यसाठी हानीकारक आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर मिळणारी सरबते, बर्फाचे गोळे खाऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.\nतपासणीसाठी घेतलेले नमुने ः 596\n- ई-कोलाय विषाणूमुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो.\n- ई-कोलाय असलेले सरबत प्यायल्यास अतिसाराचा त्रास होऊ शकतो.\n- ई-कोलायमुळे विषबाधाही होऊ शकते.\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nजिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nLoksabha 2019 : विनायक राऊत यांचे कुटुंबही रंगले प्रचारात\nचिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे कुटुंबही प्रचारात उतरले आहे. राऊत मुंबई व कोकणात दीर्घकाळ...\n‘स्मार्ट चिप’ला मुहूर्त मिळेना\nमुंबई - महापालिका शाळांतील मुलांची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने ‘स्मार्ट चिप’ ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आण��� ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:56:52Z", "digest": "sha1:23CQTFPAHHR3BJFWDNCNH6LALZ7E52DD", "length": 4904, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप मार्टिन चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप मार्टिन चौथा (इ.स. १२१० किंवा इ.स. १२२०:तुरेन, फ्रांस - मार्च २८, इ.स. १२८५) हा फेब्रुवारी २१, इ.स. १२८१ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.\nयाचे मूळ नाव सिमॉन दे ब्रियाँ होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप निकोलस तिसरा पोप\n२२ फेब्रुवारी, इ.स. १२८१ – २८ मार्च, इ.स. १२८५ पुढील:\nइ.स. १२८५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2019-04-18T18:21:04Z", "digest": "sha1:R5E6HX24K6YKNU2Y7H6HYK6WXG7Z5RLC", "length": 4905, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे\nवर्षे: पू. २५५ - पू. २५४ - पू. २५३ - पू. २५२ - पू. २५१ - पू. २५० - पू. २४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २५० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अला��क लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-mpsc-student-news/", "date_download": "2019-04-18T18:48:06Z", "digest": "sha1:WFJWFHMIOLYIV3PVJ32MZMEXHGOR5BAB", "length": 20765, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # ���ुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान maharashtra एमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी\nएमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी\n महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 1 हजार 456 परीक्षार्थींनी दांडी मारली. जिल्ह्यातील 30 केंद्रावर सकाळी 10 ते 12 या वेळेत परीक्षा घेण्यात आली. बांभोरी जवळ अपघात झाला असल्याने काही परिक्षार्थी उशिरा परिक्षा केंद्रावर पोहचले.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जिल्हाभरातील 9 हजार 550 परीक्षार्थी पात्र होते. सकाळी 10 ते 12 या वेळेत लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 8 हजार 94 हजार परीक्षार्थी उपस्थित होते. तर 1 हजार 456 परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली. परीक्षेदरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये, तसेच परीक्षार्थींवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून दोन भरारी पथके तयार करण्यात आली होती.\nया भरारी पथकांची संपूर्ण परिक्षा केंद्रावर नजर होती. या परीक्षेसाठी 30 परीक्षाकेंद्रावर 110 पर्यवेक्षकांसह 430 समवेशकां नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जिल्हा प्रशासनाकडून 8 समन्वयक अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले होते.\nPrevious articleआघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना योग्य सन्मान द्यावा\nNext articleनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/unauthorized-parking-service-road-private-hotel-162478", "date_download": "2019-04-18T19:09:34Z", "digest": "sha1:JQX5KS4YUZTMHSNBT4SW47OLAMQGQU2P", "length": 11477, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unauthorized parking on service road from private hotel खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nखाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग\nबुधवार, 26 डिसेंबर 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nवारजे : येथील पेट्रोल पंप जवळील संपुर्ण सर्विस रोड हॉटेल सौंदर्यद्दवारे पार्किंगसाठी वापरला जात आहे. खाजगी हॉटेलकडून सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे.\nया अनधिकृत पार्किंगविरोधात कठोर कारवाई करावी.\nकारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा\nएमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्य��� प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nRahulWithSakal : 'सकाळ'शी महत्त्वपूर्ण, आनंददायी चर्चा : राहुल गांधी\nनवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्यांची ही मुलाखत आजच्या...\n48 मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान\nअमरावती : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप...\nशेवडी जहांगिर येथे पोलिसांवर ग्रामस्थांचा हल्ला\nमानवत : मतदान केंद्राच्या बाहेर टाकण्यात आलेल्या सिमारेषेत प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थामध्ये वाद उदभवला...\nझाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई\nजळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील \"पातोंडेकर ज्वेलर्स'चे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cable-expenditure-increase-channel-entertainment-161285", "date_download": "2019-04-18T18:47:41Z", "digest": "sha1:UMJB74KL2VNMZ5WLSV4UZLFU7MQJGLYU", "length": 19048, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cable Expenditure Increase Channel Entertainment केबलचा खर्च वाढणार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nसातारा - टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) केबल संदर्भातील नवीन नियम एक जानेवारीपासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे ग्राहकांना स्वस्तात केबल मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी, ग्रामीण व निमशहरी भागामध्ये सध्या दाखविल्या जाणाऱ्या चॅनल्ससाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक तर त्यांच्या आवडीच्या चॅनेल्सच्या यादीवर मर्यादा आणावी लागणार आहे किंवा महिन्याच्या बजेटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ करावी लागणार आहे.\nसातारा - टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) केबल संदर्भातील नवीन नियम एक जानेवारीपासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे ग्राहकांना स्वस्तात केबल मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी, ग्रामीण व निमशहरी भागामध्ये सध्या दाखविल्या जाणाऱ्या चॅनल्ससाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना एक तर त्यांच्या आवडीच्या चॅनेल्सच्या यादीवर मर्यादा आणावी लागणार आहे किंवा महिन्याच्या बजेटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ करावी लागणार आहे.\nसर्व केबल्स, डिश अन्य कंपन्यांसाठी एकच दर निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेत ‘ट्राय’ने केबल प्रसारण व चॅनेल्सच्या दराबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमानुसार ग्राहकाला १३० रुपये किमतीचा ‘बेस पॅक’ घ्यावा लागणार आहे. त्यामध्ये १०० चॅनेल्स ग्राहकांना मोफत मिळणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यानंतर ग्राहकांना त्यांना आवडणारे चॅनेल्स निवडण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक चॅनेलसाठी ग्राहकाला स्वतंत्र रक्कम मोजावी लागणार आहे. हा दर पाच रुपयांपासून १९ रुपयांपर्यंत असणार आहे. उदाहरणार्थ १९ रुपये किमतीचे चार व पाच रुपये किमतीचे पाच चॅनेल्स निवडले तर, ग्राहकाला प्रारंभीचे शुल्क १३० आणि निवडलेल्या चॅनेल्सचे ५९ आणि या सर्व रकमेवर १८ टक्के जीएसटी असे एकूण २६९ रुपये मोजावे लागणार आहेत. ‘बेस पॅक’मध्ये देण्यात आलेले सर्व चॅनेल्स हे फ्रीटी एअर प्रकारातील आहेत. बहुतांश नागरिक हे चॅनेल्स पाहात नाहीत. त्यामुळे आवडीने पाहणाऱ्या केवळ सात चॅनेल्ससाठी २६९ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.\nसध्या केबल ऑपरेटरकडून शहरी भागात २५० ते ३५० रुपये दरमहा भाडे आकारले जाते. तर, ग्रामीण भागात हेच भाडे शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत कमी येते. विविध कंपन्यांच्या महिन्याच्या पॅकचा विचार केला तरी एचडी चॅनेल्स सोडले तर, सध्या ३०० ते ५०० रुपये मोजावे लागतात. या महिना भाड्यामध्ये सध्या ग्राहकांना ४०० पेक्षा जास्त चॅनेल्स पाहायला मिळतात. त्यामुळे हिंदी, मराठी, क्रीडा, न्यूज, कार्टुन, आध्यात्मिक, फॅशन, फूड, म्युझिक अशा विविध ���्रकारच्या चॅनेल्सचा समावेश असतो. ग्राहकाच्या कुटुंबातील लोक आपापल्या मर्जीनुसार हे चॅनेल्स पाहात असतात. त्यासाठी त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्‍कम मोजावी लागत नाही.\nनव्या नियमानुसार या सर्वांवर मर्यादा येणार आहे. कुटुंबातील आई-वडील, मुले, आजी-आजोबा या सर्वांची वय व आवडीनुसार चॅनेल्सची आपली म्हणून एक पसंती असते. त्यामुळे नव्या नियमानुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार चॅनेल्स निवडायचे म्हटले तर, निवडाव्या लागणाऱ्या चॅनेल्सची संख्या नक्कीच वाढणार आहे. त्यासाठी महिन्याच्या बजेटमध्ये वाढ करावी लागणार आहे, हे निश्‍चित. विविध चॅनेल्सचे वेगवेगळे शुल्क आहेत. संबंधित चॅनेल्सवर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर ग्राहकांना हे शुल्क पाहण्यास उपलब्ध आहेत. त्यानुसार आपल्या केबल बजेटमध्ये काय परिणाम होणार, हे नागरिक पाहू शकतात. त्यानंतर या नव्या नियमांचे फायदे-तोटे पाहून याबाबत नागरिकांना विशेषत: ग्राहक संघटनांना भूमिका घ्यावी लागणार आहे.\nकेबल ऑपरेटर संघटनेचे निवेदन\nकेबल व्यावसायिक ग्रामीण भागात १०० ते १५० रुपये, त्यामध्ये ३०० ते ४०० चॅनेल्स दाखवितात. नव्या नियमांमुळे एवढ्या चॅनेल्ससाठी केबलचा दर ६०० ते ८०० रुपयांपर्यंत जाईल. शहरी व ग्रामीण भागासाठी एकच दर आकारावा लागणार आहे. त्यामुळे नवीन नियम केबल ऑपरेटर व ग्राहकांना अडचणीत आणणारा व तोट्याचा आहे. त्यातून केवळ ब्रॉडकास्टरचाच फायदा होणार आहे. शासनाकडे ही भूमिका मांडून केबल ऑपरेटर व ग्राहकांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र केबल ऑपरेटर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.\nउन्हाळ्यात पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व...\nकोल्हापूर म्हणजे झपाटून काम करण्याचा संस्कार\nबॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न...\nLoksabha 2019 : रावेरमधून डॉ. उल्हास पाटलांसाठी \"करो..या...मरो'\nक्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले...\n'किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन होत नाही'\nमुंबई : अभिनेत्री रेहाना पंडित आणि निया शर्मा या दोघी चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या किसमुळे. दोघींनी एका कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या किसमुळे...\nआलिया-रणबीरचा रोमँटिक डान्स (व्हिडीओ)\nसध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज...\nध्यास दररोज वापरण्यायोग्य दागिने बनविण्याचा\nदागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:22:09Z", "digest": "sha1:QXAFB6XHAFGFHRTU36V5DOIAA7G2FI4C", "length": 4438, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:निवडणुका - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► देशानुसार निवडणुका‎ (२ क)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१७ रोजी २०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/15-interesting-facts-about-tajmahal/", "date_download": "2019-04-18T18:18:48Z", "digest": "sha1:XF34GN3OS3IGRC6XFYEDD7YSK7SASFMC", "length": 18034, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फ���रश्या कोणाला माहित नाहीत\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nताजमहाल म्हणजे भारताची शान…..जगातील सात आश्चर्यांपैकी एक प्रेमाची निशाणी म्हणून शाहजहाँ याने आपली बेगम मुमताजसाठी बांधून घेतलेली ही वास्तू जगभरात भारताची ओळख निर्माण करते. अश्या या अति महत्त्वपूर्ण वास्तूबद्दल आजही सर्वसामन्यांना माहित नसलेल्या रंजक गोष्टी जाणून घेऊया.\n१. एका दाव्यानुसार ताजमहल हे एक शिव मंदिर आहे. ज्याचे खरे नाव ‘तेजोमहालय’ हे आहे, कारण कोणत्याही मुस्लिम देशामध्ये अशी कोणतीच इमारत नाही, जिच्या नावामध्ये महल आहे. ‘महल’ हा मुस्लिम शब्द नाही आहे. सदर दावा कितपत खरा आहे याबद्दल अद्यापही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.\n२. ताजमहल शाहजहाँने बनवला होता अशी इतिहासात नोंद आहे. पण त्याने ताजमहलाची निर्मिती त्याने आपली चौथी बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ केली होती, याबद्दल अनेकांना शंका आहे. शाहजहाँने एकून ७ लग्ने केली होती. अजून एक गोष्ट म्हणजे मुमताजचा मृत्यू १४ व्या मुलाला जन्म देताना झाला होता. तसेच मुमताजच्या मृत्युनंतर शाहजहाँने तिच्या बहिणी बरोबर लग्न केले होते.\n३. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल बनवण्यासाठी २२ वर्ष लागली होती. निर्मितीचे काम १६३२ मध्ये सुरु झाले आणि १६५४ मध्ये पूर्ण झाले. ताजमहलच्या बांधकामात जवळपास २२,००० मजूर अहोरात्र कष्ट घेत होते.\n४. १६३२ मध्ये ताजमहल बनवण्यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च झाले होते, परंतु आज जर ताजमहल बनवायचा झाला तर ६८०० कोटी रुपये खर्च येईल.\n५. ही गोष्ट तुम्हालाही विचित्र वाटू शकते, पण ती अगदी खरी आहे. ताजमहल हे लाकडांच्या आधारावर उभे आहे आणि ही अशी लाकडे आहेत, ज्यांना टिकून राहण्यासाठी आद्रतेची गरज भासते आणि या लाकडांना हि आद्रता यमुना नदीच्या पाण्यातून मिळते.\n६. ताजमहलची चारही मिनारे अशाप्रकारे बनवण्यात आली आहेत की, भूकंप येऊ दे किंवा वीज पडू दे, त्याचा मधल्या घुमटावर काहीही परिणाम होणार नाही.\n७. ताजमहल हे जगभरातील सर्वात जास्त भेट देली जाणारे स्थळ आहे. दररोज जगभरातून जवळपास १२,००० लोक ताजमहल पाहण्यासाठी येतात.\n८. ताजमहल बनवण्यासाठी २८ वेगवेगळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लावण्यात आलेला संगमरवर दगड राजस्थान, चीन, अफगाणिस्तान आणि तिबे�� मधून मागवण्यात आला होता. ताजमहलच्या सजावटीचे समान नेण्यासाठी जवळपास १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता.\n९. ताजमहलचा रंग हा बदलत असतो, सकाळी बघितल्यावर गुलाबी, रात्रीचा दुधासारखा पांढरा आणि चांदणे पडलेवर रात्री सोन्यासारखा दिसतो. परंतु आग्र्यातील वाढत्या प्रदूषणामुळे ताजमहलचा रंग हळूहळू पिवळा पडू लागला आहे. हे लक्षात आल्याबरोबर ताजमहलच्या परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.\n१०. ताजमहलचे सर्व कारंजे एकसाथ कार्यरत असतात. सर्वच कारंज्यांच्या खाली तांब्याच्या टाक्या आहेत. ह्या सर्व टाक्या एकत्र भरतात आणि त्यावर दाब पडल्यावर एकत्रच पाणी सोडतात.\n११. १९७१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यानंतर भारत–पाक युद्धादरम्यान आणि पुन्हा अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या हल्ल्यानंतर ताजमहलवर बांबूच्या लाकडांचे आच्छादन बांधण्यात आले, जेणेकरून त्या प्रांतात हल्ला झाल्यास ताजमहलला कोणतेही नुकसान होऊ नये.\n१२. सफेदशुभ्र रंगाचा ताजमहल बनवल्यानंतर शाहजहाँचे स्वप्न होते की, असाच एक काळा ताजमहल बनवावा, परंतु त्याचा मुलगा औरंगजेब याने त्याला कैद केले आणि त्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.\n१३. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की, शाहजहाँने ताजमहल बनवणाऱ्या मजुरांचे हात कापले होते, कारण त्यांनी या सारखा दुसरा ताजमहल बनवू नये. पण या गोष्टीत म्हणावे तितके तथ्य वाटत नाही, कारण ‘अहमद लौहरी’ या एका मजुराने ताजमहल बनवणाऱ्या दलामध्ये काम केले होते, त्यानेच पुन्हा लाल-किल्याच्या बांधकामासाठी देखील काम केले होते.\n१४. शाहजहाँची इच्छा होती की, ताजमहलमध्ये अगदी छोटीशीही चूक वा कमीपणा नसला पाहिजे, परंतु ताजमहल मध्ये एक होल आहे, ज्यामधून थेट पाणी मुमताजच्या कब्रीवर पडते. म्हटले जाते की, जेव्हा कारीगारांचे हात कापण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा एका कारीगराने हा होल मुद्दामहून केला होता. ताजमहल मध्ये अजून एक कमीपणा आहे, तो म्हणजे भिंतींवर बनलेल्या ११ नक्षीदार खांबांपैकी एकाचा आकार गोल आहे आणि बाकी १० खांबांचा आकार त्रिकोणी आहे.\n१५. आता शेवटची रंजक गोष्ट- जर तुम्हाला विचारले, ताजमहल उंच की कुतुबमिनार उंच तर तुम्ही लगेच सांगाल की कुतुबमिनार. पण तुमचं उत्तर चूक आहे, कारण ताजमहल हा कुतुबमिनारपेक्षा ५ फूट उंच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का\nरशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा \nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nश्रीमंतांची नगरी दुबईबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला अचंबित करून सोडतील\nह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत\nह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nसामान्य पालकांना कर्जबाजारी करतील अश्या भारतातील “अतिमहागड्या” शाळा\nजगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून परदेशात आहे\nगांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २\nरेल्वे आरक्षण बुकिंग करताना आपल्या आवडीची सीट का निवडता येत नाही\nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\nजगातील सर्वोत्तम ऑफिसेस जेथे काम करायला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही\nबाबासाहेबां इतकेच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे\n“बहुमताचा इतिहास” : नैतिकता विरुद्द सत्तेच्या लढाईत सगळे सारखेच\nGST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल (GST वर बोलू काही – भाग ६)\nमराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nमॉडेलिंगपासून सुरुवात करून अभिनयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या तापसी पन्नू\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nतुम्ही वापरत असलेलं प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही- हे वाचा आणि सतर्क व्हा\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\nGST वर बोलू काही: भाग २ – अप्रत्यक्ष कर म्हणजेच Indirect Taxes\nगाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/leopard-rescued-from-well-after-3-hour-effort/", "date_download": "2019-04-18T18:32:45Z", "digest": "sha1:F4GLLU35EJDII7QIMX6DFCHLSRBS3IPQ", "length": 18040, "nlines": 282, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Leopard rescued from well after 3-hour effort | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n��ॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nPrevious article102 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; शहरात प्रतिबंधात्मक कारवायांवर भर\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E2%80%98%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%80%E2%80%99%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9A-115050500012_1.html", "date_download": "2019-04-18T18:33:49Z", "digest": "sha1:75R6JC5ARQXVXOOJ5BLRS5O4UA2ZTMCT", "length": 11058, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सलीम खान यांच्या हस्ते ‘वेलकम जिंदगी’चे फर्स्ट लूक लॉन्च | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसलीम खान यांच्या हस्ते ‘वेलकम जिंदगी’चे फर्स्ट लूक लॉन्च\nमोठी स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा-कथा लेखक आणि दबंग खान सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या उपस्थितीत हनी छाया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिनेमातील स्टारकास्टच्या आणि मराठ�� सिने इंडस्ट्रीतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचं सिनेमाविषयीचं पॅशन दाखवणारा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.\nभारतीय सिनेसृष्टीचं हे १०२ वर्ष साजरं करण्यात येत आहे यानिमित्ताने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. आकर्षक इंग्लिश हिंदी टायटल असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी सजलेला सिनेमा असणार आहे. या सिनेमातून सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अमॄता खानविलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. येत्या २६ जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\n‘टाइमपास 2’ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई\nदुनियादारी, प्यार वाली लव्ह स्टोरी नंतर संजयचा 'तू ही रे'\n‘युद्ध अस्तित्वाची लढाई’ चित्रपटाचे म्युझिक लाँच\nसुमधूर संगीताच्या कोंदणात खुलणारा 'सिद्धांत' सिनेमा\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nसोफी चौधरीच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर केली धूम\nगायिका आणि एक्ट्रेस सोफी चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही हॉट फोटो अपलोड केले ...\nकलंक : स्ट्रॉंग क्लाइमॅक्स आणि स्टार्सची जोरदार कॅमेस्ट्री, ...\nयात दोन मत नाही की कलंकच्या जोरदार स्टारकास्टने आपली भूमिका बजावण्यासाठी फार परिश्रम केले ...\nस्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतले पुण्याच्या ...\nअभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता ...\nGames of Thrones: प्रियंकाने दिले होणार्‍या वहिनीला ...\nगेम ऑफ थ्रोन्स (Games of Thrones)च्या आठव्या सीझनच्या प्रीमियर���र भारतीय अभिनेत्री ...\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T18:19:25Z", "digest": "sha1:M4XX7C4PZWJLWBTCSIASBGU4VEWXTAQL", "length": 18556, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कान्होपात्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म इ.स.चे १५ वे शतक\nनिर्वाण इ.स.चे १५ वे शतक\nविशेष माहिती मंगळवेढ्याच्या शामा नामक गणिकेची मुलगी पण पुर्वपुंण्याई मुळे लहानपणापासूनच भक्तीरसात रममाण होती.\n(हा लेख कान्होपात्रा या मराठी संत-कवयित्रीविषयी आहे; कान्होपात्रा या नाट्य-अभिनेत्रीसाठी कान्होपात्रा किणीकर उघडा).\nसामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या.. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.\n४ संत कान्होपात्रा नाटकातील गाणी\nकान्होपात्रा यांचे ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.\nकान्होपात्रा यांचे इ.स. १७७७मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५मध्ये सापडले आहे.\nकान्होपात्रा वर विजय यांगाल्वर यांचे संत\nसंत कान्होपात्रा (नाटक, १९३१, लेखक - ना.वि. कुलकर्णी; संगीत मास्टर कृष्णराव). या नाटकाचा पहिला प्रयोग १९ नोव्हेंबर १९३१ रोजी झाला होता.\nकान्होपात्रा (चित्रपट, १९३७; दिग्दर्शक भालजी पेंढारकर)\nसंत कान्होपात्रा नाटकातील गाणी[संपादन]\nअशी नटे ही चारुता\nधाव घाली विठू आता\nपति तो का नावडे\nशर लागला तुझा गे\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण क���लटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=about-town", "date_download": "2019-04-18T18:45:20Z", "digest": "sha1:EY7CCETUTKRTFL272YJMUWG7NZU5XRJR", "length": 13351, "nlines": 53, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "All Shirur Taluka Information, shirur taluka", "raw_content": "शुक्रवार, १९ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nऐतिहासिक महत्त्व असलेला शिरूर तालुका\nशिरूर तालुक्याचा नकाशा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\nराज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर हे एक ऐतिहासिक शहर आणि तालुका. घोड नदीच्या किना-यावरील हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. घोड नदीच्या सान्निध्यामुळे हे शहर घोडनदी या नावानेही ओळखले जाते. शहराच्या नियोजनासाठी नगरपालिका आहे.\nशिरूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले असता, हा तालुका अहमदनगर राज्य मार्गावरील नैऋत्येकडील २४ किलोमीटरवरील भीमा नदीपासून सुरू होतो आणि त्याच मार्गावर ५० किलोमीटरवरील घोड नदीच्या तीरावर संपतो. शिरूर परिसराचे भौगोलिक अवलोकन केल्यास, अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. मराठेशाहीत सन १८१८ मध्ये कोरेगाव-भीमा येथे मराठ्यांची ब्रिटिशांबरोबर मोठी लढाई झाली होती. हिंदूपदपातशाहीचे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक असलेले वढू बुद्रुक, पेशवाईमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मस्तानी हिला इनाम दिलेले केंदूर, पाबळ येथील मस्तानी महाल, संतोबा यांचे कान्हूर, भूगर्भ वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे इनामगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनानी नेताजी पालकर यांचे वास्तव्य असलेले तांदळी, रांजणगाव येथील महागणपती ही त्यापैकी काही ठळक गावे.\nअलिकडील काळात शिरूर तालुका शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या भरभराटीस आलेला तालुका म्ह��ून गणला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यातील गावांसाठी ही औद्योगिक वाढ विकासाच्या वाटेने नेणारी ठरली आहेत.\nशिरूर तालुक्यात विविध समाज आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. लोकसंख्येने हिंदू सर्वाधिक असून, त्यात मराठा, धनगर, सोनार, विणकर, कुंभार आदी समाजाचे लोक आहेत. व्यवसायानुसार विविध समाजाच्या लोकांच्या स्वतंत्र वसाहती आहेत. अन्य समाज आणि धर्मियांमध्ये मुस्लिम, जैन (प्रामुख्याने श्वेतांबर पंथाचे मारवाडी) आणि तुरळक ख्रिस्ती यांचा समावेश आहे. मारवाडी समाजाचे नागरिक ब्रिटिश राजवटीत १९ व्या शतकात येथे स्थलांतरित झाले आहेत. शिरूरमध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत घोड्यांचे तबेले होते. ब्रिटिश लष्कराच्या ताफ्यातील या घोड्यांच्या तबेल्यांमध्ये अनेक मुस्लिम लोक मोतद्दार आणि अन्य कामे करत असत. अशाच तबेल्यांपैकी एक महाराष्ट्र सरकारने पाटबंधारे खात्यातील कर्मचा-यांच्या वसाहतीसाठी ताब्यात घेतला आहे.\nउष्ण तापमान आणि तुरळक पावसामुळे शिरूर तालुक्यातील जमीन गहू आणि ऊस लागवडीसाठी योग्य आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी संत्री, कांदा, ज्वारी, बाजरी आणि लिंबाचेही उत्पन्न घेतात.\nशिरूर शहर आणि तालुक्यात मराठी माध्यमाच्या अनेक शाळा आहेत. नगरपालिकेच्याही काही मराठी शाळा आहेत. त्याशिवाय विद्याधाम प्रशाला आणि रयत शिक्षण संस्था यासारख्या नामवंत शिक्षण संस्थांच्याही शाळा आहेत. या पैकी बहुतेक शाळांमधून बारावीपर्यंतचे शिक्षण देण्यात येते. शिरूरमध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या मोठी असल्याने, एक उर्दू शाळाही आहे. त्याशिवाय काही इंग्रजी माध्यमाच्या शाळाही आहेत. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे रसिकलाल धारीवाल स्कूल आणि जीवन शिक्षण मंदीर या त्यापैकी काही शाळा. उच्च शिक्षणासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबई-पुण्याला जावे लागू नये, यासाठी महाविद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. एमडीआयएमआरटी संस्थेची उपसंस्था असलेले सी. टी. बोरा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयात बीसीएस आणि एमसीएस यासारख्या पदवी मिळविता येऊ शकतात. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेने त्यांच्या सीताबाई थिटे महाविद्यालयामार्फत बीएड आणि बीफार्म या सारखे अभ्यासक्रम उपलब्ध कर���न दिले आहेत.\nमहाराष्ट्र सरकारने शिरूर तालुक्याला औद्योगिक परिसर म्हणून घोषित केल्यानंतर, १९९४ च्या सुमारास येथील औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कोरेगाव, ढोक सांगवी आणि रांजणगाव ही गावे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली आहेत. हा परिसर रांजणगाव-कोरेगाव एमआयडीसी या नावाने ओळखला जातो. वाहनांचे टायर्स बनविणारी अपोलो टायर्स, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारखी गृहोपयोगी उपकरणांचे उत्पादन करणारी व्हर्लपूल इंडिया, दूरचित्रवाणी संच, मोबाईल, रेफ्रिजरेटर आदी अनेक विद्युत आणि इलेक्टॉनिक उपकरणांच्या निर्मितीत अग्रेसर असलेली दक्षिण कोरियातील एलजी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आणि दक्षिण कोरियाचीच डेवू इलेक्ट्रॉनिक्स, व्हील्स इंडिया, बजाज इलेक्ट्रिकल्स, लेज सारख्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीत असलेली पेप्सिको होल्डिंग्ज, फियाट ऑटोमोबाईल्स, किर्लोस्कर, स्वरोवस्की आणि इलेक्ट्रॉनिक सुटे भाग बनविणारी दक्षिण कोरियाची ओहसुंग यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात आहेत.\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-04-18T18:20:34Z", "digest": "sha1:R3IREAK7PHHEDFCXL6UMGYKILOMNXCUN", "length": 7196, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुडविग एर्हार्ड - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ ऑक्टोबर, इ.स. १९६३ – १ डिसेंबर, इ.स. १९६६\n४ फेब्रुवारी, १८९७ (1897-02-04)\n५ मे, १९७७ (वय ८०)\nलुडविग एर्हार्ड (जर्मन: Ludwig Erhard; ४ फेब्रुवारी, इ.स. १८९७ - ५ मे, इ.स. १९७७) हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ दरम्यान पश्चिम जर्मनी देशाचा चान्सेलर होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nओटो फॉन बिस्मार्क • लेओ फॉन काप्रिव्ही • क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट • बेर्नहार्ड फॉन ब्युलो • थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग • गेऑर्ग मिखाएलिस • ��ेओर्ग फॉन हेर्टलिंग • माक्स फॉन बाडेन • फ्रीडरिश एबर्ट\nफिलिप शायडेमान • गुस्ताफ बाउअर • हेर्मान म्युलर • कोन्स्टांटिन फेहरेनबाख • जोसेफ विर्थ • विल्हेल्म कुनो • गूस्टाफ श्ट्रीजमान • विल्हेल्म मार्क्स • हान्स लुथर • विल्हेल्म मार्क्स • हेर्मान म्युलर • हाइनरिश ब्र्युनिंग • फ्रांत्स फॉन पापेन • कुर्ट फॉन श्लायशर •\nॲडॉल्फ हिटलर • योजेफ ग्यॉबेल्स • लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक (मुख्यमंत्री)\nकोन्राड आडेनाउअर • लुडविग एर्हार्ड • कुर्ट गेओर्ग कीसिंगेर • विली ब्रांट • हेल्मुट श्मिट • हेल्मुट कोल • गेर्हार्ड श्र्योडर • आंगेला मेर्कल\nइ.स. १८९७ मधील जन्म\nइ.स. १९७७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1495", "date_download": "2019-04-18T18:46:53Z", "digest": "sha1:EB3PI3MSCWWRZMAPQWUZTA3NAHDHZPSS", "length": 3845, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | टिपू सुलतानांच्या जयंतीनिमित्त १०५ जणांचे रक्तदान", "raw_content": "\nटिपू सुलतानांच्या जयंतीनिमित्त १०५ जणांचे रक्तदान\nगंजगोलाईत पार पडला कार्यक्रम\nलातूर: शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. शहरात डेंग्यू मलेरियासारखे विकार फैलावत असल्याने रक्तदान शिबरांची आवश्यकता होती. त्यानुसार आज गंजगोलाईन हे शिबीर आयोजित करण्यात आले. यात १०५ जणांनी रक्तदान केले. शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संयोजक, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांनी दिली.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी क���ढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=441f7034-ecdc-45be-9012-e70c7cddd918", "date_download": "2019-04-18T18:29:28Z", "digest": "sha1:7ANGSLGETOIXKPHS7QNHGWDHPJRLW3GL", "length": 8407, "nlines": 142, "source_domain": "transport.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र 24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)\n​परस्पर वाहतूक करार ​\nटॅक्सी ऑटो भाडे समिती अहवाल 2017\nवैध सीएनजी-एलपीजी किट उत्पादक कंपन्या\nऑटो रिक्षा परमिट धारक 2017\nबदली - प्रोत्साहन आदेश\nअनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी\n​भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्याबाबत ​\nफिटनेस तपासणी - ऑक्टोबर 2018\nमोटार वाहन अनुज्ञप्तीची वैधता\nअनुज्ञप्ती वर विभागीय क्रिया\nविद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा\nअनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार\nराज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)\nमोटार वाहन मालकी हस्तांतरण\nइलेक्ट्रिक वाहन सब्सिडीसाठी अर्ज करा\nआपला आरटीओ जाणून घ्या\nआपले सरकार सेवा केंद्र\nअँड्रॉइड मोबाइल अॅप वर\nशिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी प्रश्न संच\nरस्ता सुरक्षा कार्यशाळा दि २१-०३-२०१७\n1 पोर्टेबल वजन काटे खरेदी करणेबाबतच्या निविदेचे प्रसिद्धीपत्रक 31/01/2018 0.15\n2 निविदा मागवण्याची सूचना - परिवहन विभागाचा सर्व कार्यालयातील मनुष्यबळ अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझशन करण्याकरिता सेवापुरवठादाराची निवड करण्याबाबत 29/12/2017 0.30\n3 वाहतूक आयुक्त कार्यालयाची स्टेशनरी खरेदी करणे 26/09/2018 0.17\n4 वार्षिक देखभाल दुरुस्ती करार 2019 मुदतवाढ 26/02/2019 0.26\n5 शुध्दीपत्र पोर्टेबल वजन काटे खरेदी करणेबाबत 23/02/2018 0.19\n6 कंत्राटी परवाना वाटपा बाबतची जाहीर सूचना 22/02/2018 2.01\n7 संगणक प्रिंटर / कारट्रिज रिफिलिंग करण्याचे वार्षिक देखभाल करार 21/11/2017 0.24\n8 पोर्टेबल एक्सटर्नल हार्ड डिस्क 21/11/2017 0.20\n9 परिवहन कार्यालयातील शिबीर कार्यालयाकरिता टॅबलेट खरेदी करणे 21/01/2019 0.20\n10 ​परिवहन आयुक्त कार्यालयाकरिता एक लॅपटॉप खरेदीबाबत प्रसिद्धीपत्रक ​ 19/05/2017 0.24\nया संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.\n© मोटार वाहन विभाग महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ५८५४ आजचे दर्शक: १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/wbr/", "date_download": "2019-04-18T18:39:20Z", "digest": "sha1:AXPDOPAA2EOODWS6BU5YUXV3JSAZDOUE", "length": 6724, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "WBR Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nविदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ\nया मंदिरात सर्वांना समान वागणूक दिली जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये या मंदिराबद्दल एक वेगळीच श्रद्धा आणि आपुलकी आहे.\n पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात () चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद\nभारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्ये – यांच्या पालनासाठी स्वयंप्रेरणा हवी\nबाबासाहेबांची वैचारिक स्मारके: संविधानापासून समाजक्रांतीपर्यंत; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत\nनसेल माहित तर जाणून घ्या क्रेडीट कार्डचे पॉईंट्स कसे रिडीम केले जातात\n तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nSmartphones नी ‘ह्यांचं’ अस्तित्वच नाहीसं करून टाकलंय\nभारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप\nह्या अमेरिकास्थित भारतीय दाम्पत्याच्या ऐश्वर्याचा अख्खी अमेरिका हेवा करत असेल\nResume बनवताना या खास टिप्स वापरा आणि मुलाखत घेणाऱ्याला impress करा\nवयाच्या ११ व्या वर्षापासून युद्धभूमीत गर्जणारा पंजाबचा वाघ : महाराजा रणजीत सिंह\nलॉर्डस वर “अकरा मुंड्या” चीत\nभारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात\nसमलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांंनो, हे पहा प्राचीन धर्मग्रंथातील समलैंगिक संबंधाचे संदर्भ\nअणुबॉम्ब नं वापरता भारत आणि चीन दोघं मिळून, अमेरिकाला युद्धात हरवू शकतील का\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nगुप्तहेर संस्था “रॉ”च्या सध्याच्या प्रमुखांचा हा प्रवास स���ळ्यांना माहित असायलाच हवा\n२०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला\nत्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/home-cylinder-cheap-now-119010100010_1.html", "date_download": "2019-04-18T18:52:35Z", "digest": "sha1:NBGUJFCGNGUFU6SUS7PTWJMWQTJTB2WW", "length": 10247, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरगुती गॅस झाला स्वस्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरगुती गॅस झाला स्वस्त\nपेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस स्वस्त केला आहे. अनुदानित सिलिंडरचे दर 5.91, तर विनाअनुदानित सिलिंडरचे दर 120.50 रुपयांनी घटविण्यात आले. सोमवारी मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेलचे भावसुद्धा वर्षातील नीचांकी पातळीवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. या घडामोडींमुळे इंधन आणि एलपीजीचे दर पेट्रोलियम कंपन्यांनी स्वस्त केले आहेत. एलपीजी दरात या महिन्यात दोन वेळा कपात करण्यात आली आहे. या आधी एक डिसेंबर रोजी अनुदानित एलपीजीच्या दरात 6.52, तर विनाअनुदानित गॅसमध्ये 133 रुपयांची कपात करण्यात आली होती. जून महिन्यापासून कंपन्यांनी एकूण सहा वेळा गॅसच्या दरात घट केली आहे. जूनपासून अनुदानित गॅसच्या किमतीमध्ये 14.13 रुपयांनी घसरण झाली आहे.\nवॅगन आर गाडी नव्या रुपात येणार\nअ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला 50 अब्जचा झटका बसणार\nकांदा निर्यातीसाठीचे अनुदान दुप्पट\nसरकारने Apple कडून 27 आयफोन-लॅपटॉपची माहिती मागितली\n२० रूपयांची नवी नोट चलनात येणार\nयावर अधिक वाचा :\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यास���बत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुकेश अंबानी यांचा कॉंग्रेसच्या या उमेदवाराला जाहीर पाठींबा ...\nदेशातील सर्वात मोठा उद्योग समूह आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे प्रमुख ...\nएका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला\nअमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क ...\nJIO चे नवीन धमाल, आता मिळेल ही मोठी सुविधा\nरिलायन्स जिओने आता जिओ टीव्ही अँड्रॉइड अॅपचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च केला आहे. नवीन ...\nटाटा नॅनोपेक्षा देखील कमी किंमतीत येईल Bajaj Qute, आज होणार ...\nबजाज क्यूट विकत घेण्याची योजना करणार्‍या लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनीने ...\nसॅमसंग इंडियाने गॅलॅक्सी A70 वरून पडदा काढला, जाणून घ्या ...\nसॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलॅक्सी A70 वरून पडदा हटवला, जे पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=9", "date_download": "2019-04-18T18:24:04Z", "digest": "sha1:S352D2YAJZGB2R2R63JBJRD6VLF5KVRT", "length": 5165, "nlines": 50, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | देशातील सर्वात शक्तीमान, ताकदीचे अनेक प्रयोग", "raw_content": "\nदेशातील सर्वात शक्तीमान, ताकदीचे अनेक प्रयोग\nनाव मनोजकुमार चोप्रा, उंची सहा फूट पाच इंच, वजन १७० किलो. भारत आणि आशियातील सर्वात बलवान व्यक्ती. जगात १४ व्या क्रमांकावर. गिनिज बुकात नोंद, शाळा आणि महाविद्यालयातून नशापाणी आणि धुम्रपानाच्या विरोधात जागृती करण्याचा उपक्रम राबवतात. बेंजामीन दुप्ते यांच्या ओळखीने ते लातुरात आले. त्यांची पत्रकार परिषद झाली. चोप्रा यांनी एका दमात टेलीफोन डिरेक्टरी फाडून दाखवला, स्वयंपाकात वापरतात तो फ्राय पॅनही तोडला. ताकदीचे अनेक प्रयोग करुन दाखवतात. कारही लिलया उचलतात. या पंजाबी माणसाला साधंच जेवण आवडतं. छत्तीसगड आणि बंगलोरमध्ये त्यांना भीम म्हटले जाते. तरुणांना सन्मान आणि दृष्टी दिली तर परिवर्तन घडू शकते असा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांनी तीन हजारहून शाळातून प्रबोधन केले आहे. लातुरातही अनेक शाळातून त्यांनी संस्कृती संवर्धनाचा आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला. आपल्या ताकदीमुळे अनेकवेळा परदेशवारी केलेल्या मनोजकुमारांचे अनेक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर झाले आहेत. लातुरच्या पत्रकार परिषदेत मनोजकुमार यांनी अनेक ताकदीचे प्रयोग करुन दाखवले.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2036", "date_download": "2019-04-18T19:14:18Z", "digest": "sha1:XPD34DWEROORMAZGWUMB4CSHK4CSSKLG", "length": 3691, "nlines": 52, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | खासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन", "raw_content": "\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन\nसरपंच-पत्रकार संजय जेवरीकर आणि मान्यवरांची हजेरी\nलातूर: आजलातूर आणि संवाद एसएमस वृत्तसेवेच्या कार्यालयाचं स्थ्लांतर झालं आहे. हे कार्यालय पत्रकार भवनाच्या तिसर्‍या मजल्यावर रुजू झाले आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी खासदार सुनील गायकवाड यांनी या कार्यालयाचं उदघाटन केलं. पत्रकार आणि जेवरीचे सरपंच संजय जेवरीकर यांच्यासह मान्यवर यावेळी हजर होते.\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली ��ोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा कारखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1197789/", "date_download": "2019-04-18T18:20:19Z", "digest": "sha1:TJLEDMEIOUBIQQFIPYLWHH7MGEUCBZFJ", "length": 2855, "nlines": 59, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Pamu Pranith हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nसिकंदराबाद मधील Pamu Pranith फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 5)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=2037", "date_download": "2019-04-18T18:40:41Z", "digest": "sha1:CLSWILZWK26X3XAHPV5RLSOZOSSPWKDE", "length": 2939, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | ऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही!", "raw_content": "\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nपाणी वाटपात असमानता, अनेक घरांना पाणीच येत नाही\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nपाणी वाटपात असमानता, अनेक घरांना पाणीच येत नाही\nमतदानाबद्दल एवढा निरुत्साह का\nमतदानात उत्साह नाही ...\nलोक विसरतात म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं.. ...\nऊस उत्तम पण प्यायला पाणी नाही\nखासदारांनी केलं आजलातूरच्या कार्यालयाचं उद्घाटन ...\nमोदींची योजना मेक इन इंडीया नसून फेक ईन इंडीया ...\nट्रॅव्हलच्या व्यवसायाची वाट लागली २००५ पर्यंत बरं होतं\nलातुरात नरेंद्र महाराजांच्या हजारो शिष्यांनी काढली शोभायात्रा ...\nलातूर शहरात भरवस्तीत चुरमुर्‍याचा क���रखाना ...\nऔशात येणार नरेंद्र मोदी\nजे नसे ललाटी ते करे तलाठी\nयंदा २०१६ पेक्षाही पाण्याची भीषण टंचाई होणार ...\nसंघर्ष एका नटाचा, बॅंकेतील कर्मचार्‍याचा ...\nमाध्यमात चित्रिकरण करणार्‍यांच्या व्यथा ...\nकोरड्या रंगाची पंचमी, लातुरच्या तरुणांना आली जाण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/prince-charles-visit-to-india/", "date_download": "2019-04-18T18:41:03Z", "digest": "sha1:EEO4XIZISZ7VBIZBIP3BYDOKTXKWG7S7", "length": 6107, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "prince charles visit to india Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभल्याभल्यांचे “मॅनेजमेन्ट गुरू ” – मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nडब्बेवाल्यांच्या विश्वसनिय आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीमुळे ते international standard: ISO 9001 ने प्रमाणित देखील आहेत.\nभारत पाकिस्तान मधल्या थ्रिलची चित्तरकथा : भाग १\nगुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स \nहे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांचा आपल्या आहारात सामावेश करा\nCoins वरील चिन्हांचा अर्थ जाणून घ्या\nगांधीजींबद्दल तुम्हाला माहित “नसलेल्या” काही महत्वाच्या गोष्टी\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\n“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)\nसरकारची भाषासक्ती आणि धगधगते दार्जीलिंग\nनिवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण\nजोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात – ह्या मुलीचं उत्तर नात्यांचं सुंदर दर्शन घडवतं\nइस्लामिक स्टेट ऑफ अमेरिका अँड सौदी अरेबिया\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\n“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा\nचप्पल काढून तिरंग्याला सॅल्यूट करणाऱ्या, ह्या फोटोतील इसमाची सत्य कथा…\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nनास्तिक असणे म्हणजे कायकुणी नास्तिक असू शकते का\n२ तासात डोळे ओले करणारा २४ वर्षांचा प्रवास : Sachin – A billion dreams\nअपडेट्स मिळवण्य���साठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/national/manohar-parrikar-death-update/1458/", "date_download": "2019-04-18T18:42:30Z", "digest": "sha1:344J66KH7BU7Q2MRWFTH2VGVLZXMJPXE", "length": 13176, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "पतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण | Mahabatmi.com", "raw_content": "\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले. पर्रीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिकृतपणे रात्री 8.00 वाजता ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.\nRelated Topics:featuredगोवानरेंद्र मोदीपंतप्रधानमनोहर पर्रीकरमुख्यमंत्री\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nमनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना\n‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं – धनंजय मुंडे\nभाजप जाणार अंगावर, सेना घेणार शिंगावर\nममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान -दिलीप घोष\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%AD/", "date_download": "2019-04-18T19:13:20Z", "digest": "sha1:XLEKNPPLPWYI6MPIXWJ4M6NTCHWM4RZW", "length": 2628, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महापालिकेचे आयुक्‍त सौरभ राव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - महापालिकेचे आयुक्‍त सौरभ राव\nकालवाबाधित उर्वरित घरांचे पंचनामे करा- पालकमंत्री बापट\nपुणे : मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्‍या व पंचनामे करावयाचे राहिलेल्‍या घरांचे पंचनामे करण्‍याचे आदेश अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-04-18T18:38:55Z", "digest": "sha1:2YEGXGZQ35XTUSLNCSQN4NTWOFEZ5MXE", "length": 2718, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० ��तदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा\nराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा यापुढे एनटीएद्वारे : प्रकाश जावडेकर\nनवी दिल्ली : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) या स्वायत्त संस्थेच्या वतीने संगणकाद्वारे नीटसह इतर परीक्षा देशभर घेण्यात येणार असल्याची माहिती, केंद्रीय मनुष्यबळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/trends/", "date_download": "2019-04-18T19:20:52Z", "digest": "sha1:MQPRWUVZ7EIKF7FFXGYOIEUK66SLJCUT", "length": 19149, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ���ांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवड��ूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nवीज तारा तुटल्या; 10 गावांचा वीजपुरवठा खंडित\nकुत्र्याच्या चाव्याने मोराचा मृत्यू; वन विभाग सुस्त\nचैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मांदियाळी\nतीन लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक\nलोकस��ा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nहतगड येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trying-to-awareness-for-urdhwa-godavar-project-mla-narhari-jhirwal-breaking-news/", "date_download": "2019-04-18T19:17:25Z", "digest": "sha1:UU7GGFR5JIEGAZTNQR3WXJ7IJDHIU3TN", "length": 35405, "nlines": 271, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जनजागृतीसाठी प्रयत्न - आमदार नरहरी झिरवाळ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तास��ंत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक जनजागृतीसाठी प्रयत्न – आमदार नरहरी झिरवाळ\nजनजागृतीसाठी प्रयत्न – आमदार नरहरी झिरवाळ\nदिंडोरीसह नाशिक जिल्ह्याला सन 2030 पर्यंत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाच्या जलआराखड्यानुसार उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पाणी साठे करता येणार नाही. शासनाच्या नवीन पाणी धोरणाची अंमलबजावणी झाल्यास नाशिक जिल्ह्याला व शेतकर्‍यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पाणीप्रश्नाबाबत केवळ दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघातच नव्हे, तर जिल्ह्यात व राज्यात जनतेला जागे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.\nगेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागल���.दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील वळणयोजनांच्या कामाला गती दिली. त्यामुळे तालुक्यातील धरणे भरण्यास उपयोग झाला आहे. मी आमदार झाल्यापासून सर्वप्रथम तालुक्यातील खुंटलेल्या कामांचा आढावा घेतला. मी पाच वर्षे आमदार नसलो तरीही काम करीत होतो.\nत्यामुळे सर्व अपूर्ण कामांची व नव्याने करायच्या कामांची माहिती होती. त्यामुळे तातडीने पुढील कामांचे नियोजन केले. विशेषत: कोराटे, करंजाळी सबस्टेशनच्या कामाला मंजुरी घेतली व गती दिली.ते कामे पूर्ण झाली. परमोरी, निगडोळ येथील 33 के.व्ही. सबस्टेशनलाही गती दिली.\nगोळशी फाटा येथे 220 एमव्हीए सबस्टेशन ला मंजुरी घेतली. ते पूर्ण झाले. दिंडोरी तालुक्यात जे वळण बंधारे होते. त्यात मांजरपाडा वळण योजनेला गती देण्याचे काम केले. त्यामुळे शासनाने या प्रकल्पासाठी पैसे मंजूर केले. मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. तथापि स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. शासनाने अद्याप स्थानिकांना पाण्याचे आरक्षण दिले नाही.कबुल केल्याप्रमाणे पाझरतलाव बांधुन दिले नाही.यापुढील काळात त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे.\nवळणबंधार्‍यांचे कामे अपूर्ण होते. या कामांना गती दिली त्या अनुषंगाने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात येत आहे. वळण बंधार्‍यावरील पुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे दळणवळणास होणारा अडथळा दूर झाला आहे. उरलेल्या काळात या वळण योजनांना गती दिली जाईल. जलयुक्त शिवाराची अनेक कामे तालुक्यात नव्याने आणले आहेत. या कामांना वेग आला असून, कामेही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. शासनाचे जलयुक्त शिवाराचे निकष चुकीचे असून तो बदलण्याचा आपला प्रयत्न आहे. जलयुक्त शिवारात काम करण्यात आपणांस खर्च जास्त लागतो. परंतू त्याच्याऐवजी ठिकठिकाणी सिमेंट बंधारे, नाला बांध केले, तर कमी खर्चात जास्त कामे होतील व जास्त जलसाठा होवून शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.\nवणी खुर्द, जोरण,अबांड या लघुपाटबंधार्‍यांच्या अपूर्ण कामांना गती देण्यात आलेली आहे. त्यांना विशेष बाब म्हणून आपण मंजुरी आणली. या तिन्ही ल.पा.योजनांमुळे तालूक्याला फायदा झाला आहे.विशेषत: पश्चिम भागातील शेतकरी आता बारमाही पीक पद्धती अंमलात आणू लागला आहे.पश्चिम भागात द्राक्षबागा फुलू लागल्या आहे.येथील शेतकरी हिरव्या पाल्या ���ाज्यांचे उत्पन्न घेऊ लागला आहे.\nपूर्वी हीच शेती केवळ भातशेती होत होती. दिंडोरी व वणी पाणी योजना आपण विशेष बाब म्हणून मंजूर केली होती. मात्र, त्यांचे काम रखडले होते. या कामांना गती दिली. सध्या दिंडोरी व वणी शहरात पाणी योजनेचे पाणी पडले असून, इतर कामांना वेग घेतला आहे. त्यात अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, पाणी साठवण टाकी बांधणे आदी कामांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दिंडोरी येथे अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून श्री ईशान्येश्वर अभ्यासिकेसाठी सुमारे 1 कोटी 16 लाख रुपये मंजूर केले.\nआज या अभ्यासिकेतून गरीब विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय झाली असून त्यातुन अधिकारी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.आदिवासी सांस्कृतिक भवन दिंडोरी शहरात उभे राहिले असुन, त्यामुळे गोरगरिबांच्या लग्नाची सुविधा झाली असुन कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे.करंजाळी ता.पेठ येथेही अभ्यासिकेसाठी 80 लाख रुपये मंजूर केले असून काम सुरु झाले आहे.\nगेल्या तीन वर्षात आपण शेतकरी हित जोपासण्याचा प्रयत्न केला.विधानसभेत शेतकर्‍यांचा प्रश्न लावून धरला.प्रतिकात्मक विधानसभेचे कामकाज केले.त्यांमुळे आपल्याला निलंबितही व्हावे लागले होते. शेतकर्‍यांनी कर्जमाफी द्यावी हा मुद्दा आपण प्रथम पासूनच लावून धरलेला होता. परंतु, शासन जुमानत नव्हते. या पार्श्वभूमीवर मी स्वत: विधानसभेत आंदोलन केले व शासनाचे लक्ष वेधले.\nशासन तरीही लक्ष देत नसल्याने आपणास काळजीने लढा द्यावा लागला; यासाठी विधानसभेत गदारोळ करावा लागला. आपल्याला निलंबित केले.परंतु शेतकर्‍यांसाठी आपली आमदारकी गेली तरी आपल्याला पर्वा नव्हती व भविष्यातही रहाणार नाही. त्यामुळे निलंबनाचे दु:ख नव्हते.त्यानंतर आमच्या पक्षाच्यावतीने संघर्ष यात्रा काढण्यात आली.त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जागृती झाली. शेतकरी आंदोलन पेटले.\nत्यातही आपण स्वत: सहभागी झालो. रास्ता रोकोत अ‍ॅडमिट असतांनाही आलो.शेतकरी हाच पक्ष आहे.शेवटी सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला.परंतु शासनाने शेतकर्‍यांना फसवलेच आहे.त्यामुळे आता पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज निर्माण झाली आहे.दिंडोरी व पेठ तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी आपला प्रयत्न आहे.\nप्रश्न:- आपले आगामी नियोजन काय\nउत्तर:- दिंडोरी, पेठसह सर्व नाशिक व नगर जिल्ह्यावर आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येऊ पहात आहे.शासनाने जलआराखडा करण्यास बक्षी आयोगास सांगितले होते. या आयोगाने जायकवाडी धरण भरण्यासाठी काही तरतुदी सुचवल्या आहेत. या तरतुदींनुसार उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पाणीसाठे करण्यास बंदी घातली जाणार आहे.गोदावरी खोर्‍यातील नार-पारचे पाणी अडवणे अवघड ठरणार आहे.पूर्व भागाकडे पाणी वळवता येणार नाही.नव्याने पाण्याचे प्रकल्प करता येणार नाही.जर असे झाले तर डोंगर उतारावर जे गावे आहे,त्यांनी करायचे काय पाणी आणायचे कुठून त्यामुळे पाणीसाठा बंदीचा हा निर्णय नाशिक व नगर जिल्ह्याला अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात शेततळे बांधायचे झाले; तरी अडचणी तयार होणार आहे.\nआपल्याला साधा विटांचा बांध टाकून पाणी अडवणे अवघड होणार आहे. त्यासाठी जनहित याचिका दाखल करावी लागणार आहे.आगामी काळात आपल्याला पेठ एमआयडीसी सुुरु करणे व नाशिक-वणी रस्ता चौपदरीकरण करणे हे दोन प्रमुख कामे करावयाची आहेत.वणी नाशिक रस्त्यावर अनेक अपघात होत असतात व आता रहदारीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मागील काळातही आपण पाठपुरावा केला होता.आताही आपला पाठपुरावा सुरु केलेला आहे. पेठ ये्थे एमआयडीसी बंद पडलेली आहे.\nही एमआयडीसी सुरु करण्यासाठी प्रयंत्न सुरु केलेले आहे. त्यासाठी शासनाच्या अधिकार्‍यांना अडचणी सोडवण्यासाठी आदेश दिलेले आहे. दिंडोरी व पेठ एमआयडीसीतुन स्थानिक युवक उदयोजक उभे रहावे, ही आपली इच्छा आहे. वळणयोजनांचा पाठपुरावा करुन पाणी अधिक मिळावे.माळेगाव काजी येथे 13 आदिवासी हुतात्मा झालेले आहे. हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण माळेगाव येथे आदिवासी हुतात्मा स्मारक बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकासाठीही आपल्याला अधिक योगदान दयायचे आहे.त्यामुळे कामाचा पाठपुरावा सुरु आहे.\nदेवघर मंदिराचे काम पूर्ण व्हावे यांसाठी आपला सातत्याने प्रयत्न सुुरु आहे.देवघर मंदिर आपले श्रद्धास्थान आहे.त्याची अनुभूति आपणास आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते पूल यांचे प्रस्ताव सादर केलेले आहे. मागील साडेतीन वर्षात जवळपास 250 ते 300 कोटी रुपयांचे रस्ते झालेेले आहे.नव्याने आश्रमशाळांचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे.ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे कामे क��णे सुरु केले आहे. आपल्या कारकिर्दीत स्मरणात राहतील अशी कामे करण्याचा आपला मानस आहे.\nPrevious articleविसर्ग न करताच रात्रीतून गंगापूरचे ५ टक्के पाणी गायब होते तेव्हा…\nNext articleअजय देवगणच्या तानाजीमध्ये या अभिनेत्याची एंट्री\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/me-pan-sachin-marathi-movie/", "date_download": "2019-04-18T18:46:00Z", "digest": "sha1:FHKGLQKYVNKPPZ6K4SMDF3CEGPEJ5LPX", "length": 8523, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Me Pan Sachin Marathi Movie: स्वप्नीलला 'गावला छंद' - JustMarathi.com", "raw_content": "\n‘मी पण सचिन’ चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर नंतर या सिनेमाचं ‘छंद गावला’ हे हळुवार आणि सुंदर नवीन गाणं रिलीज झाले आहे. सिनेमाचा नायक म्हणजेच स्वप्नील जोशी आपल्या गावातून पुण्याला येतो आणि तिथे तो क्रिकेट अकॅडमीत प्रवेश मिळवतो. त्याच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना स्वप्निलच्या मनातले अगदी अचूक भाव आणि आनंद या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. तसेच आपले स्वप्न आता सत्यात उतरणार याचा विश्वास देखील त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. शिवाय स्वप्नील सोबत प्रियदर्शन सुद्धा आहे.\nप्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी साथ देणाऱ्या मित्राच्या भूमिकेत तो दिसत आहे. असं हे अप्रतिम गाणं हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरातील असून या गाण्याला मराठी चित्रपटसृष्टीतील त्रिकुट म्हणून ओळखले जाणारे ‘त्रिनिती ब्रदर्स’ यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे शब्दही या त्रिकूटानेच गुंफलेले आहेत. स्वप्नील त्याच्या ध्येयाच्या दिशेने जेव्हा प्रवास सुरु करतो त्यावेळी त्याच्या मनातील असंख्य विचार अगदी समर्पक शब्दात ‘त्रिनिती ब्रदर्स’ यांनी मांडले आहे. आणि या सुरेख शब्दांना अगदी साजेशी चाल आणि संगीतही त्यांनी दिले आहे. चित्रपटाची कथा गावाकडची असल्यामुळे या गाण्याचे बोलही त्याच भाषेत आहे. पण तरीही गाणं ऐकताच क्षणी मनाला भिडते. त्यामुळे शब्द कोणत्याही भाषेत असले तरी गाण्यातील भाव प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचतात.\nया ‘छंद गावला’ गाण्याचे शूटिंग भोर या गावात आणि पुणे शहराजवळ झाले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १०-१२ दिवस लागले.\n‘आयला आयला सचिन आयला’ या धमाकेदार गाण्याला प्रेक्षकांनी अगदी उचलून घेतले. तसाच प्रतिसाद या गाण्याला सुद्धा मिळणार यात शंका नाही. स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.\nइरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.\nme pan sachin आयला आयला सचिन आयला मी पण सचिन स्वप्नील जोशी\t2019-01-22\nPrevious Premvaari : मीरा जोशी करणार प्रेक्षकांना घायाळ\nNext ‘ठाकरे’ चित्रपटात गरजणार बाळासाहेबांचे संवाद\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:07:35Z", "digest": "sha1:FNMRXYQ2BL3L6ZMCAGC5J6BIVUQO2CT3", "length": 4254, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४०६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४०६ मधील मृत्यू\n\"इ.स. १४०६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-festivals/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-110090800017_1.htm", "date_download": "2019-04-18T18:22:53Z", "digest": "sha1:3SFSDBV53BBGISMAMW4IESU4ABOGJNJV", "length": 20939, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बैलपोळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया ग.ल. ठोकळ यांच्या कवितेची हमखास आठवण होते ती बैलपोळयाच्या दिवशी. श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावास्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा...\n'शिवाने मार्तंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे. इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे 'शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल`अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरगरूपात स्वीकार केला.\nग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या ���दल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्‍या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात 'तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.` अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.\nदहा गायींच्या कळपात किमान चार बैल असावे, असे अर्थशास्त्रात सांगितले गेले आहे. बैल विकत घेताना प्रथम त्याचे वय विचारात घ्यावे. दात आणि शिंगे यांच्यावरून बैलाच्या वयाचा अदमास घेता येते. बैल चांगला की वाईट ते ठरवण्याची अनेक लक्षणे आहेत. काळा बैल उत्तम, काळया-तांबडया संमिश्र रंगाचा माध्यम व केवळ शुभ्र वर्णाचा त्याज्य समजावे. ज्याचा पार्श्वभाग रोडावलेला आहे. ज्याचा कान व शेपूट तुटलेली आहे असा बैलही अग्राह्यच. ज्याचे खुर बैगणी तो बैल मजबूत व ज्याच्या खांद्यांचा वर्ण निळा, तो बैल मर्द समजावा. शेपटीचा गोंडा काळा व ज्याच्या कानावर केस असतील तो बैल भाग्यवान असतो. लांब शिंगांच्या बैलाविषयी एका लोकगीतात म्हटले आहे, ते असे-\nबडसींगा जनी लीजौ मोल कुएँमे डारो रूपिया मोल \nदिवस सुगीचे सुरू जाहले\nओला चारा बैल माजले\nअसा हा बैल महिमा आहे. बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये ���ाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणत��ही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1621", "date_download": "2019-04-18T18:40:26Z", "digest": "sha1:MAN2H2ZGOFKHCHEGCPLYBJPZEBZFQ7DA", "length": 10731, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रश्न तातडीने सोडवा", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रश्न तातडीने सोडवा\nआ. सतीश चव्हाण यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागणी\nऔरंगाबाद: मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणार्‍या मराठवाड्यातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रश्न ��ातडीने सोडवण्यात यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.\nउस्मानाबादसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेतली. आ .सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाच्या सर्वाधिक झळा शेतकरी बांधवांना बसत आहेत. सततचा दुष्काळ, गारपीट, अवेळी पडणारा पाऊस यामुळे नापिकी वाढत आहे. या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भीषण दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासह खरीपाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाल्यामुळे व मराठवाड्यातील अधिकांश भागात रब्बीची पेरणी न झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. प्राप्त परिस्थितीत दुष्काळी परिस्थितीवर तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु प्रत्यक्षात विविध आश्वासनाच्या पलीकडे सरकारकडून ठोस कृती होत नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या निर्दशनास आणून दिले.\nग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात औरंगाबाद, पुणे, मुंबई यासारख्या शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसेच नसल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर शासनाने शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांचे शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र याची अद्यापही प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तातडीने परत करावे, पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. चारा छावण्या तातडीने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ०६ लाख ७७ हजार लहान मोठे पशुधन आहे. सदर पशुंना प्रतिमहा अंदाजे ०१ लाख ०६ हजार मॅट्रीक टन चारा लागतो. मात्र या पशुंच्या चार्‍यांचे सरकारकडून अद्यापही कोणतेच नियोजन न झाल्याने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, दुष्काळ ��डल्याने ग्रामीण भागात कामे नसल्याने शेतकरी, शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावी, पाण्याअभावी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वत:च्या डाळींब, मोसंबीच्या बागा हाताने तोडून टाकण्याची दुर्देवी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे जिरायतदारांना हेक्टरी रू. ५०००० तर फळबागांना हेक्टरी रू. एक लाख अनुदान देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या आ. सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. विक्रम काळे, आ. राहुल मोटे, आ. ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/astronaut/", "date_download": "2019-04-18T18:33:41Z", "digest": "sha1:OUDUXRJMGX7IO4P34NOD4T5SXHF63PGW", "length": 6786, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Astronaut Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\nअंतराळात जर कुठल्या महिला अंतराळवीराला मासिक पाळी आली तर काय होत असेल\nनासामध्ये नोकरी करायचे स्वप्न असेल, तर जाणून घ्या त्यासाठी ‘पात्रता’ काय असायला हवी\nजर तुम्ही नासाची परीक्षा पास केलीत आणि नासाच्या सर्व अटी पूर्ण केल्यात, त�� तुम्हाला दोन वर्षाची ट्रेनिंग दिले जाते\nह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही\nघरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव\nकाश्मीर प्रश्न, नेहरू आणि संयुक्त राष्ट्रसंघ : काश्मीर आणि भारतीय जनमानस ४\n“हवाई सर्जिकल स्ट्राईक ” करणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही अभिमानास्पद व रंजक गोष्टी\nचला सिग्‍नल शाळा बंद करू या, कारण तोच खरा ‘विजय’ ठरणार आहे\n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात \nयशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nया प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या\nदारूचा जन्म कसा झाला माहितीये वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी \n WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे कसे\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nहे बघून गणेश मंडळ आणि मंडळ कार्यकर्त्याबद्दल आपला दृष्टिकोनच बदलून जाईल…\nआपल्याकडे ऑनर किलिंगला प्रसिद्धी मिळते आणि “असं” सकारात्मक कार्य दुर्लक्षित केलं जातं\nपंप्र मोदींच्या अपमानाच्या आरोपाखाली अटक झालेल्यांचे पुढे जे होते ते विचारात टाकणारे आहे\n…आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले\n१२ लाखांची नोकरी सोडून तो गाय पाळतोय, पण का\n मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nवाढदिवसाला मेणबत्ती विझवण्याच्या प्रथेमागची सुरस कथा\nसाबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604074418/view", "date_download": "2019-04-18T18:44:32Z", "digest": "sha1:HNXI2OUCZDMEBU7WZX2MBZM6QIBZT53R", "length": 13044, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - शंकर पार्वती शब्दाला शब्द...", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म��हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - शंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द देती ॥धृ॥\nपार्वती म्हणे हो ईश्‍वरा मी म्हणते अर्थ करा \nकोणाला बांधीत होते कोणाला सोडीत होते कोणाला कडे घेऊनी मी मंदिरी जात होते ॥१॥\nगाईला बांधीत होती, वासराला सोडीत होती, दुधाची चरवी घेऊनी तू मंदिरी जात होती ॥२॥\nकोणाला लावीत होते, कोणाला घालीत होते, कोणाच्या भिंगाकडे मी पाहून हसत होते ॥३॥\nकुंकूला लावीत होती काजळाला घालीत होती, आरशाच्या भिंगाकडे तू पाहुन हसत होती ॥४॥\nकोणाला ओतीत होती, कोणाला झेलीत होते, कोणाच्या छंदापुढे मी थय थय नाचत होते ॥५॥\nदह्याला ओतीत होती, लोण्याला झेलीत होती. रवीच्या छंदापुढे तू थई थई नाचत होती ॥६॥\nकोणाला हात देते होते, कोणाला पाय देते कोणाच्या शेजेवरती मी निद्रा करीत होते ॥७॥\nमिनार्‍याला हात देत होती, उतर्‍याला पाय देत होती, शंभुच्या शेजेवरती तू निद्रा करीत होती ॥८॥\nस्त्री. एकोपा ; एकी ; ऐक्य ; एकरुपता ; सारुप्य . न भिन्न तनु त्या भले भजति एकता पाहुनी . - केका १०८ . [ सं . ]\nना. एकजूट , एकात्मता , एकी , एकोपा , ऐक्य .\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/maharashtra/bjp-baramati-devendra-fadnavis/983/", "date_download": "2019-04-18T18:36:38Z", "digest": "sha1:IECVG7FTF5QY6TRQO3SPPPYEEGZRAANW", "length": 17036, "nlines": 129, "source_domain": "mahabatmi.com", "title": "बारामतीत यंदा 'कमळ' फुलणार.. | Mahabatmi.com", "raw_content": "\nबारामतीत यंदा ‘कमळ’ फुलणार..\nबारामतीत यंदा ‘कमळ’ फुलणार..\nपुणे- बारामतीत यंदा कमळ फुलणार आहे. मागील वेळेस थोडक्यात हुकलेला विजय यंदा भाजप मिळवणार आहे. यासाठी पूर्ण ताकद लावण्यात येईल. राज्यातील 48 जागावर मेहनत घेवून उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला.\nपुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित आहेत\nमाझ्या भागात जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा\nमहिलेची छेड काढल्याप्रकरणी शेंदुर्णीत उसळली दंगल\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nऔरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लोकसभा मतदारसंघातील 51 गावे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली आहेत. पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.\nअनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न तसाच असून यावर कोणीच काही करायला तयार नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर येथील ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी घातली आहे तसेच मतदानावरदेखील बहिष्कार टाकला आहे. ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पण, निधी नसल्यामुळे हे प्रकल्प तसेच पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतूने ग्रामस्थांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते मागी��� वेळी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात जालना, पैठण, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे याचा फटका दानवेंना बसू शक्यता आहे. जालन्यातून भाजप-शिवसेना युतीकडून रावसाहेब दानवे निवडणूक मैदानात आहेत तर त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासह राज्यातील इतर 14 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल.\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ असून जैन विचारसरणीचा फक्त विचार न करता ती आचरणात आणली पाहिजे, अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. महावीरजयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील सर्वोदयनगर देरासर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक, जैन देरासरचे विश्वस्त सुखराजजी व नलिन शहा आदी मान्यवरउपस्थित होते.\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ईशान्य मुंबई मतदारसंघात जैन समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सर्वोदय नगर येथील कार्यक्रमात सहभागी होताना श्रीमती अमृता फडणवीस यांनी जैन समाजालाशुभेच्छा दिल्या. तसेच जैन तत्वज्ञान आणि जीवनशैलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे आपली जीवनपद्धती सुखासीन झाली आहे. समाज जरी पुढारलेला दिसत असला तरीही जीवनपद्धतीतील मुल्येकमी होत आहेत. मानसिक शांती भंग पावत चालली आहे. मात्र ही शांती आपल्याला जैन धर्माच्या आचरणपद्धतीत आढळते.\nजैन समाज हा श्रद्धा, धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. त्यामुळे जैन धर्माची विचारसरणी आचरणात आणणे गरजेचेअसल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भगवान महावीरांच्या सिद्धांतांवर मार्गक्रमण करताना त्यांच्याच शिकवणीनुसार आपण पर्यावरणाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ईशान्यमु���बईचे भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी श्रीमती अमृता फडणवीस यांचे आभार मानले.\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nबुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी तीन वाजताच्या सुमारास ट्रक आणि स्कॉरपीओ कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. झुंबडे कुटुंबीय दर्शन दर्शन करून परत येत असताना गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राहिलेला असताना काळाने घाला घातल्याने मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:29:26Z", "digest": "sha1:CUPGUVXKMSFNVWAYHHPPFZXZFHX2QERA", "length": 10231, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जुन्नरला व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक - Dainik Prabhat", "raw_content": "\nजुन्नरला व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक\nआपल्या उमेदवारालाच मतदान केल्याची होणार खात्री\nजुन्नर- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या उमेदवारालाच मत दिल्याची खात्री होण्याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इव्हीएम मशीनसोबत व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन जोडण्यात येणार आहे. जुन्नर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी या व्हीव्हीपॅट मशीनची ओळख व माहिती होण्याकरिता निवडणूक शाखेच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.\nजुन्नर तालुक्‍यातील 9 मंडलांमधील 356 मतदान केंद्रांवर सदर मशीनचे प्रात्यक्षिक तज्ज्ञ प्रशिक्षक मतदारांना दाखविणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र वळवी यांनी दिली. या नवीन मशीनमुळे मतदारांना बटन दाबल्यावर आपण कोणाला मतदान केले आहे, हे पुढील सात सेकंदापर्यंत स्क्रीनवर दिसणार आहे. या जनजागृती मोहिमेकरिता दोन पथके तयार करण्यात आली असून, या पथकांमध्ये एक मंडल अधिकारी, तीन तलाठी, एक आयटीआयचे तज्ज्ञ प्रशिक्षक, एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.\nयाप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, अप्पर तहसीलदार प्रियंका ढोले, नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंडलाधिकारी शोभा भालेकर, तलाठी अशोक गायकवाड, तज्ज्ञ प्रशिक्षक सचिन काजळे, अजित परदेशी, रवींद्र काजळे, नरेंद्र तांबोळी, निलेश गायकवाड, स्वप्नील दप्तरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1624", "date_download": "2019-04-18T18:25:38Z", "digest": "sha1:L4BVOSMDS2LPHJAMTQ3W6BMC4OIR4TTS", "length": 8088, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कोचिंग परिसर सिसिटीव्हीमध्ये होणार कैद", "raw_content": "\nकोचिंग परिसर सिसिटीव्हीमध्ये होणार कैद\nशांततेसाठी संचालकांसह पालकांचेही सहकार्य आवश्यक- पोलीस अधीक्षक\nलातूर: देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात लातूरची एक वेगळी ओळख आहे. मेडिकल, इंजिनिरिंगला लागणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लातूर शहराचा नेहमीच वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे लातूरमध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची सुरक्षा कायम रहावी यासाठी पोलीस तर नेहमी तत्पर असतातच परंतु कोचिंग यलासेसच्या संचालकांसह पालकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.\nशहरातील उद्योग भवनमधील अष्टविनायक मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी पोलीस चौकीचे उद्घाटन पार पडले. यावेळी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील, रेणूकाई कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, आद्योगिक वसाहतीचे संचालक लातूरे अप्पा, अष्टविनायक मंदिरचे सदस्य अभय शहा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, पीआय गजानन भातलवंडे, नानासाहेब लाकाळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना राजेंद्र माने म्हणाले की, लातूर शहर ही शिक्षणाची पंढरी आहे. या शैक्षणिक पंढरीत हौसे-नवसे-गौसे असे सर्वच प्रकाचे लोक भेटतात. त्यामुळे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊन शांततामय वातावरण गढूळ बनते. याचा विशेषत: मुलींना त्रास होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन नेहमी सजग राहते. लातूर पोलीसांकडून दामिनी पथक तसेच चार्ली पथक सक्रिय असतानाही वाढत जाणारे नकोसे प्रकार थांबविण्यासाठी उद्योग भवन परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याची कोचिंग क्लासेसच्या संचालकांसह पालकांचीही मागणी होती. आज या मागणीला आज मूर्त स्वरूप आले असून यानंतरही शहरात शांतता कायम टिकवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात आयआयबीचे लातूर कोआर्डीनेटर विराज पालीमकर, आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, पालक प्रतिनिधी डॉ. भारत घोडके, विद्यार्थीनी कु. तारामती पदमपे यांनीही पोलीस चौकी स्थापण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योग भवन पसिरात आयआयबीच्या पुढाकारातून सुमारे 25 लक्ष रूपये खर्च करून 53 सिसिटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी अति. पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्त केलेल्या चार्ली पथकाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/18/", "date_download": "2019-04-18T19:12:35Z", "digest": "sha1:5VP2TDAWJWCTBD65CWRNFFOPUFC3OXGQ", "length": 4049, "nlines": 38, "source_domain": "mahabatmi.com", "title": "18/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\n“या सिजनमध्ये एक ब्रिज पडला.आता पुढच्या सिजनमध्ये काय-काय पडेल याची वाट पाहायची “.सीएसटी कडे धावत जाणाऱ्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाचे हे विधान.अपघात होऊन चोवीस तासानंतरचे हे वाक्य...\nलोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय: राज ठाकेर\nमुंबई – राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\nवरळी समुद्रात बोट बुडाली\nमुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एकजण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी समुद्रात दुपारी...\nपतप्रधान मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज...\nमनोहर पर्रीकरांचं पार्थिव निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे रवाना\nमुंबई – गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/mumbai-pune-nashik/boat-sunk-in-the-worli-sea/1461/", "date_download": "2019-04-18T18:23:48Z", "digest": "sha1:XHOTYKBDKPAHYMJTSNPZLKBOIRQSXWBX", "length": 12940, "nlines": 121, "source_domain": "mahabatmi.com", "title": "वरळी समुद्रात बोट बुडाली | Mahabatmi.com", "raw_content": "\nवरळी समुद्रात बोट बुडाली\nवरळी समुद्रात बोट बुडाली\nमुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एकजण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी समुद्रात दुपारी रेवती नावाची बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत बोटीतील एक प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या तटरक्षक दलाच्या जवानांनी सहा ते सात प्रवाशांना वाचविले आहे. याचबरोबर, तटरक्षक दलाचे जवान बेपत्ता असलेल्या एका प्रवासाचा शोध हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने घेत आहेत.\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nतृतीयपंथीयाचा गळा चिरून हत्या\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या समोर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्टेशनबाहेर हा सगळा प्रकार घडला. पोलिसांच्या हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.\nउर्मिल मातोंडकर उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी त्या बोरीवली स्टेशनबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. पण, तिथे आधीच भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला तिथे पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देणे सुरू केले.\nउर्मिला यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्टेशनकाबाहेर नियोजित होता, त्यामुळे त्या येणार असल्याचे माहित पडताच, भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला आणि प्रसंग हाणामारीपर्यंत आला. यावेळी, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यात आला.\nउल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या काळात दुसरी हत्या\nउल्हासनगर | लोकसभा निवडणुकीच्या काळात हि उल्हासनगरात हत्येचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही.उल्हासनगर शहरात गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालल्याने पोलीसांचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे.गेल्या काही दिवसात उल्हासनगर शहरात हत्येचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारी करणारे मोकाट फिरत असल्याचे दिसुन येत आहेत त्यात काही राजकीय कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यास वेळ लागत आहे.उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच दुसरी घटना आझादनगर परिसरात घडली आहे.एका अल्पवयीन मुलाची धारधार शस्ञाने गळ्यावर वार करुन निर्घुन पणे हत्या करण्यात आली आहे.हि हत्या पुर्ववैमनस्यातुन झाल्याची पोलीसांन कडुन सांगण्यात येत आहे. सुंदरम निशाद असे मयत मुलाचे नाव असुन आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.द,वि.क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहा.पो.निरीक्षक एस.जी.माने हे करित आहे.\nमुंबईचे सहपोलिस आयुक्त देवेन भारतींची बदली, निवडणूक आयोगाचा आदेश\nमुंबई 7 एप्रिल : मुंबईचे सहपोलिस आयुक्त,कायदा आणि सुव्यवस्था देवेन भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ही बदली केली. विनय कुमार चौबे हे देवेन भारती यांची जागा घेतील. चौबे हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत.\nदेवेन भारती यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयुक्तांना केली होती. मात्र राज्य सरकारची विनंती आयोगाने फेटाळून लावली आणि भारती यांची बदली करण्याचा आदेश दिला. 2015मध्ये भारती यांची मुंबईच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर दीर्घकाळ रहाण्याची संधी भारती यांना मिळाली होती. त्यांना तीन वर्ष झाल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/akbaruddin-owaisi-pm-modi-chowkidar-campaign/", "date_download": "2019-04-18T18:25:39Z", "digest": "sha1:36L3BCKSMJWVMU6AA6QIUQU2FFSP5SIX", "length": 20728, "nlines": 256, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा - अकबरुद्दीन ओवेसी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : ���ोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान देश विदेश टोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा – अकबरुद्दीन ओवेसी\nटोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा – अकबरुद्दीन ओवेसी\nनवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी ‘मै भी चौकीदार’ ही मोहिम सुरू केली आहे. भाजपच्या प्रत्येक नेत्याने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरील अकाऊंटवरील नावपुढे ‘मै भी चौकीदार’ असा उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर एआयएमआयमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nएआयएमआयम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेमध्ये म्हटले आहे की, मोदी कधी चहावाला बनतात तर कधी चौकीदार बनतात.चहावाला बनून त्यांनी देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार बनून पुन्हा ते तेच काम करत आहेत.\nमोदी जेव्हा चहावाला झाले. त्यावेळी मी म्हटले होते की, चहाची किटली, चुल मी देईन, चहा त्यांनी बनवून आम्हाला द्यावा. मोदी असे व्यक्ती आहेत, जे कधी नाल्यातील गॅसवर पकोडे बनवतात. आता टोपी आणि शिट्टी गळ्यात अडकून मोदींनी देशाची चौकिदारी केली तरी खबूप चांगले होईल, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.\nPrevious articleमुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर\nNext articlePhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nछत्रपतींचा वारसा सांगणार्‍या पवारांना झोप कशी येते\nमोदी यांच्या सभेमुळे रस्ते बंद\nनरेंद्र मोदी सत्तेत आले तरच होऊ शकते शांततेवर चर्चा – इम्रान खान\nपवार काँग्रेस सोबत आहात तुम्हाला शोभत नाही; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र\nभाजपचा जाहीरनामा म्हणजे एकाच व्यक्तीचा आवाज – राहुल गांधी\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/kangana-ranaut-jayalalita/", "date_download": "2019-04-18T19:19:52Z", "digest": "sha1:Y4VQZB6DEMMYHWEEJWCVRYTFECT27OR7", "length": 20730, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठक���वर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदाना�� सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान मुख्य बातम्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व\nबॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व\nमुंबई : गत वर्षापासून बॉलिवूडमध्ये बायोपिक साकारण्याचे सत्र सुरू आहे. राजकारणी, खेळाडू यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आल्याने राजनैतिक बायोपिक मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. यातच आणखी एका राजकारणी व्यक्तिमत्वावर बायोपिक साकारण्यात येणार आहे.\nसाऊथ चित्रपटातील अभिनेत्री आणि राजकारणात उच्च स्थानावर आपले नाव कोरलेल्या जयललीता यांच्या आयुष्यावर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. तर जयललीता यांच��� व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार आहे.\nजयललीता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद चित्रपटाचे लेखण करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.\nPrevious articleमोदींविषयी द्वेष नाही तर माझा केवळ त्यांच्या धोरणांना विरोध – शत्रुघ्न सिन्हा\nNext articleयेवला : देवरगाव येथे ग्रामपंचायत मतदान सुरळीत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलवकरच कंगना रनौतच्या जीवनावर चित्रपट\nकंगणा करणार स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन\n‘मणिकर्णिका’मधील दुसरे गाणे झाले रिलीज\n‘मणिकार्णिका’ चा टिझर तुम्ही पाहिलात का\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-04-18T18:37:04Z", "digest": "sha1:DCEP2LAWIX4H6ICLKJSZ7G4USD5566RD", "length": 7485, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्शेहिर प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nकिर्शेहिर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,५७० चौ. किमी (२,५४० चौ. मैल)\nघनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)\nकिर्शेहिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nकिर्शेहिर (तुर्की: Kırşehir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.६ लाख आहे. किर्शेहिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झि��जान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी १७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/raj-thackerays-start-comedy-show-begins-says-vinod-tawde-183046", "date_download": "2019-04-18T18:55:40Z", "digest": "sha1:GHSZ7EW4ZKQZVQEK3UXGMF2UONF7OQVO", "length": 16859, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackerays Start Up Comedy show begins says Vinod Tawde Loksabha 2019 : राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सुरु : विनोद तावडे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सुरु : विनोद तावडे\nशनिवार, 13 एप्रिल 2019\n- नरेंद्र मोदींना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळतायेत.\n- राज ठाकरे यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.\nप्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वत: कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. पण आपल्या जाहिरसभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून द��ण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहिरसभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या जाहिरसभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी, अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nराज ठाकरे सध्या मोदी व अमित शहा यांना संपविण्याची भाषा करित असल्याबद्दल त्यांच्यावर टीका करताना तावडे उपरोधिकपणे म्हणाले, की राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही. उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वत:चा पक्ष संपला असताना दुसऱ्याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात असा टोलाही त्यांनी लगावला.\nनरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च ‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत आणि राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. पण जगामध्ये हिटलरचे असे कोणी स्वागत केले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 'रिसोर्स टीम'ने नीट माहिती काढावी व ती त्यांना द्यावी. त्यामुळे मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल, असा टोलाही तावडे यांनी मारला.\nअजित पवार फक्त हूल देतात\nभाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला. त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून, निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन, असे विधान करणाऱ्या अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की अजित पवार फक्त हूल देत आहेत. अजित पवार हे कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात एंट्री करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजि�� पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत...\nLoksabha 2019: निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका\nभोपाळ: मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या 'चौकीदार' चोर है या जाहीरातीवर बंदी घातली आहे. या जाहीरातींचे प्रसारण बंद...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : काँग्रेसच्या दुटप्पीपणामुळे छोटे व्यापारी जीएसटीच्या कचाट्यात : पियुष गोयल\nपुणे : ''छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्यासाठी भाजपने ७५ लाखाची मर्यादा निश्चित केली होती, पण काँग्रेसच्या विरोधामुळे ही मर्यादा ४० झाली....\nLoksabha 2019 : अमित शहा यांची बारामतीत उद्या जाहीरसभा\nबारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Surgad-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:13:10Z", "digest": "sha1:3T5ZIWPTCVA4HV46TBDJ3VKC73DVZIBT", "length": 19289, "nlines": 47, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Surgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्र���णीनुसार\nसुरगड (Surgad) किल्ल्याची ऊंची : 825\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nसह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत.\nभिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला, व नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. खांब गावाजवळील घेरा सुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे.\nसुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा. शिवरायांनी जे गड नव्याने वसविले त्यात सुरगडाचाही समावेश आहे. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला.त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते.गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते कि ,गडाचा हवालदार व गडबांधणार्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते.\nइसवी सन १८१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर याने हा किल्ला घेतला. सुरगडावरून पश्चिमेला कुंडलिकानदीचे खोरे, घोसाळगड आणि अवचितगड दिसतो तर पूर्वेकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो.\nघेरा सुरगड गावातून सुरगडावर जाण्यासाठी जंगलातून पायवाट आहे. पायवाट अतिशय ठळक व मळलेली असून चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पायवाटेने मार्गक्रमण करत राहिल्यास डाव्या बाजूला एक विहीर लागते. थोडं पुढे गेल्यास ओढा ओलांडून चढण चढली की पठारावर पोहोचता येते. वाटेत एका फलकावर दाखविल्याप्रमाणे एक रस्ता अणसाई देवीच्या मंदिराकडे जातो तर दुसरा गडाच्या दिशेने जातो. येथून सुरगड किल्ला आणि त्याचे दोन बुरुज न्याहाळता येतात.\nपठारावरून डाव्या बाजूच्या पायवाटेने साधारणपणे तासभर चढल्या नंतर आपण घळीत येवून पोहोचतो. हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे. जो कर्नल प्रॉथरच्या काळात उध्वस्त करण्यात आला होता. येथे उजव्या बाजूला कातळाच्या पोटात एक पाण्याच टाक असून तेथे एक भुयार आहे. या पाण्याच्या टाक्यात सोडलेली काठी गडावर असलेल्या गुहेतील पाण्याच्या टाक्यात २ दिवसा नंतर पाहायला मिळते असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.\nपुढे छोटा कातळ टप्पा पार करून आपला गडावर प्रवेश होतो. तेथे उजव्या बाजूला एक हनुमानाची मुर्ती आहे. मिशी आणि़ कमरेला खंजीर असलेली ही हनुमानाची मूर्ती असून त्याने पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेले आहे. हनुमानाचे शेपूट माथ्यावर आहे. मास्र्ती स्तोत्रातील “पुच्छते मुरडिले माथा” या ओळीची येथे आठवण होते. अशीच हनुमानाची मूर्ती आपल्याला रसाळगड, टीकोना, आणि मुल्हेर या गडांवर पाहायला मिळते.\nउजव्या दिशेने पुढे गेल्यास सुरगड माचीवर आपला प्रवेश होतो. माचीवरून ढोलवाल धरण, कुंडलिका नदीच पात्र आणि घनदाट अरण्य असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याच माची वरून घोसाळगड आणि अवचितगड दिसतात तर विरुद्ध दिशेला मिर्‍या डोंगर / मिरगड पाहायला मिळतात. या माची वरून वाट उतरताना एक पाण्याचं टाक दिसत. हे टाक साधारणपणे १५ फ़ूट बाय १० फ़ुट असून त्यातील गाळ काढल्यास पिण्याचे पाणी म्हणून वापरता येईल.\nघळीच्या डावीकडून चढण गेल्यावर जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. वर चढल्यावर डाव्या बाजूला कोठार आणि पडलेलं हेमाडपंथी मंदिर असून मंदिरात महादेवाची पिंड आणि भैरव आणि भैरवीची मूर्ती पाहायला मिळते. पुढे चालत गेल्यास दगडांची गोमुखी रचना पाहायला मिळते आणि ५ मिनिटे पुढे गेल्यास उजव्या बाजूला हेमाडपंथी मंदिराचे दगड वापरुन बनवलेले दगडी सिहांसन दिसते. त्याच दिशेला पुढे एकमेकांना लागून असलेली ५ पाण्याची टाकी दिसतात (हा गडावरील ��ाण्याचा मुख्य स्त्रोत आहे).येथूनच पुढे डाव्या बाजूला सदर असून तिची कालौघात पडझड झालेली आढळते. उजव्या दिशेला चौथरा असून गवातांमुळे तो झाकला गेला आहे.\nसदरेच्या उजवीकडे खाली उतरून गेल्यावर ३ टाके आहेत.गुहा टाक्यात दोन खांब आहेत. परत वरच्या दिशेला आल्यावर सदरे समोरील वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला सुकलेलं पाण्याचं टाक आहे. तेथुनच पुढे चालत गेल्यास डाव्या बाजूला चौथरा असून उजव्या दिशेला बुरुज आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला शिलालेख असून त्यावर २ भाषांमध्ये माहिती कोरलेली आहे, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली देवनागरी मध्ये केलेलं आहे. या शिलालेखातून आपल्याला किल्ल्याच्या बांधणीची आणि किल्लेदाराची माहिती मिळते. पुढे शेवटचा ढालकाठी असलेला बुरुज असून खाली पाण्याच टाक आहे. पुढच्या उंचवट्या वर समाधी पाहायला मिळते पण ती कुणाची आहे याची नोंद नाही. पुढे पायवाटेने आणि जंगलातील मार्गाने खाली उतरावे हा गडाचा चोरमार्ग असून तासाभरातच आपण चढून आलेल्या पठारावर पोहचतो आणि तेथून आलेल्या मार्गानेच गावात पोहोचावे. या मार्गावर एक तोफ आहे. पण ती शोधावी लागते.\nमुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने गडावर संवर्धनाचे काम हाती घेतलेले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानने मुंबई - गोवा हायवे पासून गडाच्या पायथ्या पर्यंत दिशादर्शक फ़लक लावलेले आहेत. पुढे दगडांवर केलेल्या बाणांच्या सहाय्याने गडावर जाता येते.\nमुंबई - गोवा मार्गावरील नागोठणे गाठावे. त्याच्या पुढे १३ किमीवर खांब गाव आहे. खांब गावातून डावीकडे जाणारा रस्ता - वैजनाथ मार्गे घेरासुरगड गावात या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात जातो. मुंबई ते खांब हे अंतर १०३ किमी आहे. खांब गावातून डावीकडे जाणारा रस्ता वैजनाथ गाव मार्गे घेरासुरगड या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो.\nपुण्याहून २ मार्गांनी पोहोचता येते:-\n१. पुणे-लोणावळा-खोपोली–पेण–नागोठणे पुढे नागोठणे खिंडीचा घाट उतरल्यावर सर्वात पहिलं जे खांब नावाचं गाव लागतं तिथून डावीकडे वळावे. सध्या इथे दुर्गवीर प्रतिष्ठानने सुरगडाची दिशा दाखवणारा फलक लावला आहे व असे फलक अगदी गडपायथ्यापर्यंत आहेत.खाली डावीकडे खांबगावात पोहचावे आणि मग वैजनाथगाव आणि नंतर घेरासुरगड येथे पोहचता येते. खांब ते घेरा सुरगड हे अंतर ��ाधारणपणे ४ किमी आहे.\n२. पुणे- ताम्हिणी घाट मार्गे कोलाड गाठावे. कोलाड येथून खांब हे गाव ७.५ किलोमीटर वर आहे.खांब गावातून वैजनाथ गाव मार्गे घेरासुरगड येथे पोहचता येते.\nगडावर राहण्याची सोय नाही.\nघेरासुरगड मध्ये जेवणाची सोय नाही. कोलाड मध्ये व मुंबई गोवा हायवेवर जेवणासाठी भरपूर हॉटेल्स आहेत.\nगडावर पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगावातून साधारणपणे दीड तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nस्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे घेरासुरगड गावात पोहचल्यास तेथील हनुमान मंदिरात रात्री आराम करून एकाच दिवशी सुरगड आणि मानगड पहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=220", "date_download": "2019-04-18T18:38:06Z", "digest": "sha1:RB5WCWO3ZZYNYV5LYXB67O7TN2HY7ZQQ", "length": 3105, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | जे नसे ललाटी, ते करतो तलाठी", "raw_content": "\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी\nतलाठी आणि तलाठी भवनाची कथा न्यारी\nसज्जावर थांबत नाहीत, लातूर किंवा तहसील परिसरात घुटमळतात\nलोक त्रस्त होऊन लातुरात येतात, अर्थपूर्ण व्यवहार होतो.\nहा व्यवहार होऊनही काम लवकर होण्याची शाश्वती नसते.\nपुन्हा वारंवार तलाठी शोधण्याची नामुष्की येते\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहि��ांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T19:17:22Z", "digest": "sha1:VY4UISZGQMTXLUIGZ4GVNWIEXQFE7CWN", "length": 12793, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणत्याही स्थितीत पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही - Dainik Prabhat", "raw_content": "\nकोणत्याही स्थितीत पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही\nपुणे – जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या पाण्याच्या निकालानंतर महापालिकेने पाणी कपात करावी, यासाठी जलसंपदा विभाग आग्रही आहे. त्यासाठी पाण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र, “पुणेकरांना कोणत्याही स्थितीत पाणी कमी पडून दिले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यामुळे पाणीकपातीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.\nबुधवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्याची महापालिका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी शहरातील विकासकामे, तसेच शहराच्या प्रश्‍नांबाबत माहिती घेतली. महापौर मुक्‍ता टिळक यांच्यासह सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी पाणीप्रश्‍नी तोडगा काढण्याचे साकडे घातले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकालवा समिती बैठकीत शहराला 1,350 ऐवजी 1,150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावर जात पाणी पुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतरही जादा पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने “महापालिकेस वर्षाला 8.19 टीएमसी पाणी द्यावे’, असा निर्णय दिला. तर, शासनाने “महापालिकेस वर्षाला 11.50 टीएमसी पाणी द्यावे, असा करार असल्याने त्यानुसारच पाणी वापरावे,’ असे पत्र पाठविले. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीकपात वाढण्याची शक्‍यता होती. मागील आठवड्यातही पुण्यात आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापौर बंगल्यावर बैठक घेऊन महापालिकेने पाणीकपात करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे पाणीकपात वाढण्याची शक्‍यता होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nपुणे – आरटीई प्रवेशादरम्यान पालकांचे वाढतेय “टेन्शन’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/state-secretariat.html", "date_download": "2019-04-18T19:05:43Z", "digest": "sha1:ODGQGYGRHFSHU7LVEXF2T53AFVT3E5W2", "length": 13046, "nlines": 121, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्य सचिवालय - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. राजकीय प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी आणि धोरण निर्मिती व धोरणांची अंमलबजावणी या दोन प्रक्रियांमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा म्हणजे राज्य सचिवालय होय .\n०२. प्रत्येक मंत्रालयाचे एक सचिवालय असते. सचिव हा संबंधित मंत्रालयाच्या सचीवालयाचा प्रमुख असतो . या सचिवांना संबंधित राज्य शासनाचे सचिव म्हणतात .\n०३. महाराष्ट्रातील १९६८ सालच्या प्रशासकीय सुधारणा समितीने केलेल्या शिफारसीनुसार, राज्य शासनाने आपल्या सचिवालयामध्ये आणि इतर कार्यालयामध्ये अधिकाऱ्याभिमुख प्रारुपाचा स्वीकार केलेला आहे .\n०४. महाराष्ट्रात (IAS) हा विभागाचा सचिव असतो . विशेश्द्न्य विभागाचा प्रमुख हा सचिवालयातील त्या विभागाचा पदसिद्ध सहसचिव असतो .\n०५. सचिवालयातील वरिष्ठ पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली जाते .\n०२. सचिव हा सर्व विभागांचा प्रमुख असतो. मंत्र्यांचा प्रमुख सल्लागार आणि राजकीय प्रमुखांनी आखलेली धोरणे, घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करण्यास तो जबाबदार असतो .\n०३. विधिमंडळाच्या सामित्यांपुढे तो आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतो . सचिवाकडील अधिक्य असलेला पदभार कमी करण्यासाठी विशेष वा अप्पर सचिवांची नियुक्ती केली जाते.\n०४. कार्यालय आणि कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून अवर सचिव (under secretary) कार्य करतात . त्यांच्या नियंत्रणाखाली कक्ष आणि कक्षाधिकारी कार्यरत असतात. कामाची विभागणी आणि मुदतीत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी सहाय्यक सचिव/कक्ष अधिकारी यांच्याकडे असते .\n०५. महाराष्ट्र राज्याच्या सचिवालयामध्ये (मार्च २०११) ४ अप्पर मुख्य सचिव, २८ प्रधान सचिव, आणि २६ सचिव कार्यरत आहेत. तर स्वाधीन क्षत्रिय हे मुख्य सचिव आहेत .\n०६. केंद्रीय सचिवालयाप्रमाणेच राज्याच्या सचिवालयाना कार्यकाल व्यवस्था लागू करण्यात आली आहे . मात्र, तिची अंमलबजावणी ताठर नसून लवचिक स्वरुपाची आहे .\nप्रत्येक राज्यामध्ये सचिवालय विभागांची संख्या भिन्न भिन्न असली तरी ती साधारण ११ ते ३४ च्या दरम्यान असते. प्रशासकीय सुधारणा आयोगाने विभाग आणि त्यांच्या कार्यांची सूची प्रारूपरूपाने दिल���ली आहे ती पुढीलप्रमाणे :-\n०१. मुख्य सचिव :- कार्मिक विभाग, सामान्य प्रशासन, नियोजन.\n०२. महसूल सचिव :- जमीन महसूल, जमीन अधिग्रहण, जमीन अभिलेख, जमीन सुधारणा, पुनर्वसन, धार्मिक देणग्या\n०३. ग्रामविकास सचिव :- ग्रामीण विकास, समुदाय विकास, पंचायती राज, कृषी, पशुपालन, मत्स्यपालन, सहकार, वने, दुग्ध इत्यादी.\n०४. गृहसचिव :- गृह, पोलिस, तुरुंग, कायदा व सुव्यवस्था, अबकारी .\n०५. वित्तसचिव :- वित्त, कोषागार, कर, विमा, अर्थ, सांख्यिकी.\n०६. शिक्षणसचिव :- शिक्षण, भाषा, एनसीसी, सांस्कृतिक कार्य, छपाई आणि साहित्य इत्यादी\n०७. आरोग्य व स्थानिक शासन सचिव :- आरोग्य, स्थानिक शासन\n०८. सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन सचिव :- नगर नियोजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी मालमत्ता, भांडवली प्रकल्प, पर्यटन, गृह निर्माण इत्यादी.\n०९. उद्योग आणि दळणवळण सचिव :- उद्योग, खाणी आणि खनिज, औद्योगिक प्रशिक्षण, अन्न, नागरी पुरवठा, दळणवळण\n१०. जलसंधारण आणि उर्जासचिव :- जलसंधारण, जलनिःसारण, उर्जा इत्यादी.\n११. श्रम आणि सामाजिक कल्याण सचिव :- श्रम आणि रोजगार, सामाजिक कल्याण, अनुसूचित जाति, जमाती मागास वर्ग, क्रीडा इत्यादी\n१२. विधी आणि विधेयक सचिव :- विधेयक, विधीकार्य, न्यायालयीन कार्ये, निवडणुका इत्यादी.\nआयोगाच्या म्हणण्यानुसार सचिवालयामधील विभागांची संख्या १३ पेक्षा अधिक नसावी .\n* राज्य शासनाचा 'विद्वत्ता समूह' आणि सर्व सत्ता, अधिसत्ता मोठ्या प्रमाणात एकवटलेली प्रशासकीय संरचना म्हणजे सचिवालय होय .\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca08and09April2017.html", "date_download": "2019-04-18T18:40:12Z", "digest": "sha1:NZBXFSRKZ7Q63P2FMLCP4CXZJHBHM7H3", "length": 17843, "nlines": 135, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ८ व ९ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ८ व ९ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी ८ व ९ एप्रिल २०१७\nराज्यात जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र प्राधिकरण\nजलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.\nतसेच यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला आहे. याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.\nपाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाली. एकूण २१ कोटी १४ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला होता; मात्र तो मार्च अखेरीला खर्च करण्यात आला आहे.\nजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी २००१५ कामे हाती घेण्यातआली. त्यापैकी १३५८२ कामे पूर्ण झाली आहेत.\nस्मार्ट सिटी योजनेचा कोरियन कंपनीशी करार\nकल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे.\nकोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होणार आहे.\nतसेच यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन आणि कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर\nनुकतीच ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील 'नीरजा', तर मराठीतील 'कासव'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'कासव'ला 'सुवर्णकमळ' मिळाले आहे.\nसुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुस्तम या नानावटी खटल्यावर बेतलेल्या चित्रपटात अक्षय कुमारने नौदलात��ल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार 'दंगल'मधील झायरा वासिम हिला मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने चर्चेत आली होती.\nविमानाचे अपहरण झालेले असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांना थोपवून ठेवत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणारी हवाईसुंदरी नीरजा भानोत हिच्या जीवनावर आधारित नीरजा चित्रपटात नायिकेची भूमिका सोनम कपूरने साकारली आहे.\nसर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार 'शिवाय'ला मिळाला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार 'दशक्रिया'साठी मनोज जोशीने पटकावला. व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार 'धनक'ला मिळाला आहे.\nसर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) : कासव\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार (रुस्तम)\nसर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : मनोज जोशी (दशक्रिया)\nसर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : झायरा वासिम (दंगल)\nसर्वोत्कृष्ट पटकथा : दशक्रिया\nसर्वोत्कृष्ट वेशभूषा : सायकल\nसर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग : व्हेंटिलेटर\nसर्वोत्कृष्ट संकलन : व्हेंटिलेटर\nसामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पिंक\nसर्वोत्कृष्ट बालचित्रपट : धनक\nस्पेशल इफेक्ट्स : शिवाय\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौर्‍यावर\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी ७ एप्रिल रोजी येथे आगमन झाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊ न त्यांचे स्वागत केले. भारत दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान मोदींशी विविध मुद्यांवर चर्चा करतील.\nमोदी पंतप्रधान बनल्यानंतर हसीना यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हसीनांच्या दौऱ्यात दोन्ही देशांत नागरी अणुसहकार्य आणि संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रात किमान २५ करार अपेक्षित आहेत.\nतथापि, तीस्ता पाणीवाटपावर करार होण्याची शक्यता कमी आहे. मोदी आणि हसीना सविस्तर चर्चा करतील.\nभारत लष्करी पुरवठ्यासाठी बांगलादेशला ५० कोटी डॉलरचे कर्ज सुविधा देण्याच्या तयारीत आहे\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई\nयुनोच्या शांतिदूतपदी नोबेल प���रस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे.\nमलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल असे त्यांनी म्हटले.\nपाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते. परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही.\nदहशतवाद्यांनी २०१२ मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले.\nतिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा २०१४ चा नोबेल पुरस्कार दिला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता.\nमलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते. तिचे या कार्यातील समर्पण पाहूनच तिला हा पुरस्कार दिल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B2", "date_download": "2019-04-18T19:22:34Z", "digest": "sha1:BBUEODOAHHAJZNPIFCCJB46G5DF6DZSU", "length": 15214, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिअ‍ॅटल - विकिपीडिया", "raw_content": "\nसिअ‍ॅटलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८६९\nक्षेत्रफळ १४५.२ चौ. किमी (५६.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासून उंची कमाल ५२० फूट (१६० मी)\nकिमान ० फूट (० मी)\n- घनता ७,१३६ /चौ. किमी (१८,४८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ८:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nसिॲटल (तथा सियाटल) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाच्या उत्तर पश्चिमी भागातील सर्वात मोठे शहर आहे. हे एक बंदर असून, वॉशिंग्टन राज्यात आहे. कॅनडाच्या सीमेपासून हे साधारणतः १५४ कि.मी. दक्षिणेला आहे.\nसिॲटलच्या परिसरात ४००० वर्षांपासून मनुष्यवस्ती आहे, पण युरोपी लोकांची वसाहत १९व्या शतकात सुरू झाली. पहिले युरोपी रहिवास्यांमध्ये आर्थर डेनी होते जे नोव्हेंबर १३, १८५१ ला सिॲटलला पोचले. १८५३ साली, डॉक मेनर्ड यांने मुख्य वसाहतीला \"सिॲटल\" नाव द्यावे असे सुचविले. २००६ साली मुख्य शहराची लोकसंख्या ५,८२,१७४ होती व अख्या परिसराची लोकसंख्या साधारणतः ३३ लाख होती. सिॲटल परिसराला 'प्युजेट साउन्ड' असे सामान्यत: म्हटले जाते, ज्यात टकोमा, बेलव्ह्यू आणि एव्हरेट ही शहरे सुद्धा मोजली जातात. १८६९ ते १९८२ पर्यंत, सिॲटल 'क्वीन सिटी' (राणी शहर) म्हणून ओळखली जायची. सिॲटल हे आता 'एमरल्ड सिटी' (पाचू शहर) या उपाधीने ओळखले जाते. हे नाव १९८० च्या दशकात एका स्पर्धेत ठरवले गेले आणि ते ठेवण्याचे कारण आहे सिॲटल भवतालच्या प्रदेशातली वर्षभर हिरवी राहणाऱ्या झाडांची जंगले. सिॲटलला 'गेटवे टू अलास्का' (अलास्काचे प्रवेशद्वार), 'रेन सिटी' (वर्षा शहर), 'जेट सिटी' या नावांने सुद्धा ओळखले जाते. सिॲटलच्या रहिवास्यांना 'सिॲटलाइट्स' म्हटले जाते.\nसिॲटल हे 'ग्रंज' संगीतप्रकाराचे जन्मस्थळ मानले जाते व सिॲटलचे लोक खूप कॉफी पीतात अशी त्यांची ख्याती आहे. सिॲटल मध्ये अनेक कॉफी कंपन्या सुरू झाल्या किंवा स्थापन झाल्या आहेत, जसे की 'स्टारबक्स' व 'सिॲटलस् बेस्ट कॉफी'. सेंट्रल कनेटिकट स���टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेच्या ६९ सर्वात मोठ्या शहरांमध्ये सिॲटलचा साक्षरतेबाबत दुसरा क्रम लावला. तसेच २००४ साली केलेल्या २००२ सालच्या अमेरिकेच्या जनगणनेच्या विश्लेषणातून असे लक्षाल येते की सिॲटल हे अमेरिकेतिल सर्वात सुशिक्षित मोठे शहर आहे कारण इकडच्या २५ वर्ष व जास्त वयाच्या ४८.७ टक्के रहिवास्यांकडे कमीत कमी बॅचलर डिग्री तरी आहे.\n७ सरकार व राजकारण\nज्या प्रदेशाला आता सिॲटल म्हणतात तिकडे गेल्या बर्फ युगाच्या अंतापासून वस्ती आहे. सिॲटलच्या मॅग्नोलिया भागातील 'डिस्कवरी पार्क' येथे केलेल्या पुरातत्व संशोधननांमुळे असे समजते की या प्रदेशात गेले ४००० वर्ष तरी मनुष्यवस्ती आहे. जेव्हा युरोपी लोकं आली तेव्हा डुवामिश कुलाची कमीत कमी १७ गावं 'एलिअट बे' (एलिअट खाडी) च्या परिसरात होती.\nसिॲटलच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना:\n१८८९ मध्ये सिॲटलच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी भागाला लागलेली आग.\n१८८५-१८८८ मध्ये चीनी लोकांविरुद्ध झालेले दंगे.\nक्लॅान्डाइक गोल्ड रश (कॅनडा मधील क्लॅान्डाइक नदी मध्ये सोने शोधण्याकरीता झालेली धावपळ). यामुळे सिॲटल हे महत्वाचे प्रवासाचे ठिकाण म्हणून ओळखू जाऊ लागले.\n१९१९ चा संपूर्ण बंद. हा अमेरिकेतील सर्वात पहिला संपूर्ण बंद होता.\n१९६२ मधले \"सेंच्युरी २१ एक्सपोझिशन\". हा एक जागतिक मेळावा होता.\n१९९० सालचे \"गुडविल खेळ\".\nसिअॅटल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ असून बोईंग फील्ड हा विमानतळ बोईंगच्या विमानांच्या चाचणी व प्रथम उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१९ रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/read/", "date_download": "2019-04-18T19:10:56Z", "digest": "sha1:PUCUJYAE233LQ6L2GXO74ISNPDU34RXY", "length": 6153, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Read Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजर वाचलेले लक्षात राहत नस��ल, तर हा उपाय करून पाहाच\nअसे केल्याने तुम्हाला त्यातील बहुतेक भाग लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेमध्ये योग्य ते लिहून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल.\nचित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nआर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण : मोदी सरकारचा नवा निर्णय\nकॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री असं काय बोलले की पाकिस्तानला आनंदाचं भरतं आलंय\nगुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nनवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nR J Naved चा हा फोन कॉल तुम्हाला विचारात पाडेल\n“पहिला दगड कुणी फेकला” : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग २)\nएका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nलेजेंडरी नुसरत फतेह अली खानांच्या ह्या गजल हिंदी चित्रपटसृष्टीने निर्लज्जपणे चोरल्या आहेत\nसुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nTitanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…\nनट-नट्यांच्या मागे नाचणाऱ्या “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nजाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल, जो मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=2040", "date_download": "2019-04-18T18:52:57Z", "digest": "sha1:KGOOTYDGPC4ELNSIRFD53DZKRXUJ7PW4", "length": 8568, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मोदींनी फसवले आता मोदींना फसवा", "raw_content": "\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा\nभाजपाला शेवटचा जोरदार झटका द्या\nलातूर : गेली पाच वर्षे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अरा���कता माजवून देशाला नाजूक वळणावर आणून सोडले आहे़. त्यामुळे संपूर्ण देशभर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत़. परिवर्तनास आता केवळ दोन दिवस राहिले असून युवकांसोबत सर्वांनीच भाजपाला शेवटचा जोरदार झटका द्यावा, असे आवाहन माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले़.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (गवई) महाआघाडीचे लातूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारार्थ लातूर युवक काँग्रेस व 'एनएसयुआय'च्या वतीने औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे आयोजित युवक मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते़. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार ॲड़ त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड़. विक्रम हिप्परकर, जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष महारुद्र चौंडे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य नारायराव लोखंडे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़.\nदेशात जुलमी राजवट सुरु आहे़ युवकांनी पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी यांची ही जुलमी राजवट उलथून टाकावी, असे आवाहन करुन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा विजय निश्चित आहे़, त्यामुळे आता युवकांनी पुढकार घेवून काँग्रेस पक्षाला मताधिक्य मिळवून द्यावे़ गेल्या पाच वर्षांत विकासाचे स्वप्न दाखविले गेले तेही फक्त जुमलेबाजी आणि जाहिरातीत़ पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले या विरोधी पक्षाच्या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही़ देशातील १३५ कोटी जनतेची मोदी सरकारने फसवणुक केली आहे़, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी उद्योजकांची घरे भरली़ चौकीदार चोर आहे, हे आता सिद्ध झाले आहे़ असे असुनही हे सरकार पुन्हा एकदा लोकांची फसवणुक करायला निघाले आहे़ राम मंदीर, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा अशी एक ना अनेक खोटी आश्वासने दिली��� ती पुर्ण केली नाही़ आता नव्याने जुमलेबाजी सुरु झाली आहे़. युवकांनी मात्र मोदी सरकारची चाल आता ओळखली असून देशाच्या भविष्याचादृष्टीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले़.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=221", "date_download": "2019-04-18T19:12:13Z", "digest": "sha1:D43PXVZC4OQ5OBRSUAN52T52DONIHRMH", "length": 3176, "nlines": 48, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे!", "raw_content": "\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nआपल्या राज्यात लोककल्याणाच्या, समाज जागृतीच्या मोहिमा नेहमी चालू असतात. पण या मोहिमांचे काम संपले की प्रशासनही विसरते आणि जनताही विसरते. प्लास्टीक पिशवी बंदी मोहीम राबली. प्रशासन विसरले. लोकही विसरले आता अशा पिशव्यांचा वापर आणि व्यवहार जोरात चालू आहे.....जय महाराष्ट्र\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vinayak-mete-says-change-the-name-of-buldhana-dist/", "date_download": "2019-04-18T18:39:48Z", "digest": "sha1:LN2ZPGR4ZRPQMJLGVBVPWCPTBEGFD77K", "length": 10568, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'बुलडाणा' जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा,अन्यथा.... - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘बुलडाणा’ जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा,अन्यथा….\nबुलडाणा – येत्या 12 तारखेला (शनिवारी) राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. याच प्रार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊ करावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. नामकरण न झाल्यास मोठे आंदोलन करू, असा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे.\nजालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. आम्ही वेळोवेळी मंत्रीपदाची मागणी करूनही सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं, अशी खंतदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहायुतीमध्ये सत्तेत असतानाही मागच्या चार वर्षामध्ये मेटेंना भाजपने मंत्रीपद दिले नसल्यामुळे ते नाराज आहेत. पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेले मेटे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. विनायक मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nदेवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास\nमतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द\nमाझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी\nधाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:54:40Z", "digest": "sha1:CS3TVFLVD4EACT5KQBFG725MUNH3WUZO", "length": 2631, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार गौतम चाबुकस्वार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - आमदार गौतम चाबुकस्वार\nमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात शिवसेना आमदाराची मुस्कटदाबी\nटीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.त्या कार्यक्रमाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2019-04-18T18:41:36Z", "digest": "sha1:TUEPCCDNLLHBJK3DVWTYCIKXTYRHAFCQ", "length": 2536, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'ए' किंवा 'बी' ग्रेड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड\n‘बामू’ विद्यापीठाला नॅकचा ‘ए’ किंवा ‘बी’ दर्जाच मिळणार\nऔरंगाबाद/अभय निकाळजे(वरिष्ठ वार्ताहर) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कितीही राजकारण असले तरी ‘नॅक’ ‘ए’ किंवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:04:14Z", "digest": "sha1:TP6WMGHHFTLDZKZKX3RM2I2ZPTE5F4PP", "length": 4710, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८७७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८७७ मधील मृत्यू\n\"इ.स. १८७७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८७० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%AE-%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%B6-%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:39:04Z", "digest": "sha1:JODKCTOWJ5F2BJBIQRKRFICEN35KNYE7", "length": 1831, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " मुलाखत प्रश्न उत्तरे.pdf - Free Download", "raw_content": "\nमुलाखत प्रश्न उत्तरे मुलाखत प्रश्न उतरे खते दुकानदाराची मुलाखत प्रश्नावली शेतकरी मुलाखत प्रश्न उत्तरे आभार भुकम्प ग्रस्ताचे मनोगत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुन प्रस्तावना हेतु व उदेश प्रस्तावना हेतु उद्देश्य वाहतुकीचे उत्पन्न अर्थ मन्त्रालयसंग सम्वन्धित सार्वजनिक विवरण वाहतुकीचे प्रस्तावन वाहतूकीमुले उत्त्पन्न होणारे रोजगार प्रोजेक्ट शेतकरी मुलाखत सायबर गुन्हे उत्क्रांती वाहतुकीमुले निर्माण होणारे रोजगार 12th G.f.c कजॆरोखे प्रमाणपत्रे प्रस्तावना प्रस्तावना मराठी नेपालको अन्तरिम संविधान, २०६३ प्रस्तुतकताा : याचना सक्सेना, सहायक प्राध्याऩक म वाहतुकीमुळे उत्पन्न होणारा रोजगार हेतू व उद्दिष्टे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-adv-rakesh-bhujbal/", "date_download": "2019-04-18T18:58:41Z", "digest": "sha1:SPJCNNLCG5IG2TBOY3CIRMIMAC72VUM7", "length": 24276, "nlines": 260, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बहुमजली पार्किंग हवी - अॅड. राकेश भुजबळ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरी���ेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special बहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nआपल्या नाशिकची मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा विकास आहे. आता तर आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ होणार आहे. यासाठी शासकीय स्तरावर मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. शहर स्मार्ट व्हावे, ही सर्व नाशिककरांची इच्छाच आहेच, परंतु हा विकास होताना केवळ इमारती, रस्ते, सिमेंटची जंगले वाढ होऊन चालणार नाही.\nमुळात नाशिकची ओळख पुण्यभूमी म्हणून आहे. तसेच नाशिकचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देखील आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात नाशिक शहर हे राहण्यायोग्य चांगल्या शहरांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास कारण अद्यापपर्यंत टिकून असलेेले पर्यावरण व यामुळे आटोक्यात आलेले प्रदूषण हे आहे.\nयामुुळे नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा, परंतु त्यांच्या निसर्ग सौंदर्यालाही बाधा येता कामा नये. उलट हे निसर्ग सौंदर्य अधिक खुलण्यासाठी प्रयत्न व्हावेत.\nविकास हा समतोल सर्व सामावेशक असावा. हा होत असताना पर्यटन, मेडिकल हब, आयटी हब, शिक्षण, ऑटोमोबाईल, धार्मिक स्थळे तसेच ऐतिहासिक स्थळे आदींचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्या नाशिकला नैसर्गिकरित्या लाभलेल्या पर्यटनस्थळांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडण्यासह या परिसरातील नागरिकांना याद्वारे रोजगारही उपलब्ध होणार आहे.\nयातून अधिक विकास शक्य आहे. शहरात पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे. एकीकडे महापालिका पार्किंगची सुविधा करत नाही तर दुसरीकडे पोलिसांची टोईंग व्हॅन कारवाई करत आहे. यामुळे नेमके काय करावे, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. शहरात उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या भुखंडांवर बहुमजली अथवा अंडरग्राऊंड पे अ‍ॅण्ड पार्किंग करणे सोयीस्कर ठरणार आहे. यातून नागरिकांच्या सुविधेसही महापालिकेलाही उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे.\nशहरात सौर ऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सार्वजिक वाहतुकीचे बळकटीकरण, पायाभूत सुविधांवर भर, उद्योगांची गुंतवणूक यातून रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी वातावरण अनुकूल आहे. मात्र, यासाठी सर्वपक्षीयांचा पुढाकार व शासकीय पातळीवर पारदर्शकता येणे गरजेचे आहे.\nपुणे, मुंबई या शहरांमध्ये आयटी पार्क कार्यरत असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे रात्रंदिवस काम चालते. परिणामी सकाळ ते रात्री दहापर्यंत हॉटेल्स तसेच मॉल्स चालू असतात. याच धर्तीवर नाशिकमध्येही नाईट लाईफला परवानगी असावी. स्मार्ट शहरातील सर्व कामकाज पेपरलेस, पारदर्शी चालावे तसेच पर्यावरणाला अधिकाधिक चालना द्यावी, अशा पद्धतीने आपले शहर पर्यावरणपूरक स्मार्ट होणे शक्य आहे. फक्त गरज आहे ती सर्वांच्या इच्छाशक्तीची.\nPrevious articleभाजप आमदार राम कदम यांच्या पुतळ्याचे नगरमध्ये दहन\nNext articleवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहू���्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/03/3-12-21-30.html", "date_download": "2019-04-18T19:05:50Z", "digest": "sha1:3GN4VZMGGT5EZEMXCHJ7HF6WNWYVCNRI", "length": 17419, "nlines": 155, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो. मोठमोठे नेते, अभिनेते, सेनापती, उद्योगपती, मोटीव्हेटर्स यांच्यात 3 हा जन्मांक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.\nहे लोक मैत्रीपूर्ण, बोलके, प्रसन्न चेहर्याचे आणि उत्साही असतात. इतरांना मदत करायला ते सदैव तयार असतात.\nया व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही आणि ते सतत आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वापरायाची हेही त्यांना चांगलेच कळते.\nआपले विचार आणि मते स्पष्टपणे व्यक्त करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यांच्या प्रगल्भ आणि स्पष्ट विचारांमुळे, ज्ञानामुळे आणि तर्कबुद्धीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. समाजात त्यांना मान मिळतो.\nया व्यक्ति संयमी, सहनशील, धैर्यवान आणि कष्टाळू असतात. पण ते एकावेळी अनेक योजना राबवण्याच्या भानगडीत पडतात, त्यामुळे त्यांची अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी होण्याची शक्यता असते.\nआपल्या सहका-यांनी आपल्या आज्ञा ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, आणि ते सहकारी अशा आज्ञा ऐकतातही.\nयांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि आकर्षण शक्तीमुळे भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. यातून यांची लव्ह अफेअर्स होण्या���ी शक्यता असते.\nयांना नाही म्हणायची सवय नसते. त्यामुळे ते आश्वासने देऊन बसतात, पण प्रत्यक्षात ती पुरी करत नाहीत/ करू शकत नाहीत.\nयातील कित्येकांना कामापेक्षा गप्प-गोष्टींचे वेड असते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराच वेळ वाया जायची शक्यता असते.\n3 व एक अंकी बेरीज 3 येणारे अंक\nजांभळा, परपल, निळा, गुलाबी\nजन्मांक 3 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति:\nजिजाबाई, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टालिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार, टॉम क्रूज\n(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो).\nशरद पवार (जन्मांक 3)\nउद्योगपति भवरलाल जैन (जन्मांक 3)\nअंक 3 आणि 5: अभिनय आणि मनोरंजनाचे अंक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मा...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator) 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्य...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर Numerologist & Motivator मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला ...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही जॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मां...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो...\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/photonewsdetails?id=222", "date_download": "2019-04-18T18:32:18Z", "digest": "sha1:C5XUEQERFEAFHEFMGXGWGG2XJQUWHENH", "length": 2874, "nlines": 49, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | चौकीदारही चोर है! उड्डाण पुलाच्या भिंतीवर!", "raw_content": "\nबघा ही लोक भावना.\nलातुरच्या उड्डाण पुलाच्या भिंतीवर पंतप्रधान, राष्ट्रपुरुष (असं मुख्यमंत्री म्हणतात) नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लिहिलेलं हे वाक्य\nरस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला.... ...\nआली मोहीम, गेली मोहीम, प्लास्टीक जैसे थे\nजे नसे ललाटी, ते करतो तलाठी ...\nलातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण.... ...\nलातुरच्या बार्शी मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची कोनशिला ...\nसावली तर हवीच पण झाडं कुणी लावायची\nमोबाईल सांभाळण्याची अनोखी पद्धत... ...\nस्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब ...\nसमाजवादी पार्टीकडून शिवरायांना अभिवादन... ...\n‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन ...\nबोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली... ...\nसरकारी दवाखान्यात डुक्कर पैदास केंद्र...... ...\nरस्ता केवढा अन गाडी केवढी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T19:13:13Z", "digest": "sha1:LOZYEHAFWVJLO5K6UOIJEVGVPZO3VRXN", "length": 10881, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामसभा न घेतल्यामुळे सरपंच अपात्र - Dainik Prabhat", "raw_content": "\nग्रामसभा न घेतल्यामुळे सरपंच अपात्र\nजिल्हाधिकारी सिंघल यांच्या निर्णयामुळे खळबळ\nपिंपोडे बुद्रुक – वाघोली ता. कोरेगाव येथील सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कुमार निळकंठ भोईटे यांच्या तक्रारीवरून सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांना अपात्र करण्यात येत असल्याचा निकाल दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या वर्षी सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा घेतली नाही यामुळे त्यांच्या विरोधात कुमार निळकंठ भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी सिंघल यांच्यापुढे चालू होती. यामध्ये दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. सरपंच यांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2018 ची ग्रामसभा आम्ही 23 जानेवारीला घेतली होती. पण कोरम अभावी सभा तहकूब झाल्यामुळे सदर ग्रामसभा आम्ही 30 जानेवारी 2018 रोजी घेतली होती.\nकुमार भोईटे यांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2018 रोजीची ग्रामसभा हे कायद्याने बंधनकारक आहे व ती सभा न घेतल्यास सरपंचांवर कारवाई करण्यात येते. वाघोली गावच्या सरपंचांनी 26 जानेवारी 2018 च्या ग्रामसभेत बाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य न दाखवता आपल्या सोयीनुसार ग्रामसभा घेतली, असे दाखवले. परंतु वास्तविक पाहता 26 जानेवारी 2018 रोजी वाघोली गावामध्ये ग्रामसभा मागणी असूनही घेण्यात आली नाही. सरपंच यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम क्रमांक 1958 कलम 7 चा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी यांनी सरपंच यांना अपात्र करण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nपुणे – सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला बदला घेण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:24:56Z", "digest": "sha1:B77TB2OIGTEGOXD6PFMIZLY7QRXZM2JG", "length": 14006, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात \"विद्यापीठ विद्यार्थी परिषदे'चे गठण - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात “विद्यापीठ विद्यार्थी परिषदे’चे गठण\nपुणे – नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन 2018-19 च्या विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रतिनिधी आणि अन्य सर्व जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी, तर विद्यार्थी परिषदेसाठी एक अध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन उपाध्यक्ष आणि दोन संयुक्‍त सचिव अशी कार्यकारी प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली.\nविद्यापीठ विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत असल्याने विद्यापीठातर्फे सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्यांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी, शंका आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असा सल्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी यावेळी दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी न���वडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थी परिषदेतून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीडचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा जामकर पद्मसिंग नारायण, अमरावतीचे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा बेकरिया अभिनंदन किशोर, शिरपूर येथील के. व्ही. टी. आर. आयुर्वेद कॉलेजचा चौधरी निखील राजेंद्र या तीन विद्यार्थी प्रतिनिधींची विद्यापीठ अधिसभेवर बिनविरोध निवड झाली.\nविद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे आर. ए. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयाचे शिवराज काळे यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी कोहापूरचे कै. केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाचे पवनकुमार भोईर, नाशिकचे श्रीमती के. बी. आव्हाड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची तृप्ती जोशी यांची, तर सरचिटणीसपदी कोहापूरचे पी. एस. एम. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्च महाविद्यालयाचा सौरव मुळे यांची आणि संयुक्‍त सचिवपदी अहमदनगर येथील एस. एम. बी. टी. दंत महाविद्यालयाची सूर्यवंशी प्रेरणा आनंदा आणि मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाची गायत्री कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.\nसर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nपुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग\nपुणे – कचरा प्रश्‍न सुटता सुटेना\nफुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nपुण्याच्या सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष\nपुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही\nपुणे – राज्य परीक्षा परिषदेतील “सीसीटीव्ही’ खरेदी बारगळली\nपुणे – कौशल्य केंद्र अजूनही “अविकसीत’\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/trumps-right-on-a-bill-that-strengthens-relations-with-india/", "date_download": "2019-04-18T18:33:02Z", "digest": "sha1:3BMNWKQXRFHYDP2A5QAQHTMK4C6QOWM6", "length": 11316, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताबरोबरचे संबंध दृढ करणाऱ्या विधेयकावर ट्रम्प यांची सही - Dainik Prabhat", "raw_content": "\nभारताबरोबरचे संबंध दृढ करणाऱ्या विधेयकावर ट्रम्प यांची सही\nवॉशिंग्टन (अमेरिका)- अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठीच्या विधेयकावर सोमवारी सही केली. हिंद-पॅसेफिक क्षेत्रात अमेरिकेचे नेतृत्व मजबूत करणे आणि भारताबरोबरचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठीचे हे विधेयक आहे. या विधेयकात चीन करत असलेल्या कारवाया या आंतरराष्ट्रीय व्यवस्था कमकुवत करणाऱ्या असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.\nट्रम्प यांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. हिंद-पॅसेफिक क्षेत्रात शांती आणि सुरक्षा वाढवण्यासाठी भारताबरोबर महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदारीची यात व्यवस्था आहे. या कायद्याच्या कलम क्रमांक 204 नुसार भारत आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक, आर्थिक आणि संरक्षणविषयक संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आलेला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहिंद-पॅसेफिक क्षेत्रात दक्षिण चीन सागर, हिंद महासागर आणि पश्‍चिममध्य पॅसेफिक महासागर यांचा समावेश होतो. एआरआयए (एशिया रिऍश्‍युरन्स इनिशिएटिव्ह ऍक्‍ट) 2018 नुसार भारताला प्रमुख सुरक्षा भागीदार बनवण्याबरोबरच संरक्षण व्यवसाय आणि तंत्रज्ञान भागीदारीचा उल्लेख आहे. सिनेटर कोरी गार्डनर आणि एड मार्के यांनी हे विधेयक संसदेत मांडले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ\nपाकिस्तानातील बॉंम्बस्फोटात 16 ठार\nज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक\nजालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटीश राजवटीसाठी लाजिरवाणा डाग – ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्‍त केला खेद\nचीनच्या सहकार्याने श्रीलंकेत बांधलेला रेल्वेमार्ग खुला\nखाशोगी हत्येशी संबंधीत 16 सौदी नागरीकांवर अमेरिकेची बंदी\nपाकिस्तानातील दहशतादी घटनांमध्ये 21 टक्के घट\nमालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत\nया महिन्यात भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत – कुरेशी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिव���ड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/8th-five-year-plan.html", "date_download": "2019-04-18T18:49:26Z", "digest": "sha1:3UIPPOBYSRQUECYJG2P7IWVDNCTDYOMB", "length": 13585, "nlines": 146, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आठवी पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics आठवी पंचवार्षिक योजना\nकालावधी : १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७\nअध्यक्ष : पी.व्ही. नरसिंहराव\nएच.डी. देवेगौडा (१९९६ नंतर)\nउपाध्यक्ष : प्रणब मुखर्जी (१९९६ पर्यंत)\nमधू दंडवते (१९९६ नंतर)\nप्रतिमान : राव - मनमोहन प्रतिमान\nविकासदर : ६.८% (उद्दिष्ट ५.६%)\nखर्च : वास्तविक ४७४१२१ कोटी (प्रस्तावित ४३४१२० कोटी)\nदेशातील परकीय गंगाजळी अभाव, भांडवलाचा अभाव, राजकीय अस्थिरता, मुद्रास्थिती दर (१६.७%) यामुळे सातव्या योजनेनंतर १९९०-९१ आणि १९९१-९२ या दोन वार्षिक योजना राबविल्या गेल्या.\nराष्ट्रीय विकास परिषदेने ८वी योजना २३ मे १९९२ मध्ये मंजूर केली.\nआठव्या योजनेचा आधार ब्ल्यू मेल्लोर होते.\nउदार आर्थिक धोरण १९९१ मध्ये स्विकारले. LPG (Liberalization, Privatization, Globalization) म्हणजेच खा.उ.जा. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा स्विकार केला.\nनियंत्रित अर्थव्यस्थेकडून नियोजीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे हे उद्दिष्ट होते. विविध पैलूतून मानव विकास हा उद्देश होता.\n२००० सालापर्यंत पूर्ण रोजगार व पूर्ण प्रौढ साक्षरता निर्माण करणे, कुटूंब नियोजन व लोकसंख्या वाढ नियंत्रण करणे, खेड्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, शेतमाल उत्पादनात वाढ, अन्नधान्य स्वयंपूर्णता व निर्यात, वीज, वाहतूक विकासाला गती देणे, मानवी साधनसामुग्रीच्या विकासावर भर देणे ही उद्दिष्टे अमोर ठेवण्यात आली.\nयोजना साह्याचे राज्यांना वितरण करण्यासाठी प्रणव मुखर्जी फॉर्म्युला वापरण्यात आला.\nयोजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरली.\nखाजगी क्षेत्रावर प्रथमच सर्वाधिक खर्च (५४.७६%) करण्यात आला. सार्वजनिक खर्चावर ४५.२४% खर्च करण्याचे निश्चित होते. प्रत्यक्षात मात्र ३३.६% खर्च झाला. बचत दर २१.५% साध्य झाला.\nसर्वाधिक परकीय चलन प्राप्त झाले. परकीय मदत योजना खर्चाच्या ६.६% होती.\nनिर्य��त वाढ १३.६% इतकी तर आयात वाढ ८.४% इतकी साध्य झाली.\nसुचक नियोजन सुरु करण्यात आले. भांडवल व उत्पादन यांचे गुणोत्तर ४:१ हे होते.\nवाढीचा दर सरासरी ६.६८ इतका साध्य झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ८.०% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.९%\n१९९२-९२ मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला. केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री याचे पदसिद्ध अध्यक्ष होते.\n२ ऑक्टोबर १९९३ रोजी तीन योजना सुरु झाल्या.\n२. पंतप्रधान रोजगार योजना\n३. महिला समृध्दी योजना\n२ ऑक्टोबर १९९३ रोजी रोजगार विमा योजना सुरु करण्यात आली.\n२३ डिसेंबर १९९३ रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली. याची रक्कम ५ कोटी एवढी होती.\n१५ ऑगस्ट १९९५ रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या\n१. मध्यान्न आहार योजना (Mid-Day Meal Scheme)\n३. इंदिरा महिला योजना\n१५ ऑगस्ट १९९६ रोजी संगम योजना सुरु करण्यात आली. यानुसार अपंग व्यक्तींच्या गटांना १५००० रु.ची सहाय्य्यता देण्यात आली.\n१९९२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.\n१९९२ मध्ये Security and Exchange Board of India (SEBI) ला संवैधानिक दर्जा देण्यात आला.\n१९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला.\n१९९२ मध्ये भारताचे पहिले पंचवार्षिक परकीय धोरण जाहीर झाले.\n१९९२-९३ मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय करण्यात आला, १९९३-९४ मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर १९९४-९५ मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला.\n१९९३ साली राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.\n१९९३-९४ मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली.\n१ जानेवारी १९९५ रोजी भारत WTO चा संस्थापक सदस्य बनला.\n१९९६ मध्ये निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.\n१९९६ मध्ये भारतात पहिल्यांदा डीपॉझिटची प्रणालीची सुरवात करण्यात आली.\nसामाजिक सेवा - २२%\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/crime/chanda-kochhar-venugopal-dhoot-the-agency-investigating-the-blasts/1211/", "date_download": "2019-04-18T18:26:34Z", "digest": "sha1:JQBSITLWHX5LLHD5K6QISGEKXBWN4OLL", "length": 17963, "nlines": 128, "source_domain": "mahabatmi.com", "title": "चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी करणार तपास | Mahabatmi.com", "raw_content": "\nचंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी करणार तपास\nचंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्या निवास्थानी ईडी करणार तपास\nमुंबई – गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) आज तपास करणार आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.\nचंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर आज कोचर यांच्या मुंबईच्या घरावर तपास होणार आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेणारे वेणुगोपाल धूत यांच्याही औरंगाबाद येथील घराची झडती घेतली जाणार आहे.\nआर्केस्ट्रा डान्सरचा सौदा..10 हजार रुपयांत तीन तरुणांना विकले\nतस्कराच्या कब्जातून पंधरा लाखाचा मांडूळ सापाची सुटका\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मु���बईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nमहिलेला हवा होता मुलगा, साधू-बाबा म्हणाला- कोणालाही न सांगता रात्री ये\nकानपूर- मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अजून एका साधू-बाबाचे कारनामे समोर आले आहेत. मुलगा जन्माला येईल असे सांगून तीर्थयात्रेवर आलेल्या महिलेला चित्रकुट जिल्ह्यातील एका आश्रमात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महिलेने त्याला विरोध केल्यावर तिच्या पतीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी बाबाला ताब्यात घेतले.\nमध्यप्रदेशच्या टीकमगडवरून 31 मार्चला तीर्थयात्रेसाठी आलेल्या कुटुंबाने सांगितले की, दोन दिवस ते परिक्रमा मार्गावरील एका आश्रमात थांबले होते. मंगळवारी सकाळी मंदाकिनीमध्ये अंघोळ करत असताना, रेमेशदास बाबा भेटले. त्यानंतर त्यांच्यासोबत पूर्ण परिचय झाल्यावर त्याने द्वितीय मुखारबिंदच्या अंडकडानालाजवळ येऊन राहण्यास सांगितले. त्यानंतर ते कुटुंब त्याच्या आश्रमात राहायला गेले. संध्याकाळी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर ते परत आश्रमात आल्यावर आश्रमाचे प्रमुख बाबा रामेश्वरदासने पुजा करण्यास सांगितले. थोड्या वेळाने महिलेने बाबाला सांगितले की, त्यांना मुलगा होत नाहीये.\nत्यानंतर बाबाने तिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये बोलवले. तिथे मंत्रोचार करून तिला औषध देतो असे सांगण्यात आले होते. बाबान सांगितल्याप्रमाणे महिला रात्री कोणालाही न सांगता त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला विरोध करत असताना बाबाने महिलेच्या पतीला मारण्याचि धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आश्रमातून ते कुटुंब निघून गेले आणि रस्त्यात जात असताना पत्नीने पतीला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या मेडीकल तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केले.\nपत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन मुलींना गळफास देऊन व्हॉट्सअॅपवर पत्नीला टाकले फोटो\nनागपूर – पत्नी प्रिय���रासोबत पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आयटीआयमधील एका शिक्षकाने पाच व दाेन वर्षांच्या दोन मुलींना अगोदर गळफास देत नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो शिक्षकाने पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला व नंतर स्वत: गळफास घेतला. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये घडली.\nऋषिकांत कदुपल्ली (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. ऋषिकांत हा पत्नी प्रगती (३२) व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वॉर्डातील जयभीम चौकात राहत होता. ऋषिकांतच्या पत्नीचे एका वाहनचालकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. आठवडाभरापूर्वी ऋषिकांतची पत्नी त्या वाहनचालकासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पत्नी पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती. या घटनेचा ऋषिकांत यांना मानसिक धक्का बसला. व्यथित झालेल्या ऋषिकांतने आत्महत्या करण्यापूर्वी सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान अगोदर ५ वर्षीय मुलीला ओढणीने गळफास लावला. नंतर दोन वर्षांच्या चिमुकलीसही असेच संपवले. पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवले.\nआयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार\nमेरठ – उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.\nवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी ���पासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/03/", "date_download": "2019-04-18T18:23:59Z", "digest": "sha1:SLIMD5JGRTFBONPR3GV6VSO6NU7IBN2C", "length": 2028, "nlines": 29, "source_domain": "mahabatmi.com", "title": "03/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nमद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले\nऔरंगाबाद – सिल्लोडहून सुसाट निघालेला एक ट्रक फुलंब्रीपासून वाहनचालक, पादचाऱ्यांना उडवत औरंगाबाद शहरात घुसला. हर्सूलपासून पुन्हा वाहनचालक, हातगाडीचालकांना उडवत शहरातील चेलीपुरा भागातील चौकात पोहोचेपर्यंत या ट्रकने पाचहून...\nAK-47 बनवणाऱ्या रशियन कंपनीसोबत भारताचा करार\nनवी दिल्ली – जगभरात एके-47 रायफल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीसोबत भारताने संरक्षण करार केला आहे. या करारानुसार, कंपनी भारताला 7,50,000 अत्याधुनिक एके-203 रायफल पुरवठा करणार आहे. एके-203 हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-04-18T18:27:16Z", "digest": "sha1:2UOST6YIG3FFFDMTGJSLFHAAFWXX2TNT", "length": 6483, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थायलंड फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nथायलंड फुटबॉल संघ (थाई: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: THA) हा आग्नेय आशियामधील थायलंड देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला थायलंड सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४४ व्या स्थानावर आहे. थायलंडने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. थायलंड आजवर ६ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-231/", "date_download": "2019-04-18T18:21:29Z", "digest": "sha1:CPY3W5BFVPGSV6F4WVMLZQVVNMLANDCS", "length": 12367, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे - Dainik Prabhat", "raw_content": "\nजामखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे\nजामखेड – नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने जामखेड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या पालिकांचे कामकाज बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होते.\nराज्यातील सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 1 जानेवारीला संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जामखेड नागरपालिकेनेही पाठिंबा दर्शविला. कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाची पालिका अप्पर प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुंबई येथे भेट घेतली. संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करीत पालिका कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या मान्यतेच्या अध्यादेशात समावेश करण्याचे आश्वासन दिले. हा अध्यादेश सर्व पालिकांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहे. मागण्या मान्य केल्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले आहे.\nयावेळी कक्षअधिकारी महेंद्र ताकपीरे, हितेश वीर, माऊली ओहळ, डी.डी. देशमुख, प्रमोद टेकाळे, रज्जाक शेख, उमेश राऊत, अभिजित भैसडे, कृष्णा वीर, ए. एम. गिते, सुनील बीडकर, राजेंद्र गायकवाड, संजय खेत्रे, लक्ष्मण माने, कृष्ण हुलगुंडे, बद्रुद्दीन काझी, एम.एन. साळवे यांच्यासह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुतीने पाणीप्रश्‍नासाठी प्रयत्न केलेः ना. शिंदे\nराधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच; सुजय विखे पाटलांचं स्पष्टीकरण\nमोदींच्या सभेत काळ्या कपड्यांवर बंदी; बनियनही काढण्यास सांगितले\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर ,मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता\nनगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल\nसरकार खोटे बोलुन सत्तेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख को��ींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2019-04-18T18:30:18Z", "digest": "sha1:QLHWBYXCI73VORCQIS4YKTFX5T6LW27V", "length": 5689, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे\nवर्षे: ६८ - ६९ - ७० - ७१ - ७२ - ७३ - ७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोममध्ये लोखंडी कुलुप-किल्लीचा वापर सुरू झाला.\nइ.स.च्या ७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/decoration/1010907/", "date_download": "2019-04-18T19:17:20Z", "digest": "sha1:PMJAJPYO2JUMO3EH523RRNF7TVNBV2WF", "length": 2855, "nlines": 74, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Eventina Decors डिजायनर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nसिकंदराबाद मधील Eventina Decors डिजायनर\nठिकाणाच्या प्रकारांची सजावट ठिकाणे, बाहेर (स्वत: चे बांधकाम, कमान आणि मांडव)\nवस्तूंची सजावट तंबू, प्रवेशद्वार आणि मार्ग, जोड्या आणि पाहुण्यांसाठी टेबल्स, बाहेरील सजावट (लॉन्स, बीचेस)\nवापरलेले साहित्य फुलं, कापड, रोपटी, फुगे\nभाड्याने तंबू, फोटो बूथ, फर्निचर, डिशेस\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 17)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/metoo-america-mishel-obama-support/", "date_download": "2019-04-18T19:07:07Z", "digest": "sha1:4ONQ7JLO5RNHQSE5NDLKADRRAPPYXQEY", "length": 20283, "nlines": 255, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'MeToo' ला मिशेल ओबामांचा पाठिंबा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे ���ुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणा���\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान आवर्जून वाचाच ‘MeToo’ ला मिशेल ओबामांचा पाठिंबा\n‘MeToo’ ला मिशेल ओबामांचा पाठिंबा\nवॉशिंग्टन : MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराबाबत रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली असताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मात्र या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. हे जग ��हिला आणि मुलींसाठी धोकादायक आहे. आता मात्र हद्द झाली”, अशा शब्दांत त्यांनी सध्यस्थितीबाबत भाष्य करत #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.\nPrevious articleमहिंद्राची महाबोलेरो बाजारात दाखल; सतराशे किलो वजन वाहून नेण्याची क्षमता\nNext articleMeToo मूर्खपणा, इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाही- शिल्पा शिंदे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभारतावर हल्ल्याचा विचार करू नका ; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा\nअण्णांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने\nअण्णांच्या आंदोलनास पाठिंब्यासाठी रॅली\nकेंद्रीय मंत्री अरुण जेटलींवर अमेरिकेत शस्त्रक्रिया\n#MeToo प्रकरणी ‘या’ बॉलिवूड दिग्दर्शकाला क्लीन चीट\nआमचा भारतीयांना पूर्णपणे पाठिंबा : ट्रम्प\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-ic-814-plane-hijack/", "date_download": "2019-04-18T18:41:24Z", "digest": "sha1:P7CCNAP5G2WZ3G35PJUNEIPLLAYRWN73", "length": 27832, "nlines": 139, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया \"IC 814\" विमान अपहरण", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअटलजी पंतप्रधान असताना, त्यांच्या सरकारने काश्मिरी फुटीरतावाद्यांना बिलकुल भिक न घालण्याचा निर्णय घेतला होता.\nअतिशय कठोरपणे काश्मीरप्रश्नावर काम सुरु असताना, ‘हर्कातुल मुजाहिदीन’च्या (HUM) दहशतवाद्यांनी भारतीय प्रवाशांनी भरलेल्या विमानाचे अपहरण केले.\nतब्बल आठ दिवस या अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांच्या प्राणास ��ेठीस धरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. त्यावेळी विविध पत्रकारांनी या घटनेवर एकेरी भाष्य केले होते, मात्र नक्की काय व कसे घडले होते याचा लेखा-जोखा या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nदिनांक २४ डिसेंबर, १९९९ रोजी इंडिअन एअरलाईन्स चे विमान काठमांडू मधून दिल्ली येथे निघाले. या विमानामध्ये १७८ प्रवासी आणि ११ विमान कर्मचारी होते.\nहे विमान भारतीय हद्दीमध्ये आले असता पाच अतिरेक्यांनी पूर्ण विमानावर ताबा मिळवला. त्या पाच जणांकडे स्फोटके आणि हत्यारे होती.\nअपहरण केलेले विमान सरळ लाहोरला न्यावे अशी वैमानिकास आज्ञा केली असता, वैमानिकाने ‘इंधनाची कमतरता असून, त्यामध्ये लवकरात लवकर इंधन भरण्याची गरज आहे’ असे सांगितले.\nतिकडे लाहोरमध्ये पाकिस्तानी शासनास या परिस्थीची कल्पना आली. नुकतेच कारगिल युद्ध होवून गेले होते आणि अशा वेळेस भारतामधून अपहरण केलेले विमान जर पाकिस्तानी जमिनीवर उतरवू दिले तर पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले असते.\nया सर्व परिस्थितीचा विचार करता पाकिस्तानी सरकारने सदर विमानास लाहोरमध्ये उतरण्यास मनाई केली.\nया सर्व कारणांमुळे दहशतवाद्यांनी विमान अमृतसरला थांबवून इंधन भरून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अतिरेक्यांनी नुकत्याच लग्न झालेल्या प्रवासी दाम्पत्याची, श्री. रुपीन आणि श्रीमती रचना कत्याल यांची ताटातूट केली आणि रुपीन यास भोकसून ठार मारले. बिचाऱ्या रचनाला तर पुढील आठ दिवस तिचा नवरा जिवंत आहे की नाही हे माहित देखील नव्हते.\nभारत सरकार या सर्व घडामोडींच्या धक्क्यातून सावरू शकले नाही. अचानक घडलेल्या घटनांना कसे हाताळावे, निर्णय कुणी आणि कसे घ्यावे आणि मुख्यतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कशी घ्यावी असा विचार करून सर्वजण माननीय पंतप्रधान अटलजींसाठी थांबले होते.\nदरम्यान अटलजी शासकीय कामानिमित्त दिल्लीबाहेर गेले होते आणि नेमक्या या घडामोडी झाल्या तेव्हा त्यांचे परतीचे विमान निघाले होते.\nत्या काळात आजसारख्या तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने अटलजींना याबाबत माहिती देता येणे शक्य नव्हते.\nवाजपेयींचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले असता, राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी ब्रजेश मिश्रा धावपट्टीजवळ थांबले होते. लगेचच अटलजींच्या समवेत सर्व अधिकारी, प���राष्ट्र मंत्री जसवंत सिंग, अडवाणीजी आदि सर्व लोकांची बैठक सुरु झाली आणि विमान अमृतसरला इंधन भरण्यास उतरवल्याची बातमी आली.\nअमृतसरमधील विमानतळावर विमान उतरवण्यात आले आणि दहशतवाद्यांनी तेथील अधिकाऱ्यांना इंधन भरण्यास फर्मावले. विमानतळावर एकच गोंधळ उडाला. एका व्यक्तीची हत्या झाली असल्याने जो तो जण स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला. अशा संकटसमयी प्रसंगावधान राखण्यास सर्वजण कमी पडले.\nदिल्लीवरून जसवंत सिंग फोन वर फोन करीत होते, ओरडून ओरडून सांगत होते की, काहीही करून ते विमान थांबवा.\nत्यांनीतर असे देखील सांगितले की,\nविमानाच्या धावपट्टीवर पेट्रोल किंवा सामानाचा मोठा ट्रक किव्वा काही मोठ्ठी वाहने आणून लावा, जेणेकरून अजून थोडा वेळ विमान थांबवता येईल.\nपरंतु, तेथील कुणीही शांतपणे विचार करून निर्णय घेतले नाही. आपल्या सरकारला माहित होते की, जर विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले तर परिस्थिती अतिशय बिकट होईल. परंतु अशा अकल्पित घटनेला सामोरे जाण्यासाठी काहीही विशिष्ट व्यवस्था नसल्यामुळे आपली प्रणाली समर्थपणे तोंड देण्यास कमी पडली.\nअर्ध्या तासातच दहशतवाद्यांना भारतीय हद्दीमध्ये थांबण्याचा धोका जाणवला व भारतीय सुरक्षा व्यवस्थेने काहीही करायच्या आधीच विमान अमृतसरमधून लाहोरला रवाना झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान, दिल्लीहून तडक निघाले, परंतु ते पोहोचण्या आधीच विमान अमृतसर वरून निघाले होते.\nहे विमान लाहोरला इंधन भरण्यास उतरवण्यात आले असता, पाकिस्तानी शासनाने त्यांना इंधन भरताक्षणी पाकिस्तानच्या हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. बाळकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग यांनी पाकिस्तानशी संपर्क साधून त्या विमानास थांबवण्याची विनंती केली, परंतु पाकिस्तानने हात झटकले.\nइथे भारतामध्ये प्रसारमाध्यमे आणि जनतेने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरायला आणि सरकारविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली. आधीच अनपेक्षित घटनांनी बावचळलेल्या आणि घाबरलेल्या सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यास सुरुवात झाली.\nइंधन भरल्यानंतर विमान दुबईला नेण्यात आले. त्या-पाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान विमानाने दुबईला पोहोचले. त्यावेळी गल्फ देशांमध्ये अमेरिकेचा फार मोठा दबदबा होता आणि भारत-अमेरिकेचे आपापसातील संबंध चांगले असल्याने परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेशी बोलण्यास सुरुवात केली.\nराष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना दुबईमध्ये उतरलेल्या विमानावर कारवाई करून प्रवाशांना सोडवता यावे यासाठी परवानगी हवी होती. अशा वेळी अमेरिकेने देखील स्वार्थ पहिला.\nजवानांना विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आलीच, परंतु वाटाघाटी करण्यासाठी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देखील विमानतळावर जाण्यास मज्जाव करण्यात आला.\nअमेरिकेच्या राजदूतास मात्र विमानाजवळ जाऊन दहशतवाद्यांशी बोलण्यास परवानगी मिळाली. याचे फलित असे झाले की, काही लोकांना सोडण्याच्या बदल्यात, अतिरेक्यांना इंधन भरून सुरक्षितपणे दुबईबाहेर जाण्याची परवानगी मिळाली.\nत्यामुळे दहशतवाद्यांनी २७ लोकांना आणि मृत रुपीनच्या शरीरास विमानाबाहेर नेण्याची परवानगी दिली.\nकंदाहार येथील तालिबानी राजवटीने या दहशतवाद्यांना आसरा दिला. विमान कंदाहारला पोहोचल्यानंतर त्यांनी भारताशी वाटाघाटी सुरु केल्या. या सर्व वाटाघाटींमध्ये तालिबानने मध्यस्थी करण्यात पुढाकार घेतला. भारताकडून विवेक काटजुंच्या अधिपत्याखाली एक गट चर्चा करण्यास पाठवण्यात आला.\nदहशतवाद्यांमध्ये ‘जैश- ए – मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ‘मौलाना मसूर अझहर’ चा सख्खा भाऊ होता. हे तिघेही पाकव्याप्त काश्मीर मधील रहिवासी असून, त्यांचा उद्देश्य भारतीय तुरुंगात बंदिस्त असलेल्या ३६ दहशतवाद्यांना सोडवणे हा होता. त्यांनी भारतासमोर २ मागण्या ठेवल्या.\nपहिली म्हणजे भारताने ३६ अतिरेक्यांना सोडावे, आणि २०० दशलक्ष डॉलर रक्कम द्यावी.\nभारत सरकारने ही मागणी अमान्य केलीच, त्याचसोबत तालिबानी पुढाऱ्यांनी दहशतवाद्यांना योग्य त्याच मागण्या मागण्यासाठी तंबी दिली. शेवटी भारताने तीन निर्दयी दहशतवाद्यांना सोडावे यावर वाटाघाटी संपल्या. या तीन दहशतवाद्यांमध्ये भारतीय संसदेवर हल्ला करवणारा आणि ‘जैश- ए – मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ‘मौलाना मसूर अझहर’ होता.\nत्याचबरोबर अहमद ओमार सईद शेख होता, जो पाश्चिमात्य देशातील प्रवाशांचे अपहरण करण्यामुळे अटकेत होता.\nया अहमद ओमार सईद शेखने १९९९ मध्ये सुटल्यानंतर अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल याची हत्या केली आणि तो अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.\nआणि तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव ‘���ुश्ताक अहमद झार्गार’ असून त्यानंतर त्याने काश्मीर मधील अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.\n१६९ लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि अजून काहीही पर्याय नसल्यामुळे भारतीय सरकारने या तीन अट्टल गुन्हेगारांना सोडण्याचा निर्णय घेतला.\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nपाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा “अभेद्य” ठेवणारा भारताचा सुपर-स्पाय\nस्वतः जसवंत सिंग या तिघांना आपल्यासोबत घेऊन कंदाहारला गेले. त्यानंतर या १६८ भारतीय नागरिकांना घेऊन आपले मंत्री आणि वाटाघाटीस गेलेले अधिकारी, तालिबान क्षेत्रामधून सुखरूप भारतात परतले.\nतालिबानने या आठ दहशतवाद्यांस दहा तासांच्या आत तालिबान क्षेत्रातून बाहेर पडण्यास सांगितले, आणि अशा प्रकारे अतिशय भीषण घटनेचा शेवट झाला.\nयानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने अटलजींच्या सरकारवर अतिशय मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘सरकारने या लोकांच्या जीव वाचवण्याच्या बदल्यात ३ अट्टल दहशतवाद्यांना सोडलेच कसे\nपरंतु परिस्थितीचा अभ्यास केल्यावर कळून येते की, सरकारने अतिशय मुत्सद्दीपणे १८८ भारतीय नागरिकांचा जीव वाचवला आहे.\nज्या वेळेस कुठलाही पाश्चिमात्य देश मदत करीत नव्हता आणि विमान तालिबानी अतिरेक्यांच्या प्रदेशामध्ये उतरवले होते, अशा वेळी मुत्सद्दीपणे वाटाघाटी करून, त्यांच्या मागण्या कमी करण्यास त्यांना मजबूर करणे आणि आपल्या लोकांचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे होते.\nजम्मू काश्मीर महत्वाचं का आहे\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील\n१०० कोटींची कंपनी उभी करणारे OLX चे CEO पाळतात ही दिनचर्या →\n“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे\nविचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची खरी उंची दाखवून देते\nकौटिल्य नीतीवर आधारित वाजपेयींच्या काळातील भारताचे परराष्ट्र धोरण\nज्याच्यामुळे महाभारतात विजयाचे पारडे पांड��ांकडे झुकले त्या भीमपुत्र घटोत्कचाची कथा\nअंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल\nस्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली) ४ थी लढाई\nराजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी मिळतात\nही आहेत जगातील सर्वात सुरक्षित शहरं\nकाश्मीरवरील भारतीय दावा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ५)\nकंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय\nपेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\nट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे का असतात\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\n९० वर्षापूर्वीच्या या फ्लाइंग बोट्स काही विमानापेक्षा कमी नव्हत्या\nकाँग्रेस जगात दुसऱ्या क्रमांकाची भ्रष्ट पार्टी : बातमी चुकीची\nलहानपणी “नागराज” कॉमिक्स वाचलंय\nझायराची माफी – हे कट्टरवादाचं अस्तित्व नाकारणाऱ्या सर्वांचं पाप आहे\nदुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो\nह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…\nइस्रोच्या विश्वविक्रमात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘प्लॅनेट’ची गोष्ट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Naldurg-Trek-N-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:27:26Z", "digest": "sha1:MKBZ2MLA5SQJNMQARK7CKNS4CDUFV2VY", "length": 15801, "nlines": 32, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Naldurg, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nनळदुर्ग (Naldurg) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : उस्मानाबाद श्रेणी : सोपी\nमहाराष्ट्र हा किल्ल्र्‍यांचा देश आहे. या देशात स्थळ अर्थात भुदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे तिन्ही प्रकार आढळतात. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुदुर्गांमधील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळ जवळ ३ किमी लांब आहे. या तटबंदी मध्ये ११४ बुरुज आहेत. या किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे ‘पाणीमहाल’. पावसाळ्यात बोरी नदीचे पाणी या पाणीमहालाच्या वरतून पडते, तेव्हा महालाच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते.\nनळदुर्ग किल्ल्याची तटबंदी ३ किमी लांबीची आहे. यात जवळजवळ ११४ बुरुज बांधलेले आहेत. बुरुजांच्या विविध आकारांचे प्रयोग नळदुर्ग मध्ये करण्यात आले आहेत. काही ठिकाणी षटकोनी, पंचकोनी, चौकोनी, अर्धवर्तुळाकार तर काही ठिकाणी नऊ पाकळ्र्‍यांसारख्या बुरुजाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळच्या नळदुर्ग किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी खंदकाच्या मागच्या बाजूला जोड किल्ला बांधण्यात आला आहे, याचे नाव \"रणमंडळ\". भुदुर्गाला खंदक हा हवाच म्हणून नळदुर्गच्या अवतीभवती बोरीनदीचे पात्र वळवून त्याचा खंदक म्हणून उपयोग केला आहे. यामुळे किल्ला आपोआपच संरक्षित झाला आहे.\nनळदुर्ग गावात शिरल्यावर किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेने वस्ती ओलांडली की खंदकावरील पुल लागतो. त्यावरुन किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दारात शिरायचे. हे प्रवेशव्दार दोन भव्य बुरुजांमध्ये बसविलेले आहे. याच बुरुजांमधून किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार सध्दा काढले आहे. यातून आत शिरल्यावर डावीकडे देवड्या लागतात. समोरची वाट सध्या भिंत घालून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घेऊन दोन तटबंदीच्या मधून ही नागमोडी वाट जाते. डावीकडच्या बुरुजामध्ये किल्ल्याचे तिसरे अर्थात मुख्य प्रवेशव्दार उभे आहे. तिथे जाण्या अगोदर उजवीकडे वळून पायर्‍या चढून शेरहाजीच्या वर जायचं तिथून किल्ल्याची दुहेरी तटबंदीचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दाराची लाकडी फळ्या आजही शिल्लक आहेत. सध्या गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने गडाचा हा दरवाजा सकाळी ९ ला उघडतो आणि संध्याकाळी ५ ला बंद होतो. या प्रवेशव्दाराच्या बाहेरच्या बाजूसही बुरुजामध्ये खोल्या केलेल्या आहेत. आत शिरल्यावर डावीकडच्या बाजूने दरवाजाच्या बाजूला असणार्‍या बुरुजांवर जाता येते. आत गेल्यावर समोरच तीन तोफा पडलेल्या दिसतात. यापैकी आडव्या ठेवलेल्या तोफेची लांबी साधारणपणे २७ फुट आहे. त्याच्या मागे हत्तीखान्याची इमारत आहे. याच्या समो��च एक मोठे शिल्प ठेवलेले आहे. या इमारतीच्या मागे थोडे अंतर चालून गेल्यावर किल्लेदाराचा वाडा लागतो. या वाड्यामध्ये पूर्वी नळदुर्गचे महाविद्यालय भरत असे. आता यात काही शिल्प पडलेली दिसतात. याच्याच बाजूला ‘मुन्सीफ कोर्टची‘ इमारत आहे.\nया वाड्याच्या एका बाजूला ‘जामा मशीद‘ आहे. याच्या समोरच एक हौद सुध्दा आहे. किल्ल्यात काही लोकांची वस्ती आहे. त्र्‍यांची घरे या परिसरात आढळतात. या किल्लेदाराच्या वाड्याच्या उजवीकडे गेल्यावर समोरचा बुरुज आपले लक्ष वाधून घेतो. या बुरुजाचा आकार हा आतल्या बाजूने समजत नाही. त्याला पाहवयाचे असल्यास नळदुर्ग - हैद्राबाद रस्त्यावर नळदुर्ग पासून ५ किमी अंतरावर जायचे. या हायवे वरुन हा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याचा आकार कमळाच्या पाकळ्र्‍यांसारखा दिसतो. यालाच ‘नऊ पाकळ्र्‍यांचा‘ किंवा ‘नवबुरुज‘ असे ही म्हणतात. आतमधील बाजूने हा बुरुज दुमजली आहे. क्वचितच कुठल्यातरी किल्ल्यावर अशी रचना पहावयास मिळते.\nबारदरी नावाची एक पडकी इमारत नळदुर्गात जामा मशिदीच्या मागच्या अंगास तटबंदीला लागून आहे. या इमारतीमध्ये इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज हा वास्तव्य करुन होता. या इमारती मधून बोरी नदीच्या खंदकाचे आणि त्यावर असणार्‍या बंधार्‍याचे सुंदर दृश्य दिसते. बारदरीच्या उजव्या अंगास एक इमारत उध्वस्त अवस्थेत उभी दिसते. या इमारतीला ‘रंगमहाल’ असे म्हणतात. किल्ल्यावर इतरही अनेक पडक्या इमारती दिसतात, अनेक वाड्र्‍यांचे उध्वस्त अवशेष दिसतात.\nकिल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे ‘पाणीमहाल’ नळदुर्गाच्या बाजूला खंदक म्हणून बोरी नदीचा वापर करण्यात आला आहे. ही नदी प्रत्यक्षात तुळजापूरहून वाहत येते. तिचे पात्र वळवून संपूर्ण किल्ल्याला खंदक निर्माण केला आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसर्‍या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला आहे. या बंधार्‍याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसर्‍या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. या बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधार्‍याच्या आतमध्ये छोटासा राजवाडा सुध्दा बांधलेला आहे आणि त्यात उतरण्यासाठी पायर्‍यासुध्दा बांधलेल्या आहेत. बांधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी ह्या बंधार्‍यावरुन वाहते, पण आतील भागात असणार्‍या एका वास्तूला सुध्दा त्याचा स्पर्श होत ���ाही. या पाणीमहालाच्या वरतून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन.\nकिल्ल्यातील आणखी एक आकर्षक वास्तू म्हणजे ‘उपळ्या बुरुज’ यालाच उपली बुरुज असेही म्हणतात. याची साधारणपणे उंची दिडशे फुट आहे. या बुरुजाला टेहळणी बुरुज असेही म्हणतात. हा बुरुज किल्ल्याच्या दोन तटबंदीच्या बरोबर मध्यभागी आहे. त्यावर २१ फुट आणि १८ फुट लांबीच्या दोन तोफा ठेवलेल्या आहेत. या बुरुजावरुन संपूर्ण किल्ल्याचा व त्याच्या भोवतालचा परिसर दिसतो. या बुरुजाच्या बाजूला दारुकोठार आहे. या बुरुजाच्या पायथ्याशी पाण्याचा हौदही आहे. तोफांना बत्ती देणारा या पाण्यात उतरत असे. संपूर्ण नळदुर्गचा किल्ला आणि रणमंडळ किल्ला पहाण्यास एक दिवस लागतो.\nसोलापूर पासून नळदुर्ग हा ५० किमी अंतरावर आहे. सोलापूर - हैदराबाद रस्त्यावरच नळदुर्ग गावात हा किल्ला आहे. सोलापूरहून दर अर्ध्यातासाला नळदुर्गला जायला एसटी आहे.\nतुळजापूर पासून नळदुर्ग ३५ किमी अंतरावर, तर उस्मानाबाद पासून ५० किमी अंतरावर आहे.\nकिल्ल्यात राहण्याची सोय नाही. मात्र नळदुर्ग गावात राहण्यासाठी विश्रामगृहे आहेत.\nनळदुर्ग गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.\nकिल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nसोलापूर ते नळदुर्ग १ जाण्यास साधारण तास लागतो.\nनळदुर्गाच्या पाणी महालाचे सौंदर्य पाहायचे असल्यास पावसाळा संपण्याच्या वेळी हा किल्ला पाहायला जावा. नळदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी १ पूर्ण दिवस लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: N\nनांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) नाणेघाट (Naneghat) नारायणगड (Narayangad) नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))\nनरनाळा\t(Narnala) न्हावीगड (Nhavigad) निमगिरी (Nimgiri) निवतीचा किल्ला (Nivati Fort)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2019-04-18T18:24:49Z", "digest": "sha1:ZCAUJ425JQDL2DO4P7BYYH455CILVH7A", "length": 4490, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४७५ मधील जन्म‎ (३ प)\n\"इ.स. १४७५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार कर���\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-04-18T19:02:19Z", "digest": "sha1:DS4ZCCJZJPOZ3HKFFO3EQEASQCVY4NPX", "length": 4834, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वित्झर्लंडमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► जिनिव्हा‎ (४ प)\n► झ्युरिक‎ (३ प)\n\"स्वित्झर्लंडमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.shrikrupaprakashan.com/about-dr-kaka/", "date_download": "2019-04-18T19:33:36Z", "digest": "sha1:7Q3VVLGL7FRVYBCZKPP4WR4HAM5ZYRIJ", "length": 14939, "nlines": 72, "source_domain": "www.shrikrupaprakashan.com", "title": "प पू डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख – Shrikrupa Prakashan", "raw_content": "\nईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.\nजिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.\nआपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दू��� राहून समाधान टिकून राहते.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nवेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.\nआत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा\nपरमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी \"वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.\nज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.\nस्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.\nसांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा\nप पू डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख\n“कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन |\nअपारसंवित्सुखसागरेSस्मिन लीनं परे ब्रहमणि यस्य चेत: || ”\nजन्म :- ज्येष्ठ अमावस्या शके १८५६ म्हणजे दि ११ जुलै इ स १९३४ ह्या शुभ दिनी. कोकणातील तळे गाँव य���थे झाला.\nपुढे यथा समय वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले.\nमुरगुड ग्राम, त्याचा परिसर आणि तेथील रहिवासी जनता यांच्या थोर भाग्याने प पू डॉ काकांनी हा विभाग व हे ग्राम यांची स्वत:ची कर्मभूमी म्हणून निवड केली. एक यशस्वी, दयाळू, सेवाभावी, लोकप्रिय व तज्ज्ञ डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत प्रख्याती अशा व्यावसायिक ऐश्वर्याचा त्यांना लाभ झाला. प्रारब्ध, क्रियमाण व श्रेष्ठांचे आशीर्वाद ह्या अति अनुकूल कारणत्रयामुळे संतती, संपत्ति, लोक मान्यता, लोकप्रियता, सुकीर्ती, सुप्रसिद्धी, गौरव आणि शासकीय तसेच सामाजिक पुरस्कार व सन्मान ह्या दुर्लभ अलौकिक बाबींनी त्यांचे लौकिक जीवन लाभान्वित झाले आहे. स्वत: डॉ काका व त्यांच्या सहधर्मचारिणी कै वसुंधरा ह्या उभयतांच्या दीर्घ आणि आदर्श वैवाहिक जीवनाचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे करता येईल. “सहवास , सहजता, सहधर्म व सहकार्य या सद्गुणांनी मंडित अखंड सुमधुर रसमय सुखी सहजीवन”\n१९७५ साली प पू खंदारकरमहाराजांशी भेट. त्यांचा अनुग्रह प्राप्त.\n१९८१ साली प पू काकांना अनुग्रह दीक्षा व संप्रदाय वाढवण्याची आज्ञा झाली.\nवयाच्या ५२व्या वर्षी उत्तम सुरू असलेला वैद्यकीय व्यवसाय सहकार्याच्या हाती सोपवून निवृत्ती.\nअगदी सुरवातीच्या काळात पत्रद्वारा दासबोध अभ्यास ह्या उपक्रमाचे सहासंयोजक म्हणून काम पाहिले.\n२००३ साली कोल्हापूर येथील यादव मठाने ज्ञानभूषण ह्या बिरुदाने सन्मानित केले\nब्रह्मीभूत वरदानंद भारती स्वामी महाराज स्मृती कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात, दिनांक १६/०१/२००४ रोजी अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या ठाणे जिल्हा शाखे तर्फे “समाजभूषण पुरस्कार” व सन्मानपत्र बहाल करण्यात आले.\nगेली २८ वर्षे अखंड सज्जनगडावर पितृपंधरवडयात सात दिवासीय अभ्यास वर्ग.\nमुकुंदाचार्य पुरस्कार २६ जा २००६.\nस्वामी स्वरुपानंद यांच्या श्रुतीसागर आश्रम फुलगांव तर्फे डोंबिवली येथे आद्य शंकराचार्य पुरस्कार १५ मे २०१३ रोजी देण्यात आला.\nछत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर, यांच्या तर्फे जिजामाता विद्वत पुरस्कार व पूजन दी १८ जून २०१६ रोजी करण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रु एकावन्न हजार असे त्याचे स्वरूप होते.\nप पू काकांचे कार्य :-\nशुद्ध परमार्थ लोकांपर्यंत नेणे.\nवेदान्तशास्त्र सांगणार्‍या ग्रंथांची निर्मिती करणे, तसेच नियतक��लिकांमधून परमार्थपर लेख लिहिणे.\nपरमार्थाविषयी जनमानसांत रूढ असलेल्या गैरसमजुती दूर करणे.\nशुद्ध परमार्थ, परमार्थ शास्त्र, संतविचार व साधना सर्वांपर्यंत नेऊ शकणारे अनेक प्रवचनकार व लेखक तयार करणे.\nमुमुक्षूंना त्याच्या ध्येयाप्रत नेणे व सर्वच साधकांना प्रगतीचा मार्ग दाखवणे.\nविविध अद्वैत संप्रदायांतील वरकरणी दिसणारा भेद व त्यांमुळे निर्माण झालेला भेदभाव दूर करणे.\nस्वतः आचरून इतरांना साधना, वैराग्य, अनासक्ती यांचा धडा घालून देणे.\nतीसपेक्षा अधिक वेदांतप्रचुर ग्रंथांची निर्मिती.\nविविध ठिकाणी दिलेली बारा हजारच्या वर प्रवचने.\nजगभर विखुरलेल्या साधकांना मार्गदर्शनाच्या निमित्ताने भारतभर व परदेशात केलेला प्रचंड प्रवास.\nजीवन विकास, सज्जनगड, प्रसाद, भक्तियोग, पंढरीसंदेश इत्यादी नियतकालिकांतून केलेले विपुल लेखन.\nअनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1197801/", "date_download": "2019-04-18T18:20:07Z", "digest": "sha1:YQNEADLSF7JXK6G4YBJTXFZBB2JTUTM2", "length": 3085, "nlines": 80, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Srinu Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nसिकंदराबाद मधील Srinu Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 2 महिने\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 16)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-04-18T18:40:40Z", "digest": "sha1:BXWMOY2IRHU42BYIHZAU7SHZ26OW7BGF", "length": 8363, "nlines": 59, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "ती फुलराणी", "raw_content": "\nफेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग\nमंजू शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूलाघरची सून म्हणून स्विकारलेलं नाही. त्यात शौनककडून मिळालेल्या नकाराचा देवयानीला अजूनही त्रास होत आहे. त्याला मिळवण्याच्या हव्यासापोटी मंजू-शौनकच्या संसारात देवयानीची लुडबूड सुरूआहे. त्यात इतर अनेक संकट एकामागोमाग एक मंजू-शौनकच्या पाठी पडली आहेत. “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर”, अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या फुलराणीवर ओढवली आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत मंजूआपलं शिक्षणाचं स्वप्न कसं काय पूर्ण करणार यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार यात तिला शौनक कशाप्रकारे साथ देणार देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का देशमुख कुटुंबाचा विरोध मावळणार का या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणार आहेत प्रेमाचा महिनासमजला जाणाऱ्या फेब्रुवारीमध्ये… फेब्रुवारीचे ९, १६, २३ या तीनही शनिवारी ‘ती फुलराणी’चा एक तासाचा विशेष भाग तुम्ही पाहू शकणार आहात. या प्रेमा महिन्यात मंजू-शौनकचं प्रेम कितीसंबहरतं आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांना ते कसे पार करतात जाणून घेण्यासाठी पाहत रहा, एक तासाचे हे विशेष भाग, तुमच्या लाडक्या सोनी मराठीवर.\nTi Fulrani Marathi Serial : मंजूने उचलला आहे शिकायचा विडा – उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’\nशिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण…ही आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, “नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती क���ली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला… त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला… त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार जाणून घेण्यासाठी पहात रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://masterstudy.net/mdiscuss.php?qid=68183&type=2", "date_download": "2019-04-18T19:20:44Z", "digest": "sha1:6GQS26D6BZB7KYF47FXIMCSBIIJ6KDRB", "length": 4234, "nlines": 59, "source_domain": "masterstudy.net", "title": "अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आद� ?->(Show Answer!)", "raw_content": "\nMultiple Choice Question in मराठी-सामान्यज्ञान-प्रश्नोत्तरे\n1. अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार _____________ ला आहे.\n(A): केंद्रीय माहिती आयोग / राज्य माहिती आयोग\n(B): केंद्री��� जन माहिती आयोग\n(C): राज्य जन माहिती आयोग\nMCQ->अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार _____________ ला आहे. ....\nMCQ->हुंड्या वटविणे , विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासारखी कामे करतो \nMCQ->ATM ने नगद वितरित न केल्यास बँकेला ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते सात दिवसांपर्यत जर ही चूक दुरुस्त केली नाही तर त्याना किती रक्कत नुकसान भरपाई म्हणून करावी लागते. ....\nMCQ->.........मध्ये कोणतेही सरकारी अगर सार्वजनिक पद पात्रता नसतानाही जर कोणी व्यक्ती ते भूषवित असेल तर त्या व्यक्तीच्या पदग्रहण करण्याविषयीची पृच्छा करण्याचा अधिकार आहे. ....\nMCQ->वह, रिट जो भारत मे उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय द्वारा किसी व्यक्ति अथवा व्यक्ति समुदाय को आदेश देती है कि वह अपना कर्तव्य पालन करे, वह है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2019-04-18T18:20:21Z", "digest": "sha1:VSZEF76W4S6STSDIWOTD554EFEUC6PPQ", "length": 5588, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपोलो मोहीम - विकिपीडिया", "raw_content": "\nअपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम होती. (इ.स. १९६१ - इ.स. १९७५) यातील अपोलो ११ मोहिमेमध्ये जुलै २० इ.स. १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vijay-mallya-becomes-first-person-to-be-declared-a-fugitive-economic-offender/", "date_download": "2019-04-18T19:01:12Z", "digest": "sha1:LWSUCVUVSNC2M2PULY4J2VY7B74KBUAC", "length": 11098, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर विजय मल्ल्या 'फरार गुन्हेगार' म्हणून घोषित - Dainik Prabhat", "raw_content": "\nअखेर विजय मल्ल्या ‘फरार गुन्हेगार’ म्हणून घोषित\nमुंबई – भारतीय बॅंकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून भारतातून पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला अखेर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 12(1) मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधिश सलमान आझमी यांनी हा निकाल दिला आहे.\nन्यायालयाच्या या निकालानंतर विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्याने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे आणखी काही वेळ मागितला होता, मात्र न्यायालयाने मल्ल्याची ही विनंती फेटाळून लावली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवीन कायद्यांतर्गत ज्यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडींन जप्त केली जाते. तसेच गुन्हा केल्याबाबत त्याच्याविरोधात अटक वाॅरटही जारी केले जाते. त्यास फरार आर्थिक गुन्हेगार ठरवले जाते. या अंतर्गत 100 कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.\nया कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेत्यावर पत्रकार परिषदेत भिरकावली चप्पल\nपश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर हल्ला\nनिवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका\nपश्चिम बंगालमध्ये मतदानावरून हंगामा; सुरक्षा दलाने केला लाठीचार्ज\nछत्तीसगड – धनिकरका वन क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nजस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक\nमोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा ‘तो’ अधिकारी निलंबित\nभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचे घूमजाव\nहीच काय तुमची देशभक्‍ती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\n���व्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/10/ca14October2016.html", "date_download": "2019-04-18T19:13:34Z", "digest": "sha1:74BS3EFLABYQJGYORU7KCB4WUQHKO355", "length": 34228, "nlines": 148, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०१६\nचालू घडामोडी १४ ऑक्टोबर २०१६\nचार राज्यांच्या भूसंपादन कायद्यांतील तरतुदी शिथिल\n०१. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व ओडिशा या ४ मोठय़ा राज्यांनी जमिनीच्या व्यावसायिक वापराशी संबंधित नियम र्निबधमुक्त करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत.\n०२. गुजरातने यापूर्वीच स्वत:चा भूसंपादन कायदा मंजूर केला असून ऑगस्ट महिन्यात राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आहे. यात ‘सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’ आणि जमीन मालकाच्या संमतीची आवश्यकता या कलमांत सूट देण्याचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व ओडिशा यांनी केंद्र सरकारच्या कायद्याच्या धर्तीवर उद्योग सोपे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\n०३. उत्तर प्रदेशात पूर्वी विधवा, अज्ञान व अपंग व्यक्ती आणि संरक्षण खात्याचे कर्मचारी यांचा अपवाद वगळता इतर जमीनमालकांना जमीन भाडेपट्टय़ाने देण्यास बंदी घालण्यात आली होती. या राज्याने त्यानंतर या ‘एक्सेप्शन क्लॉज’मध्ये आणखी सुधारणा केली असून त्यामुळे उद्योगात गुंतलेल्या लोकांना शेतजमीन भाडेपट्टीवर देण्याची परवानगी मिळाली आहे.\nपाण्यात आणि जमिनीवर चालू शकणारी ‘डक बोट’\n०१. पाण्यात आणि जमिनीवर चालू शकणाऱ्या एम्फिबियन बोटीचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उद्घाटन केले. या वाहन सेवेला ‘डक बोट’ असे नाव देण्यात आले आहे.\n०२. सुरूवातीचे काही दिवस मांडवी नदीच्या पात्रात पर्यटकांना या ‘डक बोट सफारीचा आनंद घेता येणार आहे. पुढच्या महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणे सुरु होणार आहे.\n०३. 'एम्फिबियन डिझाइन प्रा. लिमीटेड' या कंपनीने 'एडव्हान्स अम्फिबियस डिझाइन इंक' या अमेरिकन कंपनीची मदत घेऊन ही डक बोट तयार केली आहे. गोवा पर्यटनाच्या अधिकृत संकेत स्थळावर पर्यटकांना या सेवेसाठी आरक्षण करता येणार आहे. पणजी ते जुना गोवा तसेच डॉ. सलीम अली अभयारण्यापर्यंत ही सेवा सुरु असणार आहे.\nमालदीव कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर\n०१. मालदीव सरकारने गुरूवारी कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मालदीव सरकारच्या परराष्ट्र खात्याने गुरूवारी निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली.\n०२. कॉमनवेल्थ गटाकडून आठवडाभरापूर्वीच मालदीवला लोकशाही सरकारच्या कारभारात सुधारणा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मालदीवकडून कॉमनवेल्थ गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.\n०३. अनेक दशकांच्या हुकुमशाहीनंतर मालदीवने २००८ मध्ये बहुपक्षीय लोकशाही राजवटीचा अवलंब केला होता.\n०४. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटकेमुळे मालदीवला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता निर्माण झाली आणि मालदीवने चीनच्या पाठिंब्याचे निशाण नाचवण्याचा प्रयत्न केला होता.\nभारत-रशियामध्ये होणार महत्त्वपूर्ण करार\n०१. भारत आणि रशियामध्ये १० कोटी अमेरिकन डॉलरचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार होणार आहे. रशियासोबतचे संबंध अधिक घट्ट करताना भारत 'कामोव २२६-टी' हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार आहे.\n०२. मेक इन इंडियाच्या अंतर���गत हा करार करण्यात येणार आहे. शस्त्रसामग्रीची निर्मिती देशातच करण्यात यावी, जेणेकरुन शस्त्रसामग्रीचे देशांतर्गत उत्पन्न वाढेल. मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना २०० हेलिकॉप्टर्ससाठी प्राथमिक करार करण्यात आला होता.\n०३. कामोव हेलिकॉप्टर कमी वजनाचे असून ते दुर्गम भागात अतिशय उपयोगी ठरते. रशियन हेलिकॉप्टर्सने कामोव हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. उंच डोंगर, उष्ण हवामान आणि सागरी भागात कामोव हेलिकॉप्टर्स उपयोगी ठरतात. कामोव हेलिकॉप्टर ७ सैनिकांना घेऊन उड्डाण करु शकते. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करण्याची कामोवची क्षमता आहे. कामोव हेलिकॉप्टर ३ हजार ६०० किलोमीटर वजन वाहून नेऊ शकते.\n०४. गोव्यात सध्या ब्रिक्स परिषद सुरू आहे. या परिषदेला रशियाचे अध्यक्ष पुतीन उपस्थित आहेत. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या करारावर लवकरच स्वाक्षरी होणार आहे. कामोव भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने चिता आणि चेतक हेलिकॉप्टरवरील भार कमी होणार आहे.\n०५. भारत आणि रशियाकडून संयुक्तपणे २०० कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाणार आहे.\n०६. कामोव हेलिकॉप्टरचा करार पूर्ण झाल्यानंतर भारत रशियासोबत आणखी एक मोठा करार करणार आहे. भारत रशियाकडून पाच एस-४०० ट्रिउमॅफ क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. ही क्षेपणास्त्र रशियाची सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र म्हणून ओळखली जातात. अमेरिकेची एफ-३५ लढाऊ विमानांचा वेध घेण्याची क्षमता एस-४०० ट्रिउमॅफ क्षेपणास्त्रात आहे.\nमायकल जॅक्सन अजूनही ‘फोर्ब्स’च्या यादीत नंबर वन०१. मायकल जॅक्सन हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी अग्रस्थानी राहिले आहेत. 'फोर्ब्स' या मासिकाने त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एक यादीमध्ये जगप्रसिद्ध मायकल जॅक्सन यांना अग्रस्थानी ठेवले आहे.\n०२. या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्याही दिवंगत सेलिब्रिटी अथवा कलाकाराच्या तुलनेत मायकल जॅक्सन यांची कमाई सर्वात जास्त आहे.\n०३. या यादीतील वार्षिक अहवालानुसार प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये 'एमजे' यांनी तब्बल ८२.५ कोटी डॉलर्स इतकी कमाई केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे याच कमाईच्या बळावर मायकल जॅक्सन यांचे नाव या यादीत अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.\n०४. २००९ मध्ये या जगप्रसिद्ध 'पॉप डान्सर'चा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मायकल जॅक्सन या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. दरम्यान अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या मृत्युनंतर २०१२ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये त्या अग्रस्थानी होत्या. पण, यंदाच्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मृत्युनंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांना १३ वे स्थान देण्यात आले आहे.\n०५. गायक एल्विस प्रेस्ली आणि प्रिन्स यांना पहिल्या पाच नावामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर जॉन लेनन आणि बॉब मार्ले यांना पहिल्या दहा नावांमध्ये स्थान देण्यात आले आहे.\nबॉब डायलन यांना साहित्यासाठीचे 'नोबेल' जाहीर\n०१. बॉब डायलन यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉब डायलन हे अमेरिकी गायक आणि गीतकार आहेत. गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले आहे.\n०२. १९९३ मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. मॉरिसन यांच्यानंतर कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता. अखेर २३ वर्षानंतर बॉब डायलन यांना साहित्याचे नोबेल मिळाले आहे.\n०३. ७५ वर्षीय डायलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डायलन यांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही चौकटीत न बसणाऱ्या याच लिखाणाचा आता नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.\n०४. बॉब डायलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. आतापर्यंत ८ अमेरिकन व्यक्तींचा साहित्याचे नोबेल मिळाले आहे. साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डायलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.\n०५. बॉब डिलन या नावाचे वलय आणि त्याची दंतकथा १९६०च्या दशकापासून अद्याप सहा दशके संपलेली नाही. त्याच्याजवळ पॉप स्टार किंवा रॉकस्टारला साजेसा आवाज नाही किंवा गिटारच्या फ्रेट्सवर अवघड कॉर्ड्स वाजविण्याची हातोटी असलेली शैली नाही.\n०६. त्याचे लोकसंगीत फक्त अमेरिकेचे संचित राहिले नाही. ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली.\n०७. अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ य��ंना या गीतांनी प्रेरणा दिली. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत मोर्चेकरी ही समूहगीते गात असत. त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.\n०८. आफ्रिकेतील गरीबांची भूक भागविण्यासाठी आपल्या संगीतातील मानधन देण्याचा पहिला पायंडा पाडणारा संगीतकार म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. चकचकीत मासिकांच्या मुखपृष्ठांवर वैयक्तिक गॉसिप्ससह झळकण्याऐवजी त्यांनी समाजकार्यासाठी पुढाकार घेण्यावर भर दिला. लोकसंगीताला रॉक संगीताइतके महत्व केवळ बॉब डिलन या नावामुळे मिळाले.\n०९. १९१३ मध्ये रवींद्रनाथ टागोर, १९७५ मध्ये युजेनियो मोंटाल, १९७७ मध्ये व्हिेसेंट अ‍ॅलेक्झांडर, १९७९ मध्ये ओडेसिस एलायटिस, १९८४ मध्ये जारोस्लाव सेइफर्ट, १९९५ मध्ये सीमस, १९९६ मध्ये विस्लावा झिंबोस्र्का यांना काव्यासाठी यापूर्वी नोबेल मिळालेले आहे.\n१०. दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराचा परिणाम डिलन यांच्या बालमनावर मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यांच्या लहानपणातच टीव्ही आणि रेडियोचे प्रस्थ समाजामध्ये वाढत होते. लहान वयातच वाद्यसंगीतामध्ये त्यांनी हुकूमत मिळविली होती. शिक्षण सोडून रॉकस्टॉर बनण्याची स्वप्ने ते पाहत होते.\n११. पन्नासच्या दशकात वुडी ग्रथी नामक डाव्या विचारांच्या कामगार नेता कवी आणि संगीतकार यांच्या संपर्कात ते आले. पेशाने साईन बोर्ड पेंटर असलेला ग्रथी गावोगाव गिटार घेऊन स्वरचित गीते गात कामगारांचे प्रबोधन करीत असे.\n१२. त्यांच्या प्रभावाने बॉब डिलन यांनी गिटार आणि माऊथ ऑरगन या वाद्यांसोबत गाणी रचण्यास सुरुवात केली. रॉबर्ट अ‍ॅलन झिमरमन या ओळखीला बदलून त्यांनी बॉब डिलन हे नाव अंगिकारले.\n१३. डिलन थॉमस या प्रसिद्ध कवीच्या नावावरून त्यांनी हे नाव स्वीकारले होते. त्यांच्यावर प्रसिद्ध अंध लोकसंगीतकार रॉबर्ट जॉन्सन , हँक विल्यम्स या ब्लूज संगीतप्रकार सादर करणाऱ्या गायकाचाही प्रभाव आहे.\n'ईबीसी' सवलत सहा लाखांपर्यंत\n०१. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची (ईबीसी) उत्पन्नमर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला.\n०२. या योजनेबरोबरच 'भाऊसाहेब डॉ. पंजा��राव देशमुख योजना' आणि 'पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना' सुरू केल्या.या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत.\n०३. राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्‍यक असून, विद्यार्थ्याला प्रवेशासाठी किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्‍यक आहे.\n०४. अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना विनाअट लाभ मिळणार आहे. या दोन अटींव्यतिरिक्त कुठलीही अट योजनेसाठी लागू नाही. या योजनेमुळे सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.\n०५. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, तसेच रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांवर नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना शहरांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणे शक्‍य व्हावे, यासाठी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून अशा मुलांची मोठ्या शहरांमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये निवास व्यवस्थेसाठी प्रतिवर्ष ३० हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.\n०६. शुल्क प्रतिपूर्तीची योजना खासगी महाविद्यालयांसोबतच शासकीय महाविद्यालयांना लागू असणार आहे. या योजनेमुळे व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या तीन लाख ३५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.\n०७. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे, अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन अदा करणार आहे.\nकाश्‍मिरमधील एनआयटीसाठी १०० कोटी मंजूर\n०१. जम्मू आणि काश्‍मिरमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर टेक्‍नॉलॉजीच्या (एनआयटी) अत्याधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\n०२. जम्मूमध्ये आणखी एक नवे आयआयएम उभे करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. तर श्रीनगरमधील एनआयटीच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५० कोटी रुपये हे जम्मू, काश्‍मिर आणि लडाख येथे तीन वसतीगृहे उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत.\nपंजाबी व���श्‍व साहित्य संमेलन पुण्यात\n०१. गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे निमित्त साधून पुण्यात 'पंजाबी विश्‍व साहित्य संमेलन' १८ ते २० नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.\n०२. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत. प्रख्यात पंजाबी कवी डॉ. सुरजित पट्टर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, त्यांचे चिरंजीव व उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, स्नुषा व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.\n०३. पुण्याच्या 'सरहद' या संस्थेने या संमेलनासाठी पुढाकार व आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. या संमेलनासाठी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन अशा परदेशांतील पंजाबी मान्यवरांप्रमाणेच देशातील पंजाबी साहित्य क्षेत्रातील नामवंतही सहभागी होणार आहेत.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/entertainment-news/actor-ramesh-bhatkar-passes-away/918/", "date_download": "2019-04-18T18:25:00Z", "digest": "sha1:EFDH5EHHQASK5VU2I6HYKE5JK7QY22VD", "length": 22850, "nlines": 139, "source_domain": "mahabatmi.com", "title": "अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन | Mahabatmi.com", "raw_content": "\nअभिनेते रमेश भाटकर यांचे निधन\nअभिनेते रमेश भाटकर यांचे निधन\nमुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांना कर्करोग झाला होता. त्��ावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.\nकॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे शेवटचे दिवस काम करायचं या इराद्याने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले होते. नुकत्याच आलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली होती.\nरमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरुनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फुले हे त्यांचं नाटक तर प्रचंड गाजलं होतं. तसंच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत.\n1977 मध्ये “चांदोबा चांदोबा भागलास का” या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.\nमात्र कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांतही ते दिसले. ते नुकतेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेतही झळकले होते.\nरमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार स्नेहल वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना हर्षवर्धन नावाचा एक मुलगा आहे. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 रोजी झाला होता. त्यांना आणखी दोन भावंडं असून त्यांचं बालपण मुंबईत गेलं. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. तसंच खो-खो या खेळातही ते पारंगत होते.\nभाभीजी’ काँग्रेस मे है.. शिल्पा शिंदे आज सायंकाळी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश\nअभिनेत्री भानुप्रियाच्या घरातून तीन अल्पवयीन मुलीची सुटका, लैंगिक शोषणाचा आरोप\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\nनाशिक : मार्च संपता संपता उन्हाळ्याचे तीव्र चटके जाणवू लागल्याने आता पाण्यासाठीही वणवण सुरु झाली आहे. उन्हासोबतच पाण्याचे दुर्भिक्ष ही एक मोठी समस्या अनेक ठिकाणी भेडसावते आहे. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित ‘H2O कहाणी थेंबाची’ हा चित्रपट १२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असे म्हटले जाते, की तिसरे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. पण, जर आपल्याला भविष्यात होणारी ही भीषण स्थिती थांबवायची असेल तर आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणा-या ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटामधून शीतल अहिरराव पाण्यासाठी लढा आणि पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणार आहे.\nमैत्री, प्रेम यापलीकडे होणार तरुणाईचे स्वप्न साकार,\nश्रमदानातून मिळणार 'जीवनाला' आकार…\nH2O कहानी थेंबाची… टिझर ..\n१२ एप्रिल पासून पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…. pic.twitter.com/vp2OKJimV7\n‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’, ‘हंगामा’, ‘दिवाणा तुझा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल यांसारख्या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेला चेहरा म्हणजेच शीतल अहिरराव. शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसेल. शिवाय ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’ आणि ‘सलमान सोसायटी’ हे शीतलचे आगामी चित्रपट असून लवकरच या ही चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.\nपर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभी राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दि��्दर्शित ‘H2O कहाणी थेंबाची’ १२ एप्रिलपासून आपल्या भेटीस येणार आहे.\nमूळची नाशिकची शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘H2O’ चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तमरीत्या मांडली होती. स्क्रिप्ट वाचताच माझ्या अंगावर शहारेच उमटले. आपण जर पर्यावरणाचा असाच -हास करीत राहिलो तर भविष्यकाळ बिकट असल्याचे मला जाणवलं. मी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटाच्यानिमित्ताने माझ्या हातून समाजप्रबोधन घडेल जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला उमगल्या खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासात मला खूप छान अनुभव घेता आले. या अनुभवाची ठेव आयुष्यभर माझं जगणं समृध्द करणारी आहे.\n‘H2O’ चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. एक कलाकार म्हणून आपणही समाजाचे काही ना काही देणं लागतो ह्याची तिला पुरेपूर जाण असल्यामुळे तिने ‘H2O’ सारखा गंभीर विषय निवडला. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.\nभाजपाविरोधात मतदान करण्याचा सिने कलाकरांचा आवाहन\nमुंबई: देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंय. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलंय. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nभाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.\nप्रियांका चोप्रा पतीसोबत रोमँटिक मूडमध्ये\nप्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनससोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनवर प्रियांकासोबत तिचे जेठ-जाऊ, जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्यासोबतच दोन्ही दीरदेखील आहेत. प्रियंकाने आपल्या इंस्टाग्रामवर सुट्ट्या एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज शेयर केले आहेत. या फोटोजमध्ये प्रियांका ब्लॅक बिकिनीमध्ये 10 वर्षे लहान पती निकसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसली.\nप्रियांकाने शेयर केलेल्या एका फोटोमध्ये ती होणारी जाऊ सोफी टर्नरसोबत मोटर बोटची रेस लावतानाही दिसली. प्रियांकाचे तिच्या जावेसोबत चांगले नाते आहे. दोघी बऱ्याचदा सोबत टाइम स्पेंड करताना दिसतात आणि एकमेकींचे फोटोजही सोशल मीडियावर शेयर करतात. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच फिल्म ‘द स्काय इज पिंक’ ने बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या फिल्ममध्ये ती फरहान अख्तरसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. सोनाली बोसच्या डायरेक्शनमध्ये बनणारी ही फिल्म याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kumbharamala-farmers-employment-options-21845", "date_download": "2019-04-18T19:07:15Z", "digest": "sha1:UASXY2QRFWZWWTF3YOR3LFBE2HRKPVUA", "length": 16261, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kumbharamala farmers employment options कुंभारमळा शेतकऱ्यांना रोजगाराचा पर्याय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nकुंभारमळा शेतकऱ्यांना रोजगाराचा पर्याय\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nराजापूर - शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे मुबलक पाणी आणि कसदार जमिनीचा सदुपयोग करीत कोणत्याही विशेष मार्गदर्शनाविना शहरातील प्रसिद्ध कुंभारमळ्यात शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. ताजी भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यातून रोजगाराचा एक आदर्शवत पर्याय निर्माण केला आहे. हंगामी भाजीविक्रीसह शेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.\nराजापूर - शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे मुबलक पाणी आणि कसदार जमिनीचा सदुपयोग करीत कोणत्याही विशेष मार्गदर्शनाविना शहरातील प्रसिद्ध कुंभारमळ्यात शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. ताजी भाजी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यातून रोजगाराचा एक आदर्शवत पर्याय निर्माण केला आहे. हंगामी भाजीविक्रीसह शेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.\nसध्याच्या धावपळीत आरोग्यसंपदा सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पालेभाज्यांतून मिळणाऱ्या कॅलरीज शरीराला अधिक पोषक ठरतात. त्यामुळे आजही आहारामध्ये पालेभाज्यांना महत्त्व आहे. अशा या पालेभाज्यांची मागणी अर्जुनेच्या काठावरील पाटीलमळ्यातील शेतकरी पूर्ण करीत आहेत. पावसाळ्यानंतर अर्जुना काठची शेती ओसाड असते; मात्र शहरातील कुंभारमळा त्याला अपवाद ठरला आहे.\nशेतीक्षेत्रातील तज्ज्ञांच्या विशेष मार्गदर्शनाअभावी केवळ अनुभवाच्या जोरावर गेली कित्येक वर्षे दिवटेवाडी, ओगलेवाडी आदी परिसरातील तांबे, रानडे, पवार, नाचणेकर, सोगम, ओगले आदी शेतकरी या मळ्यामध्ये भाजीपाला लागवड करतात. यामध्ये भेंडी, वांगी, कोथिंबीर, मुळा, पोकळा, बारीक मेथी, मिरची, कारली, वालीच्या शेंगा, पडवळ, दोडगा, गावठी काकडी आदींचा समावेश आहे. चांगल्या पालेभाज्यांच्या बियाण्यांची निवड करून नोव्हेंबर ते मे या दरम्यान भाजीपाल्याची लागवड केली जाते. विविध प्रकारची तयार झालेली भाजी स्थानिक बाजारपेठेसह नजीकच्या गावांमध्ये जाऊन शेतकरी तिची विक्री करतात.\nपालेभाज्यांच्या लागवडीमध्ये महिलांसोबत पुरुषांचाही सहभाग असला, तरी भाजी विक्रीचे काम बहुतांशी महिलाच करतात. तालुक्‍यातील बाजारपेठेत खरवते, गोवळ, हर्डी आदी गावांतील शेतकरी फळभाज्या, पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. प्रत्येक गावातील भाजीपाल्याची एक वेगळी ओळख आहे. त्याप्रमाणे भाजीसाठी कुंभारमळ्यानेही स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या लागवडीला पारंपरिकतेसह व्यावसायिक जोड दिली आहे. भाजीपाला लागवडीतून स्वतःच्या कुटुंबासह इतरानाही रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहे. येथील शेतकऱ्यांनी केलेला प्रयत्न एक आदर्शवतच म्हणावा लागेल.\nप्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख....\nराजापूर पालिकेचे सेवानिवृत्त मुख्य लिपिक आणि माजी नगरसेवक चंद्रकांत सोगम आणि सेवानिवृत्त शिक्षक मधुकर पवार यांची कुंभारमळा आणि सोगममळ्यातील आपापल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करणारे, संकरित जातींचा उपयोग करून उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी विशेष ओळख आहे. भाजीपाला लागवडीतून त्यांनी इतरांनाही रोजगार मिळवून दिला आहे.\nमिसळमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या\nपाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ...\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nजनतेचा जाहीरनामा-नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला \"रेड सिग्नल'च\nउद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने...\nसकाळ ग्राउंड रिपोर्ट -- बंद साखर कारखाने, अडचणीतील जिल्हा बॅंकेमुळे आर्थिक कोंडी\nलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी,...\nचेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90918020358/view", "date_download": "2019-04-18T18:45:43Z", "digest": "sha1:OVSNUV3H2VBEJPPSUVSRNFWCKYCGJJAV", "length": 10370, "nlines": 128, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - हें काय उगीचच ?", "raw_content": "\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - हें काय उगीचच \nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n'' .... पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें आहे काय त्यांत आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें - एकदा नीट पहाल तर खरें - एकदा नीट पहाल तर खरें ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे - अलवत् आमचें इस्पितळच असें आहे ���ला रोगी कीं बरा झालाच पाहिजे आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे - ती पाहा ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं पण तीच आतां अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें - सांगतो ना एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला - मालक तर उड्या मारायला लागला - मालक तर उड्या मारायला लागला - बरोबरच आहे करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं अन् खरी मौज यांतच अन् खरी मौज यांतच नाहीं का - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग शंका आहे काय - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण - झालें तर हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत पुनः कुठें तरी चालू होतातच ते पुनः कुठें तरी चालू होतातच ते - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों - हें काय उगीचच - हें काय उगीचच \nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्व���ण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-18T18:30:12Z", "digest": "sha1:RFKJWPVPRAVG5TGMBWGOO263IFBDWSHB", "length": 8628, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "प्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > प्रतीक्षा संपली ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nप्रतीक्षा संपली ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम’ अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं अगदी दृढ नातं आहे. हेच नातं एका वेगळ्या रूपात ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या टॅगलाइनवरून ‘मी पण सचिन’ हा चित्रपट एक सकारात्मक संदेश देणार हे नक्की. स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार या चित्रपटातून व्यक्त होत आहे.\nएक सामान्य तरुण, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत यांच्या जोरावर अशक्य वाटणारे त्याचे स्वप्न अप्रत्यक्षपणे कसे साकार करतो त्याची गोष्ट म्हणजे ‘मी पण सचिन’ हा चित्रपट. गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. ट्रेलर मध्ये स्वप्नील तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. ह्या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.\nइरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आता श्रेयश जाधव चित्रपटांशी जोडले गेले असल्याने चित्रपटात नक्कीच काही तरी हटके पाहायला मिळणार हे नक्की. कारण श्रेयश जाधव यांचे मागील चित्रपट, गाणी पाहता ते नेहमीच प्रेक्षकांना नवीन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या सिनेमात काय नवीन असणार हे पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल. या सिनेमाच्या निमित्ताने श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. त्यांची ही नवीन इनिंग नक्कीच यशस्वी होणार आहे हे ‘मी पण सचिन चित्रपटांच्या ट्रेलरवरून लक्षात येतंच आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.\nNext ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’च्या ‘हॉटेल’ थीममध्ये असणार एकापेक्षा एक सरस स्किट्स\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-meaning-of-usb-symbol/", "date_download": "2019-04-18T18:20:59Z", "digest": "sha1:JEN73AFMJEYFXYGY4UVGY37ENTYDLGYV", "length": 10628, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "USB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nUSB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nएखादी विशिष्ट आणि महत्त्वाची गोष्ट समजावून सांगायची असल्यास symbol चा वापर केला जातो. अश्या महत्वाच्या गोष्टी दर्शवणारे अनेक symbol आपण अनेक गोष्टींवर पाहत असतो. असाच एक symbol आपल्याला नजरेस पडतो USB (Universal Serial Bus) वर\nहे symbol काहीसं त्रिशूळासारखं दिसतं. या symbol मागे देखील एक कहाणी आहे. चला जाणून घेऊया या symbol मागचा अर्थ\nपाहायला गेलं तर हा symbol फक्त USB वरच असतो असं नाही, तर इतरही अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेजवर पाहायला मिळतो. या symbol मागे कोणतेही अधिकृत असे कारण नाही, पण त्या संदर्भात आजवर अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत.\nएक प्रसिद्ध सिद्धांत असा सांगतो की, एका गोष्टीने अनेक ���मस्या दूर करणे असा या symbol चा अर्थ आहे. म्हणजे USB च्या माध्यमातून तुम्ही एका पोर्ट मध्ये कितीतरी डिव्हाईस कनेक्ट करू शकता. पूर्वी डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोर्टचा वापर करावा लागायचा. म्हणजेच माउस साठी वेगळा पोर्ट, कीबोर्डसाठी वेगळा पोर्ट ई.\nयावरून असे सिद्ध होते की, symbol वर असलेले चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ सारखे भूमितीय चिन्ह असे दर्शवतात की हा एक Standard पोर्ट आहे.\nतसेच हा प्रसिद्ध सिद्धांत असेही सांगतो की हा symbol म्हणजे Neptune च्या त्रिशूळची कॉपी असू शकतो. त्रिशूळ ज्याप्रमाणे शक्तीचे प्रतिक आहे त्याचप्रमाणे USB symbol चा त्रिशूळ तांत्रिक शक्तीचा प्रतिक असावा.\nत्याचबरोबर या USB symbol वर असणाऱ्या प्रत्येक चिन्हाचा देखील काहीना काही अर्थ आहे. यावर असलेला बाण/त्रिकोण Serial Data चे प्रतिक आहे, वर्तुळ हे 5V चे प्रतिक आहे ज्या वोल्टेजवर हे काम करते, तसेच चौकोन त्याचे ग्राउंड वोल्टेजचे प्रतिक आहे.\n आता लक्षात आला ना या USB symbol मागचा अर्थ मग इतरांनाही सांगा की\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अॅसिड हल्ल्यातून सावरलेल्या तरुणींचा बुलंद आवाज : शिरोज हँगआऊट कॅफे\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\n‘नाळ’ – नात्यांची वीण किती घट्ट असते हे अधोरेखित करणारी सर्वांगसुंदर कलाकृती\nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\nकरन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास\nट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या प्राध्यापकाची कथा\nपाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना\nलहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’\nड्रग्ज मार्केट, स्मगलिंग याबद्दल ऐकून आहात आज प्रत्यक्ष त्या दुनियेची ‘आतील’ माहिती जाणून घ्या\nभगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करू पाहणाऱ्या ह्या माणसाला उत्कृष्ट उत्तर मिळालंय\n“मैथुनातील उत्कट आनंद” : सत्य की फसवा\nजगभरातील सुमारे २७०० भाषांबद्दल अतिशय रंजक माहिती\nतो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला \nपाकिस्तानचं करावं तरी काय – उत्तर शांतपणे वाचा\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत���वाकांक्षी महिलेची कहाणी\nपाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nतथाकथित “पुरुषसत्ताक” भारतात स्त्रियांनी केलेली प्रगती जगातल्या कुठल्याच देशाला जमलेली नाही\nमाणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा\nसहारणपूरच्या या तीन भावंडांनी थेट दक्षिण आफ्रिकेला चुना लावलाय\nयाने फक्त पीएनबीलाच नव्हे, तर प्रियांका चोप्रालाही चुना लावलाय\nभाजपचा पूर्वोत्तर विजय : मोदी शहांची २०१९ साठी “दे पलटाई”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/rohit-kokate-marathi-movie-best-villan/", "date_download": "2019-04-18T18:31:11Z", "digest": "sha1:LZXS6LK4KE6ZHVU37OM5REVBPA6DWDQT", "length": 8438, "nlines": 73, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > रोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\nरोहित कोकाटे मुळे मराठीला लाभलाय खतरनाक खलनायक\nअभिनेता म्हणून सर्व प्रकारच्या भूमिका साकारता आल्या पाहिजेत… एकाच साचात न राहता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न म्हणून खलनायकी जरी साकारावी लागली तरी चालेल. कोणत्याही अभिनेत्याला खलनायकाची भूमिका साकारताना थोडी तरी भिती वाटत असावी, कारण खलनायक म्हणून प्रेक्षकांकडून त्या अभिनेत्याला नापसंती पण मिळण्याची शक्यता असते. पण आपण एक कलाकार आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेतून आपले अभिनय कौशल्य दाखवता आले पाहिजेत हे मनाशी पक्कं करुन अभिनेता रोहित कोकाटेने Zee5 च्या ‘डेट विथ सई’ या वेब सिरीजमध्ये ‘हिमांशु’ या पॉश आणि सभ्य व्यक्तिच्या मागे असलेला खरा चेहरा ‘रघुनाथ’ नावाचे खलनायकाचे पात्रं साकारले आहे. ‘डेट विथ सई’मध्ये सईसोबत प्रेक्षकांनाही विश्वास बसेल असा हिमांशु आणि काही क्षणांनंतर खरा स्वभाव दाखवलेला रघुनाथ याची भिती वाटल्याशिवाय राहत नाही, असा दमदार आणि पात्रात शिरुन खरा आणि प्रामाणिक अभिनय रोहितने केला आहे.\nखलनायकाच्या पात्राची भिती वाटते याचाच अर्था असा की रोहितने त्याच्या अभिनयाने पात्रात जाण आणली आणि मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले. आपल्या मराठीमध्ये खलनायक साकारणा-या कलाकारांची संख्या फार कमी आहे, सहसा कोणी ख��नायकी साकारायला तयार होत नाही. पण रोहितने खलनायक साकारण्याचा निर्णय पक्का केला आणि मेहनतीने-हुशारीने आणि तितक्याच हिमतीने ते पात्र साकारले.\nखलनायक निवडीविषयी विचारले असता रोहित कोकाटेने म्हटले की, “खलनायक साकारताना एका चौकटीत राहण्याची गरज लागत नाही. पात्र खरं वाटण्यासाठी कलाकार जे जमेल ते करु शकतो. आणि सध्या खलनायकच्या पात्राला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. खलनायक साकारताना मला कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं, कारण माझं संपूर्ण लक्ष माझ्या अभिनयावर होतं आणि भविष्यात पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारण्याची वेळ आली तर मी खुशाल साकारेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘डेट विथ सई’ मधील माझ्या अभिनयाचे कौतुक माझे सहकलाकार, या वेब सिरीजचे निर्माते, मराठी इंडस्ट्री, मिडीया आणि मित्र परिवार यांनी केल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे.”\nखलनायक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेला रोहित कोकाटे पुन्हा एकदा खलनायक साकारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार हे नक्की\nNext “पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी….”\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2019-04-18T18:19:52Z", "digest": "sha1:CYN26TIV4BIRZ34YPL36Z4NZOOPQR4OL", "length": 5697, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४१० चे - ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे\nवर्षे: ४२७ - ४२८ - ४२९ - ४३० - ४३१ - ४३२ - ४३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट २८ - हिप्पोचा ऑगस्टीन, ख्रिश्चन संत.\nइ.स.च्या ४३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्��ाची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१७ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-mayur-parakh-article/", "date_download": "2019-04-18T18:22:25Z", "digest": "sha1:6IA6FL4KLFVKMUIWTFEK2A6D35EAA2LM", "length": 25950, "nlines": 263, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नागरी कर्तव्यांचे भान हवे - मयूर पारख | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nराजस्थानला १८३ धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक\nआयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special नागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nनाशिक शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास होत असून त्याला काही प्रमाणात रस्त्यांची व वाहतुकीची मात्र मोठी अडचण होऊन बसली आहे. शहराच्या विविध भागात रस्ते छोटे असल्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे.\nमात्र, या एकेरी वाहतुकीचा नाशिकमधील दुचाकीधारक आणि रिक्षाचालक तसेच छोटे चारचाकी खासगी वाहनधारक पाहिजे, त्या प्रमाणात उपयोग करत नाहीत. ही एक शोकांतिका आहे.\nदुचाकी व छोट्या चारचाकी वाहन धारकांकडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नको तेथे पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात कोंडमारा होतो.ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्वतःपासूनच प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nमहात्मा गांधी रस्त्यावर तर नियमांचे पालन होतच नाही.सर्रासपणे नियम तोडले जातात.त्यामुळे नियमांचे पालन प्रत्येकाने केले तर येणार्‍या अडचणींना कोणालाही सामोरे जावे लागणार नाही. पिवळ्या पट्ट्याच्या आत आपले वाहन लावणे गरजेचे आहे. मात्र, असे होतच नसल्याने पोलिसांनाही अशी वाहने उचलावी लागतात.\nजर आपणच पिवळ्या पट्ट्यात वाहने लावत स्वत:लाच शिस्त लावली तर कोणाला अडचण येणार नाही. वाहनचालक सर्रास नियमांना आव्हान देतात. सिग्नल पाळत नाहीत. एकेरी मार्गावर दोन्ही बाजूने वाहने ये-जा करत असतात. बसथांब्यांवर वाहने मन मानेल तशी थांबवली जातात. विनाकारण कर्कश्य हॉर्न वाजवले जातात. हे नाशिकच्या वाहतुकीचे सध्याचे चित्र आहे. तथापि वाहनधारकांप्रमाणेच वाहतूक विभागही आपले कर्तव्य योग्य रितीने बजावताना दिसत नसल्याची वाहनचालकांची तक्रार असते. ती काही प्रमाणात खरी असली तरी त्याविरुद्ध दाद मागितली जाऊ शकते. सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते.\nनाशिक शहरात वाहतूक कोंडीची अडचण सोडल्यास येथील इतर सगळे वातावरण अत्यंत चांगले आहे. हवामान चांगले आहे. मात्र, वाहतूक व्यवस्थित झाली तर कोणालाही अडचण येणार नाही. मात्र, दुचाकी व चारचाकी धारकांवर कारवाई होत असते. कायदा मोडला तरी कारवाई व्हायला हवी यात कोणाचेही दूमत असणार नाही. पण त्याच वेळी रिक्षाचालक मात्र सिग्नल तोडताना, इतर वाहतूक नियम तोडत नियम न पाळता सर्रास निघून जातात.\nत्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नसावी अनेकदा बसथांब्यावर पोलिसांचे वाहन आले की, परिस्थिती काहीशी नियंत्रणात येते पण ते वाहन निघून गेले की, ती पुन्हा जैसे थे होते. मग याचा काय उपयोग अनेकदा बसथांब्यावर पोलिसांचे वाहन आले की, परिस्थिती काहीशी नियंत्रणात येते पण ते वाहन निघून गेले की, ती पुन्हा जैसे थे होते. मग याचा काय उपयोग बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कधी आणि कोण लावणार बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कधी आणि कोण लावणार ही बाब अत्यंत खेदजनक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था जर सुरळीत झाली तर शहरात कुठलीही अडचण भासणार नाही. त्यासाठी वाहतूक विभाग आणि नागरिकांनी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजे. याबरोबरच शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे.\nनाशिकमध्ये होणारा कुंभमेळा आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांची दिशा बदलून गेली आहे. धार्मिक महत्त्व असणार्‍या त्रंबकेश्वरला जाण्यासाठी असणार्‍या रस्त्याचा कायापालट झाला. सिंहस्थात या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरणही झाले आहे रुंदीकरण करताना महानगरपालिकेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी दुभाजकांमध्ये अंतर ठेवले ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे.\nमात्र,त्याचा वापर योग्य रीतीने वाहनधारकांकडून होत नाही. तो होणे गरजेचे आहे. शहर विकास हे शासनाचे प्रमूख कर्तव्य आहेच. पण ती फक्त शासनाचीच जबाबदारी मानून चालेल का त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तो कसा आणि किती वाढेल, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. वाहतूक विभागानेही कायदा सर्वांना सारखाच लागू करावा, ही अपेक्षा आहे.\nPrevious articleपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nNext articleदिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headlines-63/", "date_download": "2019-04-18T18:28:59Z", "digest": "sha1:RT6C7WNFTLQWSPUT4PVJNO7F36X62QME", "length": 19299, "nlines": 267, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articleअभिनंदनीय : रंगपंचमीला होणार पाच लाख लिटर पाण��याची बचत; येवलेकरांचा निर्णय\nNext articleBlog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nभरारी पथकाने पकडली लग्नासाठीची रक्कम\nनगरला राज्यस्तरीय मोडीलिपी स्पर्धा\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,...\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%AA-%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3-%E0%A4%AE-%E0%A4%AC-%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AF-%E0%A4%A4-%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%A6", "date_download": "2019-04-18T18:41:10Z", "digest": "sha1:XAXXJT6NHZ76XH6JJIIX2KYIMYSAYSOB", "length": 1966, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " यांच्यातीलपुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद.pdf - Free Download", "raw_content": "\nयांच्यातीलपुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद.pdf\nयांच्यातीलपुस्तक आणि मोबाईल यांच्यातील संवाद पुस्तकआणिमोबाईलयांच्यातीलसंवाद व्यावसायिकांची मुलाखत खाजगी चिटणिसाची मुलाखत मराठी एकल व्यापाऱ्यांची मुलखात नमुना संवर्धन बदलाच्या जागरूकतेमुळे जंगलतोड कमी झाली यांच्यातील (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१ संयोजक मुलाखात सवय जिंकण्याची मुलाखत कशी द्यावी बुध्द आणि त्यांचा धम्म कोणत्याही व्यवसाय संस्थेचे रोज कीरदित आधारे वी तेरिज पत्रक आहवाल सेबीचा कार्य त्मक अहवाल सादर करने वित्तीय संस्थाओं द्वारा जमाराशियां लेने से संब सेवा उद्योगांचा अहवाल मराठी रणजित देसाई यांची पुस्तके उच्च अदालत नियमावली, २०७३ सामान्य हिंदी भाजी विक्रेत्याची मुलाखत चिटणीसाची कार्यपद्धती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/bank-would-not-pay-wedding-18577", "date_download": "2019-04-18T19:00:35Z", "digest": "sha1:YRPJX7SR3XM7JXSECDZ757XW4LG55QCG", "length": 15010, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "The bank would not pay for the wedding! लग्नासाठी बॅंक पैसे देईना! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nलग्नासाठी बॅंक पैसे देईना\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nऔरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लग्नासाठी ठरवून दिलेले पैसेही बॅंका देत नसल्याने लग्नसमारंभ करणाऱ्यांना लग्न करावे की नाही असे झाले आहे. असाचा काहीसा प्रकार नांदरच्या (ता. पैठण) किरण पाटील यांच्याबाबत घडला आहे. चार दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर आमच्याकडे पैसे नसल्याचे बॅंकेतर्फे सांगण्यात आले.\nऔरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लग्नासाठी ठरवून दिलेले पैसेही बॅंका देत नसल्याने लग्नसमारंभ करणाऱ्यांना लग्न करावे की नाही असे झाले आहे. असाचा काहीसा प्रकार नांदरच्या (ता. पैठण) किरण पाटील यांच्याबाबत घडला आहे. चार दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर आमच्याकडे पैसे नसल्याचे बॅंकेतर्फे सांगण्यात आले.\nनांदर येथील किरण पाटील यांचे सोमवारी (ता. पाच) लग्न आहे. यासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी ते बुधवारी (ता.30) सिडको, एन-सात येथील बॅंकेत गेले. लग्नपत्रिका दाखवून यासाठी लगाणारी अडीच लाख रुपयांची स्लिप भरली; मात्र बॅंकेत पैसेच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पाटील यांचे देवगिरी बॅंकेत करंट अकाउंट आहे. तरीही त्यांना पैसे नाकारण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेने लग्न समारंभासाठी अडीच लाख रुपये बॅंकेतून काढता येतील, अशी सुविधा केली आहे; मात्र बॅंकेकडे तेवढ्या प्रमाणात पैसे नसल्यामुळे बॅंकांना लग्न समारंभासाठी हवी असलेली रक्‍कम उपलब्ध करून देता येत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nलग्नासाठी लागणाऱ्या अडीच लाख रुपयांसाठी नियम आहेत. ते किचकट असल्यामुळे लग्नसमारंभ असलेल्यांना सर्व कामे सोडून अडीच लाख रुपयांसाठी असलेल्या नियमांचे पालन करावे लागत आहेत. तसेच नातेवाईकांकडून हजार-हजार रुपये जमा करून खर्च भागविण्याची वेळ लग्न घरावर आली आहे.\n\"\"बॅंकेने पैसे न दिल्याने अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून लग्नसमारंभासाठी उसनवारी करीत आहेत. गावातील जेवणाच्या कार्यक्रमासाठी, तसेच वाहन इतर साहित्यासाठी जमेल तसे प्रयत्न करून उधारीवर चालविण्यासाठी आम्हाला खटटोप करावी लागत आहे. -किरण पाटील\n\"\"रिझर्व्ह बॅंकेतर्फे ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत पैसे देण्यात येत नाहीत. आमच्या औरंगाबाद शहर आणि परिसरात बॅंकेच्या 21 शाखा आहेत. या शाखेतील ग्राहकांसाठी नियमितपणे पैसा पुरविण्यासाठी कोणीही नाराज होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. रिझर्व्ह बॅंकेतून जसे पैसे येत आहेत, ते समपातळीवर ग्राहकांपर्यंत आम्ही पोचवत आहेत.\n-प्रवीण नांदेडकर, उपमुख्य अधिकारी, देवगिरी बॅंक\nशंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचा विवाहसोहळा\nचाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या...\n48 मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान\nअमरावती : लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद गुरुवारी (ता. 18) झाली. तब्बल 48 मुलांचा बाप...\nLoksabha 2019 : आधी लगीन मतदानाचं मग माझं....\nवणी रंभापूर (जि. अकोला) : लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी स्वःताच्या लग्नाच्या समारंभाची घाई असताना वणी येथील नवरदेव विजय विकास देशमुख यांनी आपल्या...\nधोका वाढला, काळजी घ्या\nऔरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले...\nऔरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला....\nआता प्या गढूळ पाणी\nऔरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईसोबतच दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक भागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नुकत्याच आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* ��पण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tulsee/", "date_download": "2019-04-18T18:52:20Z", "digest": "sha1:C4OHZTCDSTD7BFPCQ63ILNIQSKE74K2X", "length": 6155, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tulsee Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतुळशीच्या बियांचे हे फायदे जाणून घ्या, आणि अनेक विकारांपासून दूर रहा..\nह्या बिया तुम्हाला कुठल्याही वाणसामानाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत.\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\nसोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात कसे\n९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…\nकोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू\n एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात फोबिया का तयार होतो\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nलोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये\nहा बघा रजनीकांतचा हॉलीवूड चित्रपट \n९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत \nमहागाई ला नावं ठेवताय परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nबाजीराव-शहाजहान ते थेट “३००” वाला लिओनायडस : खरा इतिहास उलथवून टाकणारे १० चित्रपट\nस्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले\nअॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nसरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’\n“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\nअंतराळात जाताना अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:42:24Z", "digest": "sha1:ODK5G5DDMM4CHQEK7R2NROIEBNI62A5P", "length": 7825, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न\nसर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न\nतगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजन करणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. या चित्रपटाचे शीर्षक आपल्याला नविन नाही, दिवसातून अनेकदाआपण ते ऐकतो. पण, या वाक्याशी निगडीत असलेला चित्रपट पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.\nप्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला आहे. या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर,सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर,हितेश संपत, गौरव मोरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.\nएकंदरीत या चित्रपटाची कथा काय आहे हे लवकरच कळेल. पण चित्रपट आणि प्रेक्षक यांना बांधून ठेवणा-या संगीताचा आज प्रकाशन सोहळा मुंबई येथील फोर सिझन हॉटेलमध्ये उत्साहात पारपडला. ह्या दिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, संगीतकार पंकज पडघन, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटरआशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘दिलाची तार’, गडबडे बाबा, ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत. पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे तरगायक आदर्श शिंदे, सौरभ साळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भव ओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी ही गाणी गायली आहेत तसेच गीतकारश्रीकांत बोजेवार, वलय यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद गणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत.\nस्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून खुमासदार विनोदाम���ळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हा चित्रपट ११जानेवरी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nPrevious सई ताम्हणकरच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रु\nNext मुंबईकर ‘अनपेक्षित जिज्ञासा’मध्ये दिसून येतो एक वेगळाच स्पिरीट\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1446", "date_download": "2019-04-18T18:30:18Z", "digest": "sha1:2BMASPN75JTZOMQCS6TMCXIMDTDA2CDQ", "length": 10628, "nlines": 112, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दिंडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा 'दिंडी' शब्दाचा अर्थ 'मराठी विश्वकोशा' त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा पताका असेही त्याचे दोन अर्थ सांगितले जातात.\n'दिण्डु' या कानडी शब्दापासून 'दिंडी' हा शब्द आला असावा. वारकरी आपल्याला स्वर्गाची दारे उघडावीत म्हणून भजन करतात, यावरून त्यांच्या वाटचालीला 'दिंडी' नाव मिळाले असे म्हणतात. वै. सोनोपंत दांडेकर ह्यांच्या मतानुसार भजनी मंडळातील एकजण 'दिंडी' नावाचे वीणेसारखे एक वाद्य वाजवत पुढे जातो व बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला 'दिंडी' असे म्हणतात. तर काहींच्या मते, वारकरी खांद्यावर पताका घेऊन वाटचाल करतात, यावरून त्या वाटचालीस 'दिंडी' असे म्हटले जाते. ठरावीक वेळेला देवाच्या भेटीला जाणे ह्याला वारी म्हणतात. त्यावरूनच दिंडीतील लोकांना वारकरी म्हटले जाते. भगव्या पताका, टाळ , मृदंग आणि विठ्ठला च्या जयघोषात 'दिंडी'त राहून (छोट्याशा दरवाज्यात) भजन केले, की स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडतो अशी वारक-यांची ठाम श्रध्दा आहे.\nमहाराष्ट्रात ल्या खेड्यापाडयांतून असंख्य वारकरी ऊन, पाऊस, वारा, ह्या कशाचीही पर्वा न करता दिंडीत सामील होतात. वारक-यांचा हा मेळा नाचत नाचत जाऊ लागतो. मधेच, भारुडे रंगतात. फुगडया खेळल्या जातात. माणूस द्वैत विसरतो आणि अद्वैताचा खेळ सुरू होतो. दिंडी हा खेळ आहे. एकनाथां नी तर ह्याचे वर्णन केले आहे -\n'नाचत पंढरीशी जाऊ खेळिया\nटाळ मृदंग मेळवूनि मेळा रे\nगुरुवचनी खेळ खेळा रे\nदिंडीत सारे वाद मिटवायचे असतात, देहाहंकार सोडून द्यायचा असतो.\nआषाढी एकादशीस वारक-यांचे जथेच्या जथे पंढरीकडे निघतात. त्यात टाळकरी, पखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा समावेश होतो व त्यांचेच पुढे दिंडींमध्ये रूपांतर होते. दिंडीची स्वत:ची अशी शिस्त असते. दिंड्यांचे काही अलिखित नियम असतात. वीणाधारी वारकरी या दिंडीचा मुख्य असतो. दिंड्यांची जागा व क्रम आखून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निश्चित असतो. दिंडीतील वारकरी दोन रांगा करून समोरासमोर उभे राहतात व मृदंग वाजवणारे त्या रांगांच्या मध्ये पुढच्या बाजूला असतात. सर्वांच्या हातात टाळ असतात. टाळ व मृदंग ह्यांच्या साथीवर तोंडाने भजन म्हणत व मागेपुढे पावले टाकत ते हळुहळू मार्गक्रमण करतात.\nभजनात संतांचे अभंग व गवळणी गायल्या जातात. मधुनमधून विठ्ठलनामाचा गजरही होतो. पराकोटीची शिस्त ही दिंड्यांची वैशिष्टे आहेत. यात्रा संपल्यावर पंढरपूरात आपापल्या मठात, राहुटीत मुक्काम केलेले हे वारकरी नगर प्रदक्षिणा, यथासांग पार पडून आपापल्या गावी जातात. ही शिस्तबद्ध यंत्रणा गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे.\n1. देखणे, रामचंद्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, तृतीयावृत्ती, पद्यगंधा प्रकाशन- पुणे, 2004, 48-58\n2. भारतीय संस्कृती कोश, खंड चौथा, 353-60\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, पालखी\nसंदर्भ: वारसा, हेमाडपंती वास्‍तुशैली, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nसंबळ - लोकगीतांची ओळख\nसंदर्भ: वाद्य, संबळ, गोंधळ, वादन\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, विठ्ठल\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, पालखी\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, आरती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/pisces-yearly-rashifal-2019-118121400015_1.html", "date_download": "2019-04-18T18:23:49Z", "digest": "sha1:EG3J7YB7NLPKW6QXBUJTUKWSCFJM5RH5", "length": 24930, "nlines": 175, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मीन राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 18 एप्रि�� 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमीन राशी भविष्यफल 2019\nमीन राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार यशस्वी माणसे जास्त कृतिशील असतात, हे विधान मीन राशीबाबत बरेच सत्य आहे. गरु ग्रहाची संवेदना जोपासणार्‍या या राशीला बुद्धिमत्तेचे उत्तम वरदान लाभलेले आहे. या वर्षी गुरू ग्रहाचा मानसन्मान जपण्यात ही रास कुठेतरी कमी पडणारनाही. राश्याधिपती गुरू वर्षभर भाग्यस्‍थानात राहत असल्यामुळे तुमच्या आशा आकांक्षा पल्लवीत होतील. परंतु शुभ्र, शनी आणि मंगळ यांच्याकडून होणारा विरोध अडथळे निर्माण करणारा आहे. त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी निश्चयाचे बळ उपयोग पडेल. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.\nकौटुंबिक जीवनात जूनपूर्वीचा काला वधी त्यातल्यात्यात सौख्यकारक आहे. त्यादरम्यान घरातील शुभप्रसंग पार पडतील. कौटुंबिक सुखाची चांगली प्राप्‍ति होईल. या वर्षी घर शिफ्ट करू शकताल किंवा भाड्याच्या घरात देखील जावू शकता. काही महत्‍वपूर्ण घडणार नाही. वैवाहिक जीवन उत्तम व्यतीत होईल आणि मार्च महिन्या नंतर वैवाहिक सुखात आणखी वृद्धि होइल. आपल्या जीवनसाथी बरोबर वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.\nलहान लहान तक्रारी होतील परंतु अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. जोडीदारा बरोबर कुठे फिरायला जाताल. रवी शनी प्रतियोगामुळे घरात तसंच बाहेरील जगातही वातावरण वादातीत राहील. एकूण केंद्रातील या ग्रहाच्या चौखूर उधळण्याने गुरू ग्रहही काहीसा हतबल ठरेल. कुणी कुणाला समजून घ्यावे हा प्रश्न सतत त्रास देत राहील. पण 31 जुलैला चतुर्थात प्रवेश करणारा शुक्र वातावरणात बदल घडवून आणेल.\nया वर्षभरात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही योगासने, व्यायाम, धावणे इत्यादींचा अवलंब करा. तुमचे दैनंदिन आयुष्य अधिक आरोग्यदायी करा. सकाळी लवकर उठा आणि रात्री वेळेवर झोपा. चांगले आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झो�� घ्या. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. आरोग्याबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही.\nमार्च ते मे महिन्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कुठले गंभीर कार्डिएक किंवा श्वासासंबंधी त्रास होऊ शकतील.\nतुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असाल तर तुम्ही करिअरमध्ये गगनभरारी घ्याल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवी ओळख निर्माण कराल. मेहेनती, समर्पित वृत्ती असलेला, प्रामाणिक कर्मचारी म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल. २०१९ सालच्या राशी भविष्यानुसार तुम्हाला काही आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे या वर्षभर तुम्हाला आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणताही\nजोखीमयुक्त निर्णय घेताना तुम्ही नीट विचार करा. अथवा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. करियर साठी उत्तम वेळ आहे. मार्च नंतर चांगले अवसर प्राप्‍त होतील. करियर मध्ये प्रगति होईल. दशमेश दशम भावात विराजमान असेल आणि त्या मुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. गुरु ग्रहानी धनु राशित गोचर केल्या वर तुमच्या करियर मध्ये वाढ होईल.\nव्‍यापाराच्या क्षेत्रात मिळते जुळते फळ प्राप्त होतील. या वर्षी तुमच्या द्वारे ज्या योजना आखल्या जातील त्यातील काही योजना सफळ होतील. तुम्ही जशी आशा कराल त्या प्रमाणे होणार नाही. पैशाची टंचाई भासेल. कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला कर्ज घ्यावे लागेल. व्यापार उद्योगात परिस्थिती तात्पुरती सुधरते आहे, असे वाटत असताना जानेवारी या दरम्यान स्पर्धकांच्या पवित्र्यामुळे तुम्ही चिंतेत पडाल. फेब्रुवारीनंतर ही परिस्थिती सुधारेल. अपेक्षित पैसे एप्रिल मे च्या दरम्यान हातात पडतील. जूनपासून एका खर्चिक पर्वाला सुरुवात होईल, पण हे खर्च प्रगतीच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्यामुळे तुम्हाला त्याचे वाईट वाटणार नाही. उद्योगधंद्यात नोकरीत यश लाभेल. सत्याच्या साहाय्याने विरोध पूर्णपणे मावळेल. पण ज्या रवीने पराक्रम स्थानात मदत केली तोच चतुर्थातला रविप्रवेश राहूच्या संगतीत अतितापदायक ठरेल.\nया वर्षात तुमच्या शृंगारिक आयुष्यात मात्र गोंधळाची स्थिती राहील. तुमच्या शृंगारिक नात्याबद्दल तुमच्या मनात किंतु निर्माण होईल. तुमच्या जोडीदारासमवेत एखाद्या विषयावरून तुमचा वाद होण्याचीही शक्यता आहे. तरुणांना ��ैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल. त्यानंतर तडजोड असेल. या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ पर ज्‍यादा असर पडणार नाही. प्रेमासाठी खूप चांगली वेळ चालू आहे. कुठल्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. मार्चपर्यंत लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही.\nसात्‍विक जीवन आणि सकारात्‍मक विचार ठेवावेत, अस केल तर या वर्षी कुठले त्रास उत्पन्न होणार नाहीत.\nमेष राशी भविष्यफल 2019\nपत्रिकेत सर्वात जास्त लोकप्रिय असतो बुधादित्य योग\nदारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप\nसाप्ताहिक राशीफल 02 ते 8 डिसेंबर 2018\nडिसेंबर महिन्याचे भविष्यफल (2018)\nयावर अधिक वाचा :\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\nआर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अ��िकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1447", "date_download": "2019-04-18T19:12:47Z", "digest": "sha1:D3E4BFAHUT7LVQ77GZDQIOFNW3O3SBKA", "length": 17726, "nlines": 136, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वीणा - प्राचीन शास्त्रीय वाद्य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवीणा - प्राचीन शास्त्रीय वाद्य\nवीणा हे जगातले सर्वात प्राचीन शास्त्रीय वाद्य (तंतुवाद्य) आहे. वीणेचे उल्लेख वेद-उपनिषदात आहेत.\nसरस्वती नदीच्या काठी वेद-उपनिषदे-पुराणांची उत्पत्ती झाली. तो काळ सरस्वतीच्या अनुषंगाने व नव्या वैज्ञानिक परीक्षणांनी सात हजार ते नऊ हजार वर्षे पूर्वीचा समजला जातो. सरस्वती ही विद्येची देवता इतक्या प्राचीन काळापासून भारतीयांचे दैवत आहे. सरस्वतीच्या हाती वीणा हे तंतुवाद्य रामायण -महाभारत काळापासून वा त्या अगोदर दिसू लागले. याचा अर्थ तेव्हापासून भारतीयांना तंतू (धातूच्या तारा) व त्यांचा गायनात वापर माहीत असावा. तंतुवाद्ये नक्की कुणी व केव्हा शोधून काढली\nभारतीय संस्कृतीला माहीत असणारी नारद व भरतमुनी ही नावे आपला इतिहास सात हजार वर्षांइतका मागे नेतात. सरस्वती नदी व सरस्वती देवता यांचा काळ त्याहून एक हजार वर्षें तरी मागे जातो. सर्वात आद्य विद्यापीठ शारदापीठम् (नीला खोरे- नीला पुराण-पाकव्याप्त काश्मीर) सरस्वती आणि सिंधू या नद्यांच्या काश्मीरमधील संगमावर वसले गेले. या विद्यापीठाचे अवशेष त्या संगमावरील शारदी या खेड्यात सापडले आहेत.\nभरतमुनी हे भारतीय शास्त्रीय संगीताचे आद्य प्रवर्तक समजले जातात. संगीत हे मंत्र व त्यांचे -हस्व, दीर्घ उच्चार यांनुसार तयार झाले. पक्षांच्या कूजनातून भरतमुनींना मंत्रोच्चाराधारित चाली, ताल व लय यांचा परिचय झाला. त्यांचा तंतुवाद्यात उपयोग करून घेण्याची कल्पना त्यांचीच. पूर्वी झाडांचे तंतू वापरून केलेले वाद्य असे.\nशारदा विद्यापीठाचा काळ निश्चित झालेला नाही. भरतमुनी शारदापीठात शास्त्रीय संगीत शिकवत असत (इसवी सनपूर्व २९००) सरस्वती नदीचा नव्याने शोध लागल्यानंतर इस्त्रो व नासा या कालानिश्चितीच्या मागे लागले आहेत. कदाचित तो काळ काही हजार वर्षेही मागे जाऊ शकेल\nभरतमुनींनी सात शुद्ध व पाच कोमल म्हणजे ज्याचे दोन रूपांत -म्हणजे -हस्व व दीर्घ- आवर्तन होते असे एकूण बारा स्वर असल्याचा शोध लावला. त्यांनी बारा स्वरांच्या सुरावटीतून रागनिर्मिती होते असे मांडले. प्रत्येक दोन स्वरांमध्ये जी कंपने निर्माण होतात ती पुढचा स्वर घेईपर्यंत एकूण बावीस होतात; ती कमी करता येतील पण वाढवता येऊ शकत नाहीत. कारण शेवटच्या कंपनाने त्या स्वराचा अंत होतो. डॉ. विद्याधर ओक यांनी भरतमुनींच्या या संशोधनाचा धागा पकडून बावीस श्रुती स्वरात घेता येणारे एक हार्मोनियम (मेलोडियम Melodium) तयार केले आहे. त्यांनी श्रुती-स्वर-रागांचे आविष्कार कसे होतात हे प्रात्यक्षिकांसह समजावून दिले आहे. जगातल्या कुठल्याही देशात वा भाषेत स्वराधारित संगीत जाणून घ्यायचे असेल तर त्याचे स्वर सातच मिळतात, ते भारतीय संगीतातील सप्तस्वरांप्रमाणेच व्यक्त होतात. संगीत ही कला असली तरी ते विज्ञानही आहे आणि विज्ञानाला शिस्त असते.\nवीणेला सुरुवात एकतारीपासून झाली. सरस्वतीच्या हाती असणारी वीणा तीन ते सात तारांची दिसते. वीणेचा विकास दक्षिण भारतात झाला. तंजावर (तंजोर) येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला. त्यास प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजाश्रयामुळे. दुबईच्या म्युझियममध्ये जी संगीत वाद्ये जपली गेली आहेत त्यात सतार, वीणा, तबला , पखवाज, ढोल, झांजा आहेत. त्या म्युझियमच्या संचालक आयेशा मुबारक यांनी ती मला दाखवली. प्रत्येक वाद्याखाली त्याचा परिचय, त्याचे नाव, ते कुठून आले ही माहिती निर्देशित केली होती. मुबारक म्हणाल्या, ‘अरब जग वाद्यांचा उपयोग आठव्या शतकात करू लागले, त्यांच्या संगीताच्या चालींना भारतीय स्वरशास्त्राचा आधार जाणवतो. तसेच वाद्यांची भारतीय नावेच अरेबिकमध्ये प्रचलित आहेत.’\nवीणेची सतार व सरोद ही मध्ययुगीन भावंडे आहेत. ती मोगल काळात पर्शियातून इकडे आली असावीत. प्राचीन भारतीय विद्यापीठांतून (शारदापीठम, तक्षशिला, नालंदा, बनारस, श्रावस्ती) नृत्यसंगीताचे शिक्षण दिले जाई. हे वाद्यसंगीतात रूपांतरित झाले (संदर्भ – पितळखोरा, अंजठा लेणी ). वीणावादनात प्राचीन काळात ज्या शिष्यांनी प्रावीण्य मिळवले, त्यांची नावे १. गौतमबुद्ध, २. पुष्यमित्र शुंग, ३. महेंद्रवर्मन, ४. प्रसेवजीत(काशी), ५. लिच्छवी राजकन्या चेलना, ७. समुद्रगुप्त, ८. हर्षवर्धन (सातवे शतक)\nहर्षवर्धन हा प्राचीन भारताच्या संगीत परंपरेला उज्वल करणारा राजा होऊन गेला. त्याचा उल्लेख चिनी प्रवासी ह्युएनसंग व प्रख्यात संस्कृत कवी बाण (हर्षचरित) यांनी केला आहे. ह्युएनसंग त्याच्या राजधानीत पोचला तेव्हा मोठा संगीत महोत्सव सुरू होता. तो दीड महिना चालला. त्यात देशादेशीचे गायक, नर्तक, वाद्यसंगीतकार (वीणावादक) उपस्थित होते असा उल्लेख त्याने केला आहे.\nरावण त्याची रूद्रवीणा (रावणवीणायाळ) वाजवण्यात दंग असताना मारुती अशोक वनात सीतेचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता अशी पुराणकथा आहे. रावण एक मर्मज्ञ संगीतकार होता. कुणी त्याला रावण ऊर्फ रुद्रवीणेचा जनक समजतात. रावणाच्या कुळातले सर्व विद्याव्यासंगी होते. स्वरूपनखा ही त्याची वेदविद्यापारंगत बहीण होती. रावणाने भारतातील जिंकलेल्या दहा राज्यांच्या व्यवस्थापनाचे कार्य एक प्रशासक म्हणून तिच्यावर सोपवले होते. कच-देवयानी, भीम-हिडिंबा (राक्षस), रावण-मंदोदरी (यक्षकन्या) यांचे विवाह होऊ शकले. त्या काळच्या समाजव्यवस्थेचे दर्शन यातून होते. राक्षस असोत वा यक्ष, दानव, दस्यू, असूर, गंधर्व, देव... कुणीही असले तरी ते विद्याग्रहणाच्या बाबतीत एकाच त-हेचे शिक्षण विद्यापीठांतून घेत असत. ते भारताबाहेरून आलेले असोत (ऑस्ट्रेलिया, लंका) वा इथले असोत त्यांची भाषा, शिक्षणपद्धत एकच होती. वीणा हे वाद्य येथे सर्वत्र शिकले जाई.\nअतिशय वाचनीय माहिती. धन्यवाद.\nखूप छान माहिती मिळाली . धन्यवाद ....\nअत्यंत उपयुक्त व वाचनीय माहिती. संपूर्ण इतिहास समजला. खूप छान .\nखूपच छान व उपयुक्त माहिती.\nअतिशय दुर्मीळ माहिती. खूप छान. धन्यवाद.\nसर खूप चांगली माहिती आहे .सर मला अखंड विना पहारा मंजे काय\nवीणा - प्राचीन शास्त्रीय वाद्य\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, वाद्य\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, आरती\nसंबळ - लोकगीतांची ओळख\nसंदर्भ: वाद्य, संबळ, गोंधळ, वादन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Kenjalgad-Trek-K-Alpha.html", "date_download": "2019-04-18T19:06:18Z", "digest": "sha1:RTSBMASKN6FS7FUPL6DQ32C452DQYKKM", "length": 16583, "nlines": 40, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kenjalgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकेंजळगड (Kenjalgad) किल्ल्याची ऊंची : 4269\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर\nजिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम\nकेंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.\nबाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.\nकोर्लेमार्गे सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे, तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते, म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणार्‍या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायर्‍या होत. ज्या किल्ल्याच्या पायर्‍या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत, अशा मोजक्या किल्ल्यांमध्ये केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंचच उंच पायर्‍या आहेत.\nरायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायर्‍यांपाशी येऊन पोहचतो. पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पायर्‍या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.\nगडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.\nभोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्‌टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्‍या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडा���र दोन तासात पोहचता येते.\nवाईमार्गे गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एसटी थांबते तेथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्‍या वाटेवर येतो.\nरायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे, उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीडएक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.\nगडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते, पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती, जेमतेम पाचसात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहाबारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.\nजेवणाची सोय आपणच करावी.\nगडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते, या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\n१) रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiva) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/technews-the-48-megapixel-camera-will-soon-be-available-in-the-market/", "date_download": "2019-04-18T19:11:22Z", "digest": "sha1:2UBHKIP4G4IHQBLQ2FLNRPRGDYG642EV", "length": 20107, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लवकरच बाजारात ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यांची चलती असणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य ���िरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घे��ारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान टेक्नोदूत लवकरच बाजारात ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यांची चलती असणार\nलवकरच बाजारात ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यांची चलती असणार\nमुंबई : सध्या मोबाईल मार्केटमध्ये सर्वच कंपन्यांची चढाओढ आहे. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकाला खुश करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स बाजारात दाखल करीत असते.\nतसेच कॅमेरासाठी देखील विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. दरम्यान काही कंपन्यांचे उत्पादन असणाऱ्या ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्याची चर्चा आहे.\nदरम्यान ४८ मेगापिक्सल कॅमेरा असणारे Vivo V15 Pro, Honor View 20, Xiaomi Redmi Note 7 Pro सारखे स्मार्टफोनही लाँच करण्यात आले.\nया स्मार्टफोननंतर लवकरच ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोन पासून ते १०० मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोन बाजारात येणार आहे.\nPrevious articleउन्हाची दाहकता वाढल्याने रसवंतीतून रोजगारासह शीतलता\nNext articleशाहरुखने ‘झिरो’ फ्लॉप झाल्यावर सोडला ‘हा’ चित्रपट\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nआता गुगल पेवरून रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार\nपत्रानंतरच्या जीमेलचा पंधरा वर्षाचा प्रवास\nएमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nकर्म��ोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/information-related-loans-granted-adani-group-cannot-be-disclosed-18053", "date_download": "2019-04-18T19:11:56Z", "digest": "sha1:GGS4R2KXGBGDGCRJW7BB5XGRM3ECHOXJ", "length": 13382, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "information related to loans granted to adani group cannot be disclosed \"अदानी यांच्या कर्जांची माहिती देता येत नाही' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n\"अदानी यांच्या कर्जांची माहिती देता येत नाही'\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nअदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.\nनवी दिल्ली - उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांना देण्यात आलेल्या कर्जांची माहिती \"गोपनीय' असून उघड करता येणे शक्‍य नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले आहे.\nयासंदर्भात रमेश रणछोडदास जोशी यांनी भारतीय स्टेट बॅंकेकडून माहिती मागविली होती. अदानी समुहास देण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या कर्जांची माहिती तसेच ऑस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणींशी संबंधित असलेल्या कर्जाचा पुरावा बॅंकेकडून देण्यात यावा, अशी मागणी जोशी यांनी केली होती.\n\"\"यासंदर्भात मागविण्यात आलेली माहिती ही व्यावसायिक व गोपनीय स्वरुपाची असल्याने माहिती अधिकारांतर्गत उघड करता येणे शक्‍य नसल्याचे अर्जदारास कळविण्यात आले आहे,'' असे माहिती आयुक्त मंजुळा पराशर यांनी म्हटले आहे.\nही माहिती मागविण्यामागे जोशी यांचा कोणताही सार्वजनिक कल्याण हेतु (पब्लिक इंटरेस्ट) नसल्याचा दावाही बॅंकेच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत इतरवेळी प्रतिबंधित असलेली माहिती सार्वजनिक करण्यामधून जर समाजाचा फायदा होणार असेल; तर उघड करण्याची परवानगी आहे. जोशी यांच्या अर्जामधून असे काही दिसत नसल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nया पार्श्‍वभूमीवर, या कायद्यामधील तरतुदीनुसार ही माहिती नाकारण्यात आली आहे.\nLoksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे\nपुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातू��� मागणी होत...\nआशियाई ऍथलेटिक्‍स : भारतीय संघ दोहाला रवाना\nनागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ...\nRahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत....\nदेशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nपारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना\nकुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली...\nLoksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-04-18T18:45:22Z", "digest": "sha1:ALJ7TUGAKFHKM6H5HPVUEC6ZLQBY6FWM", "length": 2839, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस\nसंविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच भारतातील लोकांना सुरक्षित ठेवलं\nटीम महाराष्ट्र देशा- आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय जर एका संस्थेला द्यावयाचे झाले तर ते आरएसएसला मी देईन तसेच संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर संघानेच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:23:58Z", "digest": "sha1:GVKKKYQQ4IDQVXQUIRXUR5SACTRKC6MV", "length": 9717, "nlines": 290, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे\nवर्षे: १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ - १९६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ४ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.\nफेब्रुवारी ३ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.\nफेब्रुवारी ६ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.\nफेब्रुवारी १६ - फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nफेब्रुवारी १७ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.\nजून ५ - सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.\nजून २६ - अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.\nजुलै २० - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.\nजानेवारी २ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी ६ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nमे ३ - उमा भारती, भारतीय राजकारणी.\nमे ९ - अँड्रु जोन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\nमे ९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nजून ६ - ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट ७ - अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट २९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.\nसप्टेंबर ७ - केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १४ - सलिया अहं��ामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २१ - रिचर्ड एलिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २५ - अँडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर १६ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.\nमे ९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.\nजुलै ११ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nइ.स.च्या १९५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/my-nashik/?filter_by=popular", "date_download": "2019-04-18T19:11:30Z", "digest": "sha1:BG7IADLGTQ45W6OW7EGXK3Y4AT57IA7F", "length": 18944, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "माझं नाशिक Archives | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची श���क्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआध�� पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान माझं नाशिक\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nसर्वांगीण विकासासाठी प्रयत्न – आमदार राजाभाऊ वाजे\nसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व\nवुई द ट्रेंड सेटर्स : सॉफ्टवेअरचं हब ‘ESDS’\nध्यास स्वप्नपूर्तीचा : पर्यटन हाच विकासाचा राजमार्ग\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवुई द ट्रेंडसेटर्स : धार्मिक पर्यटनातील चौधरी\nरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nमनाचे आरोग्�� सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nदिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी\nवुई द ट्रेंड सेटर्स : एम. बी. केमिकल्सची गोडी सातासमुद्रापार\nवुई द ट्रेंडसेटर्स : खाद्यप्रेमींची साधना मिसळ\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-04-18T18:42:00Z", "digest": "sha1:IKYS3IESV3H7VIWLZTKURM5CPGPBNX6H", "length": 2521, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फैजल खान Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - फैजल खान\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मेला’ या चित्रपटामधून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता फैजल खान पुन्हा एकदा तब्बल १९ वर्षांनी चंदेरी पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/discontinued-power-supply/", "date_download": "2019-04-18T18:43:17Z", "digest": "sha1:DR5V7PPSE7JQRLP3QCH5CFO56BANTOUI", "length": 2626, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "discontinued power supply Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nदिर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याप्रकरणी वरिष्ठ अभियंता निलंबित तर 4 जणांना नोटीसेस\nपुणे : पुणे व पिंपरी शहर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रदीर्घ कालावधी तसेच हा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी दिसून आलेली दिरंगाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/kalpana-chawala/", "date_download": "2019-04-18T18:52:10Z", "digest": "sha1:4BSRY5GEJAJ5LJYOGJMPF7TLE5BOVZRK", "length": 6561, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Kalpana Chawala Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\nहेल यांच्या मते अंतराळवीरांचा मूत्यू हा निश्चीतच होता, कोणत्याही परिस्थिती त्यांना वाचवणे शक्य नव्हते.\nखाद्यपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यासाठी वापरा या अफलातून आणि सोप्या पद्धती\nलाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू विषबाधेने\n१७ वर्षीय मुलीशी ७० वर्षीय गृहस्थाने लग्न केलं, बहिष्कृतासारखं जीवन व्यतीत केलं – का\nखलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या बॅटमॅनमधल्या “जोकर” कडून या १० गोष्टी शिकल्याच पाहिजेत\nनेहरू, संघ अन राजकारण्यांच्या सर्कशीत जोकर होऊन बसलेले विचारवंत\nमाणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या ‘ह्या’ ऐतिहासिक वास्तू..\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nजगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २\nभारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला\nआपले रोजचे व्यवहार सुरळीत करणाऱ्या “जी मेल” च्या जन्माची अफलातून कथा\nतुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का… मग हे नक्की वाचा…\nआणि मग भारताच्या सैन्यप्रमुखांनी UN रिपोर्टने भारतावर केलेल्या खोटारड्या आरोपांचं उट्ट काढलं\nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\nदैनंदिन जीवनात ‘ह्या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणे अवघड होऊन बसेल\nआता एकाच ठिकाणी बघायला मिळणार जगातील ७ आश्चर्य, तेही आपल्या भारतात\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इ���िहास\n“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” : चुकीच्या दिशेने होणारी विघातक चर्चा\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2019/libra-yearly-rashifal-2019-118121400020_1.html", "date_download": "2019-04-18T18:31:10Z", "digest": "sha1:Z5CIOKYCPNRF6XDG6YEHN5A2QTYTLK5L", "length": 23125, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुळ राशी भविष्यफल 2019 | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुळ राशी भविष्यफल 2019\nतुळ राशीच्या 2019 च्या राशी भविष्यानुसार या वर्षी तुळ राशीला गुरू शनीचा शुभ सहवास पूर्ण वर्षभर लाभणार आहे. विनयशील बोलणे, उत्तम विचार यामधून एक वेगळीच आपुलकी निर्माण होईल. गुरूचे धनस्थानातील भ्रमण, शनीचे तृतीय स्थानातील वास्तव्य आणि मंगळ, बुध, शुक्र या सर्व शुभग्रहांचा तुम्हाला मिळणारा आहे. शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये\nमिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.\nकाही बाबतीत तुमचा अपेक्षाभंग होईल. तुम्ही या कालावधीत आनंदी असाल आणि गृहसौख्य लाभेल. या वर्षाच्या मध्यावर आनंददायी बातमी तुम्हाला खुश करेल. या वेळी तुमच्या घरी शुभ कार्य घडेल. तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कुटुंबात कुठला उत्‍सव किंवा समारोह साजरा केला जाईल जो लक्षात राहण्या जोगा असेल. घरातील लोकां बरोबर कुठे फिरायला जाल. या वर्षी तुमच्या घरी पाहुण्यांचं येण-जाण चालू असेल. घरात लग्न किंवा लहान बाळाचा जन्म होऊ शकेल. काहींना दूरचे परदेशगमन योग येतील.\nवर्षभरात तुमचे आयुष्य चांगले राहील. या वर्षी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभेलच, त्याचबरोबर दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासूनही मुक्त व्हाल. या वर्षी आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही.कमरेत किंवा पायात दुखेल. छातीत त्रास होतील. प्रवासात आरोग्य सांभाळा. विशेषत: मूत्राशयाच्या आजाराची तसंच खोट्या आरोपात अडकणार नाही याची काळजी घ्या.\nआर्थिक बाबतीत तुम्हाला नशीबाचीसुद्धा साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. मार्चनंतर तुमच्या नव्या कल्पना तुम्हाला यश मिळवून देतील. या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. पण ते तुमच्या अपेक्षेनुसार नसेल. त्यामुळे त्यांच्यावर आंधळेपणाने विसंबून राहू नका. मार्च नंतर तुमच्या करियर चा वेग वाढेल परंतु तुम्ही जास्त आनंदी राहु शकणार नाही. शेवटच्या क्षणी निराशा हाती लागेल. वेळे वर काम पूर्ण करू शकणार नाही. कार्य प्रदर्शन खराब होईल. कामात उशीर होण्याची संभावना आहे. तुम्हाला समजणार नाही कि तुमच्या जवळपास काय घटीत होत आहे. केतुची दशा असणाऱ्या लोकां साठी चांगली वेळ आहे. सहकर्मी बरोबर ताळमेळ बसणार नाही. कलाकार, खेळाडू आणि राजकारणी मंडळी मोठ्या पदाचे मानकरी ठरतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश संपादन करून उच्चशिक्षण देशात किंवा परदेशात घेता येईल.\nआर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. पार्टनर बरोबर तुमची समज चांगली असेल आणि दोघां मध्ये सगळे काही चांगले असेल. या वर्षी कुठले नवीन काम सुरु करताल. मार्च नंतर तुमच्या कामात तेजी येईल. कामात चांगली सफळता मिळेल. सेल्‍स किंवा मार्केटिंग मध्ये तुम्ही कुठले रेकॉर्ड तोडू शकता. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. पैशा बाबत कसलीही काळजी करण्याची गरज नाही. नातेवाईक आणि मित्रांची मदत मिळेल. बैंक बैलेंस उत्तम राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असणार आहे. मार्च ते जून आर्थिकदृष्टया तणावग्रस्त टप्पा असेल. जुलैपासून पुन्हा एकदा प्रगतीचा आलेख उंचावेल. परदेश व्यवहारांना चालना मिळाल्याने ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास विदेशात फेरफटका होईल. सप्टेंबरनंतर तुमच्याच व्यवसायाशी निगडित देदीप्यमान कामगिरी बाजवून तुम्ही स्वत:ची ऐक वेगळी प्रतिमा निर्माण कराल.\n2019 सालच्या ग्रहमानानुसार या वर्षी तुम्ही नवे नाते जोडाल. जोडीदाराशी असलेले तुमचे नाते परिपूर्ण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत पर्यटन कराल. त्याचप्रमाणे तुम्ही दोघे एकत्रितपणे मौजमजा कराल. रोमांस साठी हे वर्ष उत्तम असणार. प्रेम संबंधात कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. सिंगल लोकांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरले जातील. या नात्या मुळे तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण पाहायला मिळतील. वेगळ्या धर्मातील किंवा खालच्या जातीच्या व्यक्ती बरोबर संबंध बनू शकतील.\nसकारात्‍मक विचार ठेवावेत आणि मानसिक दृष्ट्या संतुलित राहावे.\nवृश्चिक राशी भविष्यफल 2019\nधनु राशी भविष्यफल 2019\nमकर राशी भविष्यफल 2019\nकुंभ राशी भविष्यफल 2019\nमीन राशी भविष्यफल 2019\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1906", "date_download": "2019-04-18T18:54:47Z", "digest": "sha1:ZWTI454Y66USS6MQTL45EAK5YJSPDHM6", "length": 6017, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | मॅरेथॉन स्पर्धेत अमित वाघे, कोमल वैद्य प्रथम", "raw_content": "\nमॅरेथॉन स्पर्धेत अमित वाघे, कोमल वैद्य प्रथम\nपूरणमल लाहोटी यांच्या स्मरणार्थ राजस्थान संस्थेचे आयोजन\nलातूर: मारवाडी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक अध्यक्ष पूरणमल लाहोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त्त आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रन फॉर फिटनेस’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ५५० जण सहभागी झाले होते. प्रफ़िद्ध भूलतज्ञ डॉ. आरती झंवर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या निमित्ताने संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी आकाशात रंगीबेरंगी बलून्स सोडले. राजस्थान शाळेपासून स्पर्धेची सुरुवात झाली. मिनी मार्केट, गांधी चौक, आंबेडकर पार्क, शिवाजी चौक ते परत राजस्थान शाळा असा मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग होता. मुलांमध्ये अमित वाघे प्रथम, प्रशांतारेकर द्वीतीय, शुभम बागल तृतीय आले. मुलींमध्ये कोमल वैद्य प्रथम, वैष्णवी उबाळे द्वीतीय तर किरण पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना नुक्रमे ३१००, २१००, ११०० अशी रोख प्रारितोषिके व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पाच प्रोत्साहनपर पारितोषिके वितरीत करण्यात आली.\nया कार्यक्रमास राजेंद्र मालपाणी, सह उपाध्यक्ष दिनेश इन्नानी, सचिव आशिष बाजपाई, कोषाध्यक्ष इश्वरसाद डागा, संचालक सूर्यप्रकाश धूत, शांतीलाल कुचेरिया, संजय बियाणी, हुकूमचंद कलंत्री, शामसुंदर खटोड, सुहास शेट्टी, आशिष अग्रवाल, आनंद लाहोटी, वंदना इन्नानी, रचना लाहोटी, निकिता भार्गव, पालक, शिक्षक आणि शिक्शःअकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nमतदानासाठी एक तरी आयडी पुरावा ठेवा ...\nलातूर मनपाने केली मतदार जनजागृती ...\nमोदींनी फसवले आता मोदींना फसवा ...\nदेश चालवण्याचा अनुभव नसणार्‍यांना घरी पाठवा ...\nमच्छिंद्र कामंत यांनी साधला विविध वर्गांशी संवाद ...\nआ. अमित देशमुख यांची काँग्रेस पदाधिकर्‍यांनी घेतली भेट ...\nकाँग्रेस सेवादल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान ...\nमोदी म्हणजे गुर्मी असलेला, चमच्यांकडून दहशत पसरविणारा ...\nसरपंच कौशल्याताई कदमांसह अनेकांचा भाजपात प्रवेश ...\nसमृध्द जीवनासाठी अहंकारापासून दूर रहावे ...\nनिवडणुका लागल्यात, काळजी घ्या ...\nलोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या ...\nम���ाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?id=1979&cat=TopStoryNews", "date_download": "2019-04-18T18:25:53Z", "digest": "sha1:SNQ6PXZ3MNXR7QLASZMI5MGYGM4HXT5N", "length": 6919, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | शिवसेना महिला उमेदवार देणार", "raw_content": "\nशिवसेना महिला उमेदवार देणार\nलातूर शहर विधानसभा मतदारसंघात नवी खेळी\nलातूर: लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. युती झालेली असल्याने या मतदारसंघातून शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात सेनेच्या वतीने महिलेला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक सुनीताताई चाळक येथून लढणार असल्याचे वृत्त आहे.\nलातूर शहर हा सेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आतापर्यंत शिवसेनेकडून पप्पू कुलकर्णी येथून लढत असत. परंतु काही वर्षापुर्वी कुलकर्णी यानी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात काही दिवसांपुर्वी राज्य पातळीवर भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळे लातुरातून शिवसेनेचाच उमेदवार राहणार हे पक्के झाले आहे.\nशिवसेनेकडे अनेक इच्छुक आहेत. असे असले तरी यावेळी लातूर शहरातून महिलेला उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत लातूर शहर मतदारसंघात एकदाही महिलेला उमेदवारी मिळालेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने या मतदारसंघात महिलेला संधी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेना महिलेला उमेदवारी देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे . अशा स्थितीत सुनीताताई चाळक यांच्याशिवाय इतर कोणतीही महिला लढण्यास पात्र असल्याचे दिसत नाही. चाळक यांनी नगरसेविका, गटनेत्या म्हणून काम पाहिलेले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या जिल्हा संघटक म्हणून त्या कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराला चांगली लढत देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करता चाळक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली जात आहे.\nमनपाच्या निवडणुकीत चाळक पराभूत झाल्या होत्या. याची आठवण लातुरकरांना आहे. उद्धवसाहेब देतील तो आदेश मानू अशी प्रतिक्रिया चाळक यांनी दिली आहे\nल���भे कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार\nलातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती ...\nकॉंग्रेसची केविलवाणी रॅली, मित्रपक्ष गायब\nमराठवाड्याचं वाळवंट होऊ देणार नाही-नितीन गडकरी ...\nपैसा बोलता है, सुनील गायकवाडांना तिकिट नाकारलं\nफळ बाजार खुशहाल. बाकीचे बाजार बेजार ...\nलातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला इतिहास होता..... ...\nसंभाजी पाटील यांनी केलं मैदान साफ\nअमित देशमुख हे कर्तृत्वशून्य- विनोद तावडे ...\nलातूर बर्‍यापैकी स्वच्छ होतंय ...\nहोमिओपॅथीकडे रुग्णांचा ओढा वाढला\nमोदींनी झोडले शरद पवारांना, शेतकर्‍यांना मोठे आश्वासन\nअंध, अपंग-दिव्यांग सांगतात मतदान करा ...\nलातुरचा कलावंत मुंबईत प्राचार्य\nभाजपाने पिंजून काढले मूळ लातूर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/applying-10-reservation-to-the-state-governments-servants-along-with-the-center/", "date_download": "2019-04-18T18:16:01Z", "digest": "sha1:GXO7PAWAZLKTMUIDMBHQQGH4RONMPNES", "length": 11973, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्राबरोबरच राज्य सरकारांच्या नोकऱ्यांनाही 10 टक्के आरक्षण लागू : रविशंकर प्रसाद - Dainik Prabhat", "raw_content": "\nकेंद्राबरोबरच राज्य सरकारांच्या नोकऱ्यांनाही 10 टक्के आरक्षण लागू : रविशंकर प्रसाद\nनिवडणुकीआधी आणखी निर्णय होण्याचे दिले संकेत\nनवी दिल्ली: आर्थिक मागास सवर्णांसाठीचे 10 टक्के आरक्षण केंद्राबरोबरच राज्य सरकारांच्या नोकऱ्यांनाही लागू असेल, असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी राज्यसभेत स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीआधी सरकारकडून अशाप्रकारचे आणखी निर्णय घेतले जातील, असे संकेतही त्यांनी दिले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या घटनादुरूस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी विरोधकांनी लोकसभेची निवडणूूक तोंडावर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर विधेयकासाठी निवडण्यात आलेल्या वेळेवर आक्षेप घेतला. मात्र, चर्चेत हस्तक्षेप करताना प्रसाद यांनी सरकारने निवडलेल्या वेळेचे समर्थन केले. क्रिकेटमध्ये सामन्याच्या अखेरीस स्लॉग ओव्हर्स (षटके) असतात. तशा षटकांमधील हा पहिला षटकार आहे. आणखी षटकार मारले जातील. निवडणुकीत कोण हरणार ते जनता ठरवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला प्रचंड बहुमत मिळेल, असे ते म्हणाले.\nदरम्यान, अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे (एससी/एसटी) सध्याचे आरक्षण कायम राहील. एससी/एसटी आणि ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापलिकडील सवर्णांसाठीचे 10 टक्के आरक्षण असेल. त्यासाठी आर्थिक निकष ठरवण्याचा अधिकार राज्यांना असेल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\n‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला\nकाँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा करणार ‘सपा’च्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पत्नीचा प्रचार\nभाजपच्या माजी आमदाराची कुमारस्वामींवर पातळी सोडून टीका\nकाँग्रेसचे राष्ट्रीय नेतेही जामिनावरचं- साध्वी प्रज्ञा सिंग\nसाध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमदेवारीवर प्रश्नचिन्ह ; कोर्टात अपील दाखल\nआचारसंहितेचा भंग; तिघांवर गुन्हे दाखल\nगुजरात मधील माझे सरकार बरखास्त करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न – मोदी\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/chief-ministers-helicopter-fails-potential-inappropriate-incidents-prevented/", "date_download": "2019-04-18T19:02:43Z", "digest": "sha1:DVOUFQ6G3IJUC633RS3QD4W26RTIFJGP", "length": 11828, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; संभाव्य अनुचित घटना टळली - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; संभाव्य अनुचित घटना टळली\nमुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आज सातारा येथे जाण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाला. पायलटच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने पुढील अनुचित घटना टळली. बिघाडामुळे फडणवीस यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला दोन तास विलंब झाला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरातील हवाई प्रवासासाठी ऍलॉफ्ट आणि अडोनी या दोन एजन्सीमार्फत विमान व हेलिकॉप्टर सेवा पुरविली जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नियोजित कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रवास दौऱ्यासाठी ऍलॉफ्ट या एजन्सीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविलेपार्ले येथील पवनहंस हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर उतरणार होते व तेथून मुख्यमंत्री साताऱ्याला रवाना होणार होते. परंतु, पवनहंस हेलिपॅडवरून उड्डाण करण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दोन तास विलंब झाल्याने तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली. अखेर ऍलॉफ्ट एजन्सीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केल्यानंतर मुख्यमंत्री साताऱ्याकडे रवाना झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघ��ड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nदेवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास\nमतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द\nमाझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी\nधाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.niraamay.com/marathi/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T18:59:46Z", "digest": "sha1:O6T4UJSC7JMTIMLRBJIKPM5KL7P4HSXP", "length": 4544, "nlines": 48, "source_domain": "www.niraamay.com", "title": "आज्ञा चक्र | Niraamay", "raw_content": "\nनाडी शुद्धी आणि चक्र शुद्धी\nस्वाधिष्ठान / काम चक्र\nमणिपूर / नाभी चक्र\nअनाहत / हृदय चक्र\nविशुद्ध / कंठ चक्र\nआज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते. मानसशक्ती, इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. याचा रंग फिक्कट जांभळा आहे.\nआज्ञा चक्राकडे मेंदू, डोळे व कान यांचे नियंत्रण असते. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी, एण्डोक्राइन ग्रंथींचे नियंत्रण, तसेच सर्व प्रमुख चक्रांचे नियंत्रण या चक्राकडे असते. माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात.\nआज्ञा चक्र हे मनःप्रेरणेचे केंद्र आहे. प्रबळ इच्छाशक्ती हा याचा गुण आहे. ज्याचे आज्ञा चक्र सक्षम असते ती व्यक्ती दृढ निश्चयी, कणखर, ठरवलेल्या गोष्टी तडीस नेणारी असते.\nज्यावेळी आज्ञा चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,\nकॅन्सर, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसिज, मल्टीपल स्क्लेरॉसीस , मेनिंजायटिस, फिटस्, कोमा, गतीमंदत्व, पक्षाघात, अल्झायमर, डिमेन्शीया, ऑटीझम, स्मृतीभ्रंश, कंपवात, तोतरेपणा तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्यूला डिजनरेशन, रेटीनोपॅथी, बहिरेपणा, टीनिटस, कानाच्या पडद्यातील दोष, व्हर्टिगो इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.\nमानसिक ताणतणाव, चिडचिड, नैराश्य, निरूत्साह अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.\nस्वयंपूर्ण उपचारांद्वारे आज्ञा चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/who-was-laughing-buddha-and-how-did-he-get-this-name-119011000020_1.html", "date_download": "2019-04-18T18:59:18Z", "digest": "sha1:2M63K4PZSE5RIYYXRMBR35CARBZXSXXK", "length": 16338, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोण होता लाफिंग बुद्धा आणि हे नाव त्याला कसे मिळाले, जाणून घ्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 19 एप्रिल 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोण होता लाफिंग बुद्धा आणि हे नाव त्याला कसे मिळाले, जाणून घ्या\nजगातील बर्‍याच देशांसोबत भारतात ही लाफिंग बुद्धा (Laughing Buddha) च्या लहान लहान मुरत्या किंवा फोटो घरात ठेवणे शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने परिवारात सुख समृद्धी आणि खुशहाली येते. पण काय तुम्हाला माहीत आहे की लाफिंग बुद्धा कोण होता आणि याचे नाव लाफिंग बुद्धा कसे पडले.\nकोण होता लाफिंग बुद्धा...\nअसे म्हटले जाते की महात्मा बुद्धाचा एक जपानी शिष्य होता, ज्याचे नाव होतई होते. अशी मान्यता आहे की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होतई जोर-जोराने हसू लागले आणि तेव्हापासून त्यांनी लोकांना हसवणे आणि आनंदी बघणे हे आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश्य बनवून घेतला होता. ह्याच कारणामुळे जपान आणि चीनचे लोक त्यांना\nहसणारा बुद्धा म्हणू लागले आणि याचेच इंग्रजी नावात रूपांतरण झाले ते आहे लाफिंग बुद्धा. होतईप्रमाणे त्यांचे अनुयायी देखील लोकांना हसवणे आणि त्यांना आनंदी ठेवण्याच्या उद्देश्याने जगभरात पसरू लागले. चीनमध्ये होतईला पुतईच्या नावाने ओळखले जातात आणि यांना फेंग शुईचा देव मानला जातो. मान्यता अशी आहे की\nलाफिंग बुद्धाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि गुड लक येतो.\nघरात नक्की असाव्या या 3 वस्तू, कोणीही श्रीमंत होण्यापासून थांबवू शकणार नाही\nहात हालवत असलेली लकी कॅट कश्या प्रकारे करते मदत...\nघराच्या लिविंग रूममध्ये लावा क्रिस्टल बॉल, होईल धनलाभ\n6 प्रकारचे असतात लाफिंग बुद्धा, जशी मनोकामना त्याप्रमाणे ठेवा मूर्ती\nफेंगशुईत जपानी मांजर इतकी लकी का मानली जाते, जाणून घ्या पूर्ण कथा\nयावर अधिक वाचा :\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\nकाळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\nसंवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\nआपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\nथंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांन��� देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\nमित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\nचाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n\"आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात....Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\nजय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू \nहनुमानाचे सीतेला न आणायचे कारण\nपवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nजगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...\nहनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात\nहनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान ...\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nजैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील\nJio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...\nरिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...\nभारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...\nबीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...\nदेवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...\nदेवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...\nपर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...\nराज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...\nसुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/yojana/", "date_download": "2019-04-18T18:33:02Z", "digest": "sha1:QYYWBID4CYWRVAFYHIQRCG62ZLPZ4HHG", "length": 5881, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Yojana Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nकुठलेही सरकार आधीच्या सरकारच्या योजनांमध्ये पूरक बदल करून त्या चालवत असेल तर त्यात गैर किंवा चुकीचे असे काहीच नाही.\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास\nTitanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…\nसलील कुलकर्णी : मराठी संगीताला श्रीमंत करणारा कलाकार\nपाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज\nमहाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण\nझहीर खान : भारतीय गोलंदाजांमधील दुर्लक्षित सचिन तेंडुलकर\nमोदींची ‘५९ मिनिटांत कर्ज’ स्कीम : १५०० कोटींचा घोटाळा\nजवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबटन : अनैतिक म्हणून हिणवलं गेलेलं मैत्रीचं हृद्य नातं\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nभाजप-पीडीपी आघाडी तुटण्यामागची ही आहेत खरी कारणं\nराम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…\n…आणि कचरा वेचणारा बनला अत्युत्कृष्ट प्रोफेशनल फोटोग्राफर\n एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे\nहिंसाचाराविरोधात डाव्या संघटनांनी मोर्चा काढणे हास्यास्पद का आहे – वाचा\nमोदींनी स्वतः विरोध केला असताना आता GST का आणला\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nडोळा मारणाऱ्या “सावळ्या” मुलीची मार्केटिंग आणि “धोक्यात”ली संस्कृती\nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-04-18T19:28:35Z", "digest": "sha1:3ZJKCRAFZXUURK35AG7OCPHMEO6LAQPN", "length": 8109, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरी गागारिन - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरी अलेक्सेइविच गागारिन (रशियन: Ю́рий Алексе́евич Гага́рин, उच्चार: [ˈjurʲɪj ɐlʲɪˈksʲeɪvʲɪtɕ gɐˈgarʲɪn];) (मार्च ९, इ.स. १९३४ - मार्च २७, इ.स. १९६८) हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.\nयुरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.\nएप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.\nवयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.\nगागारिनाची प्रकाशचित्रे (रशियन मजकूर)\nदोरोगा ब कॉस्मॉस - गागारिनाने लिहिलेले पुस्तक (रशियन मजकूर)[मृत दुवा]\nइ.स. १९३४ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-246/", "date_download": "2019-04-18T18:24:28Z", "digest": "sha1:CEXLAQ5CR65LF4NSRPZMIFMODJQJS7W2", "length": 7214, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0/", "date_download": "2019-04-18T19:04:07Z", "digest": "sha1:HXNEHKFPOPWMYDS3A4K5C5DHDO4OI46O", "length": 13344, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुकंपा तत्वाखाली नोकरभरतीला बंदी नाही ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Dainik Prabhat", "raw_content": "\nअनुकंपा तत्वाखाली नोकरभरतीला बंदी नाही ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nशिपायाच्या विधवा पत्नीला दिलासा ; नोकरीत सामावून घेण्याचे आदेश\nमुंबई: राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार सरसकट नोकर भरतीला बंदी घालण्यात आली असली तरी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला ती लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अनुकंपा तत्वाखाली नोकर भरतीचा उद्देश हा मृत व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक अडचणीवर मात करणे असा आहे. ती नव्या पदाची नियुक्ती नाही. त्यामुळे अपुकंपा तत्वाखाली नोकरभरतीला ही बंदी लागू हो�� नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने समिता देसाई यांची नवऱ्याच्या पदावर केलेल्या नियुक्तीला मान्यता दिली. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या तारखेपासून वेतनही द्यावे, असे स्पष्ट केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधुदूर्गमधील बांदा तालूक्‍यातील एका माध्यमिक शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या समीर देसाई यांचे नोव्हेंबर 2011 मध्ये निधन झाले. त्यांच्या पदावर त्यांची पत्नी समिता हिला अनुकंपत्वावर शाळेच्या संचालक मंडळाने फेब्रुवारी 2012 मध्ये नियुक्‍त करून मान्यतेसाठी प्रस्ताव सिंधुदूर्ग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र शासनाच्या नोकरभरती बंदीच्या आदेशानुसार हा प्रस्ताव फेटाळून लावला.\nशिक्षणांधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात समिता देसाई यांच्यावतीने ऍड. एन. व्ही बांदीवडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nयावेळी ऍड. बांदीवडेकर यांनी अनुकंपा तत्वावरील नोकर भरती ही नवीन पद तयार करून करण्यात येणारी भरती नाही. ती मृत व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी त्याच्या कुटूंबातील एका व्यक्तीला देण्यात येणारी नोकरी आहे. त्यामुळे नोकर भरती बंदी या पदासाठी लागू होत नाही, असा दावा केला. तो न्यायालयाने मान्य करून समिता देसाई यांच्या नियुक्तीला मान्यता देऊन नियुक्त केल्यापासून त्यांना वेतन देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड\nकॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश\nदेवदर्शन घेताना आठ तोळे सोने लंपास\nमतदानादिवशीचा आठवडी बाजार रद्द\nमाझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी\nधाडस असेल तर राज ठाकरेंच्या घरावर छापे घालून दाखवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपला आव्हान\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nकृपया हाई कोर्ट च्या निर्णयाची प्रत मिडु शकेल काय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख��या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nराज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल ; धनंजय मुंडेंनी केले कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-04-18T19:13:34Z", "digest": "sha1:7U73K3UNAENLSF44N2PVBS4CVUSTSG34", "length": 2612, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विद्यापीठ राजकारण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - विद्यापीठ राजकारण\nविद्यापीठाचे राजकारण आणि कुलगूरूंची ‘बीएचयु’ची नियुक्ती\nअभय निकाळजे ( वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : ड��ॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता राज्यात नाही तर देशात गाजते आहे. कुलगुरुंच्या ‘लहरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A7_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:16:01Z", "digest": "sha1:7JZPTYKZ6KJQCBH7J3BDHLSW3PSFH6YD", "length": 4290, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "९५१ गास्प्रा - विकिपीडिया", "raw_content": "\n९५१ गास्प्रा हा लघुग्रहांच्या पट्ट्यातील एस प्रकारचा एक लघुग्रह आहे.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/jal_shivar.html", "date_download": "2019-04-18T19:07:36Z", "digest": "sha1:UJXEKQJ4WY5RLEO3PZYA2LPFO246PIST", "length": 5211, "nlines": 46, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nजलयुकत शिवार अभियान लघुसिंचन विभाग जि प अकोला अंतर्गत छायाचित्र\nजलयुकत शिवार अभियान लघुसिंचन विभाग जि प अकोला अंतर्गत माहिती ०१/१०/२०१६\nमा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि. १८/०२/२०१६ रोजी लघुसिंचन विभाग अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान ची आढावा सभा\nलघुसिंचन विभाग जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दि. ३०/०१/२०१६ ची आढावा सभा\nलघुसिंचन विभाग जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१५ - २०१६ ची कामे\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लघुसिंचन विभाग जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत दि. ०१/०२/२०१६ ची आढावा बैठक सभा\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांची छायाचित्रे\nविदर्भ साधन सि���चन विकास कार्यक्रम अंतर्गत मा मुख्य कार्यकारी अधिकार यांची आढावा सभा दि ०१/१०/२०१५\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मा मुख्य कार्यकारी अधिकार यांची आढावा सभा दि ०१/१०/२०१५\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांचा गोषवारा\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कृषी विभागीची कामे\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना ची कामे\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अकोला ची कामे\nजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत लघुसिंचन विभाग ची कामे\nधडक सिंचन विहीर अंतर्गत एकून ३२९ विहीर मधून १८४ विहीर पूर्ण ११३ प्रगती पथावर तालुका निहाय माहिती\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nलघुसिंचन विभाग अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान ची कामे\nजलयुक्त शिवार अभियान कामांची फोटो\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/10/english-mysore-war.html", "date_download": "2019-04-18T19:05:17Z", "digest": "sha1:S47ERF2PLGN45HTKKKUC57HJWO246UBO", "length": 18014, "nlines": 113, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग १\nइंग्रज म्हैसूर युद्धे - भाग १\n०१. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्य उदयास आले. म्हैसूरचा प्रदेश त्यात समाविष्ट होता. १५६५च्या तालीकोट लढाईत पराभूत झाल्याने विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. १५६५ नंतर वोडीयार घराण्याची स्वतंत्र सत्ता या राज्यावर होती.\n०२. १८ व्या शतकात म्हैसूरमध्ये वाडियार घराण्याची सत्ता होती. पण राजा चिक्क कृष्णराज विलासी असल्याने राज्याची मुख्य सत्ता सेनापती देवराज आणि प्रधान नंजराज या दोन भावांच्या ही केंद्रित झाली. या पार्श्वभूमीवर हैदरचा उदय झाला . हैदरचा जन्म १७२२ मध्ये झाला.\n०३. म्हैसुरवर मराठ्यांची सतत आक्रमणे सुरु झाली. त्याचा सामना करण्यात म्हैसूरचे घराणे अपयशी ठरले. त्यामुळे १७६६ साली राजाच्या मृत्यूनंतर सर्वाना कैदेत टाकून हैदरअलीने म्हैसूरची सत्ता आपल्या हातात घेतली. त्याने बिदनूर, कॅनरा या प्रदेशाचा म्हैसूरमध्ये समावेश केला. त्यासोबतच बल्लारपूर, रायदुर्ग, चितळदुर्गच्या राजांना आपले मांडलिकत्व स्वीकारावयास भाग पाडले.\n०४. हैदरने फ्रेंचांच्या मदतीने दिंडीगल येथे एक शस्त्रनिर्म��तीचा कारखाना काढला व आपल्या सैन्याला पाश्चिमात्य पद्धतीचे युद्धशिक्षण दिले. १७६१ ते १७६३ या काळात त्याने हेस्कोत, दोडबेलापूर, शिरा इत्यादी ठिकाणे जिंकली. दक्षिणेतील पाळेगारानाही त्याने आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळे हैदरच्या नेतृत्वाखाली मैसूर दक्षिणेतील एक प्रबळ राज्य बनले.\n०५. पेशव्यांनी म्हैसूरवर सतत हल्ले करून हैदरअलीला पराभूत केले व तेथून बराच प्रदेश व पैसा मिळविला. हैदरला चौथाई देण्यास भाग पाडले. पण १७७२ मध्ये झालेल्या पेशवा माधवरावच्या मृत्यूनंतर हैदरने १७७४ ते १७७६ दरम्यान आपला प्रदेश परत मिळविला शिवाय बेल्लारी, कडप्पा, गुत्ती, कर्नुल इत्यादी कृष्ण व तुंगभद्रेच्या खोऱ्यातील प्रदेश जिंकला. थोड्या काळानंतर त्याने पेशव्यांना चौथाई देण्यास बंद केले.\nप्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध (१७६७-१७६९)\n०१. बक्सारच्या लढाईनंतर इंग्रजांना बंगाल, बिहार, ओरिसा हे प्रांत मिळाले. पण तेथे त्यांना प्रत्यक्ष प्रशासन करावे लागत नव्हते. कारण रॉबर्ट क्लाइव्हने त्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती. बंगालनंतर इंग्रजांनी आपली नजर दक्षिणेकडे वळविली.\n०२. दक्षिण भारतात त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली अशा तीन प्रमुख सत्ता होत्या. या तीन सत्ता एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते.म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली. निजामाला त्यांनी प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवते. यामुळे निजामाने कधीच इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.\n०३. १२ नोव्हेंबर १७६६ रोजी इंग्रज निजाम तहानुसार इंग्रजांनी निजामाला हैदरविरुद्ध मदत करावी मोबदल्यात इंग्रजांना उत्तर सरकारचा प्रदेश निजामाने द्यावा असे ठरले होते. हैदरचे मराठे तसेच कर्नाटक सोबतही भांडण होते. त्यामुळे हैदरविरुद्ध निजाम, मराठे, कर्नाटक नवाब व इंग्रज असा संघ निर्माण झाला.\n०४. १७६३ च्या सप्टेंबरमध्ये मराठ्यांनी निजामाला राक्षसभुवनच्या लढाईत पराभूत केले व त्यानंतर निजाम व मराठे यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. पेशवा माधवरावाचेही निजामाशी सख्य असल्याने हैदरअलीने मराठ्यांशी तह केला व निजामाला ब्रिटिशांच्या गोटातून फोडले. मुत्सद्देगिरीने हैदरने ३५ लाख रुपये चौथाई देण्याचे मान्य करून मराठ्यांना शांत केले व प्रदेशाचे आमिष देऊन निजामाला आपल्याकडे वळवले.\n०५. ब्रिटिशांना हे वृत्त कळेपर्यंत निजाम व हैदरअलीच्या संयुक्त फौजांनी इ.स. १७६७ च्या सुरूवातीला कर्नाटकात स्वारी करून कावेरीपट्टणमला वेढा दिला. हैदरने कर्नाटकवर आक्रमण केल्याने प्रथम इंग्रज म्हैसूर संघर्ष सुरु झाला.\n०६. इंग्रज फौजांनी जोसेफ स्मिथच्या नेतृत्वाखाली म्हैसूरवर हल्ला केला. काही काळ इंग्रज सेनापती स्मिथने हैदरला रोखून धरले पण हैदरने आक्रमक धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. निजाम व हैदर अली यांनी इंग्रजांवर हल्ला करून तिरूवन्नामलई व चंदगामा येथे कर्नल स्मिथचा १७६७ मध्ये पराभव केला\n०७. स्मिथ वूडच्या फौजेला त्रिनोम्मली येथे जाऊन मिळण्यास निघाला. हैदरअलीला ही खबर मिळताच त्याने चंगमा येथे स्मिथच्या फौजेला अडविले. तेथे अटीतटीच्या झालेल्या युद्धात हैदरअली व निजामाच्या संयुक्त फौजेचा पराभव झाला. त्याननंतर स्मिथ आणि वूडच्या सेना त्रिनोम्मली येथे एकत्र आल्या व त्यांनी २६ सप्टेंबर १७६७ रोजी हैदरअली व निजामाच्या फौजांचा परत एकदा दारूण पराभव केला.\n०८. मुसळधार पावसामुळे हैदरअलीला युद्धभूमीवरून माघार घ्यावी लागली. ब्रिटिशांनीही त्यांच्या फौजा मागे घेतल्या. यानंतर फेब्रुवारी १७६८ मध्ये ब्रिटिशांनी निजामाला परत आपल्या गोटात ओढले. मार्च १७६८ मध्ये हैद्राबादच्या निजामाला पराभवाचे वृत्त कळाले व त्याने हैदरशी संबध तोडले आणि इंग्रजांशी मसुलीपट्टमचा तह केला.\n०९. तहान्वये निजामाने पूर्वी इंग्रजांशी केलेल्या तहातील अटींची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आणि हैदर अलीस म्हैसूरवर राज्य करण्याचा अधिकार नाही म्हणून ते राज्य इंग्रजांनाच मिळावे अशी भूमिका जाहीर केली. त्याचप्रमाणे म्हैसूर जिंकण्यासाठी इंग्रजांना सहकार्य करण्याचे निजामाने मान्य केले.\n१०. निजाम सोडून गेला तरी हैदरने युद्ध सुरूच ठेवले. त्याने इंग्रजांचा पराभव करून मंगलोर जिंकले. या युद्धात इंग्रजांच्या बऱ्याच तोफा हैदरला मिळाल्या. मार्च १७६९ मध्ये हैदरअली थेट मद्रासपर्यंत पाच मैलांच्या परिसरात गेला व तेथील ब्रिटिश फौजेला त्याने युद्धाचे आवाहन दिले.\n११. हैदरअलीच्या अचानक हल्ल्याने ब्रिटिश भयभीत झाले आणि त्यांनी हैदरअलीशी सामना करण्याऐवजी त्याच्यापुढे तहाचा प्रस्ताव ठेवला. भयभीत होऊन ४ एप्रिल १७६९ रोजी इंग्रजांनी हैदरशी मद्रास तह केला. त्यानुसार परस्परांचे जिंकलेले प्रदेश परत करण्यात आले व संकटसमयी एकमेकांना मदतीचे आश्वासन देण्यात आले.\n'इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग २' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग ३' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-04-18T18:39:13Z", "digest": "sha1:OMRZL6X5KKIV2Z53TSKDAYTEII2ESYI4", "length": 2679, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हा कॉंग्रेस Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - जिल्हा कॉंग्रेस\nअमरावती : शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे अनुदान जमा न झाल्याने काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा\nअमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले आहे. आणि आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन देखील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-04-18T18:42:44Z", "digest": "sha1:2DXDBCBERNQZ6PMN6A75NXIMJLOC3FK7", "length": 2581, "nlines": 44, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल कंडारेसचिन घारु Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - राहुल कंडारेसचिन घारु\nसोनई हत्याकांड; राक्षसांना फाशीच द्या – निकम\nनाशिक: सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:34:26Z", "digest": "sha1:HIACFLJXBMOFQHZNVQP7EEDM2ZXNYFSK", "length": 6474, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे\nवर्षे: १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० - १८४१ - १८४२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.\nमार्च ३ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.\nऑक्टोबर ३० - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.\nजून २७ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.\nइ.स.च्या १८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/photographers/1196597/", "date_download": "2019-04-18T18:32:50Z", "digest": "sha1:6DTC5AMQXI6JLRCXVXTF6OZNOLNXAAHG", "length": 3094, "nlines": 78, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "सिकंदराबाद मधील Arif Minhaz Photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nसिकंदराबाद मधील Arif Minhaz Photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 Month\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी, तेलुगू\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 14)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/19/", "date_download": "2019-04-18T19:18:40Z", "digest": "sha1:LZ4KTFPW3QLPBR6FJSNAGRZPIRJCHHSS", "length": 2576, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "19/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nदाऊदची शरणागती शरद पवारांमुळे रखडली : प्रकाश आंबेडकर\nमुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सरेंडर व्हायला तयार होता. तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे याबाबत प्रस्तावही दिला होता. मात्र, पवारांनी...\nमुंबई पुणे नाशिक1 month ago\n‘कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट’ची संपत्ती जप्त\nमुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांद्वारे संचलित कोहिनूर एज्यूकेशन ट्रस्टवर विविध बँकांचे ६८ कोटींचे कर्ज थकवण्यात आले आहे. या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या...\nप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री\nपणजी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत (४६) गोव्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यसंस्कारानंतर सव्वाआठ तासांनी रात्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T18:34:39Z", "digest": "sha1:QYSTMSBZW2GRLNDSKYNSM2ZHBCI33OQG", "length": 4095, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्तनाग्र - विकिपीडिया", "raw_content": "\nमहिलामधील स्तनाग्रा भोवतीचा वर्तुळाकार गडद काळा भाग\nस्तनाग्र हे स्तनाच्या पृष्ठभागावरील ऊतींचे वाढलेला भाग होय ज्यातून दूध निघते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१९ रोजी ०४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-04-18T19:08:47Z", "digest": "sha1:LU25LQJJDDBCOMWF6KCJFBQAV77FATCN", "length": 2554, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ईश्वर थेटे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - ईश्वर थेटे\nचार वर्षात विकास कामे का केली नाहीत असा सवाल करत भाजप आमदाराला चोप\nटीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. देशमुख राजेवाडी येथील एका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2019-04-18T18:43:13Z", "digest": "sha1:YSJMKVCFZBDG3PLI4LY6HIEOHJZB5TZ3", "length": 2643, "nlines": 43, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एमपीएससी पूर्व परीक्षा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक २०१९ : दिवसाअखेर राज्याच्या १० मतदारसंघामध्ये ५७.२२ टक्के मतदान\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nदानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ\nकाँग्रेसकडून घुसखोरांचं समर्थन होत आहे : अमित शाह\nकार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्या��� बापट यांचे प्रतिपादन\nशरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले : विनोद तावडे\nTag - एमपीएससी पूर्व परीक्षा\nएमपीएससी पूर्व परीक्षा : ‘मास-कॉपी’च्या ‘या’ पत्रामुळे सोशल मिडीयावर खळबळ\nटीम महाराष्ट्र देशा – १७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा ही होऊ घातली आहे. अतिशय महत्वाच्या अशा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्यातील लाखो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/clearance-remove-tcss-director-sairas-mistry-20895", "date_download": "2019-04-18T18:57:08Z", "digest": "sha1:GBU5O7H2OPS535R5UO53OY7XZ2JDX77W", "length": 16550, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Clearance to remove the TCS's director sairas mistry 'टीसीएस'च्या संचालकपदावरून सायरस मिस्त्रींना काढण्यास मंजुरी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\n'टीसीएस'च्या संचालकपदावरून सायरस मिस्त्रींना काढण्यास मंजुरी\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nमुंबई - टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी सायरस मिस्त्री यांच्या \"टीसीएस'च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्‍वास कायम ठेवत भागधारकांनी मिस्त्रींना नाकारले. विशेष म्हणजे या बैठकीला मिस्त्री अनुपस्थित होते.\nमुंबई - टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुसंख्य भागधारकांनी सायरस मिस्त्री यांच्या \"टीसीएस'च्या संचालकपदावरील हकालपट्टीस मंजुरी दिली. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावरील विश्‍वास कायम ठेवत भागधारकांनी मिस्त्रींना नाकारले. विशेष म्हणजे या बैठकीला मिस्त्री अनुपस्थित होते.\nमुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संध्याकाळी भागधारकांची सभा झाली. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्यासह टीसीएसचे हंगामी अध्यक्ष ईशात हुसेन, संचालक मंडळावरील बहुतांश संचालक सभेला उपस्थित होते. गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या टाटा-मिस्त्रींमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला \"टीसीएस'चे किरकोळ भागधारक आणि संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षणीय होती. रतन टाटा यांच��या उपस्थितीने सभेत चैतन्य निर्माण झाले. मतदानापूर्वी \"टीसीएस' संचालक आणि भागधारकांमध्ये चर्चा झाली. या वेळी भागधारकांनी जाहीर मते मांडली.\nभविष्यात मिस्त्रींकडून होणारी कायदेशीर लढाई लक्षात घेता या सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. मतदान प्रक्रियेत उपस्थितांपैकी जवळपास 80 टक्के भागधारकांनी रतन टाटांवर विश्‍वास दाखवल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तत्पूर्वी मिस्त्री यांनी लिहिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. या निर्णयानंतर टाटा समूह आणि मिस्त्री यांच्यातील वाद निर्णायक टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. यापुढे टाटा टेलिसर्व्हिसेस, इंडियन हॉटेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर या कंपन्यांच्या सर्वसाधारण सभा होणार असून, आजचा निर्णय भागधारकांवर परिणाम करू शकतो, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nमतदान ही केवळ औपचारिकता - मिस्त्री\nसभेपूर्वी मिस्त्री यांनी भागधारकांना पत्र लिहून भावनिक आवाहन केले होते. या पत्रात टाटा समूहाचा सारासार विचार करून भागधारकांनी सद्‌सद्विवेकबुद्धीने मतदान करावे. टाटा समूहाच्या संस्थापकांची मूल्ये आणि वारसा जपण्यासाठी सुशासनाच्या बाजूने कौल द्यावा, असे आवाहन मिस्त्री यांनी केले होते. मात्र, भागधारकांचा विश्‍वास मिळवण्यात मिस्त्रींना अपयश आले. दरम्यान, टीसीएसमध्ये टाटा सन्सची तब्बल 73.33 टक्‍के हिस्सेदारी असल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट करत विशेष सर्वसाधारण सभेतील मतदान ही केवळ औपचारिकता असल्याचे मिस्त्री यांनी म्हटले आहे.\nमतदान करताना काढले फोटो, जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल\nपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघातून अमुक एका उमेदवाराला मतदान केल्याचे फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. या प्रकाराची...\nLoksabha 2019 : मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानींचा व्हिडिओ\nमुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील...\nशिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे...\nजिंदादिली कोल्हापूरनं श��कवला स्वाभिमान...\nजिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे....\nउत्तर भारतीय नेत्यांची नाशिकमध्ये संपर्क मोहीम\nसातपूर ः लोकसभेच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यांत उत्तर भारतात होणाऱ्या मतदानात आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त मते मिळण्यासाठी या...\nLoksabha 2019 : मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा अधिकारी निलंबित\nभुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 17) निलंबित केले. 1996...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dog-rescued-extreme-muddy-area-162633", "date_download": "2019-04-18T19:14:53Z", "digest": "sha1:CXLKBSNECJM4BMVQSS7DXG2XGQUQXRYB", "length": 16059, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "dog rescued from extreme muddy area दलदलीत अडकलेल्या कुत्रीला मिळाले जीवदान | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nदलदलीत अडकलेल्या कुत्रीला मिळाले जीवदान\nगुरुवार, 27 डिसेंबर 2018\nतळेगाव स्टेशन : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविलेल्या भूतदयेमुळे तळेगावात पडक्या विहिरीच्या दलदलीत पडून फसलेल्या अर्धांग वायूने पछाडलेल्या चिनू कुत्रीला जीवदान मिळाले.\nतळेगाव स्टेशन : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविलेल्या भूतदयेमुळे तळेगावात पडक्या विहिरीच्या दलदलीत पडून फसलेल्या अर्धांग वायूने पछाडलेल्या चिनू कुत्रीला जीवदान मिळाले.\nएका मुलगा सोमवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास वन्यजीव रक्षक संस्था मावळचे स्वयंसेवक निलेश गराडे यांना विहिरीत पडून एक कुत्रे जगण्यासाठी तडफडत असल्याचा सांगावा देऊन गेला. गराडे यांनी त्वरित संत तुकाराम नगरमधील पडक्या त्या विहिरीकडे धाव घेतली. इतर कुत्री मागे लागल्याने बहुदा विहरीत पडलेली ती कुत्री सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत विहिरीच्या दलदलीत फसल्याने बाहेर पडण्यासाठी धडपडत होती.\nथंडीचे दिवस असल्यामुळे थंड पाण्यामुळे ती कुत्री कुडकुडत जिवाच्या आकांताने विव्हळत होती. कौस्तुभ अंजनकर, निनाद काकडे, हर्षद गरुड आदी सहकाऱ्यांच्या मदतीने गराडे यांनी दोर फेकत त्या कुत्रीला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही.\nकाटेरी झाडेझुडुपे आणि गवताने गराडा घातलेल्या त्या पडक्या विहिरीत खूप गाळ आणि दलदल असल्यामुळे जास्त पुढे जाणे धोक्याचे होते. शेवटी सुचलेल्या कल्पनेनुसार जेसीबी मशीन आणून त्याच्या बकेटच्या साहाय्याने फसलेल्या कुत्रीला बाहेर काढायचे ठरले. सामाजिक कार्यकर्ते विशाल भेगडे यांच्या सहकार्याने जेसीबी मागवला गेला. मात्र जेसीबीच्या बकेटमध्ये यायला ती काही तयार होईना. तोल जाऊन विहिरीत पडण्याचा धोका असतानाही, शेवटी निनाद काकडे याने धाडस करत बकेटवर चढून जीव धोक्यात घालत एका दोरखंडाच्या साह्याने कुत्रीला बकेटकडे ओढून,पकडून ठेवत दलदलीतून सुखरुप बाहेर काढले.\nनिरीक्षणाअंती त्या कुत्रीच्या पार्श्वभागासह मागील दोन्ही पायांना अर्धांगवायू झाल्याचे लक्षात आले. थंडीमुळे कुडकुडलेल्या त्या कुत्रीला नंतर शालीने लपेटून कोरडे करत उब देण्यात आली. सदर घटनेची माहिती कळाल्यानंतर दोन तासांनी अस्मिता सावंत नावाची तरुणी तिकडे पोहोचली.\nकुडकुडलेल्या कुत्रीला पाहून तीने \"चिनू\" म्हणून हाक मारताच जगण्याच्या नव्या उमेदीने ती कुत्री फरफटत का होईना उठली. दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायुने पछाडलेल्या आणि रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या भटक्या कुत्रीचा अस्मिता सांभाळ करीत आहे. अस्मिता वन्यजीवरक्षक मावळ्यांना धन्यवाद देत अस्मिता चिनूला बरोबर घेत निघून गेली. अमाप भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने वैतागलेल्या तळेगावातील प्राणिमित्रांनी दलदलीत फसलेल्या कुत्रीला जीवदान देण्यासाठी दाखविलेले हे भूतदयेचे मूर्तीमंत उदाहरण साहजिकच नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले.\nबाबासाहेबांच्या निवासात वंचितांचे ज्ञानार्जन (व्हिडिओ)\nपुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे (ता. ��ावळ) येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून एकीकडे न्यायालयीन...\nकारणराजकारण : तळेगावमधील डीआरडीओच्या प्रश्नांवर चर्चा\nतळेगाव दाभाडे : मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगावमध्ये 'कारणराजकारण'च्या मालिकेत येथील महत्वाच्या डीआरडीओच्या प्रश्नावर चर्चा झाली. ...\nवृद्धाचा खिसा कापून चोरटयांनी लांबविली तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड\nपुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार...\nमावळातील धरणांच्या साठ्यात घट\nवडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई...\nपुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यास अटक\nपुणे : बेकायदा पिस्तूल बाळगत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील वैदूवाडी भागात त्यास अटक करण्यात आली....\nटाकवे बुद्रुक येथील शेटे पेपर मिल कंपनीच्या कचर्‍याला आग\nटाकवे बुद्रुक - येथील औद्योगिक वसाहतीतील शेटे पेपर मिल कंपनीच्या कचर्‍याला आग लागली. सुदैवाने वेळेवर आग आटोक्यात आल्याने कोणतीच जीवित व वित्त हानी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121220004303/view", "date_download": "2019-04-18T18:55:09Z", "digest": "sha1:PAGYGFPUM2V47F66X2NTKNL2ALGKCVM4", "length": 14061, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वैधानिक कार्यपद्धती - कलम १०७ ते १०८", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम १०७ ते १०८\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nवैधानिक कार्यपद्धती - कलम १०७ ते १०८\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम १०७ ते १०८\nविधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी .\n१०७ . ( १ ) धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके याबाबत अनुच्छेद १०९ व ११७ मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून , संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल .\n( २ ) अनुच्छेद १०८ व १०९ च्या तरतुदींना अधीन राहून , संसदेच्या सभागृहांनी एखादे विधेयक , सुधारणेशिवाय किंवा दोन्ही सभागृहांना संमत झाल्या असतील अशाच सुधारणांसह , संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही .\n( ३ ) संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्रसमाप्ती झाल्याकारणाने व्यपगत होणार नाही .\n( ४ ) राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेने पारित केलेले नसेल ते विधेयक , लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही .\n( ५ ) जे विधेयक लोकसभेत प्रलंबित असेल , किंवा लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल ते विधेयक , लोकसभेचे विसर्जन झाले असता , अनुच्छेद १०८ च्या तरतुदींना अधीन राहून व्यपगत होईल .\nविवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक .\n१०८ . ( १ ) जर एखादे विधेयक एका सभागृहाने पारित करुन दुसर्‍या सभागृहाकडे पाठवल्यानंतर ---\n( क ) ते विधेयक दुसर्‍या सभागृहाने फेटाळले तर ; किंवा\n( ख ) विधेयकात करावयाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहांचा अखेर मतभेद झाला तर ; किंवा\n( ग ) दुसर्‍या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून ते विधेयक त्यांच्याकडून पारित न होता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तर ,\nत्याबाबतीत , लोकसभेचे विसर्जन झाल्याकारणाने विधेयक व्यपगत झाले नसेल तर विधेयकावर विचारविमर्श करण्याच्या व त्यावर मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ , एक संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपती , सभागृहांची बैठक चालू असल्यास संदेशाद्वारे , किंवा बैठक चालू नसल्यास जाहीर अधिसूचनेद्वारे , त्यांना अधिसूचित करु शकेल :\nपरंतु , या खंडातील कोणतीही गोष्ट धन विधेयकास लागू असणार नाही .\n( २ ) खंड ( १ ) मध्ये निर्देशिलेला असा सहा महिन्यांचा कालावधी मोजताना त्यामध्ये , ज्या कालावधीत त्या खंडाच्या उपखंड ( ग ) मध्ये निर्देशिलेल्या सभागृहाची सत्रसमाप्ती झालेली असेल किंवा लागोपाठ चारांहून अधिक दिवस ते तहकूब झाले असेल , असा कोणताही कालावधी हिशेबात घेतला जाणार नाही .\n( ३ ) राष्ट्रपतीने खंड ( १ ) खाली सभागृहांना संयुक्त बैठक भरवण्यास अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश अधिसूचित केला असेल तर , कोणतेही सभागृह त्या विधेयकाचे काम पुढे चालवणार नाही , पण राष्ट्रपती , त्याने अधिसूचित केल्याच्या दिनांकानंतर केव्हाही , त्याने त्यात विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनाकरता संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करु शकेल व त्याने तसे केल्यास सभागृहे तदनुसार बैठक भरवतील .\n( ४ ) या दोन सभागृहांच्या संयुक्त बैठकीत संमत झालेल्या असतील अशा काही सुधारणा असल्यास , त्यांसह ते विधेयक , दोन्ही सभागृहांच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणार्‍या सदस्यांच्या एकूण संख्येच्या बहुमताने पारित झाले तर , या संविधानाच्या प्रयोजनार्थ , ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल :\nपरंतु , संयुक्त बैठकीत ---\n( क ) ते विधेयक एका सभागृहाकडून पारित झालेले असून दुसर्‍या सभागृहाकडून सुधारणांसह पारित झालेले नसेल आणि जेथे त्याचा प्रारंभ झाला त्या सभागृहाकडे परत पाठवण्यात आले नसेल तर , विधेयक पारित होण्याकरता झालेल्या विलंबामुळे विधेयकात ज्या सुधारणा करणे आवश्यक झाले असेल अशा काही सुधारणा असल्यास त्याहून अन्य कोणतीही सुधारणा विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही ;\n( ख ) जर याप्रमाणे ते विधेयक पारित होऊन परत पाठवले गेले तर , विधेयकाला पूर्वोक्त अशाच सुधारणा व ज्यांच्याबाबत सभागृहांचे मतैक्य झाले नसेल अशा बाबींशी संबद्ध अशा अन्य सुधारणा प्रस्तावित केल्या जातील ,\nआणि या खंडाखाली कोणत्या सुधारणा ग्राह्य आहेत त्यासंबंधी , अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीचा निर्णय अंतिम असेल .\n( ५ ) संयुक्त बैठक भरवण्याकरता सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपतीने अधिसूचित केल्यानंतर , मध्यंतरी लोकसभेचे विसर्जन झाले असले तरीही , या अनुच्छेदाखाली संयुक्त बैठक भरवता येईल आणि तीत विधेयक पारित करता येईल .\nअष्टग���धात कोणकोणते घटक असतात\nनिर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७\nनिर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६००\nनिर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०\nनिर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०\nनिर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९\nनिर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९\nनिर्वाण प्रकरण - ६५५० ते ६५६१\nनिर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७\nनिर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८\nनिर्वाण प्रकरण - ६४७९ ते ६४९५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/03/04/", "date_download": "2019-04-18T18:25:12Z", "digest": "sha1:PK4M2TVXKAXVSUBJMO7UP32XJMK2OPHP", "length": 2558, "nlines": 32, "source_domain": "mahabatmi.com", "title": "04/03/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nकोण आहेत नितीन नांदगावकर\nमुंबई | नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, आजवर नितीन नांदगावकर यांनी जेथे जेथे मराठी माणसांवर अन्याय होत असेल तेथे स्वतः पुढाकार घेऊन...\nकिती ठार झाले ते मोजण्याचे काम आमचे नाही -एअर चीफ मार्शल\nकोयंबतूर – पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करून झालेल्या सर्जिकल एअर स्ट्राइकवर प्रथमच एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना...\nराज्यातील ‘लालपरी’ LNG वर धावणार, 1 हजार कोटींची बचत होणार\nडिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_826.html", "date_download": "2019-04-18T18:21:26Z", "digest": "sha1:SVQ2HJKFBQ2TGZPL6RRAU7Z5F2SVSU7H", "length": 12074, "nlines": 50, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nदुग्ध व्यवसायामध्ये सतत हिरव्या व संतुलित चाऱ्याची उपलब्धता ही महत्त्वाची बाब आहे. पावसाळा व हिवाळ्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो; परंतु उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची फार मोठी कमतरता असते, त्यासाठी हंगामी चारापिकांबरोबर वार्षिक, बहुवार्षिक चारापिके लागवडीचे नियोजन फार महत्त्वाचे आहे.\nपशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या\nचाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 65 ते 70 टक्के खर्च हा खाद्यावरती होत अ���तो. हंगामी चाऱ्याबरोबरीने बहुवार्षिक चाऱ्याची लागवड केल्यास कोणत्याही हंगामात हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. पशुपालक पारंपरिक पद्धतीने ज्वारी, मका, गवत, ऊस यांचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करतात. उन्हाळ्यात मुख्यत्वे मका, ज्वारी, संकरित नेपिअर, मारवेल, चवळी इ. चारा पिकांची लागवड केली जाते. या काळातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन सध्याची थंडी कमी होताच चारापिकांची लागवड करावी. संकरित नेपिअर, मारवेल ही पिके पावसाळ्यात लावावीत; परंतु पाण्याची मुबलक सोय असल्यास सध्याच्या काळातही लागवड करता येते.\nसतत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड योग्य त्या हंगामानुसार होणे गरजेचे असते. बहुवार्षिक चारा पिकांमध्ये एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षे प्रत्येक हंगामामध्ये सतत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये जाणवत नाही. संकरित नेपिअर, मारवेल, लसूणघास स्टायलो लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मुबलक चारा उपलब्ध होऊ शकतो. शेताच्या बांधावरसुद्धा संकरित नेपिअरसारख्या गवताची लागवड करता येते. याचे नियोजन आतापासूनच करावे.\nचाराप्रक्रिया व अपारंपरिक पिकांचा वापर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावरती प्रक्रिया करून उत्कृष्ट व पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर करता येते. खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन भुस्सा, भुईमूग पाला, तूर भुस्सा, हरभरा व गहू काड भुस्सा, भाताचे काड इ. उपलब्ध असते, त्यावर युरिया, मळी, मीठ, क्षार खनिजे व पाणी यांची प्रक्रिया करून पौष्टिकता वाढविता येते; तसेच पावसाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मक्‍यापासून मूरघास तयार करून ठेवावा, जेणेकरून उन्हाळ्यात त्याचा वापर करता येतो. पशुखाद्यामध्ये अपारंपरिक झाडांचा उपयोग करावा. अंजन, गिरिपुष्प, वड, बाभूळ इ. झाडांचा पाला खाद्यामध्ये वापरावा.\nपशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारापिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. उदा.ः उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्याचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यात 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 05. टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यामध्ये पोषणमूल्ये कमी असतात, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो. तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावा, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.\nउन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढले जाते, त्यामुळे धाप लागणे, पाणी जास्त पिणे, चारा कमी खाणे, उष्माघात होणे इ. गोष्टी दिसून येतात. त्यासाठी जनावरांचा गोठा, पाणी व खाद्य या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यामुळे सुका चारा जास्त दिला जातो, त्यामुळे शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण होते, त्यासाठी हिरव्या चाऱ्याची व स्वच्छ पाण्याची सोय करणे गरजेचे असते. हिरव्या चाऱ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा दिवसा द्यावा, सुका चारा रात्री द्यावा, तसेच स्वच्छ पाण्याची सोय गोठ्यामध्येच करावी.\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/social-media-young-people-accustomed-to-social-media-the-need-to-pay-attention-to-the-children/", "date_download": "2019-04-18T19:23:30Z", "digest": "sha1:XWGRPH7T2YTMDPJX7ZJXW6J6Z3N4L7KI", "length": 32565, "nlines": 268, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काच��� डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News Blog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई\nBlog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई\nआज अशी एकही व्यक्ती नाही जी सोशल मीडियाला ओळखत नाही कारण, वर्तमान परिस्थितीत संवादाचे सर्वात श्रेष्ठ माध्यम म्हणजेच सोशल मीडिया… सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अगदी क्षणार्धात जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तिपर्यंत इंटरनेटचा वापर करून आपले विचार,फोटो, व्हिडिओ, माहिती इत्यादी तात्काळ पाठवू शकतो.\nएक काळ असा होता की, आपण पत्र लिहून पोस्टाच्या मार्फत पाठवत होतो व पोस्टमन ते पत्र संबंधित पत्त्यावर पोहचवत असे. हे पत्र पाठविण्यासाठी आणि पत्राचे उत्तर मिळवण्यासाठी साधारणतः १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत होता. या संपुर्ण प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होणे त्याचबरोबर आपला निरोप पोहचविण्यासाठीही खूप वेळ लागत होता. परंतू काळानुसार जग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रांतिकडे वाटचाल करत आहे. यात सिंहाचा वाटा सोशल मीडियाचा आहे. याच माध्यमाने अनेक उणिवा भरून काढल्याने जग जवळ येत आहे. आपले विचार पोहचविण्यात जास्त वेळ लागत नसल्याने आपण व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचतो.\nसोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, हाईक या लोकप्रिय साधनांच्या माध्यमातून जगातील परिचित-अपरिचित विविध लोक एकमेकांना जोडले गेले आहेत. अनेकदा अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री होऊन घट्ट मैत्रीचे रूपांतर प्रेमविवाहात होण्याच्या घटनाही पहावयास मिळतात. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विधायक कार्यही काही स्वयंसेवी संस्थांकडून सुरु आहे. त्यात व्हाट्सअँप वर सर्व समाजाचे विवाह ग्रुप तयार करून अनेकांचे विवाह जुळण्यास मदतही झाली आहे.\nआजच्या युगात संवाद मंच अशी ओळख सोशल मीडियाची झालेली आहे. तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्याने हीच युवाशक्ती आपली मते, विचार जगातील काना-कोपऱ्यात पोहचावीत आहेत. भारतात सुमारे ६५ ते ७० टक्के युवक असून सर्वांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. राजकारण, समाजकारण, उपक्रम, जाहिरात इत्यादी सर्वच गोष्टींसाठी सोशल मीडियाचा १०० टक्के वापर होत असून त्याचा आपण जेवढा फायदा घेतो तेवढेच गंभीर दुष्परिणामही समाजाला बघावयास मिळत आहेत.\n‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर,त्याचे अंतिमतः नुकसानच होते. आज अनेक उदाहरणे सांगता येतील ज्याद्वारे तरुण तरुणींना सोशल मीडियापायी आपला जीव जमाव लागला. तरुणांकडून सर्वच सोशल नेटवर्किंग मीडियाचा वापर होतो. कारण आजची तरूण पिढी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढारलेली आहे. जवळपास सगळेच विद्यार्थी सातवी- आठवीपासूनच फेसबुक वापरायला लागतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम, हाइक, व्हॉट्सअप मेसेंजरसुद्धा लोकप्रिय आहेत.\nकोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वात आधी करण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकदा ब्लॉगर, गूगल प्लस यांसारख्या साइट्समुळे चांगली माहिती तर मिळतेच आणि वेळ वायाही जात नाही. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच मोबाईलचा वापर करतात. परंतू साधारणतः १८ ते ४० वयोगटातील तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे दिसून येते. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, हाईक इत्यादिंचा वापर करून दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई भरकटत चालली आहे.\nदिवस-रात्र इंटरनेटचा वापर करून फोटो, माहिती,व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करतात. अनेकदा तरुणांकडून अश्लिल फोटो,समाजविरोधी माहिती विविध साईट्सवर टाकली जाते ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, जाळपोळ, लुटमारी, खून अशा भयानक घटनाही घडत असतात. या गोष्टी होऊच नये म्हणून तरुणांनी विविध तत्वांचा व नियमाचा उपयोग करून गरजेपुरता सोशल मिडीयाचा वापर केला पाहिजे व समाजविरोधी घटना घडणार नाहीत याची काळजी आवर्जून घेतली पाहिजे. केव्हाही प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य प्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत. एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जा�� शकते.\nमेसेज शेअर किंवा लाइक करताना आपण काही चुकीचं पाठवत नाही ना.. याचे भान आपणच राखले पाहिजे. कारण,अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते. काहीवेळा पटकन माहिती शेअर करण्याच्या नादात चुकीची माहिती शेअर केली जाते. हा सोशल मीडियाचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. तो तरुण वर्गाने लक्षात घेतला पाहिजे.\nकुठल्याही प्रकारची चुकीची माहिती शेअर करू नये. आपण माहिती शेअर केल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण,सोशल मीडियातून झटपट माहिती पोहचल्याने गैरप्रकारदेखील घडल्याची उदाहरणे आहेत. कोणतीही माहिती बरोबर असल्याची खात्री केल्याशिवाय ती शेअर करू नये. अनेकदा वादग्रस्त संदेश शेअर करून तरुणांना भडकवले जाते. काही तरुण त्याला बळी पडतात. अतिरेकी संघटनासुध्दा याच माध्यमांचा वापर करुन आपली ताकद वाढवत असल्याचे आपणांस दिसून येते.\n२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री.नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा १०० टक्के उपयोग करून फेसबुक, व्हाट्सअँप इत्यादींच्या माध्यमातून विविध विचार, फोटो, व्हिडिओ, जाहीरनामा जनतेपर्यंत पोहचविण्यात भाजपा हा पक्ष अग्रेसर ठरला व २०१४ च्या निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होऊन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले होते.\nसोशल मीडियाचे आरोग्यावरील दुष्परिणामही बघण्यास मिळतात. सोशल मीडियाचा अति वापर केल्यामुळे आपल्याला थकवा येतो. त्यामुळे तणाव, हृदयविकार यांसारख्या आरोग्याच्या समस्या अत्यंत कमी वयात तरुणांमध्ये दिसू लागल्या आहेत. तसेच मोबाइलच्या अतिवापरामुळे रेडीएशनचा त्रास होतो त्यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने उत्तम आरोग्यासाठी इंटरनेटचा व सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास योग किंवा इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकता येऊ शकतात. परंतु आपण सोशल मीडियाला कोणत्या नजरेने पाहतो, हे महत्वाचे आहे.\nएकूणच सोशल मीडियाचा वापर केल्याने अनेक विपरीत घटना घडल्या असल्या तरी, याच सोशल मीडियाचा आधार घेऊन विविध समस्यांचा उलगडा लावण्यात अनेकजण यशस्वी झाले आहेत. आज गरज आहे ती फक्त आणि फक्त तरुणांनी सोशल मीडियाचा अतिरेक न करता मर्यादित व योग्य वापर करण्याची, असे झाले तरच सोशल मीडिया व तरुणाईच्या विचारां��ा विजय होईल.\nPrevious articleनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nNext articleपसंती क्रमांकातून आरटीओला ‘अच्छे दिन’; ११ महिन्यात ४ कोटी ८१ लाखांचा महसूल\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nइलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील मजकुरासाठी परवानगी गरजेची\nफोटो सोशल मिडियावर प्रसारीत करण्याची धमकी देवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nऑनलाईन व्यवहार करताय सावधान\nमुलांना सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करु देणार नाही\nभाजपची सोशल मीडियावरील वेबसाईट हॅक\n…डेड सर; सोशल मिडीयात पाकचा पंचनामा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\nसिमेंटच्या जंगलांमुळे पक्ष्यांचे थवे झाले दुर्मीळ\nशाब्दीक वादातून बसचालकासह वाहकाला 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण\nशेतकर्‍यांच्या मुलांचे छावणीत लग्न\nशिर्डीहून कोपरगावकडे जाणारी सव्वा लाखांची रोकड जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://akolazp.gov.in/master%20Distpage/mregs.html", "date_download": "2019-04-18T18:30:17Z", "digest": "sha1:NKUSYB3XF3SKTCPJJ6JECVZWCPYHWVUY", "length": 3575, "nlines": 37, "source_domain": "akolazp.gov.in", "title": "Welcome to Zilla Parishad Akola", "raw_content": "मुख्य पान ईतिहास संरचना पदाधिकारी अधिकारी जाहिराती निविदा फोटो गॅलरी संपर्क माहितीचा अधिकार\nअकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓\nअकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- जिल्हा परिषद, अकोला\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अद्यवत माहिती दि ०१/१०/२०१६\nएम. आर. ई. जी. एस. अंतर्गत दि २५/०२/२०१६ रोजी पैनल तांत्रिक अधिकारी व सहायक कार्यक्रम अधिकारी या पदाची मुलाखती नंतरची पात्र व प्रतीक्षा यादी\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दि. ३०/०१/२०१६ ची आढावा सभा\nएम आर ई जी एस अंतर्गत धडक सिंचन कामांची छायाचित्रे\nमा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०८/०९/२०१५ रोजी ची एम आर ई जी एस अंतर्गत आढावा सभा\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ११/०६/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभेची मा��िती\nमा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ०७/०५/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभा\nएम आर ई जी एस अंतर्गत तालुकानिहाय माहिती\nफोटो करिता येथे पहावे\nसंकेतस्थळ निर्मिती व देखभाल - जिल्हा परिषद, अकोला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T19:15:52Z", "digest": "sha1:PM6ZBQL2UTD57JBHDQMD2TNDE6COTVZD", "length": 8875, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उगादी - विकिपीडिया", "raw_content": "\nउगादी (तेलुगु: उगादि, कन्नड: युगादि) हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाण राज्यात साजरा होणारा नववर्ष सण आहे.[१] हिंदू चांद्र कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो.[२] महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणश्थर\n६ हे सुद्धा पहा\nमध्ययुगीन ग्रंथांमधे या सणाचे उल्लेख सापडतात. या दिवशी मंदिरांना देणगी देण्याचे किंवा सामाजिक उपक्रमांना दान देण्याचे संदर्भ सापडतात.[३]\nउगादी या शद्बात युग असा शब्द आहे. युग म्हणजे नवे युग किंवा शक किंवा कालखंड.[४]नव्या वर्षाची सुरुवात असा याचा अर्थ आहे.[५]\nउगादी पूजा तयारी आणि पचडीचा नैवेद्य\nआठवडाभर आधी या सणाची पूर्वतयारी सुरू होते. घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते.नववर्ष स्वागतासाठी दरवाजावर तोरण बांधतात. दारापुढे रांगोळी काढतात. नवीन कपड्यांची खरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. सकाळी अभ्यंगस्नान करतात. गरीबांना दान देतात..स्वयंपाकात पचडी (कोशिंबीर) करतात. काहीजण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. पचडी या पदार्थात गोड, आंबट, तिखट अशा सर्व चवींचे एकत्रित मिश्रण असते. चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी घालून हा पदार्थ तयार केला जातो.[६] येणाऱ्याया कडू गोड आठवणींचे स्मरण रहावे ही यामागील प्रतिकात्मकता आहे असे मानले जाते.[१] कर्नाटकात नवीन वर्षाचे पंचांगश्रवण करण्याची पद्धती आहे.\nयुगादी हब्बडा शुभाष्यगलु(ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು)होस वर्षदा शुभाष्यगलु( ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು) अशा कर्नाटकात शुभेच्छा देतात. तेलग मधे नूतन संवत्सर शुभाकांक्षलु (నూతన సంవత్సర శుభాకాంక్షలు)अशा शुभेच्छा देतात. [ संदर्भ हवा ]\nया सणाच्या निमित्ताने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधे भक्षालू पुरणपोळीसारखा पदार्थ करतात. तो तुपाबरोबर खातात.[७] कर्नाटकात बोब्बाटू नावाचा विशेष पदार्थ करतात. पुरणपोळीशी साम्य असणारा हा पदार���थ दूध,तूप किंवा नारळाच्या दुधासह खातात.[ संदर्भ हवा ]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१९ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/benefits-of-drinking-water-stored-in-copper-vessel/", "date_download": "2019-04-18T19:15:50Z", "digest": "sha1:O6UGP3JJQVM2T3TIGIK2RCSFEQRWU46V", "length": 17998, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "समस्या अनेक उपाय एक : बस्स हे इतकंच करा आणि थायरॉईड ते कॅन्सरशी लढण्यास सज्ज व्हा...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसमस्या अनेक उपाय एक : बस्स हे इतकंच करा आणि थायरॉईड ते कॅन्सरशी लढण्यास सज्ज व्हा…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n“मछली जल कि राणी है, जीवन उसका पानी है”…\nही कविता आपण सर्वानीच लहानपणी ऐकली आहे. पण माश्यांसाठी जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढेच ते इतर सजीवांसाठी देखील आहे. खरी पाण्याची किंमत आपल्याला ज्यावेळी कितीतरी वेळ पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि घसा सुकत येतो तेव्हा कळते.\nमाणसाला निरोगी राहण्यासाठी एका दिवसामध्ये कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, सकाळच्या वेळेला तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिणे चांगले असते.\nया तांब्याच्या भांड्यांमधील पाणी पिल्यास कितीतरी रोग हे कोणतेही औषध न घेताच ठीक होतात. आपल्या घरातील वडिलधारी माणसे देखील आपल्याला तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिण्याचा सल्ला देतात.\nपण यामध्ये हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तांब्याच्या भांड्यामध्ये असलेले कमीत कमी आठ तास जुने पाणीच फक्त आपल्या शरीरासाठी लाभदायक असते.\nज्या लोकांना कफाचा जास्त त्रास असेल, अशा लोकांनी यामध्ये तुळशीची काही पाने टाकून ते प्यावे. तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यायल्याने विविध प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात.\n१. थायरॉइडला नियंत्रित करते.\nथायरेक्सीन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे थायराइडचा आजार होतो. थायराइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये एकदम लवकर वजन वाढणे किंवा घटणे, खूप थकवा वाटणे इ��्यादींचा समावेश आहे.\nथायराइड एक्स्पर्ट्स मानतात की, तांब्याच्या धातूचा स्पर्श असलेले पाणी शरीरामध्ये थायरेक्सीन हार्मोनला बॅलेंस करते.\nते या ग्रंथींच्या कार्यप्रणालीला देखील नियंत्रित करतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने हा रोग नियंत्रित करता येतो.\n२. त्वचेला निरोगी बनवते\nआपल्या त्वचेवर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याचा आणि दैनंदिन कामाचा प्रभाव पडतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या त्वचेला निरोगी बनवायचे असेल, तर रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी सकाळी उठून प्या. रोज नियमितपणे असे केल्यास तुमची त्वचा ग्लो करेल आणि निरोगी दिसेल.\n३. वजन कमी करण्यास मदत करते.\nकमी वयामध्ये वजन खूप वाढणे, ही आजकाल समस्या बनलेली आहे. जर कोणत्याही माणसाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर त्याने व्यायाम करण्याच्या बरोबरच तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होते.\nशरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा अशक्तपणा राहत नाही.\n४. रक्ताची कमतरता दूर होते.\nएनिमिया किंवा रक्ताची कमतरता एक अशी समस्या आहे, ज्याच्यामुळे ३० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कितीतरी स्त्रिया त्रस्त आहेत.\nकॉपर या घटकाच्या कमतरतेमुळे असे हॉट असते. हे शरीरातील बहुतेक प्रक्रियांना खूप आवश्यक असते. हे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांना अवशोषित करण्याचे काम करते. याच कारणामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने रक्ताच्या कमतरतेचा आजार दूर होतो.\n५. पचनाची क्रिया सुधारते.\nअॅसिडीटी किंवा गॅस किंवा पोटाची दुसरी कसली समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यामधील पाणी अमृतासारखे कार्य करते.\nआयुर्वेदमध्ये सांगितल्यानुसार, जर तुम्ही आपल्या शरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, तर तांब्याच्या भांड्यामध्ये कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्या. यामुळे तुमच्या पचन क्रियेमध्ये येणारी समस्या देखील दूर होईल.\n६. कर्करोगाशी लढण्यास मदत करते.\nकर्करोग झाल्यास नेहमी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले प्यायला पाहिजे. यामुळे चांगला लाभ मिळतो.\nतांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी वात, पित्त आणि कफाची असलेली समस्या दूर करते. या प्रकारच्या पाण्यामध्ये अँटी – ऑक्सिडेंट देखील असते, जे या र��गाशी लढण्यासाठी शक्ती देते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांबे हे कितीतरी प्रकारे कर्करोग रुग्णाची मदत करते. हा धातू लाभकारी आहे.\n७. हृदयाला निरोगी बनवते.\nतणाव हा आजकाल सगळ्यांचाच दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे हृदयाचे रोग आणि तणावाने ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.\nजर तुम्हाला देखील अशा प्रकारची काही समस्या असेल, तर तुम्ही देखील रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेंवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.\nतांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. तसेच, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचे आजार आपल्यापासून लांब राहतात.\nअशाप्रकारे आपण तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिऊन आपले आरोग्य चांगल्याप्रकारे निरोगी ठेवू शकतो.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जगातील सर्वात धोकादायक विमानतळे : येथे छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते\nकॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’ →\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nहे १० पदार्थ चुकूनही रिकाम्या पोटी खाऊ नका अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतील\nव्हायग्राचा हा असा वापर होऊ शकतो असं ह्याच्या निर्मात्यालासुद्धा कधी वाटलं नसेल\nआता वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही \n‘ह्या’ मार्गांनी ISIS मिळवते करोडो रुपयांचे उत्पन्न आणि पसरवते आपली दहशत\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nउदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nसमाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१\nभारतातून “जात” जात का नाहीये वाचा ८ तर्कनिष्ठ कारणं\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nभारतातील या ८ ठिकाणी अजूनही मुलींना जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”\nउत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nमुलांना शिस्त लागावी म्हणून सारखे धपाटे लगावणे अतिशय घातक ठरू शकते\n२१०० वर्षांपूर्वीची ही ‘ममी’ आजही अगदी सुरक्षित स्थितीत आहे\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nपुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \nराफेल सौदा – जसा झाला तसा. वाचा आणि भ्रष्टाचार झालाय का हे तुम्हीच ठरवा\nहे आहेत भारतातील सर्वात खतरनाक रस्ते\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वैचारिक व राजकीय प्रवास : राष्ट्रीय हिताला तिलांजली देण्याचा इतिहास\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-zp-grant-for-the-development-of-goat-groups-poultry-for-farmers/", "date_download": "2019-04-18T19:18:03Z", "digest": "sha1:W6IO7ZL7JTKLY23RPBZB277T7LI2CMW4", "length": 23389, "nlines": 273, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान नाशिक शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nशेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nयेवला : महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुदानावर शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान तत्वावर अर्ज मागवण्यात येत आहे तरी इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत असे आवाहन जि प सदस्य संजय बनकर व पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी केले आहे\nया योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदानावर शेळी गट (१०+१) अनुदान ४३९२८ व मांसल पक्षी १००० पक्षांच्या पोल्ट्री शेडचे बांधकाम करण्यासाठी ११२५०० तर दुधाळ गाय म्हैस गट वाटप यासाठी ४२५३१ इतके अनुदान मिळणार आहे तर विशेष घटक प्रवर्गाकरिता ७५ टक्के अनुदानावर शेळी गट १०+१ अनुदान ६५८९३, पोल्ट्री शेड (१०००पक्षी) बांधकामासाठी १६८७५० तर दुधाळ गाय,म्हैस गट वाटपासाठी ६३७८५ इतके अनुदान मिळणार आहे.\nयाव्यतिरिक्त आदिवासी उपयोजना अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर वरील सर्व योजना लागू असून या योजनांचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर अशी असून त्यासाठी http:/ah.mahabms.com या संकेत स्थळावर मुदतीत अर्ज दाखल करावे या योजनेसाठी लाभार्थी निवड लकी ड्रॉ पद्धतीने जिल्हास्तरावर होणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे अपलोड करावे लागणार नाहीत व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.\nया योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन कार्यालय पंचायत समिती येवला अथवा नजीकच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nPrevious articlePhoto Gallery : बालदिनाच्या पार्श्वभूमीवर नेहरू गार्डन ‘चकाचक’\nNext articleनेहरू गार्डनजवळ मोठी कारवाई; अतिक्रमण निर्मुलनात उचलल्या तीन खुर्च्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nशिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा\nटिळकनगरमध्ये वीज वाहिनीचा पोल कोसळला\nनगर लोकसभेसाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\nकर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा\nहनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल\nसव्वातीन लाखांची दारू जप्त\nपाणीपुरवठ्याबाबत आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/04/blog-post_9692.html", "date_download": "2019-04-18T19:24:47Z", "digest": "sha1:7H2544PHTUYNFKEZ72SDP3ARAIE7XY2J", "length": 12378, "nlines": 76, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: बटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nबटाटा लागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी, त्यासाठी शिफारशीत जातींची निवड, योग्य खत व्यवस्थापन, तसेच वेळेत पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यावे. योग्य वेळी लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते.\nबटाटे चांगले पोसण्यासाठी थंड हवामान आवश्‍यक असते. तापमान १८ ते २१ अंश से. अनुकूल असते. दिवसाचे तापमान २० ते २५ अंश से. राहिल्यास उत्पादनवाढीस मदत होते. कमी पावसाच्या भागात बटाट्याची शेती चांगली करता येते. कंदवर्गीय बटाट्यात मॅग्नेशिअम, सोडिअम आणि पोटॅशिअम इ. खनिजे, तसेच \"क' आणि \"ब' ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे रोजच्या आहारात बटाट्याचा वापर असायला हवा.\nबियाणे २.५ ते चार सें.मी. आकाराचे व २५ ते ४० ग्रॅम वजनाचे असावे. प्रति हेक्‍टरी २५ ते ३० क्विंटल बियाणे वापरावे. लागवडीच्या आधी आठ ते दहा दिवसांपूर्वी शीतगृहातून बेण्याचे बटाटे काढून कोंब दिसू लागेपर्यंत सावलीत पसरून ठेवावेत. उन्हात बेणे सुकण्याची शक्‍यता असते. बेण्याला शीतगृहात ठेवण्याअगोदर प्रक्रिया केलेली नसेल, तर बेण्यातून कोंब दिसण्याअगोदर प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक आहे. प्रक्रिया केलेले बेणे सावलीत पसरून ठेवावे. कोंब दिसू लागताच बेणे लागवडीसाठी वापरल्यास उगवणीवर परिणाम होतो. बेणे (बटाट्याच्या फोडी) प्रक्रियेसाठी १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे बुडवून नंतर लागवड करावी.\nजमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पिकाला १००-१२० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८०-१०० किलो पालाश प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. त्यापैकी अर्धे नत्र, स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंत�� २५ ते ३० दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीची भर द्यावी.\nलागवड पद्धती व वेळ ः\nलागवड १५ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. लागवडीसाठी ४५ ते ५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीमध्ये १५-२० सें.मी. अंतरावर व पाच-सहा सें.मी. खोलीवर लागवड करावी. ४५ १५ सें.मी. व ५० २० सें.मी. या दोन्ही अंतर पद्धती योग्य आहेत.\nलागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे २/३ पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.\nआंतरमशागत व मातीची भर देणे ः\nलागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेली खताची मात्रा देऊन मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर ५५-६० दिवसांत द्यावी.\nलागवडीचा खर्च व उत्पादन ः\nप्रति हेक्‍टरी लागवड खर्च ः सरासरी रुपये ४५ हजार ते ५० हजार\nप्रति हेक्‍टरी उत्पादन ः सरासरी २०० क्विंटल\n०२४६२ - २७०११४, २७०११५\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)\nकुफरी चंद्रमुखी ः ही उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात घेण्यात येणारी प्रमुख जात आहे. या जातीचे बटाटे अंडाकृती, पांढरे व आकर्षक रंगाचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात. ही जात ७० ते ७५ दिवसांत तयार होते आणि उत्पादन सरासरी २०० ते २५० क्विंटल प्रति हेक्‍टर मिळते.\nकुफरी जवाहर ः ही जात ७५ - ८० दिवसांत तयार होते. या जातीची शिफारस पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्यासाठी केली आहे. या जातीचे बटाटे पांढरे, अंडाकृती व मध्यम आकाराचे असतात. साठवणुकीत जास्त काळ टिकतात, तसेच करपा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. या जातीचे रोपटे सरळ उभे वाढत असल्यामुळे सऱ्यांद्वारे बटाट्याची काढणी सहज केली जाऊ शकते. प्रति हेक्‍टरी २५० ते ३१० क्विंटल उत्पादन मिळते.\nकुफरी अशोका ः ही लवकर तयार होणारी जात असून, ७५ ते ८० दिवसांत तयार होते. या जातीची पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार व पश्‍चिम बंगालच्या मैदानी प्रदेशासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे रोपटे मध्यम ते उंच पसरणारे आहे. बटाटे आकाराने मोठे असतात. या जातीपासून कुफरी चंद्रमुखीपेक्षा २५ ते ३० टक्के अधिक उत्पादन मिळते.\nयाशिवाय कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या जातीही लागवडीसाठी उत्तम आहेत.\nLabels: बटाट���, बटाटा उत्पादन\nचाळीस एकरावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणी\nकमी खर्चात केली ऊस रोपांची निर्मिती\nऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे...\nकरा आडसाली ऊस लागवडीची पूर्वतयारी\nवांगी उत्पादनात ओलांडली \"लक्ष्मण'रेषा\nएकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण\nलक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था\nबटाटा लागवडीची योग्य वेळ साधा...\nसातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर\nगुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटा...\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nआम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव\nअडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...\nइंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख\nक्षेत्र फक्‍त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन\nसुयोग्य व्यवस्थापनातून \"एकरी 105' टन ऊस\nकमी पाण्यात जोपासा ऊस -\nगांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस\nऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे\nदुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%B0", "date_download": "2019-04-18T19:26:38Z", "digest": "sha1:OVTPRNTL42FWNF67RVDZ5IU27PBU76NI", "length": 5668, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉइचलांड वर्गाची क्रुझर - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉइचलांड वर्गाची क्रुझर किंवा पॉकेट बॅटलशिप (जर्मन भाषा:पँझरशिफ) ही जर्मनीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती क्रुझरा होत्या. व्हर्सायच्या तहातील कलमानुसार जर्मनीला १०,००० लाँगटनांपेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या युद्धनौका बांधण्यास अटकाव होता म्हणून युद्धनौकेसारख्याच त्याहून हलक्या तरी तहानुसार जास्तीतजास्त वजन असू शकणाऱ्या या लढाऊ नौका १०,६०० ते १२,३४० लाँगटनाच्या होत्या.\nडॉइचलांड, ॲडमिरल ग्राफ स्पी, आणि ॲडमिरल शीयर अशी नावे असलेल्या या जहाजांमध्ये वजनाची बचत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरलेल्या होत्या. यांच्या बांधणीत वेल्डिंग[मराठी शब्द सुचवा]चा वापर केलेला होता तसेच यांची इंजिने पूर्णपणे डीझेलवर चालणारी होती. या नौकांवर ११ इंच व्यासाचे गोळे फेकू शकणाऱ्या प्रत्येकी सहा तोफा होत्या. यामुळे त्यांना छोट्या युद्धनौका (पॉकेट बॅटलशिप) असेही नामाभिधान मिळाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-727/", "date_download": "2019-04-18T18:36:47Z", "digest": "sha1:6OAUCW7ZLBWB43TCHSMDXG6MDGX2L2JY", "length": 22631, "nlines": 257, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अमेरिकन बनावटीचे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत अमेरिकन बनावटीचे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तुरुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nधुळ्यात कुलर सुरु करतांना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनं���र 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्या��ील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Breaking News अमेरिकन बनावटीचे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत\nअमेरिकन बनावटीचे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत\nनवी दिल्ली : अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल होणार आहेत. चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले.\nया हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खात्मा केला होता.\nचिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी हजेरी लावली.\nमात्र, लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या उपस्थित राहिल्या नाहीत.\nपहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रर्पण झाले. ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत.\nया विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.\nअति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे. १९८६पासून हवाई दलाकडे चंदीगडच्या 3-BRDमध्ये ४ Mi-26 हेलिकॉप्टर्स आहेत.\nPrevious articleनगरचा मनप्रीतसिंग झळकला ‘केसरी’ सिनेमात\nNext articleकाँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-news-48/", "date_download": "2019-04-18T19:17:10Z", "digest": "sha1:BONRSI5PLVY7I75RICFLS34ZKTVALXPZ", "length": 11813, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटणकरांचे एकही काम दिसत नाही : आ. शंभूराज - Dainik Prabhat", "raw_content": "\nपाटणकरांचे एकही काम दिसत नाही : आ. शंभूराज\nकाळगाव – माजी आमदारांना स्वत:चा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे मागील पाच वर्षात मतदारस��घातील जनतेच्या डोळ्याला दिसेल असे एकही काम करता आले नाही. त्यामुळेच त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन 1983 पासून केलेल्या कामांचे फोटो टाकून शुभेच्छा देण्याची वेळ आली आहे. मी पोकळ घोषणा करीत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो, असा टोला आ. शंभूराज देसाई यांनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.\nढोरोशी फाटा ते जुगाईवाडी, ता. पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, संचालक अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआ. देसाई म्हणाले, आमच्या दादांनी डोंगराएवढा विकास केला असे सांगणारे त्यांचे सुपुत्र, दादांनी जर डोंगराएवढा विकास केला असता तर तालुक्‍यात विकासाचा एवढा अनुशेष का शिल्लक राहिला असता. सन 2009 ते 2014 या काळात आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो. त्यावेळी पाटणकर आमदार होते आणि त्यांचेच पक्षाचे सरकार सत्तेत होते. 2009 पासून पुढील पाच वर्षात त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारकडून तालुक्‍यासाठी किती निधी आणला आणि 2014 पासून गत साडेचार वर्षात मी युतीच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून किती निधी आणला आहे. मात्र ओढून ताणून आम्हीही काही तरी केले असे पाटणकरांनी दाखविण्याची काही गरज नसल्याची टिकाही आ. देसाई यांनी बोलताना केली.\nकार्यक्रमास घोट व परिसरातील गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत रणजित शिंदे यांनी केले. भानुदास शिंदे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nपाथर्डी शहरातून डॉ. विखेंची जोरदार पदयात्रा\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nफलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-04-18T18:42:40Z", "digest": "sha1:NKSDAXIW5QUAP57L2XJF3DOYMGTAKOLX", "length": 94900, "nlines": 297, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्क झुकरबर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\n(मार्क झुकेरबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nमे १४ , १९८४\nसहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी फेसबुक\nमार्क इलियट झुकरबर्ग (मे १४ , १९८४) हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय \"सोशल नेट्वर्किंग\" संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. इन्स्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत.\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मज��ूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nमार्क इलियट झकरबर्ग ( जन्म 14 मे 1 9 84) एक अमेरिकन संगणक प्रोग्रामर आणि इंटरनेट उद्यमी आहे. ते फेसबुकचे सहसंस्थापक आहेत आणि सध्या ते त्याचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. [4] [5] नोव्हेंबर 2017 पर्यंत त्यांची संपत्ती 74.2 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती आणि 2016 मध्ये फोर्ब्सने जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना केली होती. [3] [6]\nफेब्रुवारी 4, 2004 रोजी जकरबर्गने आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात खोलीतून फेसबुक लाँच केले. त्याच्या महाविद्यालयीन खोलीत आणि हार्वर्डमधील विद्यार्थी एडुआर्डो सेव्हरिन, अँड्र्यू मॅककुलम, डस्टिन मॉस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युजेस यांनी त्यांची मदत केली. [7] त्यानंतर गटाने इतर कॉलेज कॅम्पसमध्ये फेसबुकची ओळख दिली. 2012 पर्यंत फेसबुकने एक अब्ज लोक पोहोचले होते. दरम्यानच्या काळात, फेसबुकवर विकासाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या सहभागावर आधारित कंपनीचा वाटा असलेल्या जकरबर्गला विविध कायदेशीर वाद-विवादांमध्ये सहभागी होता. [8]\nडिसेंबर 2012 मध्ये, जकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिस्किला चॅनने जाहीर केले की त्यांच्या जीवनावरील कालावधी त्यांना \"द प्रोव्हिंग प्लेज\" च्या आत्म्यात \"मानवी क्षमतेला पुढे वाढवून समानतेचा प्रचार\" करण्यासाठी त्यांच्या संपत्तीचा बहुमान देईल. [9] डिसेंबर 1, 2015 रोजी, त्यांनी घोषणा केली की अखेरीस त्यांना त्यांच्या फेसबुक समभागांची 99 टक्के रक्कम (यावेळी सुमारे 45 बिलियन अमेरिकन डॉलर्स) चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्हला देईल. [10] [11]\n2010 पासून टाईम मासिका��े त्याच्या पर्सन ऑफ द इयरच्या पुरस्काराचा भाग म्हणून जगातील 100 श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये जकरबर्ग यांचा समावेश केला आहे. [3] [12] [13] डिसेंबर 2016 मध्ये फॉरबसच्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत झुकेरबर्ग 10 व्या स्थानावर होता\nजकरबर्गचा जन्म 1 9 84 मध्ये न्यू यॉर्क येथील व्हाइट प्लेन्स येथे झाला. [16] तो क्रेन (के.एम. केम्नर), मानसोपचार तज्ञ, आणि द डेंटिस्ट एडवर्ड झकरबर्ग यांचा मुलगा आहे. [17] त्याचे पूर्वज जर्मनी, ऑस्ट्रिया आणि पोलंड येथे आले. [18] तो आणि त्याच्या तीन बहिणींनी, रांडी, डोना आणि एरिले, न्यू यॉर्कमधील मिडटाऊन मॅनहॅटनच्या 21 मैलांवर असलेल्या एका छोट्या वेस्टचेस्टर काउंटी गावातील डोब्से फेरी या ठिकाणी वाढवले. [1 9] जकरबर्ग ज्यूइस्ट झाला आणि 13 वर्षांचा झाल्यावर तो बार मिट्ज्वा झाला. [20]\nआर्ड्स्ले हायस्कूलमध्ये, झुकरबर्गने वर्गांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी न्यू हॅम्पशायरमधील खास खाजगी शाळेत फिलिप्स एक्झीटर अकादमीमध्ये बदली केली, ज्यात त्यांनी ज्युनिअर वर्षात विज्ञान (गणित, खगोलशास्त्री, आणि भौतिकशास्त्र) आणि शास्त्रीय अभ्यासातील पुरस्कार जिंकले. युवकांमध्ये त्यांनी जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर प्रतिभावान युवक ग्रीष्मकालीन छावणीतही भाग घेतला. त्याच्या कॉलेज ऍप्लिकेशनमध्ये जकरबर्ग यांनी फ्रेंच, हिब्रू, लॅटिन आणि प्राचीन ग्रीक वाचन आणि लिहायला सांगितले. तो कुंपण संघाचा कर्णधार होता\nजुकरबर्गने माध्यमिक शाळेत संगणक आणि लेखन सॉफ्टवेअरचा वापर करणे सुरू केले. त्याच्या वडिलांनी 1 99 0 च्या दशकात अतारी बेसिक प्रोग्रामिंग शिकवले आणि नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स डेव्हिड न्यूमॅन यांना खासगीरित्या प्रशिक्षीत करण्यासाठी त्यांची नेमणूक केली. झकेरबर्ग यांनी हायस्कूलमध्ये असताना त्याच्या घरी जवळच्या मर्सी कॉलेजमध्ये विषयात पदवी प्राप्त केली. एका कार्यक्रमात, त्याच्या वडिलांचे दंत पध्दती त्यांच्या घरापासून चालविल्यापासून त्यांनी \"झकनेट\" नावाचा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केला ज्यामुळे घरात आणि डेंटल ऑफिस दरम्यानचे सर्व संगणक एकमेकांशी संवाद साधू शकले. तो एओएलच्या इन्स्टंट मेसेंजरची \"जुनाट\" आवृत्ती मानला जातो, जो पुढच्या वर्षी बाहेर पडला. [24] [25]\nलेखक जोस एंटोनियो वर्गास यांच्या मते, \"काही मुले संगणक खेळ खेळतात. झुकेरबर्ग स्वत: या काळाची आठवण करतो: \"माझ्या मित्रांचा एक समूह होता जो कलाकार होता. ते येऊन पोहचले, सामान काढले आणि मी त्यातून एक खेळ तयार करायचो.\" तथापि, वर्गास नोट्स, जकरबर्ग हे एक विशिष्ट \"गीके-क्लुट्झ\" नव्हते, कारण नंतर ते त्यांच्या शाळेच्या कुंपण संघाची कर्णधार बनले आणि एक क्लासिक डिप्लोमा मिळवला. एक जवळचा मित्र नॅप्स्टर सह-संस्थापक सीन पार्कर म्हणतात की, एक फेसबुक उत्पादक परिषदेत व्हर्जलने रोमन महाकाव्य कविता एनीड ह्या कवीने एकदा कसे रेखांकित केले ते पुन्हा \"ग्रीक ओडिसीयेमध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये\" होते. ]\nजकरबर्गच्या हायस्कूल वर्गात, त्यांनी सिन्सेस मेडिया प्लेअर नावाची एक म्युझिक प्लेयर तयार करण्यासाठी इंटेलिजंट मीडिया ग्रुपच्या कंपनीत काम केले. या यंत्राने वापरकर्त्याच्या ऐकण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी मशीन शिकण्याचा वापर केला, जो स्लॅश डॉटमध्ये पोस्ट करण्यात आला [26] आणि पीसी मॅगझीनमधून 5 पैकी 3 रेटिंग प्राप्त केल्या.\nवर्गास यांनी नोंदवले की जकरबर्गने हार्वर्डमध्ये वर्ग सुरू केले तेव्हापासून त्याने \"प्रोग्रामिंग प्रॉडीजी म्हणून प्रतिष्ठा\" प्राप्त केली होती. त्यांनी मनोविज्ञान आणि संगणक शास्त्र यांचा अभ्यास केला आणि अल्फा एपेसिलॉन पी आणि किर्कलँड हाऊसचा भाग घेतला. [12] [1 9] [28] आपल्या चौथ्या वर्षात, त्यांनी 'प्रोग्राम मॅच' नावाचा एक कार्यक्रम लिहला ज्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांमधील निवडींवर आधारित निवडीच्या निवडीचे निर्णय घेण्यास परवानगी दिली आणि अभ्यासाचे गट तयार करण्यास त्यांना मदत केली. थोड्याच वेळानंतर, त्यांनी एक वेगळा कार्यक्रम तयार केला, ज्यास सुरुवातीला त्याला 'फेसमाश' असे नाव देण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांनी फोटोंच्या पसंतीपासून सर्वोत्तम व्यक्ती निवडली. एरि हसीटच्या मते, त्यावेळी जकरबर्गचे रूममेट, \"त्याने मजा केली.\" हसीट स्पष्ट करते:\nआम्हाला 'फेस बुक्स' नावाची पुस्तके होती, ज्यात विद्यार्थी डॉर्ममध्ये राहणार्या प्रत्येकाची नावे आणि चित्रे होती. सुरुवातीला त्याने एक साइट तयार केली आणि दोन चित्रे ठेवली, किंवा दोन नर आणि दोन मादाची चित्रे दिली. साइटच्या अभ्यागतांना \"गरम\" कोण होता हे निवडणे होते आणि मतांद्वारे एक रँकिंग असेल. [2 9]\nसाइट आठवड्यातून वर गेला, पण सो���वारी सकाळी, कॉलेज बंद, तो लोकप्रियता एक हार्वर्ड च्या नेटवर्क स्वीच हवेत अभिभूत होते आणि विद्यार्थ्यांना इंटरनेट प्रवेश करण्यास प्रतिबंधित केले कारण. याव्यतिरिक्त, अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या की त्यांच्या फोटोंची परवानगी शिवाय वापरल्या जात आहेत. झुकेरबर्गने सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि विद्यार्थी पेपरमध्ये असे म्हटले आहे की त्यांची साइट \"पूर्णपणे अनुचित\" आहे. [2 9]\nखालील सत्र, जानेवारी 2004 मध्ये, जकरबर्गने नवीन वेबसाईट सुरू करण्यास सुरुवात केली. [30] 4 फेब्रुवारी 2004 रोजी जकरबर्गने \"द फेसबुकबुक\" लाँच केले जे मूळतः thefacebook.com येथे होते. [31]\nसाइटच्या लॉन्चनंतर सहा दिवसांनंतर, तीन हार्वर्डचे वरिष्ठ, कॅमेरून विंकल्वॉस, टायलर विंकल्वॉस, आणि दिव्या नरेंद्र यांनी आरोप केले की झुकेरबर्ग यांनी त्यांना हॉलिवूड कंटनेशन डॉट कॉम नावाची सोशल नेटवर्क तयार करण्यास मदत केली. एक स्पर्धात्मक उत्पादन तयार करा. [32] द हॉर्वर्ड क्रिमसनकडे तक्रार केली आणि त्या वृत्तपत्राने प्रतिसादात तपास सुरू केली. [उद्धरणचिह्न आवश्यक]\nफेसबुक सोशल मीडिया प्लॅटफार्मच्या अधिकृत शुभारंभानंतर, तीनांनी जकरबर्गच्या विरोधातील खटला दाखल केला ज्यामुळे सेटलमेंट झाले. [33] मान्यताप्राप्त दूरसंचार यासाठी होता की 1.2 दशलक्ष फेसबुकचे शेअर्स फेसबुकच्या आयपीओमध्ये $ 300 दशलक्ष होते. [34]\nहा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जकरबर्गने हार्वर्डमधून आपल्या द्वैभाषिक वर्षातून वगळले. [35] जानेवारी 2014 मध्ये त्यांनी सांगितले:\nमला खरोखरच स्पष्टपणे आठवत आहे की, माझ्या मित्रांना एक किंवा दोन दिवसांनी पिझ्झा येत आहे-ज्यावेळी मी विचार केला त्या वेळी फेसबुकच्या पहिल्या आवृत्तीला मी उघडले, \"तुम्हाला माहिती आहे, कोणीतरी जगासाठी यासारखी सेवा तयार करण्याची गरज आहे.\" पण मला असं कधीच वाटलं नाही की आम्ही ते करायला मदत करू. आणि मला वाटते की ते जे काही खाली येते तेवढे जास्त आहे. [36]\n28 मे, 2017 रोजी, जकरबर्गला हार्वर्डकडून मानद पदवी मिळाली. [37] [38]\n4 फेब्रुवारी 2004 रोजी जकरबर्गने हार्वर्ड छावणीतील खोलीतून फेसबुक लाँच केले. [3 9] [40] फेसबुकसाठी पूर्वीची प्रेरणा फिलिप्स एक्झीट्रे अकॅडमीतून आली असेल, ते तयार केले जाणारे शाळेचे जे जुकरबर्ग 2002 मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांनी \"द फोटो ॲड्रेस बुक\" ही विद्यार्थिनी निर्देशिका ���्रकाशित केली, ज्या विद्यार्थ्यांनी \"फेसबुक\" म्हणून संबोधले. अशा फोटो निर्देशके अनेक खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी सामाजिक अनुभवाचा एक महत्वाचा भाग होते. त्यांच्यासह, विद्यार्थी त्यांच्या वर्ग वर्षे, त्यांचे मित्र आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक यासारख्या गुणांची यादी करू शकले. [3 9]\nएकदा कॉलेजमध्ये, जकरबर्गच्या फेसबुकने फक्त \"हार्वर्डची गोष्ट\" म्हणून सुरुवात केली, जोपर्यंत जकरबर्गने तो डब्लूटीन मॉस्कोविट्झच्या रूममेट डस्टिन मोस्कोविट्झच्या मदतीने दुसऱ्या शाळांमध्ये प्रसार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, स्टॅनफोर्ड, डार्टमाउथ, कॉर्नेल, पेन्सिल्व्हानिया विद्यापीठ, ब्राउन आणि येल यांच्याशी सुरुवात केली. [41] 2012 ग्रीष्मधली ऑलिम्पिकमध्ये हॅरीच्या प्रतिनिधीगृहाचे एक तिहेरी कूच करणारे समहिर लाईन यांनी फेसबुकच्या स्थापनेदरम्यान जकरबर्गसह एक खोली सामायिक केली. फेसबुकच्या चौदाव्या सदस्याने \"मार्क स्पष्टपणे स्पष्टपणे सांगितले\". [42]\nझकेरबर्ग, मॉस्कोविट्झ आणि काही मित्र सिलिकॉन व्हॅलीतील कॅलिफोर्निया येथील पालो अल्टो येथे आले जेथे त्यांनी एका लहान घरावर भाडेतत्वावर दिले. उन्हाळ्यात झुकेरबर्गने पीटर थाईलशी भेट दिली जी कंपनीमध्ये गुंतविली होती. 2004 च्या सुमारास त्यांना पहिले कार्यालय मिळाले जकरबर्ग यांच्या मते समूहाने हार्वर्डला परतण्याची योजना आखली, परंतु शेवटी कॅलिफोर्नियामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. [43] [44] त्यांनी कंपनी खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांनी ऑफर रद्द केल्या होत्या. 2007 मध्ये एका मुलाखतीत, झुकेरबर्गने आपल्या तर्कशक्तीचे स्पष्टीकरण दिले: \"माझ्या पैशांचा आणि माझ्या सहकार्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही लोकांसाठी खुला माहितीचा प्रवाह तयार करतो. मला एक आकर्षक कल्पना नाही. \"[40]\nत्यांनी 2010 मध्ये वायर्ड मासिकात या उद्दिष्टांची पुनर्रचना केली: \"मला ज्या गोष्टींची खरोखर काळजी आहे ती म्हणजे मिशन आहे, जी जग उघडते.\" [45] याआधी, एप्रिल 200 9 मध्ये झुकेरबर्ग यांनी माजी नेटस्केप सीएफओ पीटर करिची सल्लामसलत केली. फेसबुक. [46] 21 जुलै 2010 रोजी, झकरबर्ग यांनी नोंदवले की कंपनी 500 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. [47] फेसबुकच्या अभूतपूर्व वाढीमुळे जाहिरातीतून अधिक उत्पन्न मिळू शकते का हे विचारले असता त्यांनी स्पष्ट केले:\nमला वाटतं आपण ... आम्ही जर शोध केला की सरासरी पृष्ठावरील शोध क्वेरीच्या तुलनेत आमच्या पृष्ठाचे किती जाहिराती घेतले गेले आहेत आमच्यासाठी सरासरी 10 टक्क्यांहून कमी पृष्ठे आहेत आणि शोधांमधील सरासरी 20 टक्क्यांसह जाहिरातींसह आहेत ... हे आम्ही सर्वात सोपी गोष्ट आहे जे आपण करू शकू. परंतु आपण असे नाही. आम्ही पुरेसे पैसे कमावतो बरोबर, म्हणजे, आम्ही गोष्टी चालू ठेवतो; आम्ही दराने वाढू इच्छित आहोत. [45]\n2010 मध्ये स्टीव्हन लेव्हीने 1 9 8 9 च्या हॅक हॅरर्स: द कॉम्प्युटर रिव्होल्यूशन या पुस्तकाचे लेखन केले आणि लिहिले की जकरबर्ग \"स्वत: ला एक हॅकर म्हणून स्पष्टपणे समजतात\". जकरबर्ग म्हणाले की \"गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी\" गोष्टी खंडित करणे योग्य आहे \". [48] [4 9] फेसबुकने दर सहा ते आठ आठवडे आयोजित केलेल्या \"हॅथॉनन्स\" ची स्थापना केली जेणेकरुन प्रोजेक्टचा अंदाज घेण्यास आणि पूर्ण करण्यासाठी एक रात्र राहणार. [48] कंपनीने हॅथॉनमध्ये संगीत, अन्न आणि बिअर प्रदान केले आणि जकरबर्गसह अनेक फेसबुक कर्मचारी सदस्य नियमितपणे हजर झाले. [4 9] \"कल्पना आहे की आपण रात्री चांगल्या गोष्टी तयार करू शकता\", झुकरबर्ग यांनी लेव्ही सांगितले. \"आणि हे आता फेसबुकच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे ... माझ्या व्यक्तिमत्त्वाला हे अगदीच मूलभूत आहे.\" [48]\nव्हॅनिटी फेअर मासिकात जकरबर्ग नंबर 1 नावाचा 2010 च्या टॉप 100 \"माहितीगणन सर्वात प्रभावशाली लोकांचा\" यादीत समावेश आहे. [50] 2009 मध्ये व्हॅनिटी फेअर 100 यादीत झुकेरबर्ग 23 व्या क्रमांकावर होता. [51] 2010 मध्ये न्यू स्टेट्समॅनच्या जगातील 50 सर्वात प्रभावी आकडेवारीच्या वार्षिक सर्वेक्षणात झकरबर्गला 16 व्या क्रमांकावर निवडण्यात आले. [52]\nस्टीव्ह जॉब्सच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पीबीएससह 2011 च्या मुलाखतीत झुकेरबर्ग म्हणाले की जॉब्सने त्याला सल्ला दिला होता की फेसबुकवर व्यवस्थापन टीम कशी तयार करावी जी \"तुम्ही उच्च दर्जाची आणि चांगल्या गोष्टींची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले\". [53]\n1 ऑक्टोबर 2012 रोजी, रशियातील सोशल मीडिया नवकल्पना उत्तेजित करण्यासाठी आणि रशियाच्या बाजारपेठेमध्ये फेसबुकचे स्थान वाढवण्यासाठी जकरबर्गने मॉस्को येथे रशियन पंतप्रधान दिमित्री मेदवेदेवला भेट दिली. [54] रशियाच्या संचार मंत्री यांनी ट्विट केले ���ी, पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी सोशल मीडियाचे संस्थापक यांना रशियन प्रोग्रॅमर्सला फूस लावण्याच्या योजनांचा त्याग करावा आणि त्याऐवजी मॉस्कोमध्ये संशोधन केंद्र उघडण्याचा विचार करावा. 2012 मध्ये, फेसबुकचे रशियात 9 दशलक्ष वापरकर्ते होते, तर देशांतर्गत व्ही के चे 34 दशलक्ष होते. [55] फेसबुकचे ग्राहक विपणन विभागाचे प्रमुख रेबेका व्हॅन डिसक यांनी दावा केला की 6 एप्रिल 2013 रोजी 85 दशलक्ष अमेरिकन फेसबुक युजर्सना प्रथमच घर प्रचार मोहिमेच्या पहिल्या दिवसाची माहिती देण्यात आली होती. [56]\n1 9 ऑगस्ट 2013 रोजी वॉशिंग्टन पोस्टने नोंदवले की एका बेरोजगार वेब डेव्हलपरद्वारे जकरबर्गच्या फेसबुक प्रोफाइलला हॅक करण्यात आली. [57]\nसप्टेंबर 2013 मध्ये आयोजित झालेल्या टेककॉर्च डिसेंप्ट कॉन्फरन्समध्ये, जकरबर्ग यांनी सांगितले की, त्याने 5 अब्ज मानवांची नोंदणी करण्यासाठी दिशेने काम केले आहे जे इंटरनेटशी कनेक्ट केलेले नाहीत म्हणून Facebook वर परिषद म्हणून. त्यानंतर झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले की इंटरनेट इंटरनेट प्रोजेक्टच्या हेतूने हस्तक्षेप केला गेला आहे, ज्यायोगे फेसबुक, इतर तंत्रज्ञानाच्या कंपन्यांच्या मदतीने इंटरनेटशी जोडलेल्या लोकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करते. [58] [5 9]\nमार्च 2014 मध्ये बार्सिलोनातील स्पेनमधील 2014 वर्ल्ड वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) मध्ये जकरबर्ग हे मुख्य वक्ता होते, ज्यात 75,000 प्रतिनिधी उपस्थित होते. विविध माध्यम स्त्रोतांनी मोबाईल तंत्रज्ञानावरील फेसबुकचा फोकस आणि झुकेरबर्ग यांच्या भाषणात जोडला गेला, असा दावा करून की मोबाईल कंपनीचे भविष्य दर्शविते. [60] सप्टेंबर 2013 मध्ये जॅकरबर्ग चे भाषण TechCrunch परिषदेत घेतलेल्या उद्दीष्टावर विस्तारित होते, ज्यायोगे ते विकसनशील देशांमध्ये इंटरनेटवरील व्याप्ती वाढविण्यावर काम करत आहेत. [61]\nजेफ बेझोस आणि टिम कुकसारख्या अमेरिकन अमेरिकन तंत्रज्ञानाच्या बाजूला झकेरबर्ग यांनी 8 डिसेंबर 2014 रोजी फेसबुकच्या मुख्यालयात चीनच्या ऑनलाइन धोरण अंमलबजावणीवर प्रभाव टाकण्यासाठी चीनी राजकारणी लू वेईला भेट दिली. जकातबर्गने 23 ऑक्टोबर 2014 रोजी चीनच्या बीजिंगच्या त्सिंगहुवा विद्यापीठातील प्रश्नोत्तर अधिवेशनात सहभाग घेतला होता ज्यात त्यांनी चीनी भाषांमध्ये संभाषण करण्याचा प्रयत्न केला; जरी फेसबुकवर चीनवर बंदी आहे, तरीही जकरबर्गला लोकांमध्ये खूप मानायचे आणि राष्ट्राच्या वाढत्या उद्योजक क्षेत्राला इंधन मदत करण्यासाठी विद्यापीठात होते. [62]\nडिसेंबर 11, 2014 रोजी मेन्लो पार्कमधील कंपनीच्या मुख्यालयात थेट मुदतपूर्व समारंभादरम्यान झुकेरबर्ग यांनी प्रश्न प्रारुप केले. संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले की फेसबुक हे वेळेचा अपव्यय आहे, कारण त्यास सोशल सिक्युरिटीची सुविधा आहे आणि सार्वजनिक सत्रात भाग घेणे म्हणून त्यांनी \"समाजाची उत्तम सेवा कशी करायची ते शिकू\" शकता. [63] [64]\nफेसबुकचे सीईओ म्हणून झुकेरबर्गला एक डॉलरचा पगार प्राप्त होतो. [2] 3 डिसेंबर 2016 रोजी फोर्ब्सने नोंदविले की फेसबुकचे 8 नोव्हेंबर 2016 पासून 7% घट झाले आहेत, तर जकरबर्गचे नेट वर्थ 3.7 अब्ज डॉलर्सने कमी केले आहे. [65] जून 2016 मध्ये, एलेन मस्क आणि सल खान यांच्यासह \"टॉप 10 बिझिनेस व्हिजनरीज वर्जन व्हॅल्यू ऑफ वर्ल्ड\" चे एक झुकेरबर्ग नावाचे बिझिनेस इनसाइडरने म्हटले आहे की त्यांनी व त्यांच्या पत्नीने \"त्यांच्या संपत्तीचा 99% हिस्सा देण्याचे वचन दिले - जो 52.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असा अंदाज आहे. \"[66]\nफेब्रुवारी 2004 मध्ये जकरबर्ग यांनी फेसबुक लाँच केल्यानंतर एक महिन्यानंतर वेन चँगने बनविलेले आयओबीयुब हे दुसरे कॅम्पस-फक्त सेवा सुरू करण्यात आले. i2hub सरदार-टू-पीअर फाइल शेअरींगवर केंद्रित आहे. यावेळी, i2hub आणि Facebook दोघांनाही प्रेसचे लक्ष आकर्षित करत होते आणि वापरकर्ते आणि प्रसिद्धीमध्ये ते वेगाने वाढत होते. ऑगस्ट 2004 मध्ये, जॅकरबर्ग, अँड्र्यू मॅककुलम, ॲडम डी अँजेलो आणि सीन पार्कर यांनी फ्रंट फेअर-टू-पीअर फाइल शेअरींग सर्व्हिशन लाँच केले ज्यात वायरहॉग नावाची सुविधा आहे, जो फेसबुक प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन्ससाठी एक अग्रदूत आहे. [67] [68]\nप्लॅटफॉर्म, बीकॉन आणि कनेक्ट\n24 मे, 2007 रोजी, फेसबुकवर फेसबुक ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी जॅकरबर्गने फेसबुक प्लॅटफार्मची घोषणा केली. काही आठवड्यांतच बर्याच अनुप्रयोगांचे बांधले गेले आणि काही वापरकर्त्यांकडे आधीपासून लाखो वापरकर्ते होते हे फेसबुक प्लॅटफॉर्मसाठी जगभरातील इमारत अनुप्रयोगापर्यंत 800,000 हून अधिक विकसकांपर्यंत वाढले. [6 9]\n6 नोव्हेंबर 2007 रोजी, जॅकरबर्ग यांनी बीकॉनची घोषणा केली, ही एक सोशल जाहिरात प्रणाली आहे ज्यामुळे इतर साइट्सवरील त्यांच्या ब्राउझिंग क्रियाकलापांच्या आधारे लोकांना आपल्या Facebook मित्रांसह माहिती सामायिक करण्यास सक्षम केले. उदाहरणार्थ, ईबे विक्रेते मित्रांना विक्रीसाठी आयटम सूचीबद्ध केल्याबद्दल त्यांना फेसबुक न्यूज फीडच्या माध्यमातून आपणास विकण्यासाठी स्वतः कळू देतील. गट आणि वैयक्तिक वापरकर्त्यांकडून गोपनीयतेच्या चिंतेमुळे हा कार्यक्रम छाननीत आला. झुकेरबर्ग आणि फेसबुक चिंतेचे त्वरेने उत्तर देऊ शकले नाही आणि 5 डिसेंबर 2007 रोजी जकरबर्गने फेसबुकवर एक ब्लॉग पोस्ट लिहिला, [70] बीकॉनविषयी चिंता वाढवून वापरकर्त्यांना सेवेतून बाहेर पडायला सोपा मार्ग प्रदान केले.\n2007 मध्ये, जकरबर्गला एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या टीआर 35 यादीत 35 वर्षाखालील जगातील सर्वाधिक 35 नवोदितांपैकी एक म्हणून जोडण्यात आले. [71] 23 जुलै 2008 रोजी, झुकेरबर्गने फेसबुक कनेक्ट, फेसबुक फॉरमॅट फॉर वर्कर्सची घोषणा केली. ,\nएका सार्वजनिक फेसबुक पोस्टमध्ये, ऑगस्ट 2013 च्या अखेरीस जुकरबर्गने इंटरनेट.org प्रकल्पाची स्थापना केली. झुकेरबर्ग यांनी सांगितले की, या उपक्रमाचा प्राथमिक उद्दीष्ट म्हणजे 5 अरब लोकांना इंटरनेटची सुविधा प्रदान करणे जे लोक लाँचची तारीख म्हणून जोडलेले नाहीत. झुकेरबर्ग यांच्या मते, तीन-स्तरीय धोरणांचा वापर करून, इंटरनेट.org नवीन रोजगारांची निर्मिती करेल आणि नवीन बाजारपेठ खुली करेल. त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये म्हटले:\nजागतिक अर्थव्यवस्था सध्या एक प्रचंड संक्रमण माध्यमातून जात आहे. ज्ञान अर्थव्यवस्था भविष्यात आहे प्रत्येकजण ऑनलाइन आणून, आम्ही केवळ कोट्यवधी लोकांच्याच सुधारणे करणार नाही, परंतु आम्ही स्वतःच सुधारायचो कारण त्या जगाला योगदान देणार्या कल्पना आणि उत्पादकतेचा आम्हाला लाभ होतो. सर्वांना कनेक्ट करण्याची संधी देणे म्हणजे ज्ञान अर्थव्यवस्था सक्षम करणे. हे केवळ आपल्याला करण्याची आवश्यकता नाही, परंतु ही एक मूलभूत आणि आवश्यक पायरी आहे. [5 9]\nनिव्वळ तटस्थतेची संकल्पना आणण्याच्या प्रयत्नांवर सिद्ध राहण्यासाठी, कमी विकसित देशांना स्वस्त इंटरनेट प्रवेश कसे प्रभावीपणे स्थापित करावे याविषयी चर्चा करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग यांनी सिलिकॉन व्हॅली येथे नरेंद्र मोदी, सत्य नाडेला आणि सुंदर पिचाई यांची भेट घेतली. [72] दीक्षाची एक चिन्ह म्हणून, मार्क जकरबर्ग यांनी आपल्या समुदाय��ंना इंटरनेटवरून जोडलेले राहण्यासाठी ग्रामीण समुदायांना मदत करण्यासाठी डिजिटल भारतला पाठिंबा देण्यासाठी फेसबुकचा फोटो बदलला. [73]\nमुख्य लेख: सोशल नेटवर्क\nझकेरबर्ग आणि फेसबुकच्या स्थापनेच्या वर्षावर आधारित चित्रपट, द सोशल नेटवर्कची 1 ऑक्टोबर 2010 रोजी सुटका झाली आणि जकेरबर्गने जेसी एझेनबर्गला तारे लावले. जेव्हा जुकरबर्गला या चित्रपटाविषयी सांगितलं गेले तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला, \"मी नुकतीच चाहतं की मी माझ्या जिवंत मूव्ही असताना कुणीही माझी मूव्ही काढली नाही.\" [9 0] तसेच, चित्रपटाची लिपी इंटरनेटवर लीक झाल्यानंतर आणि हे स्पष्ट होते की चित्रपट संपूर्णपणे सकारात्मक प्रकाशात झुकेरबर्गला चित्रित करणार नाही, त्याने म्हटले की तो स्वत: ला \"चांगला माणूस\" म्हणून स्थापित करू इच्छित होता. [91] हा चित्रपट बेन मेझिच यांनी \"द ॲक्सिंशन्टल बिलियनियर्स\" या पुस्तकावर आधारित आहे, ज्यात पुस्तकाच्या प्रचारकाने एकदा \"अहवाल\" न करता \"मोठ्या रसाळ मजा\" म्हणून वर्णन केले. [9 2] चित्रपटाचे पटकथालेखक हारून सोर्किन यांनी न्यू यॉर्क मॅगझिनला सांगितले, \"मी सत्यतेस म्हणू इच्छित नाही, मला सांगायचे आहे की ते सांगायला हवे\" आणि ते म्हणाले, \"शुद्धतेबद्दल खातरजमा करण्यासाठी नेमके किती मोठे सौजन्य आहे आणि आपण सच्चा हा शत्रूचा शत्रू आहे का\n16 जानेवारी 2011 रोजी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड जिंकल्यावर, निर्माते स्कॉट रुडीन यांनी फेसबुक व जकरबर्ग यांना \"आपले जीवन आणि कामाचा उपयोग करण्यास मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. एकमेकांशी संबंधित आहेत. \"[9 4] सर्वोत्कृष्ट पटकथासाठी विजय मिळवणारा सॉर्किनने त्याच्या स्क्रिप्टमध्ये दिलेल्या काही छाप सोडले: [9 5]\n\"मी मार्क झुकेरबर्गला आज रात्री बोलायचे होते, जर तुम्ही पहात असाल, तर रूनी मरा चे चरित्र चित्रपटाच्या सुरुवातीला एक अंदाज करते. ती चुकीची होती, तुम्ही एक महान उद्योजक, दूरदर्शी आणि अतुलनीय altruist बनला आहात. \"\nजानेवारी 2 9, 2011 रोजी, जकरबर्ग यांनी जेसी एझेनबर्ग यांनी आयोजित करण्यात आलेल्या शनिवारी नाईट लाईव्हवर आश्चर्य व्यक्त केले. ते दोघेही म्हणाले की ते प्रथमच भेटले होते. [9 6] एझेनबर्गने विचारले की झुकेरबर्ग, ज्याने आपल्या चित्रपटाच्या चित्रपटाची टीका केली होती, त्याने त्या चित्रपटात काय विचार केला. जकरबर्ग���े उत्तर दिले, \"हे मनोरंजक होते.\" [9 7] त्यांच्या बैठकीबद्दल पुढील मुलाखतीमध्ये, एझेनबर्ग स्पष्ट करतो की तो \"त्याला भेटायला घबराट होता, कारण आता मी एक वर्षापेक्षा अर्ध्या वेळेस त्याच्याबद्दल विचार केला होता ...\" जोडते, \"मार्क इतके कष्टदायक आहे की जे खरोखरच अस्वस्थ आहे ... ते एसएनएल करू शकतील आणि परिस्थितीचा मजा लुटायचा हे खरे आणि इतके उदार आहे की काहीतरी हाताळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, मला वाटतं, अन्यथा खूप असुविधाजनक असेल. \"[9 8] [99]\nजेफ जर्व्हिस, सार्वजनिक भाग पुस्तकाचे लेखक, जकरबर्ग यांची मुलाखत घेतली आणि विश्वास ठेवला की सॉर्किनने खूपच कथा निर्माण केली. ते सांगतात, \"जे काही इंटरनेटवर आरोप लावले जाते, गोष्टी घडवून आणत नाहीत, तथ्यांची काळजी घेत नाहीत.\" [100]\nडेव्हिड किर्कपॅट्रिक, फॉर्च्यून मॅगझीनचे माजी टेक्नॉलॉजी एडिटर आणि फेसबुक इफेक्ट: द इनसाइड स्टोरी ऑफ द कम्पनी, द द कनेक्टिंग द वर्ल्ड, (2011), [101] या लेखकाने म्हटले आहे की \"चित्रपट केवळ\" 40% सत्य आहे ... तो खोडकर व खोडकर नाही, तर जकरबर्गला चित्रपटात खेळता येत नाही. \"ते म्हणतात की\" वास्तविक घटना खूप अचूक आहेत, परंतु बर्याच गोष्टी विकृत आहेत आणि संपूर्ण इंप्रेशन चुकीचे आहेत \"आणि निष्कर्ष काढतात की मुख्यतः\" त्याच्या प्रेरणेने इंटरनेट वर माहिती शेअर करण्याचा एक नवीन मार्ग वापरून पहावे. \"[100]\nहा चित्रपट हॉवर्डमध्ये कोणत्याही एलिट फायनल क्लबमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्याच्या उंचीला चढवण्यासाठी जुकरबर्गच्या फेसबुकची निर्मिती करते, तर झुकेरबर्ग यांनी क्लबमध्ये सामील होण्यात त्यांना रस नाही असे म्हटले आहे. [1 9] कर्कपॅट्रिक सहमत आहे की या चित्रपटातील ठसा \"खोटे\" आहे. फेसबुकवर माजी वरिष्ठ अभियंता करेल बलूण म्हणतात की, \"जकातबर्गची प्रतिमा सामाजिकदृष्ट्या निरुपयोगी नसल्याने तिच्यावर अवास्तव आहे ... हे कल्पनारम्य आहे ...\" त्याचप्रमाणे त्याने चित्रपटच्या दावे फेटाळून लावला की \"तो मुद्दाम मित्रांना फसवेल\". [100]\nजकरबर्गने \"लोन-ए लिसा\" नावाच्या द सिम्पसन्सच्या एका प्रसंगी स्वत: वर भाकित केले, जे पहिली 3 ऑक्टोबर 2010 रोजी प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी लिसा सिम्पसन आणि त्याचा मित्र नेल्सन चकमकीतील उद्योजकांच्या अधिवेशनात जकरबर्ग झुकरबर्ग लिसाला सांगतात की तिला महाविद्यालयीन जीवनात यशस्वीरीत्या पदवी प्राप्त करण्याची आवश्यकता नाही, बिल गेट्स आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांचे उदाहरण म्हणून. [102]\nऑक्टोबर 9, 2010 रोजी, शनिवारी नाइट लाइव्हने जकरबर्ग आणि फेसबुकवर प्रकाश टाकला. [103] अँडी समबर्गने जकरबर्गला खेळले खरे जुकरबर्गला आश्चर्य वाटले गेले होते: \"मला वाटले की हे मजेदार आहे.\" [104]\nस्टीफन कोल्बर्ट यांनी ऑक्टोबर 30, 2010 रोजी सिक्योरिटी आणि / किंवा भय च्या पुनरुज्जीवन करणा-या सिक्वेटीवरील \"जॅक ऑफ मेड\" या पुरस्कारासाठी \"वैदिक पदक\" दिला, \"कारण तो आपल्या आवडीचे आपल्या मूल्यवानतेपेक्षा जास्त मूल्य देतो.\" [105]\nडॉक्युमेंट्री फिल्मच्या अटी आणि नियम लागू होण्याची कळस मध्ये झकरबर्ग प्रकट होतात. [106] [107] [108]\nहे सुद्धा पहा: चॅन झुकेरबर्ग पुढाकार\nप्राग मधील चॅन आणि जकरबर्ग (2013)\nवितरीत सोशल नेटवर्किंग सेवा अंमलबजावणी करणार्या ओकर सोर्स पर्सनल वेब सर्व्हर डायसपोराला झुकेरबर्गने एक अज्ञात रक्कम दिली. त्यांनी \"शांत कल्पना\" म्हटले. [45]\nजकरबर्गने स्टार्टअप: एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली. [109] [110] 22 सप्टेंबर 2010 रोजी असे नोंदवले गेले की जकरबर्गने न्युआर्क पब्लिक स्कूल, न्युवार्क, न्यू जर्सीची सार्वजनिक शाळा प्रणाली यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचे दान केले होते. [111] [112] समीक्षकाने द सोशल नेटवर्कच्या प्रकाशाच्या अगदी जवळ असल्याच्या देणगीची नोंद केली ज्यात जकरबर्गचा काही नकारात्मक पोर्ट्रेट होता. [113] जकरबर्ग यांनी टीकाबद्दल प्रतिसाद दिला, \"मी चित्रपट वेळेनुसार सर्वात जास्त संवेदनशील असल्याची गोष्ट होती, मी न्यूर्क प्रकल्पाशी सामोरे येण्यासाठी सोशल नेटवर्क मूव्हीबद्दल प्रेसला नको होता. मी हे अनामिकपणे करण्याबद्दल विचार करत होतो फक्त दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या जाऊ शकल्या. \"[114] न्यूर्क महापौर कॉरी बुकर यांनी सांगितले की त्यांनी आणि न्यू जर्सीच्या गव्हर्नर क्रिस क्रिस्टी यांना झुकेरबर्गच्या संघाला निनावीने दान न करण्याची परवानगी देणे आवश्यक होते. [114] पत्रकार डेल रसाकॉफ यांच्या मते, पैसे मोठ्या प्रमाणात वाया गेले. [115] [116]\nडिसेंबर 9, 2010 रोजी, जकरबर्ग, बिल गेट्स आणि गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी \"द गॅविंग प्लेज\" वर स्वाक्षरी केली, ज्यात त्यांनी वेळोवेळी त्यांच्या संपत्तीपैकी कमीतकमी अर्धा धनादेश देण्याचे आश्वासन दिले आणि अमीरातींपैकी इतरांना दान करण्यासाठी निमंत्रित केले. त्यां���्या संपत्तीपैकी 50 टक्के किंवा अधिक धर्मादाय संस्था. [117]\n1 9 डिसेंबर 2013 रोजी जकरबर्ग यांनी सिलिकॉन व्हॅली कम्युनिटी फाऊंडेशनला 18 दशलक्ष फेसबुक शेअर्सची देणगी देण्याची घोषणा केली. त्या वेळी फेसबुकच्या मुल्यमापनावर आधारित महिन्याअखेरीस ही अंमलबजावणी व्हायला हवी होती. शेअरची किंमत 9 0 9 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 31 डिसेंबर 2013 रोजी देणगी 2013 साठी सार्वजनिक विक्रमांवरील सर्वात मोठी धर्मादाय भेट म्हणून ओळखली गेली. [118] द फिलिप्रॉप्रापी क्रॉनिकलने जॅकरबर्ग आणि त्याची पत्नी यांना 2013 च्या 50 सर्वात उदार अमेरिकन्सच्या वार्षिक यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे, ज्यामुळे त्यांनी जवळपास 1 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. [119]\nऑक्टोबर 2014 मध्ये, झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिस्किल्ला चॅन यांनी ईबोलो व्हायरस रोग, विशेषत: पश्चिम आफ्रिकन ईबोला व्हायरस साथीचा सामना करण्यासाठी 25 मिलियन अमेरिकी डॉलरची देणगी दिली. [120] [121] 2016 मध्ये, चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्हने जाहीर केले की, बायोहूबला कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्कोजवळील सॅन फ्रान्सिस्कोच्या मिशन बे डिस्ट्रिक्टमध्ये एक जागा मिळेल, ज्यामुळे यूसीएसएफच्या शास्त्रज्ञांमधील सुलभ संवाद साधण्यास व सहयोग करण्यास अनुमती मिळते; कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले; स्टॅनफोर्ड विद्यापीठ\n1 डिसेंबर 1 99 5 रोजी जकरबर्ग आणि चॅनने आपल्या पहिल्या कन्या कक्सचा जन्म जाहीर केला आणि मॅक्सला एक खुले पत्र वाचून त्यांनी 99 टक्के फेसबुकचे शेअर्स दान केले आणि त्यानंतर 45 लाख अमेरिकन डॉलर्सची किंमत चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्हला दिली. त्यांची नवीन संस्था आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल. देणगी ताबडतोब दिली जाणार नाही, परंतु त्यांच्या आयुष्यादरम्यान. [122] [123] तथापि, बिल गेट्स, वॉरन बफेट, लॅरी पेज, सर्जी ब्रिन आणि इतर टेक अब्जाधिष्ठांनी, स्टॉकचे मूल्य दान करण्यासाठी धर्मादाय महामंडळ स्थापन करण्याऐवजी, झुकेरबर्ग आणि चॅन यांनी मर्यादित देयता कंपनीच्या संरचनेचा वापर करण्याचे ठरवले. यामुळे अनेक पत्रकारांनी टीका केली आहे. [124] [125] [126] [127] चिन आणि जकरबर्ग यांनी द गॅविंग प्लेजवरही स्वाक्षरी केली होती. [128]\nऑगस्ट 28, 2017 रोजी, जकरबर्ग आणि चॅनने आपल्या दुसर्या कन्या ऑगस्टच्या जन्माची घोषणा केली. [12 9]\n2002 मध्ये, झकेरबर्ग यांनी वेस्टचेस्टर काउंटी, न्यू यॉर��कमध्ये मतदानास नोंदणीकृत केले, जिथे तो मोठा झाला परंतु नोव्हेंबर 2008 पर्यंत त्याने मत दिले नाही. सांता क्लारा काउंटीचे मतदाता प्रवक्ते ॲल्मा रोजस यांचे रजिस्ट्रार ब्लूमबर्ग यांनी सांगितले की जकरबर्गला \"कोणतीही पसंती \"मतदार रोल वर, आणि 2008 आणि 2012 मध्ये त्यांनी मागील तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये किमान दोन मतदान केले. [130] [131]\nजकरबर्ग यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय मते कधीही प्रकट केल्या नाहीत: काही लोक त्याला एक पुराणमतवादी मानते, [132] [133] तर काहीजण त्याला उदारमतवादी मानतात. [134]\n13 फेब्रुवारी 2013 रोजी, न्यू जर्सीच्या गव्हर्नर क्रिस क्रिस्टी यांच्यासाठी जकरबर्गने पहिले निधी उभारणी केली. या प्रसंगी जकरबर्गचा विशेष स्वारस्य शिक्षण सुधारणा होता आणि क्रिस्टीचे शिक्षण सुधारणा कार्य शिक्षक संघटनांवर आणि सनद शाळांच्या विस्तारावर केंद्रित होते. [135] [136] त्याच वर्षी, झकेरबर्ग यांनी न्यूर्क महापौर कररी बुकरसाठी 2013 मोहिमेसाठी निधी उभारणी केली, जो 2013 न्यू जर्सी विशेष सेनेट निवडणुकीत कार्यरत होता. [137] सप्टेंबर 2010 मध्ये, गव्हर्नर क्रिस क्रिस्टी यांच्या समर्थनार्थ बुकरने जकरबर्ग येथून न्युआर्क पब्लिक स्कूलसाठी 100 मिलियन अमेरिकी डॉलरची प्रतिज्ञा प्राप्त केली. [138] डिसेंबर 2012 मध्ये, झकेरबर्ग यांनी 18 दशलक्ष शेअर्स सिलिकॉन व्हॅली कम्युनिटी फाऊंडेशनला दिले, ज्यामध्ये ग्रांट-बिल्डिंग क्षेत्रातील शिक्षणाचा समावेश आहे. [13 9] [140]\nएप्रिल 11, 2013 रोजी, झकरबर्गने एफडब्ल्यूडी.स नावाच्या 501 (सी) (4) लॉबिंग गटाची स्थापना केली. या समूहाचे संस्थापक आणि सहयोगी प्रामुख्याने सिलिकॉन व्हॅली उद्योजक आणि गुंतवणूकदार होते आणि त्याचे अध्यक्ष ज्युडरबर्गचे जवळचे मित्र, जो ग्रीन होते. [141] [142] [143] [144] ग्रुपची उद्दिष्टे म्हणजे इमिग्रेशन सुधारणा, अमेरिकेत शिक्षणाचे राज्य सुधारणे आणि सार्वजनिक फायदा मिळवणार्या अधिक तांत्रिक उपयुक्तता सक्षम करणे, [145] [146] परंतु विविध प्रकारच्या तेल आणि वकिलांना प्रोत्साहन देणार्या जाहिरातींना वित्तपुरवठा करण्याचीही त्याची टीका करण्यात आली आहे. आर्क्टिक नॅशनल वाइल्डलाइफ रिफ्यूज आणि केस्टोन एक्सएल पाइपलाइनसह ड्रिलिंगसह वायू विकास उपक्रम. [147] 2013 मध्ये असंख्य उदारमतवादी आणि प्रगतिशील गट जसे की द लेग ऑफ कन्झर्वेशन व्होटर, हबऑन.ऑर्ग, सिएरा क्लब, लोकशाही फॉ�� अमेरिका, क्रेडो, दैनिक कोस, 350.org, आणि प्रेंटे आणि प्रोग्रेसिव्हज युनाइटेड यांनी त्यांच्या फेसबुक जाहिराती खेचण्यासाठी ई-ड्रिलिंग आणि कीस्टोन एक्स्प्लोरर पाईपलाइनच्या समर्थनार्थ असलेले आणि रिपब्लिकन युनायटेड स्टेट्सचे सिनेटर्स यांच्यामधील विरोधकांनी इमिग्रेशन सुधारणा मागे घेत असलेल्या जॅकरबर्ग जाहिरातींच्या निषेधार्थ किमान दोन आठवडे फेसबुक जाहिराती विकत घेतल्या किंवा विकत घेतल्या नाहीत. [स्पष्टीकरण आवश्यक] [148]\n20 जून 2013 रोजी एका माध्यम अहवालात असे दिसून आले की FWD.us व्हिडिओच्या ऑनलाइन प्रकाशनानंतर जकरबर्गने आपल्या स्वतःच्या प्रोफाइल पेजवर Facebook वापरकर्त्यांसह सक्रियतेने सहभाग घेतला. FWD.us संस्था \"अधिक लोकांना कामावर घेण्याबाबत तंत्रज्ञानाचा अभाव\" असल्याचा दावा करून इंटरनेट उद्योजकाने उत्तर दिले: \"आपण ज्या देशामध्ये राहणा-या 11 दशलक्ष अज्ञात व्यक्तींना संबोधित करण्याचा प्रयत्न करीत आहोत ती मोठी समस्या आहे आणि भविष्यात अशाच प्रकारच्या लोकांना योग्य वागणूक दिली जाते. \"[14 9]\nजून 2013 मध्ये, सॅन फ्रान्सिस्को लेस्बियन, समलिंगी, उभयलिंगी, आणि ट्रान्सग्रॅन्डर प्राइड उत्सव वार्षिक भाग म्हणून एका कंपनीच्या फ्लॅटमध्ये फेसबुक कर्मचाऱ्यांकडून जकरबर्ग सामील झाले. कंपनीने प्रथम 2011 मध्ये 70 कर्मचार्यांसह भाग घेतला होता आणि 2013 च्या मार्चसाठी ही संख्या वाढून 700 वर पोहचली. विशेषत: 2013 अभिमान उत्सवाचे महत्त्वपूर्ण होते, कारण अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विवाह कायदा संरक्षण (डीओएमए) असंवैधानिक मानला जातो. [150] [151]\nसप्टेंबर 2013 मधील प्रोकॉम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2013 मध्ये परिषदेत व्यत्यय आणल्याबद्दल झुकेरबर्ग यांनी अमेरिकेचे सरकार \"हे फुंकले.\" त्यांनी पुढे स्पष्ट केले की सरकारने आपल्या नागरिकांना, अर्थव्यवस्थेच्या आणि कंपन्यांच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणाबाबत खराब कामगिरी केली आहे. [58]\n9 फेब्रुवारी 2015 रोजी जकरबर्ग यांनी आपल्या फेसबुकच्या भिंतीवर एक निवेदन ठेवले ज्याने म्हटले होते की नोव्हेंबर 2015 च्या पॅरिसच्या हल्ल्यांनंतर आणि 2015 च्या सैन्याच्या परिणामांनुसार \"आमच्या समाजात आणि जगभरातील मुसलमानांच्या समर्थनार्थ माझा आवाज जोडणे\" बर्नार्डिनो हल्ला. [152] [153] [154] [155] या निवेदनात असेही म्हटले आहे की मुस्लिमांना फेसबुकवर नेहमीच \"स्वागत आहे\" आणि त्यांची स्थिती या वस्तुस्थितीचा एक परिणाम होता की \"एक ज्यू म्हणून, माझ्या आईवडिलांनी मला शिकविले आहे की आम्हाला सर्व समुदायांवर हल्ल्यांविरुद्ध उभे राहावे लागेल.\" [156] [ 157]\n24 फेब्रुवारी 2016 रोजी जकरबर्ग यांनी कर्मचार्यांना कर्मचार्यांना औपचारिकपणे दडवून ठेवणारी एक कंपनी पाठवून बाहेर पाठविली ज्यांनी कंपनीच्या भिंतीवर हस्तलिखित \"ब्लॅक लाइव्ह मॅटर\" हा शब्द पार केला होता आणि त्यांच्या जागी \"ऑल लाइव्ह मॅटर\" लिहीले होते. फेसबुक कर्मचार्यांना कंपनीच्या भिंतींवर विचार आणि वाक्ये मुक्तपणे लिखण्यास परवानगी देतो. त्यानंतर अनेक कर्मचार्यांनी मेमो सोडला होता. जुकरबर्ग यांनी पूर्वी या कंपनीच्या सभेत याप्रकारे निषेध नोंदवला होता आणि इतर तत्त्वे देखील फेसबुकवर इतर नेत्यांनी जारी केल्या होत्या, तर जकरबर्ग यांनी मेमोमध्ये असे लिहिले की ते आता फक्त या अप्रत्यक्ष पद्धतीनेच अपमानास्पद विचार करेल परंतु \"दुर्भावनापूर्ण देखील\". जकरबर्गच्या मेमोच्या मते, \"ब्लॅक लाइव्ह प्रकरणाचा अर्थ इतर जीवन नाही याचा अर्थ असा नाही - तो फक्त असे म्हणत आहे की काळा समाजाचे देखील ते न्याय मिळवते.\" मेमोनेदेखील हेही सांगितले की काही गोष्टी स्वत: मध्ये ओलांडणे, \"शांततेचे भाषण करणे, किंवा एखाद्या व्यक्तीचे भाषण दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.\" जकरबर्ग यांनी मेमोमध्ये सांगितले की, ते घटनांच्या तपासाची सुरुवात करणार आहेत. [158] [15 9] [160] न्यू यॉर्क डेली न्यूजने फेसबुकच्या कर्मचार्यांनी अज्ञातपणे टिप्पणी केली की \"या घटनेबद्दल झुकेरबर्ग खरंच चिडले होते आणि खरोखरच कर्मचार्यांना प्रोत्साहित केले की झुकेरबर्ग यांनी 'ब्लॅक लाइव्ह मॅटर' या शब्दाचे अस्तित्व का असावे हे स्पष्टपणे दाखविले आहे, तसेच ते हे छळ आणि नष्ट करण्याचा एक प्रकार आहे. \" [158]\nजानेवारी 2017 मध्ये, काही देशांतील स्थलांतरित आणि निर्वासितांना कठोरपणे मर्यादित करण्यासाठी जकरबर्गने डोनाल्ड ट्रम्पच्या कार्यकारी आदेशांवर टीका केली. [161]\nहार्बर येथे आपल्या द्वेषाच्या वर्षात त्याच्या भावी पत्नी, सहकारी विद्यार्थी प्रिस्किला चॅन यांची भेट झाली. त्यांनी 2003 मध्ये डेटिंगची सुरुवात केली. [162] [163]\nसप्टेंबर 2010 मध्ये, सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील कॅलिफोर्निया येथील एका वैद्यक��य विद्यार्थ्याद्वारे, चॅनला आमंत्रित केले, [164] त्याच्या भाड्याने असलेल्या पालो अल्टो घरामध्ये जाण्यासाठी डिसेंबर 2010 मध्ये द्विपक्षीय चीन दौऱ्याची तयारी करण्यासाठी जकरबर्गने मेर्डियनचा अभ्यास केला. [165] [166] 1 9 मे 2012 रोजी जकरबर्ग आणि चॅन यांनी एका कार्यक्रमात जकरबर्गच्या अंगणात बागेस लग्न केले आणि वैद्यकीय शाळेतून पदवी प्राप्त केली. [167] [168] [16 9] 31 जुलै 2015 रोजी, झुकेरबर्गने जाहीर केले की त्यांनी आणि चॅनला एका बाळाची अपेक्षा होती चॅनने आधीच तीन वेळा गर्भपात केला होता. त्यानंतर गर्भपात होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरले. [170] 1 डिसेंबर रोजी, झकरबर्गने त्यांची मुलगी, मॅक्सिमा चॅन झकरबर्ग (\"मॅक्स\") यांचे जन्म जाहीर केले. [171] [172] या जोडप्याने आपल्या चीनी नववर्ष व्हिडीओवर 6 फेब्रुवारी 2016 रोजी प्रसिद्धी दिलेल्या, की मॅक्सिमाचे अधिकृत चिनी नाव चेन मिंगु (चीनी: 陈明宇) आहे. [173] ऑगस्ट ऑगस्टमध्ये त्यांनी त्यांची दुसरी मुलगी ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात स्वागत केली. [174]\nजकरबर्ग चीनमध्ये अतिशय सक्रिय आहेत आणि 2014 पासून त्सिंगहुवा युनिव्हर्सिटी बिझनेस स्कुलच्या ॲडव्हायझरी बोर्डचे सदस्य आहेत. [175]\nज्यूश्बेर उठावल्यानंतर जकरबर्गला नंतर निरीश्वरवादी म्हणून ओळखले जाते [21] [176] [177] ज्या पदापासून त्याला सोडून दिले गेले. [178] त्यांनी बौद्ध धर्माबद्दल कौतुक केले आहे. [17 9] [180] ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत, जकरबर्ग आणि त्याची पत्नी ह्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये पोप फ्रान्सिस यांना सांगितले की \"आम्ही त्यांच्या दया आणि करुणाचे संदेश किती प्रशंसा करतो आणि जगभरातील प्रत्येक विश्वासाच्या लोकांशी संवाद साधण्याचे नवीन मार्ग कसे सापडतात ते.\" [181] [ 182] [183] ​​डिसेंबर 2016 मध्ये, \"आपण निरीश्वरवादी नाही\" Facebook वर ख्रिसमस डे पोस्टच्या प्रतिसादात, जकरबर्गने प्रतिसाद दिला, \"नाही. मी यहूदी झाला होता आणि त्यानंतर काही काळाने मी प्रश्न केला, परंतु आता माझा विश्वास आहे की धर्म फार महत्वाचा आहे.\" [178] हार्वर्ड विद्यापीठातील मे 2017 मध्ये पत्ता, जकरबर्गने ज्यूअरबर्गमधील मिमी शबाइराक या प्रार्थनाचे खंडन केले, ज्यात त्यांनी म्हटले की त्यांना जीवनातील आव्हानांचा सामना करता येतो तेव्हा. [184] [185]\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nइ.स. १९८४ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१८ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/police-recovered-fine-citizens-police-employees-18056", "date_download": "2019-04-18T18:50:43Z", "digest": "sha1:QDOTJW3RP6P7QZYYDIA4JRL4ROJQBY47", "length": 15318, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police recovered fine from citizens with police employees पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून दंड वसूल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nपोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून दंड वसूल\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nनाशिक - वाहतूक व्यवस्थेमध्ये येत्या काळात कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्यांपासून दंडात्मक कारवाईला सुरवात केली. सक्तीची अंमलबजावणी करताना हेल्मेट नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला. एवढेच नव्हे, तर पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांनाही हेल्मेटसक्ती केली आहे, अन्यथा त्यांच्याकडूनही 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.\nनाशिक - वाहतूक व्यवस्थेमध्ये येत्या काळात कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्यांपासून दंडात्मक कारवाईला सुरवात केली. सक्तीची अंमलबजावणी करताना हेल्मेट नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला. एवढेच नव्हे, तर पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांनाही हेल्मेटसक्ती केली आहे, अन्यथा त्यांच्याकडूनही 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.\nदोन दिवसांपासून पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी 13 पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करतानाच वाहतूक नियमांची सुरवात स्वतःपासून करण्यास सांगितले. त्यानुसार आजपासून पोलिस ठाण्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नसल्यास प्रवेशद्वारांवरच अडवून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. याचप्रमाणे पोलिस आयुक्तालय कार्यालयातही हेल्मेट नसलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड आकारून प्रवेश देण्यात आला. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी तातडीने हेल्मेट खरेदीचा पर्याय निवडला आहे.\nपोलिस ठाण्यांमध्ये हेल्मेट नसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तातडीने याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रायोजक शोधून कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप केले जाणार आहे, तर नाशिक रोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड यासह काही पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. आज काही महत्त्वाच्या रस्त्यांवर चारचाकी वाहनातील चालकाने सीटबेल्ट न लावलेल्यांना जागेवर 500 रुपयांचा दंड आकारण्यास सुरवात केली.\nकायदेशीर नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर ती सर्वप्रथम स्वत:पासून केली पाहिजे. त्यानुसार आधी पोलिसांनीच हेल्मेटचा वापर आणि सीटबेल्टचा वापर करायला शिकले पाहिजे. पोलिसांना हेल्मेटसक्ती केली आहे. काही दिवसांत संपूर्ण शहरात हेल्मेटसक्‍ती केली जाईल अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.\n-डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nकिल्ले पुरंदरवर अपघात; 3 ठार, 2 जखमी\nसासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nदेशात 2014 सारखी हवा ना��ी, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा\nनाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र...\nशंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचा विवाहसोहळा\nचाकूर (जि. लातूर) : जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Rajhansgad_(Yellur_Fort)-Trek-R-Alpha.html", "date_download": "2019-04-18T18:44:09Z", "digest": "sha1:UPW5MN5OXSFFG6M4JY4FURIVWUYZXFYM", "length": 7015, "nlines": 30, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Rajhansgad (Yellur Fort), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nराजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) किल्ल्याची ऊंची : 2500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी\nबेळगाव या बाजारपेठच्या शहराचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला हा भूईकोट बाधण्यात आला होता. या किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बेळगावच्या दक्षिणेस एका सुट्या डोंगरावर राजहंसगड हा किल्ला बांधण्यात आला होता. या किल्ल्याचा मुख्य उद्देश टेहळणीचा असल्याने किल्ला आटोपशीर आहे\nरट्ट घराण्याने राजहंसगड बांधला . त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने दगडाने किल्ला बांधला आणि त्याला आजचे स्वरुप दिले. त्यानंतर हा किल्ला विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत . पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली . दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली . तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती.\nकिल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे. प्रवेशव्दारातून आत प��रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे . टाकीच्या आत कमानी आहेत.सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे. टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारु कोठार असावे . त्याच्या पुढे तळघर असलेली एक वास्तू आहे . सध्या केवळ तळघरच शाबूत आहे . या वास्तूपासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या xx टोकावर पोहोचतो . येथून तटबंदीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी . दोन बुरुज पार केल्यावर तिसऱ्या बुरुजाच्या बाजूला एक चोरदरवाजा आहे . आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . चोर दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीत इंग्रजी L आकाराची खोली आहे. सिध्देश्वर मंदिराच्या बाजूला एक विहिर आहे . त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी दगडी धोणी आहे . फांजीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो.\nबेळगाव येळ्ळूर अंतर १४ किलोमीटर आहे . येळ्ळूर ते राजहंसगड अंतर ४ किमी आहे . खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाता येते .\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: R\nराजदेहेर (ढेरी) (Rajdeher) राजधेर (Rajdher) राजगड (Rajgad) राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))\nरत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) रवळ्या (Rawlya) रेवदंडा (Revdanda) रिवा किल्ला (Riwa Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-vipul-nerkar-article/", "date_download": "2019-04-18T18:56:27Z", "digest": "sha1:HSMEABBJWNSJD6TPZHJ5GRXINKWFKENG", "length": 25146, "nlines": 264, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई पेपर- गुरुवार, 18 एप्रिल 2019\nई पेपर- बुधवार, 17 एप्रिल 2019\nई पेपर- मंगळवार, 16 एप्रिल 2019\nई पेपर- सोमवार, 15 एप्रिल 2019\nई पेपर- रविवार, 14 एप्रिल 2019\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\nनाशिकचा रणसंग्राम : तु���ुंग वार्‍या करणारे की विकासाकडे नेणारे हवे…\n# Video # देवळी-गोगडी धरण कोरडेठाक\nमोंढाळे प्र.अ. येथे अडीच तासात 100 महिलांनी उभारले चार दगडी बांध,…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nमुलाच्या हळदीच्या दिवशी वडिलांचा मृत्यू\nउमेदवार वापरतात प्रचारासाठी 79 वाहने\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपीकाला मारहाण\nप.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा\nखान्देशची कुलस्वामिनी एकविरा देवीचा आजपासून यात्रोत्सव\nसाक्री तालुक्यात गारपीट : लाखोंचे नुकसान\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेरेसवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यास दंडाची शिक्षा\nनंदुरबारात 22 रोजी पंतप्रधान मोदींची सभा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प…\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nनोटबंदीनंतर 50 लाख युवक बेरोजगार \nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\n# Video # ‘श्रीराम’ नामाचा जयघोष अमेरिकेच्या शिकागो पेलेटाईन येथेही दुमदुमला\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातल्या आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात…\nPhotogallery: अवघा रंग एक झाला; शहरात रंगाची उधळण\nPhoto Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nशिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार\nअन तिची ‘बेदी- महिलांसाठी सुरक्षा बाटली’ ठरली अन्वेषण स्पर्धेत प्रथम\nExclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nVideo : प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं \nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nलवकरच सेल्फीसाठीचा ३२MP कॅमेरासह रेडमी Y3 लाँच होणार\nआज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का \nएमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण\nआता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यासाठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nनिमित्त जेटचे, मोहोळ प्रश्नांचे\nराजकीय इच्छाशक्ती कोण दाखवेल\nभावी संकेत देणारे भाषण\nपंतला वगळल्याने पॉँटिंग आश्चर्यचकित\nचॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का\nबंगळुरुच्या सहकार्‍यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी\nदिल्लीला 169 धावांचे आव्हान\nआयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार\nकर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका\nकर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा\nकर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य\nकर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – …\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nपहिल्या चार तासांत सरासरी २१.४७% मतदान\nआधी पाण्यास��ठी रांग…… नंतर मतदानासाठी…\nलोकसभा निवडणूक दुसरा टप्पा : पहिल्या दोन तासांत ७.८६ टक्के मतदान\nलोकसभा निवडणूकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास सुरवात\nमुख्य पान Special सक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nसक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nशहराचा विकास हा त्या शहराच्या सर्वांगीण गुणवत्तांच्या विकासातून होत असतो. त्यासाठी नागरिक शासन व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. शहरांत मोठ्या प्रमाणात जुन्या वसाहती आहे. अनेक गावांचा समावेश महानगरात झाला असला तरी त्याठिकाणचा विकास मात्र रोडावलेलाच आहे.\nत्यामुळे विविध भागांच्या गरजांनुसार विकास आराखडा तयार करण्यासाठी ‘क्लस्टर’ डेव्हलप करून त्या-त्या भागाच्या गरजांनुसार भागाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला तर त्या भागाचा विकास करणे सोपे होणार आहे.\nशहरातील पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पार्किंग उभारणे गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे दळणवळणाची सुविधा अद्ययावत व सक्षम केली तर रस्त्यावरील खासगी वाहनांची गर्दी आपोआप कमी होण्यास मदत होईल.\nत्यासोबतच सायकल ट्रॅकच्या माध्यमातून नागरिकांना सायकलवर चालणे मप्रमोटफ केल्याने देखिल प्रदूषणाचा स्तर कमी करण्यात मोलाचे योगदान राहणार आहे. शहरातील ड्रेनेज यंत्रणा ही पुढील १५ ते २० वर्षांच्या नियोजनाने तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ ठेवण्यात नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.\nरस्ते व्यवस्था स्मार्ट करण्याच्या दिशेने प्रशासन पुढे जात असले तरी त्यांच्या कामाला दिशा देण्यासाठी आपलेही योगदान गरजेचे आहे. अनेक सामाजिक संस्था व एनजीओ यासाठी सज्ज आहेत.\nप्रशासनाने त्यांच्या मदतीतून विविध संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात योजना आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न व्हावा. त्यांच्या अवलंबनासाठी एनजीओची मदत घेऊन काम पुढे नेण शक्य आहे.\nकोणतेही शहर स्मार्ट करताना त्या शहरातील नागरिकांनाही स्मार्ट करणे गरजेचे आहे. किंबहुना, त्यांना याबाबत जागरुक करून स्मार्ट शहराच्या उपक्रमात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा स्मार्ट नाशिक हा उपक्रम एका ठराविक गटाचा कार्यक्रम ठरेल.\nघंटागाडी व्यवस्थापन, कचरा व्यव���्थापनासह ड्रेनेच यंत्रणा या शहराच्या घाणीचे दर्शन घडवत असतात. शहराच्या अनेक भागांना आजही भूमिगत गटारांशी जोडलेले नाही. त्याना जोडणे गरजेचे आहे. ते आजही जुन्या सोकपिटचा वापर करीत आहेत. ते फारसे योग्य नाही.\nउद्योगांच्या विकासात शहराच्या विकासाची मोठे गणित सामावलेले आहे. त्यामुळे शहरातील उद्योगांना लागणार्‍या पायाभूत सुविधा देऊन त्यांना सक्षम करणे गरजाचे आहे. त्यातून रोजगारासोबतच मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. त्याक्षेत्राच्या गुणवत्तेवरच नव्या गुंतवणुका शहरात येेणार आहेत. त्या माध्यमातून रोजगार, पुरवठादार व पर्यायाने बाजारात खेळणार पैसा मिळणार आहे.\nशहराला स्मार्ट करण्यासाठी सर्वच बाबींचा विचार करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने नागरिक, सामाजिक संस्था व सरकारी यंत्रणा यांचा समन्वय साधत नियोजनबद्ध विकास साधण्याचा प्रयत्न केल्यास नाशिक शहर स्मार्ट शहरांच्या यादीत अग्रस्थानी राहील.\nPrevious articleरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nNext articleनव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे – योगेश्वर दंडे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिकरोडला अनधिकृत गोठ्यावर पुन्हा धडक कारवाई\nमाणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी\nविक्रमी सायकल राईड केल्याबद्दल जेष्ठ नागरिकांचा गौरव\n‘अवकाळी’ने नुकसान ; पंचनाम्याचे आदेश\n१८ एप्रिल २०१९, गुरुवार, भविष्यवेध\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nसाडेतिन मुहूर्तांतील नवचैतन्याचा एक मुहूर्त : गुढीपाडवा\nवडाळीभोई येथील कन्येचा रिक्षा ड्राइवर ते बस कंडक्टर असा प्रेरणादायी प्रवास\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\nवडगावपान फाट्यावर एसएसटी पथकाने 55 हजार 300 रुपयांचा 10 किलो गांजा...\nबंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई\nजिल्ह्यात 34 लाख 48 हजार मतदार\nएकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/alis-visit-mumbai-investigate-about-ats-20886", "date_download": "2019-04-18T19:15:06Z", "digest": "sha1:2NSLNQ77OYYPCRQTMDQTJZTJYIFLWEYR", "length": 14159, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ali's visit to Mumbai to investigate about ats अलीच्या मुंबई भेटीविषयी एटीएसकडून तपास | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, एप्रिल 19, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, एप्रिल 19, 2019\nअलीच्या मुंबई भेटीविषयी एटीएसकडून तपास\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nमुंबई - 'इसिस' या दहशतवादी संघटनेत गेलेल्या तबरेज तांबे याचा साथीदार अली याच्या मुंबई भेटीविषयीचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. अलीचे मुंबईतील नातेवाईक आणि तो कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध घेतला जात आहे. तबरेजला लीबियात पकडल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यास एटीएसने याला दुजोरा दिलेला नाही. याविषयी केंद्र सरकारकडून माहिती घेतली जाणार आहे.\nमुंबई - 'इसिस' या दहशतवादी संघटनेत गेलेल्या तबरेज तांबे याचा साथीदार अली याच्या मुंबई भेटीविषयीचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. अलीचे मुंबईतील नातेवाईक आणि तो कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध घेतला जात आहे. तबरेजला लीबियात पकडल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यास एटीएसने याला दुजोरा दिलेला नाही. याविषयी केंद्र सरकारकडून माहिती घेतली जाणार आहे.\nमुंब्रा येथील शिवलीनगरात राहणारा तबरेज इसिसमध्ये गेला आहे. इसिसमध्ये जाण्यापूर्वी तबरेजने भावासोबत शेवटचा संवाद साधला होता. आपण जिथे आहोत, ती सुखरूप जागा आहे. उलट तुम्हीच तेथे राहायला या, असे तबरेजने भावाला सांगितले होते. एटीएसने तांबे कुटुंबाची सविस्तर चौकशी केली. त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्या आधारावर काही शक्‍यता वर्तवून एटीएस पुढील तपास करत आहे.\nएटीएसला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तबरेज हा अली नावाच्या मित्रासोबत मुंबईत आला होता. त्या वेळी अली मुंबईत काही दिवस राहिला होता. तो मुंबईत कुणाला भेटला होता, त्याचे नातेवाईक कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. एटीएसने तांबे कुटुंबाकडून काही गॅझेट्‌सही जप्त केली आहेत. त्याच्या तपासणीचे काम कालिना येथील न्यायसहायक प्रयोगशाळेत सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यावर काही बाबी उघड होतील. तबरेजच्या बॅंक खात्याचीही माहिती घेतली जात आहे. इसिसमध्ये जाण्यापूर्वी त्याच्या बॅंक खात्यात किती पैसे होते, हे यातून स्पष्ट होणार आहे.\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण\nपुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना...\nकारणराजकारण: भाजपला वा���वडी ठरेल हक्काची (व्हिडिओ)\nवानवडी: सरकार कोणतेही येऊ दे, फरक काही फारसा जाणवत नसल्याचे मत वानवडी येथील नागरिकांनी कारणराजकारणच्या फेसबुक लाईव्ह मध्ये व्यक्त केले. 'रोजगाराचा...\nLoksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा\nवणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर...\nLoksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून - खोत\nकोल्हापूर - खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि...\nभाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी\nनाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने...\nLoksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/meera-joshi-will-kill-audience-by-her-acting-from-premvaari/", "date_download": "2019-04-18T18:34:59Z", "digest": "sha1:IJABWPHBAB5OIV2BQREZXAUAMM22V6CW", "length": 6162, "nlines": 72, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Premvaari : मीरा जोशी करणार प्रेक्षकांना घायाळ - JustMarathi.com", "raw_content": "\nHome > Marathi News > Premvaari : मीरा जोशी करणार प्रेक्षकांना घायाळ\nPremvaari : मीरा जोशी करणार प्रेक्षकांना घायाळ\n‘प्रेमवारी’ तील ‘तू ऑनलाईन ये ना’ गाणे प्रदर्शित\nप्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या ‘प्रेमवारी’ या चित्रपटातील ‘तू ऑनलाईन ये ना’ हे आयटम सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले. रसिकप्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्य���वर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय. या जल्लोषमय गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात झाले. दोन रात्रींमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या उत्स्फूर्त गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांचे असून, अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर वैशाली सावंत यांच्या आवाजात हे उडत्या चालीचे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.\nप्रेम म्हणजे त्याग, समर्पण. प्रेमाचे एक अनोखे रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात अर्थात ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\n‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ\nगायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत\nसध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी \n‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर प्रदर्शित\nज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/national/blast-has-occurred-in-a-car/1598/", "date_download": "2019-04-18T18:52:09Z", "digest": "sha1:6XGHVU5G4HN74DBWYGQXXTCMEDDLQCTD", "length": 13596, "nlines": 125, "source_domain": "mahabatmi.com", "title": "पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला | Mahabatmi.com", "raw_content": "\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nपुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला\nजम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.\nसीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nकाँग्रेसच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण\nविरूद्धुनगर(चेन्नई)- जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोक खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे सभेत आणलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. त्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो एक फोटोग्राफर काढत होता. त्याला फोटो काढताना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनिवडणूक झाल्यावर राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल\nनागपूर – लोकसभा निवडणूक झाल्यावर राफेल विमान खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल आणि\nचाैकीदार तुरुंगात जाईल. कोणीही वाचणार नाही, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित जाहीर सभेत\nराफेल व्यवहाराची यूपीएने सुरू केलेली संपूर्ण प्रक्रियाच मोदी सरकारने संपवली. फ्रान्स सरकारवर दबाव टाकून अंबानींना ऑफसेट कंत्राट दिले गेले. या घोटाळ्याच्या चौकशीच्या तयारीत असलेल्या सीबीआय प्रमुखांना मध्यरात्री हटवण्यात आले. घोटाळा कोणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच ते या प्रकरणावर बोलत नव्हते, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला.\nनागपुरात कस्तुरचंद पार्कवर नागपूर व रामटेक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल बोलत होते. राहुल यांनी आपले बहुतांश भाषण राफेल घोटाळा, अनिल अंबानी, विदर्भातील शेतकऱ्यांची दुरवस्था आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा या मुद्द्यांवर केंद्रित केले होते. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक\nपुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nबिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आजही बिहार एटीएसने पुण्यातून एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर आता बिहार पोलीस त्याला बिहारला घेऊन गेले आहेत. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे.\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\nमुंबई पुणे नाशिक3 days ago\nउर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोंधळ, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nबुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात पाच ठार\n#Air Strike :गेल्या ११ दिवसात काय घडलं\nमुंबई पुणे नाशिक3 months ago\nछमछम सुरू करण्यासाठी वर्षावर डील\nडान्स बार पुन्हा सुरू होणार\nधारावी पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लागल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोटा | एकनाथ गायकवाड\nमनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज\nजालना जिल्ह्यातील 40 गावांची पुढाऱ्यांना गावबंदी, 11 गावांचा मतदानावर बहिष्कार\nजैन धर्म म्हणजे श्रद्धा, धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ | अमृता फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/social-and-political-midiyatuna-bird-hit-one-sided/03201635", "date_download": "2019-04-18T18:22:33Z", "digest": "sha1:ELC5ETQD4JHR2GGITUV4VJLEEEFK63DN", "length": 15673, "nlines": 114, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सोशल मिडिया’तून राजकीय पक्षांचा एकतर्फी मारा – अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसोशल मिडिया’तून राजकीय पक्षांचा एकतर्फी मारा – अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक\nमतदारांशी संवादातून निवडावा उमेदवार दुतर्फी संवादाची गरज व्यक्त\nनागपूर: लोकसभा निवडणुकीचा ज्वर सुरू झाला असून सोशल मिडियावर विविध पक्ष तसेच त्यांच्या उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणात पोस्ट झळकत आहे. राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकतर्फी मारा नागरिकांवर केला जात आहे. मात्र, राजकीय पक्षांनी उमेदवार देतानाही स्थानिक जनतेसोबत संवादासाठी ‘सोशल मिडिया’चा वापर केल्यास लोकशाहीच्या मंदिरात स्वच्छ प्रतिमा व जनतेला मान्य असलेले लोकप्रतिनिधी पोहोचतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.\nसोशल मिडिया आता निवडणुकीतील प्रमुख अस्त्र बनले आहे. अमेरिका, ब्राझील, फिलिपिन्स आदी देशांमधील निवडणूक सोशल मिडियाच्या आधारेच लढली गेली. मागील लोकसभा निवडणुकीतही सोशल मिडियाने महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून आता राजकीय पक्ष, उमेदवारापासून ते कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या कामांचे गुणगाण व विरोधकांवर कडवे प्रहार करताना दिसून येत आहे. प्रत्येक चांगली, वाईट पोस्टचा मारा सोशल मिडियातून नागरिकांवर केला जात आहे. मात्र, नागरिकांवर राजकीय पक्षांकडून, उमेदवारांकडून हा एकतर्फी मारा सुरू असल्याचे मत सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले. राजकीय पक्षांकडून सध्या उमेदवार लादला जात आहे. त्याऐवजी ‘सिलेक्‍शन बिफोर इलेक्‍शन’ अर्थात राजकीय पक्षांनी सोशल मिडियाच्या माध्यमातूनच थेट जनतेला विचारून उमेदवार दिल्यास लोकशाही आणखी बळकट होईल. उमेदवार निवड प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नागरिकांना सोशल म���डियाद्वारे सामावून घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत वंचित, शोषितांना न्याय देणारी प्रक्रिया आणखी बळकट करावी, असा मतप्रवाहही आता पुढे येत आहे. स्टॅटिस्टा डॉट कॉम संकेतस्थळाच्या माहितीनुसार देशात आज 38 कोटी नागरिक 24 तास सोशल मिडियाचा वापर करीत आहे. आज राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांद्वारे, स्वयंसेवकांद्वारे या नागरिकांपर्यंत आपले संदेश पोहोचवितच आहे व अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. या नागरिकांचे मत घेणे सहज शक्‍य आहे. स्मार्टफोन, इंटरनेटमुळे बळकट झालेला सोशल मिडिया राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळेच अलीकडे खर्चिक व वेळ घालविणारे मोर्चे सभांऐवजी फेसबुक, वॉट्‌सअपमधून कधी विविध चित्रे, व्यंगचित्रे, व्हीडीओच्या माध्यमातून राजकीय पक्ष त्यांचे विचार नागरिकांपुढे मांडत आहे. मात्र हा संवाद एकतर्फी न राहता दुतर्फी होण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली.\nदेशात सोशल मिडिया वापरकर्त्यांची आकडेवारी\n– स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 37.38 कोटी\n– वॉट्‌सअप वापरकर्ते 20 कोटी\n– फेसबुक वापरकर्ते 30 कोटी\n– ट्‌विटर वापरकर्ते 3.44 कोटी\nएखाद्याचे व्यंगचित्र, एखाद्यावर नकारात्मक टिप्पणी, ट्रोलिंग हे सारे सोशल मिडियावर दिसून येत आहे. याऐवजी सोशल मिडियाचा व्याप बघता दुर्बल, शोषित, वंचितांचे विचार, मत ऐकूण घेत राजकीय पक्षांनी त्या त्या भागातील उमेदवार ठरवावे, म्हणजे ‘सिलेक्‍शन बीफोर इलेक्‍शन’ प्रक्रिया राबवावी. त्यामुळे राष्ट्रीय हितासोबतच लोकशाहीचे बळकटीकरणही साध्य होईल.\nRed Bikini में निया शर्मा की मदहोश कर देने वाली फोटो, बार-बार निहारने का मन करेगा\nनिक-प्रियंका की शादी में कम पड़ गई थी बीयर, इसलिए जो जोनास ने की है ये तैयारी\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nशेतातील पाच विधृत खांबाची विधृत तार चोरी.\nएसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….\nजेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर प���र्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय\nरतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nApril 18, 2019, Comments Off on रतन टाटा ने नागपुर में संघ मुख्यालय में मोहन भागवत से मुलाकात की\nटेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nApril 18, 2019, Comments Off on टेकड़ी रोड हनुमान मंदिर में भव्य महाप्रसाद आज\nतर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nApril 18, 2019, Comments Off on तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल\nपृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nApril 18, 2019, Comments Off on पृथ्वी और पानी को बचाने के लिए चमड़े का उपयोग करें बंद – करिश्मा गिलानी\nदोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\nApril 18, 2019, Comments Off on दोपहिया वाहनों के कानफोड़ू मॉडिफाइड सायलेंसर पर पुलिस की टेढ़ी नजरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2019-04-18T18:38:22Z", "digest": "sha1:OH42S35K3SJDEYU5QIMZ6N3ICKAYCLTB", "length": 6860, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९८८ मधील जन्म‎ (२ क, १५२ प)\n► इ.स. १९८८ मधील मृत्यू‎ (२५ प)\n► इ.स. १९८८ मधील खेळ‎ (१० प)\n► इ.स. १९८८ मधील चित्रपट‎ (३ क, १३ प)\n\"इ.स. १९८८\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:२२ वाजता केला ��ेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/nuclear-distastes-around-the-world/", "date_download": "2019-04-18T18:55:04Z", "digest": "sha1:PRYEZIJ6ON5LDOTEI5SF7W3UN7NVLGJ6", "length": 16775, "nlines": 98, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी अणू हल्ले आणि दुर्घटना", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी अणू हल्ले आणि दुर्घटना\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nजगामध्ये आतापर्यंत दोन महायुद्ध होऊन गेले, या दोन्ही महायुद्धांमध्ये खूप वित्तहानी आणि जीवितहानी झाली. या युद्धांमुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातच यामध्ये काही अणुहल्ले देखील काही देशांवर करण्यात आले, त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या देशांमध्ये दिसतात. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने केलेला अणुहल्ला हा देखील त्यातलाच एक भाग आहे. आज आम्ही तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या काही विनाशकारी अणु दुर्घटनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या विनाशकारी अणु दुर्घटनांबद्दल..\n१. हिरोशिमावरील अणु बॉम्ब हल्ला\nनाझी जर्मनीच्या शरणागतीनंतर, मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरीकेला निराश केले होते. त्यामुळे अमेरिकेने युनायटेड किंग्डमच्या संमतीने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन विभक्त शहरांवर अणु हल्ला करण्याचा निर्णय घेतला. ६ ऑगस्ट, १९४५ रोजी युरेनियम गनसारख्या प्रकारचे लिटील – बॉय नाव देण्यात आलेला बॉम हिरोशिमा टाकण्यात आला. जवळपास ९०००० ते १४६००० माणसे हिरोशिमामध्ये या हल्ल्यामुळे पहिल्या दोन ते चार महिन्यामध्ये मारली गेली. यातील बहुतेक लोक बर्न्सवर प्रभाव पडल्याने, विकिरण आजारामुळे आणि इतर जखमांमुळे मारले गेले. मरण पावलेल्या लोकांमधील बहुतेक लोक येथील रहिवाशी होते.\n२. नागासाकी येथील शोकांतिका\nजेव्हा हिरोशिमावर झालेल्या अणु बॉम्ब हल्ल्यानंतर देखील जपान शरण येण्यास तयार नव्हते, तेव्हा हिरोशिमा अणु हल्ल्याच्या तीन दिवसानंतर ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर प्लुटोनियम इम्प्लोजन प्रकारातील बॉम्ब टाकला. ज्याला फॅट मॅन नाव देण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये जवळपास ३९००० ते ८०००० लोकांचा बळी गेला होता. हिरोशिमा आणि नागासाकी या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या लोकांना हिबकुषा म्हणण्यात आले. हिबकुषा म्हणजे विस्फोटामध्ये प्रभावित झालेले लोक. ३१ मार्च २०१६ पर्यंत जपानमधील १७४०८० लोकांसहित सुमारे ६५०००० लोकांना हिबकुषा म्हणून ओळखले गेले. यापैकी १ टक्के लोकांमध्ये विकिरणांमुळे होणाऱ्या आजाराचे निदान झाले आहे.\n३. थ्री मैल आयलंड अपघात\nया अपघाताचे परिणाम काही मोठ्या प्रमाणावर झाले नाहीत. हा एक केवळ किरकोळ रेडिओएक्टिव्ह लिकेज होता. तरीही तीन मैल आयलंडमधील आंशिक मंदीमुळे अमेरीकेच्या इतिहासामधील ही सर्वात गंभीर अणु दुर्घटना समजली जाते. पण या दुर्घटनेमुळे अशा दुर्घटना परत होऊ नयेत आणि त्याचा सामान्य जनतेवर परिणाम होऊ नये, म्हणून सुरक्षाविषयक काही उपाययोजना न्युक्लियर इंडस्ट्रीने केल्या.\n४. द चेर्नोबिल डिझास्टर\nचेर्नोबिल दुर्घटना ही २६ एप्रिल १९८६ रोजी युक्रेनियन शहर Pripyat येथे सुरु झालेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी झाली. या दुर्घटनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी कण पश्चिम सेव्हिएत आणि युरोपच्या भागांमध्ये पसरले. ही दुर्घटना पूर्णपणे प्रशिक्षित नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आलेल्या दोषपूर्ण अणुभट्टीमुळे झालेला होता. दुर्घटनेच्या रात्री दोन प्लांट कामगारांचा मृत्यू झाला, तर तीव्र विषारी विकिरणांमुळे पुढील काही आठवड्यांमध्ये अजून २८ जणांचा मृत्यू झाला. यातील जीवितहानी आणि वित्तहानीमुळे ही दुर्घटना इतिसातील सर्वात वाईट अणु अपघात मानला जातो.\n५. द विंडस्केल फायर\nद विंडस्केल फायर हा १९५७ चा अणू अपघात आहे, जो इंग्लंडच्या वायव्येच्या किनारपट्टीवर असलेल्या विंडस्केल आण्विक रिऍक्टर फॅसीलिटी आणि प्लुटोनियम प्रोडक्शन प्लांट येथे झाला होता. याला ग्रेट ब्रिटेनमधील सर्वात गंभीर अपघात म्हणून ओळखले जाते. हा अपघात ८ ऑक्टोबर रोजी घडला होता. जेव्हा मुख्य रिऍक्टरच्या ग्रेफाईट कंट्रोल ब्लॉगचा नियमित उष्णता ही आवाक्याच्या बाहेर गेली, तेव्हा त्याच्या बाजूच्या युरेनियम काडतुसांनी पेट घेतला. या अपघातामध्ये लागलेली आग तीन दिवस तशीचं होती. ब्रिटन आणि युरोप याच��या काही भागांना या दुषित आण्विक रेडीएशनचा फटका बसला. या आपत्तीमध्ये जवळपास २०० माणसे मृत्युमुखी पडले.\nअशा या आणि इतर काही इतिहासातील दुर्घटना खूपच विनाशकारी आणि लोकांना धडकी भरवणाऱ्या होत्या. या दुर्घटनांमुळे काही देशांना खूप मोठी किंमत मोजावी लागली.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nयशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nधावत्या रेल्वे इतक्या सफाईने रूळ ओलांडण्यामागे ही जबरदस्त यंत्रणा आहे\nपाकिस्तानमधील एक मंदिर जे बलुचिस्तानच्या जनतेमुळे आजही टिकून आहे\nएक पत्र- प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या Ex-Boyfriend साठी लिहिलेलं\nस्पेशल लोकांसाठी स्पेशल जेल – चक्क फाईव्ह स्टार हॉटेलचं केलं जेल मध्ये रूपांतर\nआता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल.. कारण माझे गुरू आता तिथेही पोहचले आहेत.\nभारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा\nमहाराष्ट्रात ‘ही’ ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे आजही देते ब्रिटीश कंपनीला भाडे\n“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते\nटाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..\nह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात \nआता डीएसके यांना फासावर चढवायला हवे\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\n“त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते…\nस्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो\nआता लायसन्स आणि आरसी स्वतःकडे बाळगण्याची गरज नाही\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nहा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय\nबलाढ्य अमेरिकेच्याही छातीत धडकी भरवतोय इराणचा मिसाईल कार्यक्रम \n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nउशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=Contact-us", "date_download": "2019-04-18T19:03:23Z", "digest": "sha1:UEEMAMG7A37DE3MU46KQVIL2KZOJF2TM", "length": 3189, "nlines": 57, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "www.Shirurtaluka.com", "raw_content": "शुक्रवार, १९ एप्रिल २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nसतीश केदारी - 8805045495\nसंपत कारकूड - 9823561922\nगाळा नं. 25, महागणपती देवस्थान बाजार संकुल,\nरांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे. पिन- 4122019\nलोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर केला जात आहे\nमुख्य पान | तालुक्याविषयी | गावांची यादी | थेट गावातून | राजकीय | शैक्षणिक | धार्मिक | पर्यटन | पोलिस\nसरकारी कार्यालये | बॅंका | हॉस्पिटल्स | हॉटेल्स | सराफ व्यवसायिक | नोकरी विषयक | खरेदी / विक्री | भविष्य | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी\nआमच्याविषयी | संपर्क | प्रतिक्रिया | जाहिरात विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahabatmi.com/date/2019/02/07/", "date_download": "2019-04-18T18:25:06Z", "digest": "sha1:67I2QEPH5FIR3UQLFHMFIGJKO3U7E46X", "length": 4160, "nlines": 38, "source_domain": "mahabatmi.com", "title": "07/02/2019 | Mahabatmi", "raw_content": "\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच\nदेश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान...\nवेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या\nमुंबई | माहीम परिसरातील एल जे. रोडवर काल मध्यरात्री अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. वेठबिगारीचं काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या...\nफडणवीसांनी अण्णांच्या पाया पडून सरकार वाचवले\nनागपूर – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. येत्या २५ तारखेपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनांत विधेयक मांडून...\nशौचालयात मुलाला 500 रुपयांचे आमिष दाखवून मुलावर केला होता अत्याचार, आरोपीला 10 वर्षे शिक्षा\nअकोला- 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे)एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने ४० वर्षीय आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली....\nलंडनमधील बेनामी मालमत्ते प्रकरणी रॉबर्ट वढेरांची प्रथमच चौकशी, ईडीकडून 6 तासांत तब्बल 42 प्रश्नांची सरबत्ती\nनवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा परदेशातून परतल्यावर दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ४ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. स्वत: प्रियंकांनी त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.justmarathi.com/tag/sonali-kulkarni/", "date_download": "2019-04-18T18:36:29Z", "digest": "sha1:COGF373S3LKFROGINOOSKN44VOZMBNVC", "length": 8545, "nlines": 100, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "Sonali Kulkarni", "raw_content": "\nमृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ ;१ मार्चला होणार प्रदर्शित\nदोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि …\nMadhuri Marathi Movie : ‘के सेरा’ या रॉकिंग गाण्यासाठी उर्मिला मातोंडकर ने केली सोनालीची रॉकिंग स्टायलिंग\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. फक्त एक महिना आणि काही दिवस बाकी असणा-या सोनाली कुलकर्णीचा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘माधुरी’. या चित्रपटातून सोनाली कोणती भूमिका साकारणार आहे, कथा काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना …\nसोनालीच्या घरी आला ‘बाप्पा’\nपोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा,गोंडस आणि गोजिरा दिसतो. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले. निगडी येथील तिच्या निवासस्थानी १२ दिवस विरा��मान असणा-या या बाप्पाच्या सेवेसाठी ती व्यस्त आहे. ‘आमच्या घरी गेल्या तीस …\nजेव्हा वन वे तिकीटच्या कॅमे-यात सोनाली दिसते. …\nसोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री एका सिनेमाच्या शूटच्या निमित्ताने आमने सामने आल्या. झालं असं की …. अमृता खानविलकरच्या ‘आगामी वन वे तिकीट’ या सिनेमाच शूटिंग क्रुझवर तसेच इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणीही चित्रित करण्यात आलं आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे या सिनेमाच्या एका सीनचं …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-04-18T18:43:57Z", "digest": "sha1:D5DSI5VRJB5G23YY5SIATG5QS6OGM23S", "length": 4916, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्राचीन भारतातील सोळा महाजनपदे\nचेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.\nचेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.\nमहाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले.\nअंग • अवंती • अश्मक • कांबोज • काशी • कुरू • कोसल • चेदी • पांचाल • मगध • मत्स्य • मल्ल • वत्स • वृज्जी • शूरसेन • गांधार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahyadri-agro.blogspot.com/2013/01/blog-post_3292.html", "date_download": "2019-04-18T18:53:40Z", "digest": "sha1:O5ZQULQOW2YWNMTVGVDWVBHQYRW57LYA", "length": 11581, "nlines": 49, "source_domain": "sahyadri-agro.blogspot.com", "title": "सह्याद्री अग्रो स्पेशल: संकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी?", "raw_content": "\nनजर मातीशी झेप आकाशी\nसंकरित नेपिअर गवताची लागव�� कशी करावी\nबहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते.\nसंकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे.\nया पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 ु 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nया गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो.\nएकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा...\nपशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.\nLabels: agro planning, चारा, चारा नियोजन, संकरित नेपिअर\nऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण\nऊस लागवडीची सुधारित पद्धत\nएकरी 100 टन ऊस उत्पादनात सातत्य\nसकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास\nजनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य...\nउन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...\nजनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे\nसंकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी\nपौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत\nअधिक उत्पादनासाठी मका ला���वडीची सूत्रे\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nचाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2019-04-18T18:28:38Z", "digest": "sha1:47JI36I4YXPZIZBPH3HN5WOX3KDQRBIL", "length": 12165, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा पालिकेचे मुख्याधिकारी पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात - Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा पालिकेचे मुख्याधिकारी पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात\nसातारा – सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्या वादग्रस्त कारभाराची प्रांत स्वाती देशमुख यांच्याकडून मंगळवारपासून चौकशी प्रक्रिया सुरु झाली. प्रांत कार्यालयाचे तब्बल 13 जणांचे पथक चौकशीसाठी दाखल झाल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.\nतब्बल 14 आरोपांच्या प्रकरणांमध्ये शंकर गोरे हे दोषी असल्याचा आरोप लोकशाही दिनामध्ये झाल्याने थेट नगरविकास विभागाकडून चौकशी प्रक्रिया सुरु झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील कमिटी हॉलमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून शंकर गोरे हाजीर हो असा नारा घुमला आणि तब्बल 11 फायली आणि वेगवेगळ्या चौदा प्रकरणांमध्ये गोरेंवर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयामध्ये चुकीची सेवानिवृत्ती बिले देणे सर्वे नं. 76, पेठ चिमणपुरा येथे अनधिकृत बांधकाम साशा हाऊस किपिंग या मॅनेजमेंट कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, नगरपालिकेत पुन्हा पुन्हा त्याच त्याच कामाच्या निविदा काढून जनतेच्या पैशाचा अपव्यय करणे, अवैधरित्या जमीन वाटप करुन शासनाचा महसूल बुडविणे, कोटेश्‍वर पुलाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि सदरबझार येथील शि.स. नं. 523/अ 1 येथील मिळकतीचे बेकायदा हस्तांतरण, 22 माची पेठ येथील शौचालय सांडपाणी अडविण्यासंदर्भात तक्रार करुनही दुर्लक्ष यासारख्या अनेक तक्रारींमध्ये शंकर गोरे यांनी अक्षम्यपणे दुर्लक्ष केल्याचा ठपका वेगवेगळ्या तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने ठेवण्यात आला.\nप्रांत स्वाती देशमुख यांनी गोरे यांना 11 डिसेंबर रोजी चौकशी कामाकरिता त्यांच्या दालनात उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश दिले होते. मात्र, गोरे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने चौकशी लांबणीवर पडली. परंतु, मंगळवारी प्रां��� कार्यालयाचे पथक पालिकेत दाखल झाल्याने गोरे यांची चार तास चौकशी झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविहिरीत पाय घसरून कामगार महिलेचा मृत्यू\nऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nपतीने केली पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nउदयनराजेंसारखे लोकप्रतिनिधी दिल्लीत पाठवावे\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nसत्तर गावांच्या “राजधानी’ला यातना\nगोडवलीतील दलित कुटुंबावर गावटग्यांचा अन्याय\nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/five-year-plans.html", "date_download": "2019-04-18T18:27:53Z", "digest": "sha1:T4I2CCNEV2JSQHH3QNCAWUFHRCBNSMAE", "length": 13157, "nlines": 158, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "नियोजन व पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics नियोजन व पंचवार्षिक योजना\nनियोजन व पंचवार्षिक योजना\nजग��त पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.\n१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.\n१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या यांनी 'Planned Economy for India' या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली.\nभारतीय भांडवलदारांची संघटना 'Federation of Indian Chambers of Commerce Industries (FICCI) ने भारतात नियोजनाची आवश्यकता आहे असे सांगितले.\n१९३८ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन करण्यात आली.\n१९४४ मध्ये मुंबईतील ८ उद्योगपतींनी भांडवलाच्या जोरावर Bombay Plan तयार केला. यास टाटा-बिर्ला योजना असेही म्हणतात.\n१९४४ मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधी योजना तयार केली. १९४५ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना मांडली. १९५० मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना आणली.\n१ ली कृषी व जलसिंचन ४५ २२३ २०६९ १९६०\n२ ली वाहतूक व दळणवळण २८ ९४५ ४८०० ४६७३\n३ ली वाहतूक व दळणवळण २४.६ ११३३ ७५०० ८,५७७\nतीन वार्षिक उद्योग व खाणी २२.८ --- --- १५,७७९\n४ थी वाहतूक व दळणवळण १९.५ २०६० १५,९०१ ३९,४२६\n५ वी उद्योग व खाणी २२.८ ५८३० ३८,८५३ १,९००\n६ वी ऊर्जा निर्मिती २८.१ १५,६८४ ९७,५०० २,१८,७३०\n७ वी ऊर्जा निर्मिती ३०.४५ ३४,६६९ १,८०,००० ५,२७,०१२\n८ वी ऊर्जा निर्मिती व जल २५.४८ २०,००० ४,३४,१००\n९ वी शेती १९.४ ८,७५,००० ९,४१,०४१\n१० वी ऊर्जा २६.४७ १९,६८,८१६ ---\n११ वी सामाजिक सेवा ३०.२४ ३६,४४,७१८ ---\nयोजना व नियोजन मंडळाचे अध्यक्ष\n१ ली योजना जवाहरलाल नेहरु हेरॉल्ड डोमर गुलझारीलाल नंदा\n२ ली योजना जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस व्ही.टी.कृष्णम्माचारी\n३ ली योजना जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस मसुदा –अशोक मेहता\nतीन वार्षिक जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस प्रा. लाकडवाला\n४ थी योजना इंदिरा गांधी गाडगीळ तंत्र प्रा. लाकडवाला\n५ वी योजना इंदिरा गांधी धनंजयराव गाडगीळ नारायणदत्त तिवारी\n६ वी योजना मोरारजी देसाई सी सुब्रह्मण्यम (रद्द) मनमोहन सिंग\n७ वी योजना इंदिरा गांधी डी. बी.धर आर.के.हेगडे\n८ वी योजना राजीव गांधी प्रा.रॅगनर चंद्रशेखर\n९ वी योजना व्ही. पी.सिंग अशोक रुद्र व ऍलन मोहन धारिया\n१० वी योजना एच.डी.देवगौडा सी.एन.वकील पी.व्ही.नरसिंहराव\n११ वी योजना अटलबिहारी वाजपेयी व ब्रह्मानंद राव प्रणव मुखर्जी\n०१ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे.\n७ वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील १९६६-६९ च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.\nपंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर 'केंद्रीय नियोजन मंडळ' आणि 'राष्ट्रीय विकास परिषद' दोन संस्था कार्य करतात.\nस्थापना : १५ मार्च १९५०\nपहिली बैठक : २८ मार्च १९५०\nस्वरूप : असांवैधानिक, सल्लागार मंडळ\nअध्यक्ष : पंतप्रधान (पदसिद्ध अध्यक्ष)\nदेशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामग्री यांचा विचार करून त्यांचा वापर करता येईल अशी योजना आखणे.\nकेंद्र व राज्यांना सल्ला देणे\nयोजनेस राष्ट्रीय विकास परिषदेकडून मान्यता प्रा[त करून घेणे\nस्थापना : ६ ऑगस्ट १९५२, पंचवार्षिक योजना\nउद्देश : निर्मिती प्रक्रियेत घटक राज्यांच्या सहभागासाठी\nसदस्य : सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटकराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, नियोजन मंडळाचे सर्व सदस्य\nनियोजन मंडळाने तयार केलेल्या अंतिम आराखड्यास मान्यता देणे\nनियोजन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे सांगणे\nवर्षातून दोन बैठक घेणे\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2019-04-18T18:46:28Z", "digest": "sha1:BVWXQMULV4G6QEFM5NRWFVUHNDMZXPKH", "length": 5722, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ ���े शतक\nदशके: ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे - ११० चे\nवर्षे: ९६ - ९७ - ९८ - ९९ - १०० - १०१ - १०२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसंत नार्सिसस, जेरुसलेमचा बिशप. हा ११६ वर्षे जगल्याची वदंता आहे. (मृ. इ.स. २१५)\nइ.स.च्या ९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://secunderabad.wedding.net/mr/venues/422841/", "date_download": "2019-04-18T18:43:44Z", "digest": "sha1:75UB7LXXAM2DTRWX5J37GQSC3AB3XCSJ", "length": 4563, "nlines": 71, "source_domain": "secunderabad.wedding.net", "title": "Aalankrita - लग्नाचे ठिकाण, सिकंदराबाद", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nशाकाहारी थाळी ₹ 759 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 886 पासून\n1 अंतर्गत जागा 20 लोक\n2 अंतर्गत जागा 500, 800 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 18\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी होय\nसजावटीचे नियम स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डीजे, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 4,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 800 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 759/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 886/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 500 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 759/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 886/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 20 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 759/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 886/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,920 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2019-04-18T18:57:44Z", "digest": "sha1:TY4IBOC45ZTCUMURPPS3GAXUTCNQ5V4R", "length": 9309, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पारगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन - Dainik Prabhat", "raw_content": "\nपारगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन\nपारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, प्राचार्य डॉ. एस. जी. शिंदे, भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे बी. डी. चव्हाण, प्राचार्य अशोक शिंदे, एस. सी. कदम आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून वेगवेगळ्या नोकरीच्या संधी हस्तगत केल्या आहेत. शेती व्यवसायाची अवस्था वाईट असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळविले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी. कोरडे यांनी केले तर जी. एस. इनामदार यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nहडपसर पोलिसांनी केली सराईत चोराला अटक\nभाजपने देशावर 82 लाख कोटींचे कर्ज केले\nपोलिसांच्या बेडीमुळे “तो’ मुकला लग्नाच्या बेडीला\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nविरोधकांनो उघडा डोळे, बघा नीट…\nबॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय\nपुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\n‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\nखास पर्यटनासाठी दुबईला पोहोचला शाहरुख खान\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nमाढ्यातील लढत अटीतटीची होण्याची शक्‍यता\n…अन् अजित पवारांनी थांबवलं मध्येच भाषण\nईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी घोटाळा – पित्रोदा\nफलटणचे डीवायएसपी लाचखोरी प्रकरणी ताब्यात\nअनुष्का बॉलिवूड सोडण्याच्या विचारात\n#LIVE: नरेंद्र मोदी निवडणुकीत जातीयवादाचं विष पेरत आहेत- राज ठाकरे\nशिक्रापूर शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हा\nनीरा : ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीत विषारी वायूची गळती\nआम्ही आ. जयकुमार गोरेंच्या पाठीशी ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-04-18T19:10:21Z", "digest": "sha1:OKLMZMNBX5G6ZNA7GMG5DTF3OPMTMGY5", "length": 4383, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६९ मधील मृत्यू\n\"इ.स. १७६९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-04-18T19:24:16Z", "digest": "sha1:LE3ZA7YMNXCOBZ6SKJMH576WOPAO3VL7", "length": 3050, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:समलैंगिकता - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१९ रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वा���रण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-18/segments/1555578526228.27/wet/CC-MAIN-20190418181435-20190418203435-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}